{"url": "http://www.netbhet.com/blog/1940845", "date_download": "2018-11-15T00:52:34Z", "digest": "sha1:SCEHHGWRAYL3ZAISNSWYY47HYDUULRUC", "length": 10060, "nlines": 90, "source_domain": "www.netbhet.com", "title": "operation-bear-hug - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\nबिझनेस्य कथा रम्यः | \"ग्राहकांशी संवाद\" एक जुनी पण हमखास काम करणारी स्ट्रॅटेजी \n१९९० साली, IBM ही बलाढ्य कंपनी मोठ्या आर्थिक संकटात होती. कंपनीची मिळकत कमी होत होती, नफा मिळत नव्हता. टीकाव धरुन राहण्यासाठी हजारो कर्मचार्‍यांना कंपनीने कामावरुन कमी केले होते.\nIBM कंपनी टेक्नोलॉजी क्षेत्रातील जवळपास प्रत्येक उद्योगात होती. मोठ्या डेटा सेंटर्स पासून घरघुती वापरासाठी बनलेल्या प्रींटर्सपर्यंत बरीच उत्पादने IBM बनवत होती. कंपनीची खालावलेली अवस्था पाहता आता कंपनीने स्वतःमध्ये खुप मोठे बदल केले पाहिजेत, नवीन स्ट्रॅटेजी आखून काम केले पाहिजे असे सगळ्यांचेच मत होते.\nमात्र नवे सीईओ लऊ ग्रेस्टनर यांना तसे वाटत नव्हते. शेअर होल्डर्सचे प्रचंड प्रेशर असताना देखिल लऊ ग्रेस्टनर यांनी कंपनीमध्ये अमुलाग्र असे बदल करण्यास ठामपणे नकार दिला.\nयाउलट लऊ ग्रेस्टनर यांनी एक नवीन योजना राबवली. या योजनेचे नाव होते Operation Bear Hug (शब्दशः भाषांतर - अस्वलाला मीठी मारा \nOperation Bear Hug मध्ये लऊ ग्रेस्टनर यांनी कंपनीच्या ५० मोठ्या अधिकार्‍यांना एक काम सांगीतले. त्यांनी सर्व अधिकार्‍यांना सांगितले की प्रत्येकाने देशो-विदेशी पसरलेल्या ग्राहकांना सदिच्छा भेट द्यायची.\nया भेटीमध्ये ग्राहकाला कोणतेही प्रॉडक्ट विकायचे नाही तर फक्त ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत, कंपनीने काय सुधारणा\nकेल्या पाहिजेत हे विचारायचे. सर्व ५० अधिकारी आणि त्यांच्या हाताखालील इतर २०० अधिकारी असे मिळून IBM चे २५० मोठ्या पदावरील अधिकारी ग्राहकांची भेट घेऊ लागले.\nलऊ ग्रेस्टनर यांना अपेक्षीत असा परीणाम लवकरच दिसू लागला. कारण या भेटींमुळे ग्राहकांपासून दुरावलेल्या आणि केवळ Cost/ Revenue/ Profit/ Margins याकडेच लक्ष असलेल्या अधिकार्‍यांना ग्राहकाच्या नजरेतून स्वतःच्या व्यवसायाकडे पाहता आले.\nग्राहकांच्या कंपनीकडून काय अपेक्षा आहेत, ग्राहकांना आपल्या उत्पादनांचा काय फायदा होतो आहे की नुकसान होते आहे की नुकसान होते आहे ग्राहकांचे इतर कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सोडवू शकतो ग्राहकांचे इतर कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सोडवू शकतो अशा सर्व बाबींची कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटला ओळख झाली.\nयातूनच कंपनीच्या लक्षात आले की आपली काही उत्पादने ग्राहकांना बिलकुल उपयोगाची नाही आहेत. कंपनीने ती उत्पादने तातडीने बंद केली. तसेच कंपनीच्या लक्षात आले वाढत्या इंटरनेटच्या वापरा बरोबरच ग्राहकांना \"इन्फ्रास्ट्रक्चर\"ची गरज आहे. त्यातूनच IBM च्या \"ई-बिझनेस\" डीव्हीजनची सुरुवात झाली.\nOperation Bear Hug पुर्ण झाल्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या काळातच कंपनीचे उत्पन्न पुर्ववत व्हायला सुरुवात झाली. \"ई-बिझनेस\" या डीव्हीजनने कंपनीच्या नफ्यामध्ये मोठा वाटा उचलला. आणि कंपनीने आपल्या भविष्यातील वाटचालीला दमदार सुरुवात केली.\nलऊ ग्रेस्टनर ने \"ग्राहकहिता\"च्या (Customer Focus) द्रुष्टीने विचार करण्याची एक नवी संकल्पना IBM मध्ये राबविली. ज्याची या कंपनीला कधीच सवय नव्हती. आपल्या महाकाय आकारापुढे कंपनीतील मोठ्या अधिकार्‍यांना ग्राहक खुजे वाटत होते आणि म्हणूनच IBM वर ही वेळ आली होती.\nIBM ची ही Turn Around Story उद्योगजगतात खुपच प्रसिद्ध झाली.\nमित्रांनो, आपणही IBM च्या या कथेमधून काही शिकलं पाहिजे. उद्योग मोठा असो वा लहान, ग्राहकच कोणत्याही उद्योगाचा कर्ताकरविता असतो. त्यामुळे ग्राहकाबरोबर संवाद कधीही तुटू देऊ नका.\nजर तुमचा व्यवसाय नीट चालत नाही , तुमचे उत्पादन लोकांना आवडत नाही असे असेल तर फक्त तुमच्या ग्राहकांशी जाऊन याबाबत बोला. त्यांचा सल्ला घ्या. ग्राहकाशिवाय चांगला सल्ला तुम्हाला कोणी \"मॅनेजमेंट गुरु\"ही देऊ शकणार नाही.\nआपण एक व्यावसायिक म्हणून जेव्हा ग्राहकांना भेटतो तेव्हा केवळ आपल्या उत्पादनाबद्दल्/आपल्या सेवांबद्दल बोलत असतो. परंतु काही वेळा बोलणे बंद करुन ऐकणे सुरु करा. कारण जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण आपल्या माहित असलेल्या गोष्टींचीच पुनरावृत्ती करत असतो, परंतु जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण आपल्या ज्ञानामध्ये भर घालत असतो.\nमातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/514211", "date_download": "2018-11-15T00:24:49Z", "digest": "sha1:EXYKPNFTRSNGWTTE5CXNXRDBLS6UYWNX", "length": 8700, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भागवतांच्या कार्यक्रमाला आडकाठी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भागवतांच्या कार्यक्रमाला आडकाठी\nसभागृहाचे आरक्षण केले रद्द ममता बॅनर्जी सरकारचा हात असल्याचा आरोप\nपश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकू शकतात. कोलकाता ऑडिटोरियमने सरसंघचालक मोहन भागवतांच्या कार्यक्रमासाठीचे आरक्षण रद्द केल्याने दोन्ही पक्षांमधील राजकीय वाद वाढणार आहे. आरक्षण रद्द करण्याचे स्पष्टीकरण तोंडी स्वरुपात देण्यात आल्याने हा निर्णय ममता बॅनर्जी सरकारच्या दबावापोटी घेण्यात आल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आला.\n3 ऑक्टोबर रोजी कोलकाताच्या प्रसिद्ध सरकारी मालकीच्या सभागार महाजति सभागृहात एक कार्यक्रम आयोजित होणार होता. या कार्यक्रमात मोहन भागवत सहभागी होणार होते. परंतु अधिकाऱयांनी या कार्यक्रमाचे आरक्षणच रद्द केले. पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार होते. ‘भारताच्या राष्ट्रवादी आंदोलनात सिस्टर निवेदितांची भूमिका’ असा या कार्यक्रमाचा विषय होता.\nसभागृहाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर आयोजक आता नव्या स्थळाचा शोध घेताहेत. सभागृहाची कामे प्रलंबित असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. परंतु यामागे राजकीय सूडाची कारवाई असू शकते असा दावा आयोजकांनी केला.\nभागवतांना सार्वजनिक समारंभाला संबोधित करण्यापासून रोखण्याची ममता सरकारची ही पहिलीच वेळ नाही. या अगोदर जानेवारीत कोलकाता पोलिसांनी भागवतांच्या रॅलीला सभेतून जाण्यास मज्जाव केला होता. परंतु उच्च न्यायालयाने रॅली शहरातून काढण्यास अनुमती दिली होती.\nडिसेंबर 2014 मध्ये कोलकाता येथील परेड ग्राउंडमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या सभेला राज्य पोलिसांनी अनुमती नाकारली होती. भागवत या कार्यक्रमाला संबोधित करणार होते. राज्य सरकारचा निर्णय फेटाळत उच्च न्यायालयाने विहिंपला मंजुरी दिली, यानंतर झालेल्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी घरवापसी कार्यक्रमाचे समर्थन करत ममता सरकारवर टीका केली होती.\nयाअगोदर केरळच्या पल्लकडमध्ये जिल्हाधिकाऱयांनी मनाई केल्यानंतर देखील स्वातंत्र्यदिनी मोहन भागवतांनी ध्वजारोहण केले हेते. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱयांचीच बदली झाली होती. जिल्हाधिकारी पी. मेरीकुथी यांनी कोणतीही राजकीय व्यक्ती शाळेत ध्वजारोहण करू शकत नाही असा आदेश दिला होता. तरीही ध्वजारोहण केल्याने भागवतांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा अशी शिफारस जिल्हाधिकाऱयांनी राज्य सरकारला केली होती. याविषयी निर्देश त्यांनी पोलिसांना दिले होते.\nरोहिंग्याच्या याचिकेवर केवळ कायद्याचेच बोला\nमोदींवर चप्पल फेकणाऱयाला एक लाखांचे बक्षीस ; चित्रपट निर्मात्याचा वादग्रस्त ट्विट\nशिस्तीसह समाजमाध्यमांचा वापर करावा\nदेशातील 30 टक्के वाहने बोगस परवान्याची\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/550527", "date_download": "2018-11-15T00:25:25Z", "digest": "sha1:SIXOUZUPFPWCWIUY6WRS32UAYZSHP3S6", "length": 6720, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कार पेटविणारा माथेफिरू निघाला डॉक्टर! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कार पेटविणारा माथेफिरू निघाला डॉक्टर\nकार पेटविणारा माथेफिरू निघाला डॉक्टर\nशहर व उपनगरात घराबाहेर उभी करण्यात आलेली वाहने पेटविणाऱया माथेफिरू युवकाला बुधवारी रात्री एपीएमसी पोलिसांनी विश्वेश्वरय्यानगर येथे अटक केली आहे. तो बिम्समध्ये डॉक्टर असून दोन दिवसात त्याने 13 वाहने पेटविली आहेत. या डॉक्टरने गुलबर्गा येथेही 15 हून अधिक वाहने पेटविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.\nपोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त महानिंग नंदगावी, मार्केटचे एसीपी शंकर मारिहाळ, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची, सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, कॅम्पचे पोलीस निरीक्षक सुदर्शन पट्टणकुडे आदी अधिकारी उपस्थित होते.\nडॉ. अमित विजयकुमार गायकवाड (वय 37) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा प्रतिभानगर-गुलबर्गा येथील राहणारा असून सध्या सदाशिवनगर येथे त्याचे वास्तव्य होते. येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (बिम्स) पॅथॉलॉजी विभागात तो सेवा बजावत होता. गेल्या दहा वर्षांपासून तो बिम्समध्ये काम करतो. मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी रात्रीपर्यंत त्या माथेफिरूने 13 वाहने पेटविली आहेत.\nमंगळवारी मध्यरात्री 3.30 ते 4.30 या वेळेत जाधवनगर परिसरात सात वाहनांना आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर बुधवारी रात्री बेळगाव पोलिसांनी सतर्कता बाळगली होती. स्वतः पोलीस उपायुक्तांसह सर्व अधिकारी रात्रीच्या गस्तीवर होते. त्यावेळी बुधवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस कंट्रोल रुमला एक फोन आला. विश्वेश्वरय्यानगर परिसरात एका संशयिताला पकडून ठेवल्याची माहिती कंट्रोल रुमला मिळाली. त्यानंतर लागलीच पोलीस अधिकारी विश्वेश्वरय्यानगर येथे दाखल झाले.\nसंकेश्वरसह परिसराचा पार वाढला\nतिहेरी अपघातात भारतनगरचा युवक ठार\nबेळगाव क्लब लेडीज मीटतर्फे माजी अध्यक्षांचा सत्कार\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140409223646/view", "date_download": "2018-11-15T00:13:55Z", "digest": "sha1:ZFN3BWSLAROPW7J5GBND4HPMD3AIQ6PH", "length": 14453, "nlines": 299, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे २६६ ते २७०", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे २६६ ते २७०\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे २६६ ते २७०\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे २६६ ते २७०\nजळो जिणें हरिविण सर्व त्यजावें ॥धृ०॥\nमंदिर सुंदर पुत्र कलत्रही ॥ सोडुनि शेवट एकट जावें ॥१॥\nराहाट माळेपरी समजावें ॥ कोण मी काय गुरुकृपें उमजावें ॥२॥\nसर्व विरंग कुरंगजळापरी ॥ जाणुनियां पुनरपि नुपजावें ॥३॥\nस्मर हरी कलिकल्मषहारी ॥धृ०॥\nधृव प्रर्‍हाद गजेंद्रहि तारी ॥ द्रौपदिच्या धांवण्या पावे मुरारी ॥१॥\nअंबरिषाचा हरि साहाकारी ॥ परिक्षितिचें गर्भीं संकट वारी ॥२॥\nव्याध अजामिळ गणिका नारी ॥ हरिरंगीं रंगली श्रीहरि सहचारी ॥३॥\nधिग्‌ धिग्‌ विरस जिणें रे लारिजवाणें ॥धृ०॥\nलाज नये रघुरायपदाहुनि विषय सुखावह काय रे ॥\nहारविला नरदेह निरर्थक व्यर्थ श्रमविली माय रे ॥१॥\nरसना रसाभिलाषीं लोचन ॥ तन्मय रूपविलासीं रे ॥\nगजस्पर्श पदबंधन पावे भ्रमर जेवीं कमलासिं रे ॥२॥\nनेणसि हित वृथागत जीवित ॥ नादें जेविं कुरंग रे ॥\nसावध रे निजरामपदांबुजि शरणागत होउनि रंग रे ॥३॥\nपद २६९. (राग व चाल सदर.)\nशरण त्या गोपाळा जावें तन्मय व्हावें भावें रे ॥धृ०॥\nरंजवुनि भवंभजन तो हरिपद निरंजन ध्यावें रे ॥धृ०॥\nसोडवि कोण तुतें भवपाशीं ॥ तूं विषयांचि दासी रे ॥\nतव ह्रत्कोशीं जो ह्रषिकेशी ॥ अविदित काय तयासि रे ॥१॥\nकर्म जिवा पितृवत्‌ प्रतिपाळी ॥ शत्रुहि होउनि जाळी रे ॥\nकोण बलिष्ठ असा वसुधातळीं ॥ स्वकृत कर्महि टाळी रे ॥२॥\nकर्मकिंकर जीव निरंतर ॥ बोलति श्रुति स्मृतिकारक रे ॥\nतें कर्म निरहंकृति फळत्यागें होय जिवा भवतारक रे ॥३॥\nविबुध दानव पन्नग मानव ॥ कर्मप्रयोगें झाले रे ॥\nतें कर्म बह्मार्पण करितां सुखें श्री भगवानही डोले रे ॥४॥\nभगवद्भजनें प्रिय साधूजन ॥ सारविवेक वैराग्यें रे ॥\nनिष्कर्भता जिव होय सदाशिव ॥ परमानंदा योग्य रे ॥५॥\nजनक सनकादिक शुक नारद वामदेव मुनिवृंद रे ॥\nरंगुनि निजानंद पदीं ते डोलति निजसुखछंदें रे ॥६॥\nपद २७०. (चाल व. राग. सदर)\nभगवद्भक्त ययापरि जाणति जाणिव सांडुनि सर्व रे ॥\nस्थिरचरि हरि दुंदुभि वाजति न धरति रतिही गर्व रे ॥धृ०॥\nतंतुपटीं घटीं मृन्मयता जळौघ तरंगीं विराजे रे ॥\nअस्ति भाति प्रिय नाम रुपात्मक राघव रुपडें साजे रे ॥१॥\nकाम्य निषेध निषेधुनि विधिचा दाविती सादर भावरे ॥\nकर्म किं करते न कदापिहि डोलति पूर्वप्रवाहें रे ॥२॥\nअहं निवारुनि सोहंहि वारुनि डोलति निजसुख रंगें रे ॥\nनिरतीशय निज निर्विकार सुख नेणति जन; देहसंगे रे ॥३॥\nहिंदू धर्मात मुलाचे जावळ काढतात परंतु मुलीचे का काढत नाहीत\nचन्द्रालोकः - दशमो मयूखः\nचन्द्रालोकः - नवमो मयूखः\nचन्द्रालोकः - अष्टमो मयूखः\nचन्द्रालोकः - सप्तमो मयूखः\nचन्द्रालोकः - षष्ठो मयूखः\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-137/", "date_download": "2018-11-14T23:57:14Z", "digest": "sha1:X7KSJKVSEBL7JM7RA3G6BEPP4F3MKBHR", "length": 19892, "nlines": 178, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "# Video # तिसर्‍या इयत्तेतील धारा मेढे सांगते सहा भाषात संविधानाची प्रस्तावना | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n# Video # तिसर्‍या इयत्तेतील धारा मेढे सांगते सहा भाषात संविधानाची प्रस्तावना\nसुभाष बिंदवाल | रांजणी, ता. जामनेर दि. 31 : तिसर्‍या इयत्तेत असणारी धारा मेढे ही गुणी विद्यार्थीनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची प्रास्ताविक एक दोन नव्हे तर तब्बल सहा भाषेत सांगत आहे.\nधारा मेढे ही जळगावच्या भा.का.लाठी विद्यामंदिराची विद्यार्थीनी असून ती वयाच्या तिसर्‍या वर्षापासून संविधानाची प्रस्तावना तोंडपाठ सांगत आहे.धारा हि बालवाडीत असतांना तिने दोन ते तीन वेळा संविधानाचे प्रास्ताविक मराठीत इतर विद्यार्थ्यांकडून ऐकले. घरी आल्यावर तिच्या आईला ते म्हणून दाखविले. तिच्या वडिलांना हि बाब कळाली असता त्यांनी ती प्रत घरी आणली आणि धाराने ती प्रत न बघता संविधान तोंड पाठ म्हणून दाखविले. म्हणतात ना ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ हेच लक्षात घेता तिने अनेक भाषेत संविधान म्हणावे या करिता तिच्या आई व वडिलांनी तिची तयारी सुरु केली.\nधाराला अध्यात्मची खूप आवड आहे. ती 2/3 वर्षाची असतांना नामजपाचे यंत्र लावल्यावर तो नामजप ऐकत शांत झोपत असे. घरातील व्यक्ती देवपूजा करीत असतांना ती टाळ्या वाजवत प्रतिसाद देत असे. गणपती सोत्र, मारुती सोत्र, गुरुस्मरण इ.तिला आवड आहे, उपजतच सात्विकतेची आवड असलेली धारा.शाळेतील प्रगती व गुणवत्ता यांचा विचार करता धाराला अभ्यासामध्ये खूपच रुची असून ती नियमित अभ्यास करूनच मग खेळते. याचे फळ म्हणून तिला इ.1 ली.व 2 री. मध्ये शेकडा 95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले असून तिची गुणवत्ता अधिकच उंचावत आहे. धारा वयाच्या तिसर्‍या वर्षापासूनच न चुकता शाळेच्या स्नेहसंमेलनात देशभक्तीपर गीते, धार्मिक गीते, सामाजिक विषयावरील नाटिका,प्रबोधनात्मक कार्यक्रम मध्ये तिचा हिरारीने सहभाग असतो.\nदहा भाषेत संविधानाची तयारी\nधाराचा अभ्यासाचा ओढा व पाठ करण्याची आकलन क्षमता लक्षात घेता तिच्या आई वडिलांनी वयाच्या 10 वर्षापर्यंत 10 भाषेत संविधान तोंडपाठ करण्याचा मान व्यक्त केला आहे. योगायोग असा कि धाराची जन्मतारीख 10 फेब्रुवारी 2010 हा अंक लक्षात घेता तिची तयारी सुरु झाली. प्रथमतः असे ठरले कि, धाराचे मराठीत संविधान पाठ झालेले आहे आता पुढे संस्कृत आणि हिंदी भाषेत पाठ घेऊ. हिंदी तिने लगेच पाठ करून घेतले पण संस्कृत भाषेत अशी अडचण होती कि संस्कृत भाषेचे उच्चार ती स्वतः घरी म्हणू शकत नव्हती, हि अडचण लक्षात घेता आर.आर.विद्यालयातील संस्कृत शिक्षक द्वारकाधीश जोशी यांना तिच्या वडिलांनी सांगितली धाराची पाठांतराची इच्छा लक्षात घेता श्री.जोशी सर यांनी विनाशुल्क धारा ला मी स्वत: घरी येऊन उच्चार शिकवेल असे सांगितले. याप्रमाणे श्री.जोशी सर यांनी नियमित 5 दिवस रोज 1/2 तास तिचा सराव घेतला.\nधारा 7 दिवसातच संस्कृत मध्ये संविधान म्हणू लागली. अशा पद्धतीने मग तिच्या आईने व वडिलांनी घरीच तिच्याकडून इंग्लिश, गुजराथी, उर्दू ह्या भाषेत संविधान पाठ करून घेतले. तिचे आजपर्यंत मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराथी, इंग्लिश, उर्दू मध्ये संविधान प्रास्ताविक पाठ झालेले आहे.\nकौतुकाचा नी बक्षिसांचा वर्षाव\n13 ऑगस्ट 2017 रोजी आर.आर.विद्यालयात संस्कृत दिनी धाराने संस्कृतमधून संविधान प्रास्ताविक सादर केले.22 जानेवारी 2017 रोजी रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाचा समारोप प्रसंगी धाराने संविधान सादर केल्याने ततकालीन पेलिस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, मोक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर यांनी तिचे कौतुक करत तिला स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र दिले. धारा दुसरीत गेल्यावर दि.26 नोहेंबर 2017 रोजी आर.आर.विद्यालय,एस.सी/ एस.टी. वेल्फेअर असो. बी.एस.एन.एल.ऑफिस येथे आ.राजूमामा भोळे व तत्कालनीन महापौर ललित कोल्हे यांनी तिचा सत्कार केला. जेष्ठ नागरिक संघ, मुक्ताईनगर, संविधान बचाव अभियान सुभाष चौक, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र, बाल सुधार गृह, शिव कॉलनी तसेच विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संविधान जागर रली निमित्ताने स्टेशन रोड येथे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचे सोबत व जळगाव शहराचे इतर मान्यवर यांचे समोर संविधान प्रास्ताविक म्हणून सर्वांची वाहवा मिळविली.\nदि.6 डिसेंबर 2017 रोजी धाराने स्वामी समर्थ विद्यालय,खूबचंद सागरमल विद्यालय,महाराणा प्रताप विद्यालय,आर.आर.विद्यालय, म.न.पा.शाळा.क्र.2, चौबे शाळा,अलफेज विद्यालय, दिशा व दर्जी परीक्षा केंद्र इ.ठिकाणी संविधान प्रास्ताविक सादर केले. .\nदि.12 जानेवारी 2018 रोजी दिशा स्पर्धा केंद्रातर्फे शहरातील उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणार्‍या महिलांचा गौरव करण्यात आला आणि 12 महिलांमध्ये फक्त धारा एकमेव बालिका होती हे विशेष \nचिंतामणी फौन्डेशन तर्फे बेटी बचाओ बेटी पढोओ या शासकिय कार्यक्रम अंतर्गत धारा हिस विशेष पुरस्कार आ.राजूमामा भोळे, फौन्डेशनच्या अध्यक्षा रुपाली वाघ यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. दि.8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला आणि विशेष असे कि,त्यात धारा हि होती. याप्रसंगी जि.प. अध्यक्षा सौ.उज्ज्वलाताई पाटील, स्रीरोग तज्ञ डॉ.सीमा पाटील, गटविकास अधिकारी सौ.मंजुश्रीताई गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.\nजागतिक महिला दिनानिमित्त महिला बाल कल्याण विभाग व जि.प.जळगाव यांच्या तर्फे महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात धाराने संविधान प्रास्ताविक म्हणत जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील,महिला व बालकल्याण सभापती सौ.रजनीताई चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिवेकर यांनी धाराचा सत्कार केला.\nधारा च्या या कामगिरी बद्दल तिला अनेक मेडल,प्रमाणपत्र,स्मृतीचिन्ह,रोख बक्षीस,पुस्तक स्वरुपात बक्षीस इ. मिळालेले आहे. धारा सध्या 6 भाषेत संविधान प्रस्तावना म्हणते व या पुढे आणखी इतर भाषेत संविधान पाठ करण्याचा तिचा मानस आहे.\nधाराचे वडील प्रशांत मधुकर मेढे हे आर आर.विद्यालयात कार्यरत असून आई सौ.सानिका प्रशांत मेढे ह्या गृहिणी आहे, आजोबा मधुकर एस.मेढे हे से.निवृत्त गट विकास अधिकारी असून आजी माया एम.मेढे ह्या गृहिणी आहे. तर धारा ला दोन काका मनीष मेढे ( ग्रामसेवक) व सुनील मेढे (व्यवसायिक) असून काकू सौ.नूतन सु.मेढे व त्यांची कन्या कु.अक्षदा मेढे असा एकूण परिवार असून सर्व एकत्र कुटुंब पद्धतीने सोबत राहतात.\nPrevious articleबुर्‍हाणनगर रस्त्यावर डेडबॉडी शेतात रक्त अन् बांगड्या\nNext articleमहासभेत विरोधक धरणार भाजपला धारेवर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n१५ नोव्हेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n१५ नोव्हेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.adinama.com/2017/11/blog-post_76.html", "date_download": "2018-11-15T00:41:15Z", "digest": "sha1:XP2SOYJ5UBSENXK5V6VG6FNG3IXFCL3T", "length": 11127, "nlines": 64, "source_domain": "www.adinama.com", "title": "आदिनामा Adinama : सयाजीराव गायकवाड यांच्या मुलीला बाहुली कोणी केले?", "raw_content": "\n(साईट तयार करणे सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होईल. पुन्हा भेट द्यावी ही विनंती.)\nसयाजीराव गायकवाड यांच्या मुलीला बाहुली कोणी केले\nमहात्मा जोतीबा फुले यांचे मित्र व उपचारकर्ते डॉ. विश्राम रामजी घोले यांची मुलगी काशीबाई ऊर्फ बाहुली हिचा म्हणून जो फोटो मिडीयावर फिरतो आहे तो वास्तविक रित्या बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड (३ रे) यांची मुलगी इंदिरा देवी यांचा फोटो आहे. तसेच पुण्यातील बाहुलीचा हौद म्हणून जो फोटो त्यासोबत जोडला जात आहे तो वास्तविकत: नागपूर येथील बाहुली या प्रकारच्या विहिरीचा फोटो आहे. अशा विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या असत.\nइंदिरा देवी यांची कहाणी सुद्धा विशेष अशी आहे. त्यांच्याविषयी माहिती अशी-\nत्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १८९२ रोजी बडोदे येथे झाला होता. ती सयाजीराव गायकवाड आणि महाराणी चिमणादेवी यांची एकुलती मुलगी होती. तिला भाऊ मात्र अनेक होते. तिचे लग्न ग्वालियरचे राजे माधव राव शिंदे यांच्या बरोबर करण्याचे ठरले होते. त्या दरम्यान ती १९११ साली ७ ते १६ डिसेंबर दरम्यान भरवण्यात आलेल्या “दिल्ली दरबार” मध्ये गेली. (आपले भारतावरील स्वामित्व सिद्ध करण्यासाठी इंग्रजांतर्फे हा कार्यक्रम/मेळावा घेण्यात येत असे.) त्या मेळाव्यात तिचे प्रेम पश्चिम बंगाल येथील कूच बिहारचे युवराज जितेंद्र नारायण यांच्यावर जडले व त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. या वेळी इंदिराचे वय १८ वर्षांचे होते. आपल्या या निर्णयामुळे वादंग माजेल, वडिलांना धक्का बसेल असे तिला वाटले. त्याचे एक कारण म्हणजे जितेंद्र नारायण हे ज्येष्ठ अपत्य नव्हते व त्यांना वडिलांच्या पश्चात राजेपद न मिळण्याची शक्यता जास्त होती. आपल्या निर्णयाविषयी वडिलांना सांगण्याऐवजी तिने ग्वालियरच्या महाराजांना पत्र लिहून आपण त्यांच्याबरोबर लग्न करू शकत नाही असे कळवले. महाराजांनी इंदिराच्या वडिलांना सयाजीरावांना लगेच तर केली व नंतर पत्र समजुतदारपणे पत्र लिहिले व त्याखाली “तुमचा पुत्र” असे लिहून सही केली.\nतथापि सयाजीराव यांना जितेंद्र नारायण हे जावई म्हणून आवडले नव्हते. तो बेफिकीर युवक आहे अशी त्यांची समजूत होती. त्यामुळे त्यांनी जितेंद्रला इंदिरा सोबत लग्न करण्यापासून परावृत्त होण्यास बजावले. परंतु दोघेही लग्न करण्यावर अडून बसले होते. त्यामुळे सयाजीराव यांनी आपण लग्न लावून देणार नाही त्यांनी इंग्लंडला जावे व तेथे लग्न लावून घ्यावे असा मधला मार्ग सुचविला. त्यानुसार त्यांनी लंडन येथील एका हॉटेलमध्ये ब्राह्मो समाजाच्या रिवाजाप्रमाणे लग्न लावून घेतले. त्या लग्नास इंदिराच्या कुटुंबियांपैकी कोणीही उपस्थित नव्हते.\nलग्नाच्या वेळी जितेंद्र नारायण यांचा मोठा भाऊ राजेंद्र नारायण अति मद्यपानामुळे अतिशय आजारी पडला व त्याचा काही दिवसात मृत्यू झाला. त्यामुळे जितेंद्र नारायण हे कूच बिहारचे राजे बनले. त्यांना पाच मुले पण झालीत. तथापि लग्नानंतर सुमारे १० वर्षांनी म्हणजे १९२२ साली जितेंद्र नारायण यांचाही अति मद्यपानाने मृत्यू झाला.\nत्यानंतर तिच्यावर राज्याच्या प्रशासक पदाची (महाराणी पदाची) जबाबदारी येऊन पडली. मोठा मुलगा जगदीपेंद्र याच्या नावाने ती राज्य करू लागली. थोड्याच काळात तिने चांगली प्रशासक म्हणून नाव-लौकिक मिळवला. १९३६ मध्ये जगदीपेंद्र राजा झाला व त्यानंतर इंदिराने आपले बरेचसे आयुष्य युरोपात घालवले. (प्रसिद्ध अभिनेत्री मून मून सेन या इंदिरा यांच्या इला नावाच्या मुलीची सून होय.) आयुष्याचे अखेरचे दिवस त्या मुंबईत होत्या. तेथेच ६ सप्टेंबर १९६८ रोजी निधन झाले. #adinama\n(टीप- डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या मुलीची कहाणी सुद्धा खरी असून त्या करुण घटनेविषयी लवकरच लिहीत आहे. येथे सांगायचे हे की प्रस्तुत फोटो खरे नाहीत.)\nपहिल्या शाळेचे महाकठीण ऐतिहासिक कार्य\nजोतीसावित्री: एका वादळाला दुसऱ्या वादळाची सोबत...\nसावित्रीमाई लहानपणापासूनच अन्यायाच्या विरोधात\nअंधार युगात क्रांतीज्योतीचा उदय\nसावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य\nक्रांतीयुगाची पायाभरणी करणारे फुले दाम्पत्य\nमैत्रीभावानेचा उदात्त संदेश देणारी मार्गशीर्ष पौर्...\nमोठ्या समस्या, साधे उपाय\nस्त्री-शिक्षणाच्या विरोधाचा बळी ठरलेल्या बाहुलीची ...\nसयाजीराव गायकवाड यांच्या मुलीला बाहुली कोणी केले\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, अर्था...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या शाळेची दुरावस्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-karmyogini-award-2018-lalita-deshmukh-traymbkeshwar-nashik/", "date_download": "2018-11-15T00:22:11Z", "digest": "sha1:QFMJ22IMTNUPCOUGXQ6E4TDWVXMMUSDS", "length": 17800, "nlines": 171, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "त्रंबकेश्वर (नाशिक) l ललिता देशमुख-शिंदे : गोदेचा श्‍वास मोकळा करणार! | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nत्रंबकेश्वर (नाशिक) l ललिता देशमुख-शिंदे : गोदेचा श्‍वास मोकळा करणार\nत्र्यंबकेश्‍वर ही माझी कर्मभूमी. समाजकार्याची मला पहिल्यापासूनच आवड. अन्यान सहन न करणे आणि न्याय हक्कासाठी बंड करून उठणे हा माझा स्वभाव आहे. मी मुळातच चळवळी वृत्तीची. राजकारण म्हणजे काय हे कळण्याअगोदरच केवळ सामाजिक कार्य करता यावे म्हणून माधुरी जोशी यांच्यामुळे प्रथम शिवसेनेत प्रवेश केला. सन २००२ साली पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आले. उपनगराध्यक्ष आणि नगराध्यपदाची माळ गळ्यात पडली. त्याकाळात अनेक समाजोपयोगी कार्य करण्याचे भाग्य मिळाले.\nत्यामुळे मी अनेक चळवळी सुरू केल्या. त्यामध्ये त्र्यंबकेश्‍वर देवस्थान मंदिराचा विश्‍वस्तपदासाठी लढा आणि गोदावरीचा श्‍वास मोकळा करण्याचा लढा महत्त्वपूर्ण ठरला. त्र्यंबकेश्‍वर देवस्थानावर विश्‍वस्तपदाच्या नियुक्तीबाबत पहिल्या लढ्याची प्रेरणा मला एका महिलेकडून मिळाली. त्र्यंबकराज मंदिरात एका महिलेला शिपायांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर मी अस्वस्थ झाले. त्यावेळी ट्रस्टचा कारभार ठराविकांच्या हाती केंद्रित होता. मंदिर संस्थान आणि त्यावरील विश्‍वस्त मंडळ यााबद्दल जाणून घेतले तेव्हा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे कळाले.\nपुरोहित आणि त्र्यंबकेश्‍वर देवस्थानाच्या भांडणात नवीन विश्‍वस्त भरले जात नव्हते. या प्रकारणात सर्वोच्च न्यायालयाने स्टे ऑडर देत प्रकरण ‘जैसे थे’ ठेवावे असा आदेश दिला होता. १९६९ पासूनचा हा वाद होता. त्याच्याच वेळोवळी सुनावणी झाल्या. यासंदर्भात मी सन २०१२ साली विश्‍वस्त मंडळाच्या नियुक्तीबाबत याचिकेसाठी दिल्लीपर्यंत गेले. विश्‍वस्त पदासाठी त्रयस्थ पार्टी म्हणून मी न्यायलायीन लढा दिला आणि महिला विश्‍वस्त होण्याचा मार्ग सुकर झाला. मी आज मंदिर संस्थानची विश्‍वस्त म्हणून काम पाहत आहे.\nमूळ बाल गोदावरीसाठी मी असाच लढा दिला. सन १९६० सालापर्यंत खळखळणारी गोदामाई अनेक कारणांमुळे बंदिस्त करण्यात आली. तिच्यावर सिमेंटचा स्लॅब टाकला गेला. प्रथम कुशावर्त ते लक्ष्मीनारायण चौकापर्यंत स्लॅब टाकण्यात आला. त्यानंतर १९८० साली लक्ष्मीनारायण ते गायत्री मंदिर असा स्लॅब टाकला गेला. नुकत्याच सन २०१५-१६ साली झालेल्या कुंभमेळ्यामध्ये गायत्री मंदिर ते संगमापर्यंत नदीमध्ये सिमेंंट कॉंक्रिटीकरण करून गोदाचा कालवा करून तिला मृतप्राय करण्याचा घाट प्रशासनाने योजिला होता.\nगोदामाईचा कोंडणारा श्‍वास मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नव्हते. म्हणून गोदामुक्तीसाठी आवाज उठवला. गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाचे राजेश पंडित, निशिकांत पगारे यांनीही माझ्या लढ्याला साथ दिली. त्यानंतर याचे एक आंदोलन उभे राहिले. गोदेबद्दलच्या जनतेच्या टोकदार भावना लक्षात घेत प्रशासनाचा गोदेला बंदिस्त करण्याचा डाव आम्ही हाणून पाडला. त्यानंतर गोदाचे क्रॉंक्रिटीकरण आणि प्रदूषण याबद्दल अधिक कडक निर्बंध आणले गेले. सर्वोच्च न्यायालयाने ‘नीरी’ संस्थेला नदीबाबत अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. अजूनही आमचा लढा सुरू आहेच. कुंभमेळ्याचा समावेश जागतिक वारसा म्हणून घोषित व्हावे, यासाठी मी भारत सरकारकडे प्रस्ताव दिला आणि केंद्र सरकारने तो ‘युनोस्को’कडे दिला.\nचीनसारख्या मोठ्या देशंाची लॉबिंग असूनही २०१७ साली देशात चार ठिकाणी होणारा कुंभमेळा हा जागतिक वैभवशाली वारसा आहे, असे नामांकन युनोस्कोकडून आमच्या कुंभमेळ्याला मिळाले. आजवर मी अनेक लढे दिले आणि यशस्वी झाले आहे. मी कुठलेही काम माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी करत नाही. मला प्रसिद्धीचा हव्यास नाही की पैशाचे आकर्षण नाही. लढा कुठलाही असो त्यात लोकहित जपले. प्रत्येक लढ्याच्या वेळी माझा किती खर्च झाला, यापेक्षा तो यशस्वी झाल्यानंतर मिळणारे समाधान मी कुठल्याही पैशाच्या तराजूत तोलूच शकत नाही. आज मागे वळून जेव्हा मी बघते तेव्हा कणभर समाधान वाटते, परंतु अजून अर्धी वाट चालणे बाकी आहे, याची जाणीव नवीन लढा लढण्याची प्रेरणा देते.\nजे काही लढे मी लढले ती केवळ वाटेवरची वळणे आहेत. परंतु मंजिल अजून बाकी आहे. इथे मी विसावणार नाही. थांबणे हा माझा स्वभाव नाही. समाजासाठी, पर्यावरणासाठी खूप काम करणे बाकी आहे. नजिकच्या भविष्यात मी त्र्यंबकेश्‍वरला सांस्कृतिक वारसा नगरी(कल्चरल हेरिटेज व्हिलेज) म्हणून घोषित करावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू असून लवकरच त्यांची भेट घेणार आहे. पश्‍चिम घाटावर वसलेल्या त्र्यंबकनगरीचा पश्‍चिम घाटामध्ये समावेश आहे. येत्या काळात पर्यावरण रक्षण, गोदाप्रदूषण यासह वृक्षतोड, डोंगर फोडून पर्यावरणाचा र्‍हास करण्याच्या विरोधात मी अधिक जोमाने कार्य करणार आहे.\nगोदावरी ही नाशिकपुरतीच मर्यादित नसून ती जेथून वाहते त्या प्रदेशाची शेती, पाणीप्रश्‍न आणि अर्थकारण यावर प्रभाव टाकते, त्यामुळे ती जीवनवाहिनी आहे, तिचा श्‍वास मोकळा व्हावा म्हणून मी माझ्या अखेरच्या श्‍वासापर्यंत लढत राहणार आहे. मी त्र्यंबक नगरीची असेल म्हणून कदाचित माझ्यावर शिवाची ईश्‍वरीय कृपा बसरत आहे. ज्या कुठल्या कार्यासाठी मी लढा पुकारला, त्यामध्ये १०० टक्के यशस्वी होत गेले. या मागे नक्कीच आध्यात्मिक शांती कार्य करत आहे, असे मला वाटते.\n(शब्दांकन : नील कुलकर्णी)\nPrevious articleसिन्नर l मनीषा पोटे : लढाई परिवर्तनाची…\nNext articleवाहनतळाविरोधात क्रीडा संघटना सरसावल्या; आज बैठक\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी\nपेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी\nपेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/mla-women-suspend-indian-communist-party-13819", "date_download": "2018-11-15T00:46:29Z", "digest": "sha1:7ZKHCNK4372IWTZ2ZCDRDQXWYXAKVRFN", "length": 11569, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mla women suspend by indian communist party महिला आमदाराची केरळमध्ये हकालपट्टी | eSakal", "raw_content": "\nमहिला आमदाराची केरळमध्ये हकालपट्टी\nबुधवार, 19 ऑक्टोबर 2016\nआलप्पुझा - केरळमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या धडाडीच्या महिला आमदार ई. एस. बिजीमोल यांना वादग्रस्त वक्तव्य भोवले असून, त्यांची पक्षाच्या राज्य कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.\nआलप्पुझा - केरळमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या धडाडीच्या महिला आमदार ई. एस. बिजीमोल यांना वादग्रस्त वक्तव्य भोवले असून, त्यांची पक्षाच्या राज्य कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.\nबिजीमोल या इड्डुकी जिल्ह्यातील पीरमेडू मतदासंघातून दोन वेळा निवडून आल्या आहेत. तसेच, पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पक्षात आपल्याला कोणताही \"गॉडफादर' नसल्याचे वक्तव्य केले होते. या प्रकरणी पक्षाने त्यांच्याकडून खुलासा मागविला होता. त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये सत्तेत सहभागी असून, राज्यातील संख्याबळात पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nजिल्‍हा परिषदेच्‍या सत्तेतून बाहेर पडा : सातव\nहिंगोली : येथील जिल्‍हा परिषदेमध्ये सत्तेत असलेल्‍या काँग्रेसच्‍या सदस्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याच्‍या सूचना खासदार अॅड. राजीव सातव यांनी बुधवारी (...\nविधानसभेच्या चर्चांना अर्थ नाही - आढळराव\nराजगुरुनगर - ‘खेडचे आमदार सुरेश गोरे आणि माझा चांगला संवाद आहे. आम्ही एकविचाराने काम करीत आहोत. त्यामुळे माझा कोणालाही छुपा पाठिंबा वगैरे असण्याचा...\nताणतणाव नियंत्रणात मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची\nदौंड (पुणे) : ताणतणाव नियंत्रणात चांगला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांना वेळ देत संवाद वाढवावा, असा सल्ला प्रख्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/551096", "date_download": "2018-11-15T00:38:25Z", "digest": "sha1:PPJ6IMXJTCHSZ3QT4RGKCAJLCTCK43AB", "length": 5975, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "श्री सिद्धीविनायकाची आज भव्य रथयात्रा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » श्री सिद्धीविनायकाची आज भव्य रथयात्रा\nश्री सिद्धीविनायकाची आज भव्य रथयात्रा\nकोटय़ावधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धीविनायकाची भव्य रथयात्रा सोहळा माघ उत्सवानिम्मित रविवारी आयोजित करण्यात आला आहे. या रथयात्रेत महाराष्ट्रातील लोककला व परंपरेचे दर्शन घडणार आहे. श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिरात माघ गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दि 18 जानेवारी 2018 पासून सुरु झालेला हा उत्सव दि 24 जानेवारी 2018 पर्यंत चालणार आहे. रविवार दि 21 जानेवारी रोजी श्री सिद्धीविनायक भक्तांच्या भेटीला येणार असून यंदाचा रथोत्सव आगळावेगळा ठरणार आहे. सांयकाळी 4.00 वाजता ही रथयात्रा श्री सिद्धीविनायक मंदिरातून निघणार आहे.\n400 कलांवत व लोककलेचा अविष्कार\nरथयात्रेत महाराष्ट्राच्या विविध भागातील जवळपास 400 लोककलाकार सहभागी होणार आहेत. दशावतार, जाखडी, दांडपट्टा, लेझीम, कोबंडा, आदिवासी ढोल, पालखी, लेझीम वाल्या तारपा इ. सारख्या महाराष्ट्रातील लोककला आणि परंपरेचे दर्शन या रथयात्रेतून मुंबईकरांना धाडणार असल्याची माहिती श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष बांदेकर यांना दिली.\nश्री सिद्धीविनायक मंदिरापासून निघणारी रथयात्रा आगार बाजार, पोतुर्गीज चर्च, शंकर मार्ग, अप्पासाहेब मराठे मार्ग ते पुन्हा सिद्धीविनायक मंदिर अशी असेल या रथयात्रेत हजारोंच्या संख्येंने भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन आदेश बांदेकर यांनी केले आहे.\nशेतकऱयांना कर्जमाफी अजिबात होऊ नये : प्रशांत बंब\nआमदार अब्दुल सत्तार यांची शेतकऱयाला मारहाण\nशेतकऱयांनो आंदोलन मागे घ्या : नितीन गडकरी\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/osmanabad-news-farmer-loan-waiver-77604", "date_download": "2018-11-15T00:21:41Z", "digest": "sha1:CREBZIZVC7YBRNKRONM2FK4QTW6LCYXM", "length": 14989, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Osmanabad news farmer loan waiver दिवाळीपूर्वी कर्जमाफी देणे अवघड? | eSakal", "raw_content": "\nदिवाळीपूर्वी कर्जमाफी देणे अवघड\nसोमवार, 16 ऑक्टोबर 2017\nदिवाळी हा मोठा सण असल्याने 14 ऑक्टोबरपासून पुढील शासकीय सुट्याच्या कालावधीत कार्यालयीन कामकाज कऱण्याच्या सुचना देऊ नये अशी विनंती संघटनेकडून केली आहे. या कालावधीमध्ये कार्यालय सूरु ठेवण्याच्या सुचना दिल्यास महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.\nउस्मानाबाद : कर्जमाफी दिवाळीच्या अगोदर देण्याची घोषणा अंमलात आणणे शक्य होणार नाही असे दिसत आहे. त्यातही सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लेखापरिक्षक व आयटी विभागामुळेच वेळीच कर्जमाफीची प्रक्रीया होत नसल्याची थेट तक्रार सहकार आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे त्यानी ऐन सणासुदीच्या काळात कार्यालय सूरु ठेवायला लावू नये असे केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही महाराष्ट्र राज्य सहकार व कर्मचारी संघटनेना सहकार आयुक्तांना दिला आहे.\nसंघटनेने आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यासाठी सहकार कार्यलयाकडून व शासनाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या सुचना प्राप्त होत आहेत. वर्ग तीन कर्मचारी ही योजना यशस्वी होण्यासाठी कामकाज पुर्ण करण्याचे प्रयत्न करत आहेत. हे काम 98 टक्के पुर्ण झाल्याचा दावा संघटनेकडून कऱण्यात आला आहे. मात्र लेखापरिक्षण विभागाकडून संबधित संस्थाचे लेखापरिक्षण पुर्ण होत नसल्याने अडचणी येत असल्याचे पत्रामध्ये म्हटले आहे. या शिवाय आयटी विभाग प्रतिसाद देत नसल्याचेही त्यात सांगितले आहे.\nजिल्हा बँका, जिल्हा विशेष लेखापरिक्षक सहकार्य करीत नसल्यामुळे या योजनेचे कामकाज होण्यास अडथळा येत आहे. तसेच पुरेसे तांत्रिक प्रशिक्षीत मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदे यांच्या असणा-या अडचणी याबाबीचा विचार न करता सहकार कार्यालयाकडून सहा ऑक्टोबरपर्यंत कामकाज पुर्ण कऱण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. मात्र आयटी विभागाकडून अनेकवेळा अपलोड केलेल्या फायलीमध्ये त्रुटी दर्शविल्यामुळे हे कामकाज होण्यास विलंब होत आहे . एक ऑक्टोबरपासून आज तारखेपर्यंत सणासुदीच्या सुट्यामध्येही कार्यालय सूरु ठेवून कामकाज कऱण्यासबंधी सुचना प्राप्त झाल्या आहेत.\nदिवाळी हा मोठा सण असल्याने 14 ऑक्टोबरपासून पुढील शासकीय सुट्याच्या कालावधीत कार्यालयीन कामकाज कऱण्याच्या सुचना देऊ नये अशी विनंती संघटनेकडून केली आहे. या कालावधीमध्ये कार्यालय सूरु ठेवण्याच्या सुचना दिल्यास महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या अगोदर कर्जमाफी देण्याची घोषणा कऱणा-या सरकारच्या अंमलबजावणीला यामुळे खिळ बसणार असे चित्र आहे. तर दुस-या बाजुला पारदर्शक कारभार व्हावा असा आग्रह धरलेल्या सरकारला आपल्या यंत्रणेत समन्वय ठेवणे जमले नसल्याचे वास्तव या पत्रावरुन लक्षात येत आहे.\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nलोकवर्गणीतून महिलांनी खोदली कूपनलिका\nमंगरूळ (जि. उस्मानाबाद) - यंदाच्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. मंगळूरमध्येही याच परिस्थितीशी महिला दोन हात करत आल्या....\nनाशिक - शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात झालेल्या गोंधळामुळे गेल्या वर्षी शैक्षणिक संस्था \"व्हेंटिलेटर'वर आल्या होत्या. या शैक्षणिक वर्षातही असाच गोंधळ...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-makeup-1986-91397", "date_download": "2018-11-15T00:17:51Z", "digest": "sha1:BHBXEF3R657PWA25WHSCM27ZPX5YOIG4", "length": 12204, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news makeup 1986 पुण्याचे ‘मेकअप’ अव्वल | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nपुणे - ‘महावितरण’च्या पुणे प्रादेशिक विभागांतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाच्या ‘मेकअप १९८६’ या नाटकाने पहिल्या क्रमांकावर मोहोर उमटत अव्वल स्थान पटकावले आहे, तर कोल्हापूर परिमंडलाच्या ‘ओय लेले’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.\nपुणे - ‘महावितरण’च्या पुणे प्रादेशिक विभागांतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाच्या ‘मेकअप १९८६’ या नाटकाने पहिल्या क्रमांकावर मोहोर उमटत अव्वल स्थान पटकावले आहे, तर कोल्हापूर परिमंडलाच्या ‘ओय लेले’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.\nभरत नाट्य मंदिर येथे दोनदिवसीय नाट्य स्पर्धेचा समारोप नुकताच झाला. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला. ‘महावितरण’चे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, नागनाथ इरवाडकर, किशोर परदेशी यांच्या हस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी परीक्षक मेधा गोखले, भालचंद्र पानसे, दिलीप जोगळेकर, अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, राजेंद्र पवार, हेमंत नगरकर यांची उपस्थिती होती.\nइतर पुरस्कार - दिग्दर्शन : हेमंत नगरकर (पुणे), अभिनय : अपर्णा माणकीकर (पुणे), विवेक शेळके (पुणे), नेपथ्य : राजीव पुणेकर (पुणे), प्रकाशयोजना : सुनील शिंदे (कोल्हापूर), पार्श्वसंगीत : स्वप्नील काटकर (कोल्हापूर), वेशभूषा : सुप्रिया पुंडले, रंगभूषा : शैलजा सानप, अभिनय उत्तेजनार्थ : संतोष गहेरवार (पुणे), राम चव्हाण (बारामती), प्राजक्ता घाडगे (बारामती), रेश्‍मा इंगोले (बारामती). विकास निकम यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत नगरकर यांनी आभार मानले.\nकामास गती... अडचणीही तितक्‍याच\nसातारा - साताऱ्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम मध्यावर येऊन...\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nमागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत 13 कोटी खर्च\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत तब्बल 13 कोटी 16 लाख रुपये खर्च झाले...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-recruitment-bank-104398", "date_download": "2018-11-15T00:18:04Z", "digest": "sha1:ZENU5SW3FNHXZUSXFHF6VQSP3C5XGP75", "length": 15006, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news recruitment in the bank संचालकांच्या हितासाठी बॅंकेत मेगा भरती | eSakal", "raw_content": "\nसंचालकांच्या हितासाठी बॅंकेत मेगा भरती\nबुधवार, 21 मार्च 2018\nनागपूर - तब्बल १४ कोटींच्या कर्जाची थकबाकी असताना नागपूर महापालिकेच्या कर्मचारी सहकारी बॅंकेत नव्याने कर्मचाऱ्यांची जंबो भरती केली जात आहे. दोन संचालकांच्या मुलांना शाखा व्यवस्थापक करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे. बॅंकेला वाचविण्यासाठी ही भरती तत्काळ रोखावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने सहकार विभागाकडे करण्यात आली आहे.\nनागपूर - तब्बल १४ कोटींच्या कर्जाची थकबाकी असताना नागपूर महापालिकेच्या कर्मचारी सहकारी बॅंकेत नव्याने कर्मचाऱ्यांची जंबो भरती केली जात आहे. दोन संचालकांच्या मुलांना शाखा व्यवस्थापक करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे. बॅंकेला वाचविण्यासाठी ही भरती तत्काळ रोखावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने सहकार विभागाकडे करण्यात आली आहे.\nपालिकेत सध्या ११७ कर्मचारी कार्यरत आहेत. १४६ कर्मचाऱ्यांचे रोस्टर आहे. याचा फायदा घेऊन नोकर भरती केली जात आहे. काही वर्षांमध्ये सर्व शाखांमध्ये संगणकीकरण झाले. गांधीनगर, नंदनवन व पाचपवारी या शाखा तोट्यात आहेत. कर्मचारी कपात करण्याऐवजी वाढविली जात आहे. बॅंक काही वर्षांपासून ३० लाख रुपये फायद्यात असली, तरी मागील वर्षी पाच लाखांनी उत्पन्न कमी झाले आहे.\nनव्याने ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास मोठ्या प्रमाणात वेतनावर खर्च करावा लागणार आहे. याशिवाय निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन, ग्रॅच्युइटी, न उपभोगलेल्या रजेचे वेतन आदी खर्चासाठीसुद्धा तरदूत करावी लाणार आहे. नव्या कर्मचाऱ्यांची कुठलीच गरज नसताना केवळ सग्यासोयऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी बॅंकेचाच बळी देण्याचा प्रकार सुरू आहे.\nशासनाच्या निर्णयानुसार नोकर भरती करताना अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्गातील रिक्त जागा भरण्यास प्राधान्य दिले नाही. याशिवाय अनुकंपा तत्त्वावरील रिक्त जागा नोकर भरती करताना विचारात घेतल्या नाहीत. दिवसेंदिवस महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे. यामुळे बॅंकेचे सभासदही कमी होत चालले आहेत. अनेक वर्षांपासून भागधारकांना फक्त दोनच टक्के डिव्हिडंड दिला जात आहे. अशी परिस्थिती असताना सभासदांचे हित जोपासण्याऐवजी केवळ नोकर भरतीचाच आग्रह धरला जात असल्याने संचालकांच्या हेतूवरच कर्मचाऱ्यांनी तक्रारीत शंका उपस्थित केली आहे.\nबॅंकेचे मुख्यालय महालमध्ये असताना ३० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी २५ मार्चला हिंगणा तालुक्‍यातील इसासनी येथे जी. एच. रायसोनी कॅम्पसमध्ये परीक्षा ठेवली आहे. ३० जागांचे वाटप संचालकांनी आधीच केले आहे. परीक्षेला कमीतकमी उमेदवार यावेत, यासाठी लांबचे परीक्षा केंद्र निवडण्यात आले. तसेच मुद्दामच रामनवमीचा दिवस निवडल्याची चर्चा आहे.\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nमोदी परदेशी बँकेचे कर्ज फेडण्यास तयार, पण पीएनबीचे नाही\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आता दोन परदेशी बँकांच्या कर्जाची परतफेड करणार आहे. मात्र...\nमराठवाड्यात चार शेतकरी आत्महत्या\nऔरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार...\nअल्पसंख्याक उमेदवारांसाठी पोलिस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण\nनांदेड : पोलिस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत\" राज्यातील अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामुल्य पोलिस शिपाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/article-253325.html", "date_download": "2018-11-15T00:10:56Z", "digest": "sha1:24ZEZVKC5OZ6YBR3KDVOYY6JFIFROH5Z", "length": 14301, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महापौर निवडणुकीत शिवसेना, भाजप मुक्त बीएमसीचा फार्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणू शकेल का ?", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमहापौर निवडणुकीत शिवसेना, भाजप मुक्त बीएमसीचा फार्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणू शकेल का \nमहापौर निवडणुकीत शिवसेना, भाजप मुक्त बीएमसीचा फार्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणू शकेल का \nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nमराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देणं, हे इतर मागास जातींवर अन्यायकारक ठरेल का \nएकाच वेळी 19 आमदारांना निलंबित करणं, हे राजकीय षडयंत्र आहे का \nजिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सर्व पक्ष संधीसाधू झालेत का\nयोगी आदित्यनाथांमुळे भाजप उत्तर प्रदेशमध्ये कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा राबवेल का \nकर्जमाफीच्या मुद्यावरून सत्तारूढ शिवसेना रडीचा डाव खेळतेय का\nधुळे येथील डॉक्टरांवरील हल्ला हे वैद्यकीय यंत्रणेवरील विश्वास तुटल्याचं लक्षण आहे का\nशेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे का \nयूपीमधील विजयामुळे मोदींनी पुढील 10 वर्षांसाठी भाजपचा खुंटा मजबूत केलाय का\nआजही स्त्री भ्रूण हत्या चालू राहणं हा मानवतेला कलंक नाही का\nपारदर्शक कारभाराचा आग्रह फक्त मुंबईतच का, पूर्ण महाराष्ट्रात का नको \nसेना-भाजपातली वाढती दरी फडणवीस सरकार पडण्यास कारणीभूत ठरेल\nराजभाषा मराठीबाबत शासनाचं धोरण गळपेची करणारं आहे का \nयुती का नाही, भाजपची दादागिरी की शिवसेनेचा आडमुठेपणा \nसेना-भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय\nजलीकट्टूप्रमाणेच बैलगाड्यासाठीही महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही \nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nनितेश राणेंनी तोडफोड संस्कृतीला खतपाणी घातलंय का\nपुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणं म्हणजे गुंडांना पोसणं नाही का \nचरख्यासह मोदींची प्रतिमा छापणे हे गांधी विचार डावलण्याचा प्रयत्न आहेे का \nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ashok-chavhan-releived-from-adarsh-scam-277692.html", "date_download": "2018-11-15T00:36:08Z", "digest": "sha1:M7FXDBGFNCAQPGZBWV2DCM2LT6XBR32D", "length": 14279, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण यांच्या सीबीआय चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळली", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nआदर्श प्रकरणी अशोक चव्हाण यांच्या सीबीआय चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळली\nआदर्श घोटाळा प्रकरणी राज्यपालांनी दिलेले सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवले आहेत.\n22 डिसेंबर: अशोक चव्हाणांना आज हायकोर्टाने मोठा दिलासा मिळाला आहे. आदर्श घोटाळा प्रकरणी राज्यपालांनी दिलेले सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवले आहेत.\nकाॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात सीबीआयला खटला चालवण्यास राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी परवानगी दिली होती. या परवानगीला चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्यात हायकोर्टाने आज चव्हाण यांच्या बाजूने निकाल दिला आहे.\nआदर्श आपल्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचा युक्तीवाद काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हायकोर्टात केला होता. तसंच आपल्या विरोधात खटला चालवण्यासाठी यापूर्वी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती पण राज्यात सत्ताबदल होताच आपल्या विरोधात खटल्या चालवण्यास सीबीआयला परवानगी देण्यात आली असा आरोप चव्हाण यांच्या वतीनं करण्यात आला आहे.\n२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण निवडून आलो आणि त्यामुळेच आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचंही चव्हाण यांनी आरोप केला होता. आपल्या विरोधात खटला चालवण्यासाठी किमान घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रिया पाळल्या गेल्या पाहिजेत असा युक्तीवाद चव्हाण यांनी केला होता.\nआपल्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी देण्यासाठी केवळ आदर्श आयोगाचा संदर्भ घेण्यात आला असल्याचंही सुनावणी दरम्यान चव्हाणांच्या वतीनं म्हणण्यात आलं होतं. कोर्टाने त्यांचा हा युक्तीवाद मान्य केला असून त्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली आहे.\nऑक्टोबर 2010 मध्ये आदर्श सोसायटीचा घोटाळा उघडकीला आला, तेव्हा देशभरात एक च खळबळ उडाली होती. या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप असल्याने अशोक चव्हाण यांचं सरकार काही दिवसांतच गडगडलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/someone-has-removed-dhinchak-pooja-from-youtube-and-all-her-music-videos-are-gone-too/", "date_download": "2018-11-15T00:13:23Z", "digest": "sha1:6KQ7UID2UKHVK3US3QI6J36PMMPS3THP", "length": 9237, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कथप्पाने घेतला ‘ढींच्याक पूजाच्या’ व्हिडीओचा बळी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकथप्पाने घेतला ‘ढींच्याक पूजाच्या’ व्हिडीओचा बळी\nढींच्याक पूजाचे सगळे गाणे युट्युबने हटवले\nविरेश आंधळकर : कटप्पाने बाहुबलीला का मारल याच उत्तर सर्व जगाला आता मिळाल आहे. मात्र आता कटप्पाने अजून एक अशी गोष्ठ केली आहे ज्यामुळे पुन्हा एकदा सर्वाना मोठा प्रश्न पडणार आहे आणि तो म्हणजे ‘कथप्पाने’ ‘ढींच्याक पूजाच्या’ व्हिडीओचा बळी का घेतला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे काय प्रकरण आहे.\n‘ढींच्याक पूजा’ आपल्या बेसूर आवाजात गायलेल्या गाण्याने सोशल मिडीयावर रातोरात स्टार झालेली मुलगी. ‘मेरे दिलोका स्कूटर’ ‘सेल्फी मैने लेली ‘ हे ढींच्याक पूजाचे गाजलेले व्हिडीओ . हे व्हिडीओच आतापर्यत लाखो लोकांनी युट्युबवर पाहिले आहेत .\nमात्र आता तुम्ही युट्युबवर जाऊन हे गाण पहायचं म्हणल तर ते तुम्हाला दिसणार नाही. कारण हे गाण युट्युबवरून हटवण्यात आल आहे. कॉपीराईट कंटेंटच्या नोटीसमुळे युट्युबने हे गाण हटवल आहे. आणि याला कारणीभूत आहे ‘कथप्पा सिंग’ या नावाची व्यक्ती. या व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार ढींच्याक पूजाने गायलेली गाणी आणि त्याचे व्हिडीओवर यावर त्यांच्या अधिकार आहे. त्यामुळे कटप्पा सिंग यांच्या दाव्यानंतर युट्युबने हे व्हिडिओ हटवले आहेत .\nहे व्हीडोओ हटवल्यानंतर आता सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यामध्ये आता तुम्ही तुमच्या मित्रांना ढींच्याक पूजाचे गाणे ऐकवून संताप अणू शकणार नाही . त्याच प्रमाणे देशाला पूजाच्या बेसुऱ्या आवाजापासून सुटका मिळाल्याचे जोक सोशल मिडीयावर फिरत आहेत. तर काहींनी हे व्हिडीओ हटवण्यात आल्याने दुःख देखील व्यक्त केलं आहे.,\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.adinama.com/2017/12/paush-paurnima.html", "date_download": "2018-11-15T00:16:56Z", "digest": "sha1:NFNGAKZGG7ZKCG3BQN4EBIM2AZIA7RAH", "length": 12408, "nlines": 63, "source_domain": "www.adinama.com", "title": "आदिनामा Adinama : इतिहासातील पहिल्या सर्वात मोठ्या धम्मदीक्षा सोहळ्याची साक्षीदार “पौष पौर्णिमा”", "raw_content": "\n(साईट तयार करणे सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होईल. पुन्हा भेट द्यावी ही विनंती.)\nइतिहासातील पहिल्या सर्वात मोठ्या धम्मदीक्षा सोहळ्याची साक्षीदार “पौष पौर्णिमा”\nभारतात व जगात पौष पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण व उत्सव म्हणून पाळला जातो. या दिवशी मगध गणराज्याचे राजे बिम्बिसार यांनी त्यांच्या प्रजेसह घेतलेली धम्मदीक्षा, तथागत बुद्धाची श्रीलंकेला भेट इत्यादी गोष्टी प्रसिद्ध आहेत. या दिवसाची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे...\nतथागत गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाल्यावर इसवी सन पूर्व ५२७ मध्ये पौष पौर्णिमेच्या दिवशी ते राजा बिम्बिसाराची राजधानी राजगृह येथे गेले. बुद्धाचे आगमन झाल्याचे कळताच राजा बिम्बिसार यांनी राज्यातील अनेक नागरिकांसह त्यांचे स्वागत केले. त्यानंतर जेष्ठ वनात बुद्धांचे प्रवचन झाले. कर्मकांड त्याग्णारा व मानवतेच्या भल्याचा बुद्धाचा उपदेश बिम्बिसार व त्याच्या प्रजेला अत्यंत आवडला. त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्धार करून तथागतांना त्याविषयी विनंती केली. त्यानंतर बुद्धाने त्यांना व त्याच्या प्रजेला दीक्षा दिली. ही इतिहासातील एवढ्या बहुसंख्येने घेतलेली सर्वात मोठी दीक्षा समजली जाते. या वेळी राजा बिम्बिसारासोबत त्याच्या सव्वा लाख नागरिकांनी दीक्षा घेतली असे उल्लेख आहेत. राजा बिम्बिसारामुळे बुद्धांच्या विचारांना पहिल्यांदा राजाश्रय मिळाला होता.(फोटो-राजा बिम्बिसार आणि गौतम बुद्ध यांची भेट. हस्तिदंतावर कोरलेले दृश्य. सौजन्य- विकीपेडिया.)\nसामूहिक दीक्षा कार्यक्रमानंतर बिम्बिसाराने बुद्धांना भोजनाचे निमंत्रण दिले. राजाच्या महालात भिक्षुसंघासह बुद्धांनी भोजन घेतले. स्वतः राजा बिम्बिसार यांनीसुद्धा भोजन वाढले. भोजनानंतर झालेल्या चर्चेत “मगध देशात बुद्धांनी कोठे निवास करावा” याविषयी विचारविनिमय झाला. ती जागा प्रवासी, येणारे-जाणारे, नागरिक यांच्या सोयीची असावी, नगरपासून फार लांब नसावी इत्यादी दृष्टीने वेळूवन ही जागा योग्य ठरली. त्यामुळे राजा बिम्बिसार याने या पौष पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध संघाला ती जागा दान केली. तेथे भव्य स्तूप-विहार बांधण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच दरवर्षी तेथे पौष पौर्णिमेला उत्सव साजरा केला जाऊ लागला.\nज्ञानप्राप्तीनंतर उरुवेला बंधूंना दीक्षा दिल्यावर गौतम बुद्ध पौष पौर्णिमेला श्रीलंकेत गेले होते व या दिवशी त्यांनी महियांगण येथे उपदेश दिला अशी कथा महावंस या ग्रंथात आली आहे. त्या ठिकाणी गौतम बुद्ध यांचे केस ठेवलेला “महियांगण राजा महाविहार” नावाचा स्तूप बांधण्यात आला. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अर्हंत साराभू थेरा यांनी बुद्धांच्या अस्थी आणवल्या आणि या विहाराचे विस्तारीकरण करून तेथे ठेवल्या. सध्या या स्तुपाला राष्ट्रीय पुरातत्व स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कथेला अनुसरून पौष पौर्णिमेला उरुथी पोया हा सण तेथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.\nतथापि बुद्धांच्या या श्रीलंका भेटीविषयी अनेकांनी शंका उपस्थित केली असून ती कथा काल्पनिक आहे असे म्हटले आहे. श्रीलंकेतील महावंसपेक्षा दीपवंस हा ग्रंथ जास्त खात्रीलायक असून त्यात व इतरत्र बुद्धाच्या या भेटीचा उल्लेख नाही असे म्हटले जाते. तरीही पौष पौर्णिमा हा दिवस उरुथी पोया म्हणून तेथे देशभर उत्साहाने साजरा केला जातो, हे वास्तव नाकारता येणार नाही. तेथे वेसाक पौर्णिमेनंतर उरुथी पोया हा दुसऱ्या क्रमांकाचा सण मानला जातो.\nपौष पौर्णिमेपासून सामान्यतः महायान देशांत नवे वर्ष सुरू होत असते. तथापि हे नववर्ष काहींच्या बाबतीत वेगवेगळे असते. चीन, कोरिया येथे जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला नववर्ष सुरू होते, तर तिबेटी नववर्ष त्यानंतर एक महिन्याने सुरू होते.\nपौष हा भारतीय वर्षातील दहावा महिना. भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे या महिन्याला धनु किंवा धनूस असे म्हणतात. हा महिना डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान येतो. या महिन्यात थंडी बऱ्यापैकी असते; पण ती कमी होऊ लागते. हिवाळा अर्थात हेमंत ऋतूचा दुसरा महिना सुरू असतो. शेतीची कामे वाढलेली असतात. पौष महिन्याच्या काही अंधश्रद्धा सुद्धा या दिवसापासून सुरू होतात. काही लोक या दिवसापासून नदीत पवित्र स्नान घेणे सुरू करतात. त्यामुळे मोक्षप्राप्ती होते असा गैरसमज आहे. तसेच या पौष महिन्यात चांगली कामे सुरू करू नये अशीही अंधश्रद्धा आहे. त्याला काहीही आधार नाही.\nइतर सर्व पौर्णिमांप्रमाणे ही पौर्णिमा सुद्धा उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी विहारात विविध कार्यक्रम ठेवले जातात. प्रबोधनात्मक व्याख्याने पण होतात. अनेक लोक जवळपास असलेल्या प्राचीन लेणी वा स्माराकांमध्ये जातात व वंदना आदी कार्यक्रम घेतात. #adinama\nभारतीयांचे पहिलेच शिक्षक प्रशिक्षण केंद्र\nजोतीराव व सावित्रीबाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\n‘सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य’ या पुस्तकाच...\nइतिहासातील पहिल्या सर्वात मोठ्या धम्मदीक्षा सोहळ्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/62-students-infected-with-gastro/", "date_download": "2018-11-15T00:18:38Z", "digest": "sha1:RWEG3KQ4M4MEWO7I4TDD4VJW4RAP7E4K", "length": 6391, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 62 विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › 62 विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण\n62 विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण\nअकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेत शिकणार्‍या 62 विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्यामुळे एकच घबराट पसरली आहे. या विद्यार्थ्यांना घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यातील 14 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.\nपिंपळदरी येेथील बाळनाथ रंधे यांच्या रामकृृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेत सुमारेे 65 मुले शिक्षण घेत आहेत. त्या सर्व मुलांना सोमवारी (दि.30) सायंकाळी अचानक जुलाब व उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे संस्थेतील शिक्षकांची एकच धावपळ उडाली. मुलांचे पालकही घाबरून गेले. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले.\nसंगमनेर पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी घारगाव आरोग्य केंद्रात धाव घेवून डॉ. प्रल्हाद बाबंळे, डॉ. बी. एस. डामसे, डॉ. गजानन मोरे यांना उपचार सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. तपासणी केल्यानंतर या विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो सदृश आजाराची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले. संगमनेर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, घारगावचे पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांनी या विद्यार्थ्यांची भेट देऊन विचारपूस केली.\nघारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणार्‍या 62 विद्यार्थ्यांमधील काही मुलांना जास्त त्रास जाणवू लागल्यामुळे सकाळी प्रथमतः 8 मुलांना तसेच दुपारी पुन्हा 6 मुलांना पुढील उपचारासाठी लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल केले. त्यातील 2 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर 28 विद्यार्थ्यांवर उपचार करून तयांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच 18 विद्यार्थ्यांवर घारगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, या घटनेची एकाही राजकीय नेत्याने दखल न घेतल्याने पालकवर्गातून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/mahaveer-anniversary-programme-in-belgaum/", "date_download": "2018-11-14T23:47:20Z", "digest": "sha1:QSY5XXVBW3OOOJRGR7F23XQJFAHOWLUX", "length": 7950, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महावीर शोभायात्रेतून सामाजिक संदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › महावीर शोभायात्रेतून सामाजिक संदेश\nमहावीर शोभायात्रेतून सामाजिक संदेश\nभगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शहरातून गुरुवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेतून सामाजिक संदेश देण्यात आला. यंदा शोभायात्रेत सजीव देखाव्यांसह प्रबोधनपर उपक्रमही राबविण्यात आले. यामुळे शोभायात्रा लक्षवेधी ठरली.\nभगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मध्यवर्ती उत्सव संघ, कर्नाटक सरकार व जिल्हा प्रशासनाच्यावतीने शोभायात्रेसह विविध कार्यक्रम पार पडले. संयुक्त महाराष्ट्र चौक येथे शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. नया सागरजी व मुनीनंद अभिनंदन स्वामीजी यांनी मंगलाचरण सादर केले. निवासी जिल्हाधिकारी डॉ. बुद्याप्पा, प्रांताधिकारी कविता योगपन्नावर, समाजाचे अध्यक्ष पुष्पदंत दोड्डण्णावर, गोपाळ जिनगौडा, सेेवंतीलाल शहा, राजू दोडण्णावर, हिराचंद कालमणी, कुंतीनाथ कालमणी, केएचईआरचे व्हा. चान्सलर डॉ. विवेक सावजी, अ‍ॅड. अनिल बेनके उपस्थित होते. गौरव कार्यदर्शी राजेंद्र जैन यांनी स्वागत व प्रास्ताविक करून महावीर यांच्या आचार -विचाराबद्दल माहिती दिली.\nडॉ. विवेक सावजी म्हणाले, जगात शांतता नांदायची असेल तर महावीर यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी महावीरांचे मोलाचे योगदान आहे. सामाजिक एकोपा टिकविण्यात महावीर यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या विचारानेच जगात शांती नांदेल.\nयानंतर शोभायात्रा रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, टिळक चौक, मठ गल्ली, शनिमंदिर, एसपीएम रोड, अशी मार्गस्थ झाली. शोभायात्रेत सुमारे 12 हजार भाविकांची उपस्थिती होती. दिवसभर पार पडलेल्या महाप्रसाद वितरणाचा लाभ सुमारे 30 हजार भाविकांनी घेतला.\nशोभायात्रेत विविध प्रकारचे आकर्षक रथ होते. 6 झांजपथकांनी रंगतदार नृत्य सादर केले. यामध्ये धनगर मंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या ढोलवादनास उत्स्फूर्त दाद मिळाली.\nशोभायात्रेत यंदा सामाजिक प्रबोधनावर भर दिला होता. महिला मंडळाने बालविवाहाविरोधात हातात फलक घेऊन जनजागृती केली. एका चित्ररथात भगवान महावीर यांच्या मूर्तीवर गाईकडून अभिषेक घालण्याचा एक प्रसंग उभारला होता. यातून गोरक्षण संदेश दिला. दुसर्‍या चित्ररथात डोंगरदर्‍या दाखवून भगवान महावीर यांच्या 13 प्रतिकृती उभारल्या होत्या. यातून पर्यावरण रक्षणात निसर्गाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एका चित्ररथात मोरपिसांच्या गुहेत महावीरांची मूर्ती ठेवण्यात आली होती. एका रथावर लहान मुले झाडाखाली महावीर यांच्या रूपात तपश्‍चर्या करतानाच सजीव देखावा साकारला आहे.\nआयजीपी धमकीप्रकरणी चौघे ताब्यात\nविजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू\nआधी वडाप वाहनांना नियम लागू करा\nशॉर्टसर्किटने घराला आग, बैल ठार\nम.ए.समिती कार्यकर्त्यांवरील दोषारोप निश्‍चिती लांबणीवर\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Dangar-Khodai-Mini-Mahabaleshwar-Risk-in-Dapoli/", "date_download": "2018-11-15T00:35:55Z", "digest": "sha1:2BZWKB4QSU4FJTWPTYPIN4RFVZGEYJVT", "length": 7409, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोंगर खोदाईचा ‘मिनी महाबळेश्‍वर’ला धोका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › डोंगर खोदाईचा ‘मिनी महाबळेश्‍वर’ला धोका\nडोंगर खोदाईचा ‘मिनी महाबळेश्‍वर’ला धोका\nदापोली : प्रवीण शिंदे\nदापोली तालुका हा पर्यटन क्षेत्र असल्याने सगळ्यांचाच ओढा दापोलीच्या दिशेने आहे. त्यामुळे दापोलीतील इंच-इंच जागेला सोन्याचा भाव आला आहे. याच दापोलीमध्ये अनेकांनी जागा खरेदी करून टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. अनेक इमारती या मोठे डोंगर खोदून बांधल्या आहेत. हे चित्र दापोली तालुक्यातील ग्रामपंचायतींचे क्षेत्र आणि दापोली नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये दिसून येते.\nतालुक्यात रो-हाऊस, इमारती बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर खोदाई केली जात आहे. दापोलीमध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगर खोदाईची कामे सुरू आहेत. या डोंगर खोदाईमध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. दापोली ‘मिनी महाबळेश्‍वर’ म्हणून परिचित असल्याने या दापोलीमध्ये रो हाऊस, फ्लॅट असे खरेदी करणार्‍यांची मोठी संख्या आहे. तर अशा रो-हाऊस आणि इमारतीमधील सदनिकेला मोठा दर आहे. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी कशाही प्रकारे खोदकाम करून बांधकाम व्यावसायिक अशा ठिकाणी बांधकामे उभी करीत आहेत.\nतालुक्यामध्ये पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. प्रचंड डोंगर खोदाईमुळे यापेक्षाही भयानक दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडली की, संबंधित यंत्रणा कार्यतत्पर होते. मात्र, वेळीच अशा प्रकारांवर बंधने घालण्यात येत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. दापोलीमध्ये नुकतीच फॅमिली माळ येथे आरसीसी भिंत कोसळली. यामध्ये जीवितहानी झाली नाही. तालुक्यामध्ये खोदाई केलेल्या ठिकाणी आणि सदनिका असलेल्या ठिकाणी आरसीसी भिंती बांधलेली दिसत नाही. त्यामुळे अशा सदनिकेना पूर्णत्वाचा दाखला कसा मिळतो याचेच आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.\nदापोलीतील ग्रामीण भाग आणि दापोली नगर पंचायत कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर उत्खननाचे काम सुरू आहे. मात्र, याकडे महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा उत्खननाला महसूलचा वरदहस्त आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे.तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने जमिनीची धूप झपाट्याने होत आहे. त्यात खोदाई करून डोंगरांचे सपाटीकरण होत आहे. त्यामुळे दापोलीच्या निसर्गसौंदर्याला बाधा पोहोचत आहे. दापोलीत पर्यटन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन करून अनेकांनी दापोलीच्या निसर्ग सौंदर्यात सोयीचा आर्थिक व्यवसाय थाटला आहे. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मिनी महाबळेश्‍वरची ओळख या खोदाईमुळे पुसली जाण्याचा धोका आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Appointment-of-consultants-now-for-environmental-clearance/", "date_download": "2018-11-15T00:26:12Z", "digest": "sha1:YN3TXVKCKSLN5MKATLTLJFTZSMO3GEFF", "length": 4318, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्यावरण दाखल्यासाठी आता सल्लागारांची नियुक्ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पर्यावरण दाखल्यासाठी आता सल्लागारांची नियुक्ती\nपर्यावरण दाखल्यासाठी आता सल्लागारांची नियुक्ती\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात वेगवेगळ्या 10 ठिकाणी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या गृहप्रकल्पाच्या बांधकाम परवानगीसाठी पर्यावरण दाखला, एव्हीन्शेन एनओसी, एमपीसीबी, कॉन्सेन्ट, गॉउंड वॉटर व पर्यावरण संतुलन दर 6 महिन्यांचा अहवाल आवश्यक आहे. यासाठी पालिका सल्लागारांचे पॅनेल बनविले आहे. या पॅनेलमध्ये एसजीएम एनव्हायरो व ग्रीन सर्कल या सल्लागारांची पॅनेलवर निवड केली आहे.\nपाच ते 20 हजार चौरस मीटरकरिता 5 लाख 25 हजार प्रति प्रकल्प, 20 हजार ते 50 हजार चौरस मीटरकरिता 6 लाख 20 हजार, 50 हजार ते 1 लाख 50 हजार चौरस मीटरकरिता 7 लाख 35 हजार प्रति प्रकल्प दर मंजूर केला आहे. 29 डिसेंबर 2017 च्या प्रस्तावानुसार पॅनल बनवण्यास मान्यता दिली आहे.\nपर्यावरण दाखला मिळविण्यासाठी सल्लागार हे त्या क्षेत्रात अनुभवी व नाबेट या संस्थेचे सदस्य आवश्यक असणे बंधनकारक आहे. त्या अटीनुसार या सल्लागारांच्या निवडीला मान्यता देण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि. 21) होणार्‍या स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-1517.html", "date_download": "2018-11-15T00:12:17Z", "digest": "sha1:JCIWJ4BGZVSA53LXI4BVV3H7KZCQ5I4T", "length": 6649, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "धनादेश मुदतीत वटला नाही,ऊस तोडणी कंत्राटदारास एक महिन्याच्या कैदेची शिक्षा - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Crime News धनादेश मुदतीत वटला नाही,ऊस तोडणी कंत्राटदारास एक महिन्याच्या कैदेची शिक्षा\nधनादेश मुदतीत वटला नाही,ऊस तोडणी कंत्राटदारास एक महिन्याच्या कैदेची शिक्षा\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ऊसतोडणी कंत्राटदार विनायक दामू जाधव कराराची पूर्तता न करता हिशोबाची देय रक्कम १ लाख १२ हजार ७८२ चा धनादेश वटविला नाही म्हणून दाखल फौजदारी केसमध्ये तोडणी कंत्राटदाराने देय असणारी रक्कम १ लाख १२ हजार ७८२ व त्यावर व्याजाची ९ टक्के प्रमाणे होणारी रुपये १ लाख ६७ हजार ४८१ अशी एकूण रुपये २ लाख ८० हजार २६३ रक्कम कंपनीस देण्याचा व एक महिन्यासाठी कैद अशी शिक्षा प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधिश सुधीर बोमीडवार यांनी ठोठावली असून फिर्यादीस कॉम्पेन्सेशन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nऊसतोडणी मुकादम विनायक दामू जाधव, (रा.शेकटे-लाडजळगाव, ता.शेवगाव) याने कराराप्रमाणे पूर्तता केली नाही त्यामुळे हिशोबाची देय रकमेपोटी कारेगाव शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीस दिलेला अशोक बँकेचा १ लाख १२ हजार ७८२ रुपयांचा धनादेश वेळेत वटला नाही. म्हणून संस्थेचे जेठमल मेहेर यांनी श्रीरामपूर न्यायालयात त्यांचे विरुद्ध नेगोसिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम १३८ अन्वये क्रिमिनिअल केस नं.१३९४/२००१ दाखल केली होती.\nत्याच्या चौकशीत न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे.गेल्या १६ वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेतील या प्रकरणात न्यायालयाने धनादेशातील रक्कम दुपटीने फिर्यादीस देण्याबाबत निकाल दिला आहे.फिर्यादीच्या वतीने सदर प्रकरणात ॲड.जगन्नाथ राठी यांनी काम पाहिले. या निकालाकडे शेवगाव परिसरातील ऊसतोडणी ठेकेदारांचे लक्ष लागले होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nधनादेश मुदतीत वटला नाही,ऊस तोडणी कंत्राटदारास एक महिन्याच्या कैदेची शिक्षा Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, March 15, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-804.html", "date_download": "2018-11-14T23:49:27Z", "digest": "sha1:X5WJ6BXDSUHUGHTXVMLQAG3PEZ367MJ7", "length": 6188, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्यात दोन दारुड्यांचा बसमध्ये गोंधळ, वाहक-चालकाला शिवीगाळ - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Crime News Shrigonda श्रीगोंद्यात दोन दारुड्यांचा बसमध्ये गोंधळ, वाहक-चालकाला शिवीगाळ\nश्रीगोंद्यात दोन दारुड्यांचा बसमध्ये गोंधळ, वाहक-चालकाला शिवीगाळ\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दोन दारुड्यांनी एसटी बसचे वाहक, चालक व प्रवाशांना धक्काबुक्की करत धुमाकूळ घातला. श्रीगोंदे-नाशिक एसटी शहरातील बगाडे कॉर्नर येथे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता आली असता हा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nश्रीगोंदे-नाशिक (एमएच २० बीएल ४१७७) ही एसटी सकाळी डेपोतून निघाल्यावर पाच मिनिटांच्या अंतरावर बगाडे कॉर्नर येथे थांबली. दारू प्यालेले दोघेजण गाडीत बसले. गाडी सुरू होताच त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. म्हणत घुगलवडगावचे तिकीट द्या व पुढे आम्हाला उतरवा, असे म्हणत त्यांना वाहकास त्रास देण्यास सुरुवात केली.\nनंतर त्यांनी चालकाच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि चालकाची गचांडी धरून स्टेअरिंग व्हीलवरून त्याला जबरदस्तीने खाली उतरवून दिले. मग चालकाने पोलिस ठाण्याशी संपर्क करून पोलिसांना पाचारण केले. पोलिस येताच एक दारुडा पळून गेला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nदुसरा तर्रर्र नशेत असल्याने त्याला पळता आले नाही. पोलिसांनी त्याला पकडून नाव विचारले असता बाळासाहेब सर्जेराव दांगडे (वय २८, राहणार घुगलवडगाव, तालुका श्रीगोंदे) अशी सांगितले. पोलिस ठाण्यात आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nश्रीगोंद्यात दोन दारुड्यांचा बसमध्ये गोंधळ, वाहक-चालकाला शिवीगाळ Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, March 08, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/talaq-ruins-muslim-womans-life-says-pm-14211", "date_download": "2018-11-15T00:34:22Z", "digest": "sha1:7VLCB4IG2GQGF6XHFH5X6IBHN2JE2W5J", "length": 15482, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Talaq ruins Muslim Woman's Life, says PM 'तलाक'मुळे मुस्लिम महिलेचे आयुष्य उध्वस्त : मोदी | eSakal", "raw_content": "\n'तलाक'मुळे मुस्लिम महिलेचे आयुष्य उध्वस्त : मोदी\nसोमवार, 24 ऑक्टोबर 2016\nउत्तर प्रदेशने देशास अनेक पंतप्रधान दिले आहेत. उत्तर प्रदेशचा माझ्यावरही अधिकार आहेच. उत्तर प्रदेशने आत्तापर्यंत देशास दिलेल्या सर्व पंतप्रधानांच्या एकत्रित कामापेक्षा जात काम मला करुन दाखवायचे आहे\nमहोबा - देशातील राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील राजकीय वातावरण तापवयास आता सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज (सोमवार) राज्यातील महोबा येथे जनसभा घेतली. उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्याबरोबरच पंतप्रधानांनी त्यावेळी \"तलाक'च्या संवेदनशील मुद्यासही स्पर्श केला.\nमहोबा येथील या सभेनंतर पंतप्रधान वाराणसी येथे दाखल होणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधानांकडून विविध प्रकल्पांची घोषणा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी झालेल्या या सभेमध्ये उत्तर प्रदेशची भूमी ही आपली माता असल्याचे भावनिक आवाहन करत पंतप्रधानांनी यापुढे या भूमीची लूट होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्‍त केला.\nएखाद्या पुरुषाने फोनवरुनच तीनदा तलाक उच्चारुन मुस्लिम महिलेचे आयुष्य उध्वस्त करणे योग्य आहे काय या विषयाचे राजकारण केले जाऊ नये. मात्र तरीही काही राजकीय पक्ष निव्वळ \"व्होटबॅंके'च्या राजकारणासाठी मुस्लिम महिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून आश्‍चर्य वाटते\nउत्तर प्रदेशने देशास अनेक पंतप्रधान दिले आहेत. उत्तर प्रदेशचा माझ्यावरही अधिकार आहेच. उत्तर प्रदेशने आत्तापर्यंत देशास दिलेल्या सर्व पंतप्रधानांच्या एकत्रित कामापेक्षा जात काम मला करुन दाखवायचे आहे\nबुंदेलखंडमधील काही प्रकल्पांसाठी निधी पुरविण्यात आला आहे. परंतु अद्यापही येथे काहीही काम झालेले नाही, हे जाणून तुम्हाला दु:ख वाटेल. बुंदेलखंडमधील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. बुंदेलखंडच्या भूमीमधून सोने पिकू शकेल; मात्र शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. बुंदेलखंडची भूमी अत्यंत विशेष भूमी आहे. या भूमीने तलवारीच्या सहाय्याने पराक्रम गाजवला आहे; तर लेखणीच्या सहाय्याने रचनात्कता दर्शविली आहे\nउत्तर प्रदेशची भूमी ही आमची माता आहे. आमच्या मातेची होत असलेली लूट यापुढे आम्ही सहन करणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांना केवळ त्यांच्या कुटूंबाची काळजी आहे; तर काही लोकांना निव्वळ सत्ता हवी आहे. भारतीय जनता पक्षास (भाजप) मात्र उत्तर प्रदेशचा विकास हवा आहे. येत्या निवडणुकीमधील चित्र अत्यंत स्पष्ट आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपला जनता पूर्ण बहुमत देईल\nसमाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या सत्तास्पर्धेमध्ये उत्तर प्रदेशचा विकास भरडला जात आहे. दोन्ही पक्षांकडून आळीपाळीने लूट केली जाते; आणि सत्तेत आल्यानंतर कुठलाही पक्ष प्रतिस्पर्धी पक्षाविरोधात कसलीही कारवाई करत नाही\nलोकवर्गणीतून महिलांनी खोदली कूपनलिका\nमंगरूळ (जि. उस्मानाबाद) - यंदाच्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. मंगळूरमध्येही याच परिस्थितीशी महिला दोन हात करत आल्या....\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nओबीसी मतांवर डोळा ठेवत महात्मा फुले चित्रपटाची निर्मिती\nनाशिक - लोकसभा व विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. हेच लक्षात घेऊन इतर मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवत महात्मा जोतिराव फुले यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Sangamner-lakh-theft/", "date_download": "2018-11-15T00:08:31Z", "digest": "sha1:GN4NOHXX3TGU4EUCRQAHVEIT4C7CW4EQ", "length": 5382, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घर फोडून सव्वा लाखांची चोरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › घर फोडून सव्वा लाखांची चोरी\nघर फोडून सव्वा लाखांची चोरी\nबंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिण्यांसह सुमारे 1 लाख 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री राजापूर शिवारात घडली. राजापूर येथील धनलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय पांडुरंग खतोडे यांच्या घरी शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून प्रवेश केला व कपाटातील वीस हजार रुपये रोख तसेच पेटीमधील नव्वद हजार रुपये किंमतीची अडीच तोळे सोन्याच्या पुतळ्याची माळ, मनी मंगळसूत्र व किरकोळ सोन्या-चांदीचे दागिने आणि पाचशे रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 1 लाख 30 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.\nही बाब सकाळी उठल्यानंतर संजय खतोडे यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ कामगार पोलिस पाटील गोकुळ खतोडे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर खतोडे यांनी ही माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक पंकज निकम ज्ञानदेव पवार, रघुनाथ खेडकर व देशमुख घटनास्थळी येवून पंचनामा केला. याबाबत संजय खतोडे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी चोरीचा व घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो. नि. गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. उंबरकर हे करत आहेत.\nमहावितरणात दीड तास ठिय्या\nतंत्रज्ञानामुळे देशाची प्रगती ः मेंगवडे\nघर फोडून सव्वा लाखांची चोरी\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-KSA-League-football-tournament-issue/", "date_download": "2018-11-15T00:41:07Z", "digest": "sha1:DKIYKZSNXSMB2D7JYWQDQ7C6LFNBNVKI", "length": 4196, "nlines": 20, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘शिवाजी’ची ‘खंडोबा’वर मात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘शिवाजी’ची ‘खंडोबा’वर मात\nकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी\nचुरशीच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ संघाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून ‘केएसए लीग’ फुटबॉल स्पर्धेत पहिला विजय मिळविला. सामन्यात ‘शिवाजी’च्या संदीप पोवार याने पेनल्टी स्ट्रोकवर दोन्ही गोलची नोंद केली. खंडोबाकडून ऋतुराज संकपाळने गोल केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी जलद खेळ केला. खंडोबाकडून कपिल शिंदे-बालिंगकर, सुधीर कोटिकेला, रणवीर जाधव, अजिज मोमीन, सागर पोवार यांनी आघाडीसाठी चढाया सुरू ठेवल्या. यात त्यांना 14 व्या मिनिटाला यश आले. ऋतुराज संकपाळने गोल नोंदवत आघाडी मिळविली.\nशिवाजीकडून विशाल सासने, मंगेश भालकर, आकाश भोसले, प्रथमेश कांबळे, ओंकार साळवी, अक्षय सरनाईक यांनी गोल फेडण्यासाठी प्रयत्न केले. 40 व्या मिनिटाला झालेल्या चढाई खंडोबाच्या गोलक्षेत्रात चुकीच्या पद्धतीने रोखण्यात आल्याने पंचांनी शिवाजी मंडळला पेनल्टी बहाल केली. यावर संदीप पोवारने बिनचूक गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.\nदोन्हींकडून आघाडीसाठी जोराचे प्रयत्न झाले; मात्र फिनिशिंग आणि दोन्हींकडील भक्‍कम बचावामुळे गोल होऊ शकले नाहीत. सामन्याची वेळ संपल्यानंतर चौथ्या पंचांनी 5 मिनिटांचा जादावेळ दिला. यात चौथ्या मिनिटाला शिवाजी मंडळची चढाई खंडोबाच्या गोलक्षेत्रात अवैधरीत्या रोखण्यात आल्याने पंचांनी पुन्हा पेनल्टी बहाल केली. यावर शिवाजीच्या संदीप पोवार याने जोरदार फटक्यावर गोलपोस्टचा अचूक वेध घेतला आणि संघांला 2-1 असा विजय मिळवून दिला.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/25-crores-of-junk-stamped-due-to-the-collision-of-truck-drivers/", "date_download": "2018-11-14T23:45:36Z", "digest": "sha1:2ZCSISSN4FTNEACF67XUFM4FQV7XJ5U2", "length": 4274, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रक चालकांच्या संपामुळे 25 कोटींचे व्यवहार ठप्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ट्रक चालकांच्या संपामुळे 25 कोटींचे व्यवहार ठप्प\nट्रक चालकांच्या संपामुळे 25 कोटींचे व्यवहार ठप्प\nडिझेल दर वाढीच्या विरोधात जिल्हा ट्रक चालक व मालक संघटनेने देशव्यापी संपात 20 जून पासून सहभाग घेतला. या संपामुळे जिल्ह्यातील अडीच हजार ट्रक थांबलेली असल्यामुळे जवळपास 25 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शिवाय व्यापार्‍यांचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ट्रक जागेवर उभे असल्याने बाहेर जिल्ह्यातून येणारा व बाहेर जाणार्‍या सर्व प्रकारच्या मालांचे व्यवहार थांबलेले आहे. याचा प्रमुख फ टका मोठ्या व्यापार्‍यांना रोजच सहन करावा लागत आहे.\nदेशभरात डिझेल दर वाढीसह इतर काही मागण्यांसाठी 16 जून पासून संप पुकारण्यात आला होता. या संपात जिल्ह्यातील संघटना सहभागी झाल्या नव्हत्या, मात्र 20 जूनपासून या संपात सहभागी झाल्या. त्यामध्ये ट्रक चालक व मालकांचा समोवश आहे. जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट अंर्तगत सुरू असलेल्या अडीच हजार ट्रकची चाके सदरील संपामुळे थांबलेली आहेत. प्राथमिक स्वरुपात या संपाची तीव्रता जाणवली नव्हती, मात्र आता सातव्या दिवशीही संप सुरू असल्याने याचे परिणाम जानवायला सुरुवात झाली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/within-5-min-25-lack-fund-raise-in-beed-by-jain-organisation/", "date_download": "2018-11-14T23:58:16Z", "digest": "sha1:D76SVHUVBSG2AWG6ULXMJ3OZCE5MVE6W", "length": 6252, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 5 मिनिटांत 25 लाखांचा निधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › 5 मिनिटांत 25 लाखांचा निधी\n5 मिनिटांत 25 लाखांचा निधी\nबीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकर्‍यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी केल्यानंतर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दातृत्वाची भूमिका घेत मदतीचा हात दिला. केवळ पाच मिनिटांत 25 लाख रुपये दुष्काळी कामासाठी जमा झाल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामस्थांनी डिझेलसाठी 60 हजार रुपये जमविल्यास स्थानिक जैन संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने 20 हजार रुपये प्रत्येक गावासाठी देण्याचा निर्धारही जाहीर करण्यात आला.\nजिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील केज, धारूर, अंबेजोगाई, परळी या तालुक्यांमधील तहसीलदार, कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, बीजेएसचे कार्यकर्ते आणि तालुका प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक अभियांत्रिकी महाविद्यालच्या सभागृहात दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेत आमदार प्रा. ठोंबरे बोलत होत्या.\nश्रमदानाचा टप्पा पूर्ण केलेल्या गावांना भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत जेसीबी/पोकलेन पुरवून दुष्काळ मुक्तीच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे. वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमधील ग्रामस्थांचा श्रमदानाचा वेग कसा वाढू शकेल, शासनाच्या निर्णयाप्रमाणे श्रमदान करणार्‍या गावांना डिझेल पुरविण्याची प्रक्रिया सोपी कशी होईल, तोपर्यंत ग्रामस्थ लोकवर्गणीतून डिझेल भरण्याची व्यवस्था कशी करतील या ती मुख्य मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.\nया वेळी आमदार प्रा. संगीता ठोंबरे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, शिवकुमार स्वामी, डॉ. आय. बी. खडकभावी, तहसीलदार शरद झाडके, अक्षय मुंदडा, उपसभापती तानाजी देशमुख, विजय वाकेकर, विजयराज बंब, संतोष कुंकुलोळ, नगरसेवक मिलिंद बाबजे, गटविकास अधिकारी दत्ता गिरी, किशोर बंब, संतोष सिंगारे, प्रसाद चिक्षे आदी आदींसह अंबाजोगाईसह जिल्हाभरातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/American-fish-in-mula-river/", "date_download": "2018-11-14T23:45:16Z", "digest": "sha1:LMDFZFNMXAYI3R35MSVBG4VN4JY4WDEQ", "length": 3902, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुळा नदीपात्रात अमेरिकन मासा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मुळा नदीपात्रात अमेरिकन मासा\nमुळा नदीपात्रात अमेरिकन मासा\nदापोडीमधील हॅरिस ब्रिजखाली मुळा नदीपात्रात रविवारी अमेरिकन मासा सापडला. हा अनोखा मासा नदीपात्रात सापडल्याने दापोडी परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रहमान अब्दुल सत्तार यांना मासे पकडण्याचा छंद आहे. दरवर्षी पावसाळ्याचे चार महिने ते मासे पकडण्यासाठी जातात. त्यांचे वडील देखील त्यांच्या नावेतून मासे पकडण्यासाठी जात असत. सत्तार रहमान रविवारी सकाळी मासे पकडण्यासाठी हॅरिस पुलाखालील मुळा मुठा नदीकिनारी गेला असता त्यांच्या जाळ्यात अनोखा मासा आला.दररोज सापडणा-या माशांसारखा हा मासा नसल्याची खात्री झाल्यानंतर त्याने इंटरनेटवर याबाबत शोध घेतला. त्यावेळी त्याला हा मासा ऑलिगॅटर गॅर फिश प्रकारचा असल्याची माहिती त्यांना मिळाली. हा मासा प्रामुख्याने उत्तर अमेरिकेत आढळतो. याचे वजन साधारणपणे 140 किलोपर्यंत वाढते. लांबीला हा मासा दहा फूट होतो. असा हा अनोखा मासा बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकाच गर्दी केली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-bogus-beneficiaries-of-the-Gharkul-project-will-be-investigated/", "date_download": "2018-11-15T00:06:15Z", "digest": "sha1:T5UWJRGZN7E6RCLOGRZGDKOLLU73SME5", "length": 8035, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घरकुल प्रकल्पातील बोगस लाभार्थ्यांची चौकशी होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › घरकुल प्रकल्पातील बोगस लाभार्थ्यांची चौकशी होणार\nघरकुल प्रकल्पातील बोगस लाभार्थ्यांची चौकशी होणार\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घरकुल प्रकल्पातील बोगस लाभार्थ्यांमुळे प्रतीक्षा यादीतील लाभार्थी घरापासून वंचित आहेत. त्यांच्या वतीने बोगस लाभार्थ्यांबाबत महापालिकेच्या विरोधात कष्टकरी कामगार पंचायतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कष्टकरी कामगार पंचायतीचे म्हणणे समजून घेत उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पुराव्यांची तपासणी करून चार महिन्यात घरकूल प्रकल्पातील लाभार्थ्यांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घरकुल प्रकल्पाची आणि तेथील बोगस लाभार्थ्यांची चौकशी होणार असून प्रतीक्षा यादीतील खर्‍या लाभार्थ्यांना न्याय मिळणार आहे.\nकष्टकरी कामगार पंचायतीतर्फे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली. या वेळी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष व कष्टकर्‍यांचे नेते बाबा कांबळे, सरचिटणीस धर्मराज जगताप, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, घरकुल अध्यक्ष रवी शेलार, उपस्थित होते. महापालिकेने केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुननिर्माण (जेएनएनयुआरएम) योजनेअंतर्गंत चिखलीमध्ये घरकुल प्रकल्प राबविला. यामध्ये चुकीच्या लोकांनी घरकुल बळकावले असल्याने कष्टकरी कामगार पंचायतीने बोगस लाभार्थींवर कारवाई करावी; तसेच खरे गरजू कष्टकरी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा, अशी मागणी केली होती. त्याबाबत महापालिकेकडे वेळोवेळी मागणी केलीय परंतु पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. संघटनेने माहिती अधिकारात घरकूल प्रकल्प व लाभार्थ्यांविषयी माहिती मागितली होती.\nत्यासाठी वेगवेगळे सुमारे 250 अर्ज माहिती अधिकाराअंतर्गंत महापालिकेकडे दाखल केले. त्या माध्यमातून सुमारे 1 हजार फायलींची तपासणी केली. त्यातून चुकीच्या पुरावे देऊन असंख्य बोगस लाभार्थ्यांनी घरकूल मिळविल्याचे दिसून आले.बोगस लाभार्थ्यांची चौकशी करताना घरमालकाचे संमतीपत्र, भाडेकरार, लाईटबील हे पुरावे तात्काळ रद्द करून अशा लाभार्थ्यांचे वाटप तातडीने थांबवावे. हे 2005 पूर्वीच्या रहिवाशी पुराव्यांसाठी हे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यात अनेक बोगस लाभार्थी पात्र ठरले आहेत. त्यामुळे खर्‍या लाभार्थ्यांवर अन्याय झाला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे प्रतिक्षा यादीतील 312 लाभार्थ्यांच्या वतीने कष्टकरी कामगार पंचायतीने बोगस लाभार्थ्यांच्या तपासणीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर महापालिका व लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने पात्र लाभार्थ्यांची तपासणी करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. घरकुल प्रकल्पातील बोगस लाभार्थ्यांच्या पुराव्यांची तपासणी करून 4 महिन्यात पालिकेला अहवाल देण्यास सांगितले आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Miraj-independent-municipal-required/", "date_download": "2018-11-15T00:37:42Z", "digest": "sha1:Z44NQLZOH2HTPJOCI7MQRPN5LTCU4QKN", "length": 9197, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली, मिरज स्वतंत्र महापालिका आवश्यक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगली, मिरज स्वतंत्र महापालिका आवश्यक\nसांगली, मिरज स्वतंत्र महापालिका आवश्यक\nसांगली : अमृत चौगुले\nसांगली, मिरज आणि कुपवाड शहरांच्या समतोल विकासासाठी आता दोन स्वतंत्र महापालिका होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास शासनाकडून दोन्ही महापालिकांना विविध योजना, विकासासाठी स्वतंत्र निधी मिळेल. लोकसंख्येच्या तीन लाखांच्या निकषात ही दोन्ही शहरे बसतात, शिवाय कमी पडल्यास माधवनगर, मालगाव, सुभाषनगर, अंकलीसह अन्य गावांचाही समावेश होऊ शकतो. त्यांनाही नागरी सुविधा मिळू शकतात. यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.\nसांगली, मिरज आणि कुपवाड शहराची 1998 मध्ये ओढून-ताणून महापालिका झाली. पण एकीकरण आणि समतोल विकास झाला नाही. आता विस्तारानुसार शहराचे एकूण क्षेत्रफळ 118 चौरस किलोमीटरच्या बाहेर गेले आहे. लोकसंख्याही सुमारे सहा लाखांच्या वर गेली आहे.\nआता जकात, एलबीटीसारखे उत्पन्नाचे स्थानिक स्त्रोतही गेले आहेत. त्यामुळे शासनाकडून येणार्‍या अनुदानावरच तीनही शहरांच्या विकासाचा डोलारा आहे. एकीकडे घरपट्टी, पाणीपट्टीसह विविध करांतून मिळणारे उत्पन्न आस्थापना खर्चापुरतेही नाही. त्या तुलनेत पुरेसे अनुदान मिळत नाही. त्यामुळे तीनही शहरांच्या पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रस्ते निर्मितीसह विविध मुलभूत नागरी समस्या आजही कायम आहेत.\nवास्तविक यावर सांगली, मिरज या दोन स्वतंत्र महापालिका हाच उत्तम पर्याय आहे. महापालिकेसाठी 3 लाख लोकसंख्येचा निकष आहे. सांगलीची लोकसंख्या त्यापेक्षा जास्त आहे. सांगलीला त्यादृष्टीने माधवनगर, हरिपूरसह अनेक गावे जोडता येतील. तसे पाहता ही गावे तशी सांगलीत समाविष्ट झाल्यासारखीच आहेत. मिरजेलाही सुभाषनगर, मालगाव, कळंबी ही गावे लागूनच आहेत. त्यांचा समावेश होऊन तेथीलही निकष पूर्ण होऊ शकतात. कुपवाड शहर तसे सांगली आणि मिरजेत प्रभागरचनेत विभागले आहे. त्यानुसार ते शहरही सांगली, मिरज शहर महापालिकेत समाविष्ट होऊ शकते. पूर्वी महापालिकेत येण्यास या गावांनी जकात, एलबीटीमुळे विरोध केला होता. जीएसटी या समान करप्रणालीमुळे आता राहिला नाही. त्यामुळे सर्वत्रच व्यापाराला समान कर आहेत. शिवाय महापालिकेने भविष्यात 2040 ची लोकसंख्या लक्षात घेऊन सांगली, मिरजेत पाणीपुरवठा सक्षमीकरण केले आहे. सांगलीत 126 एमएलडी तर मिरजेत सुमारे 60 एमएलडी जलशुद्धिकरण केंद्रे होत आहे.\nवास्तविक माधवनगर, मालगाव, सुभाषनगर आदी गावांना बारमाही पाणीप्रश्‍न आहे. ही गावे सांगली-मिरजेला जोडली तर त्यांनाही दररोज पाणी मिळू शकते. सोबतच या गावांना औद्योगिक, सामाजिक, आर्थिक विकासासह शहरीकरणाचे लाभ मिळू शकतील.\nत्यासाठी दोन स्वतंत्र महापालिकेचे प्रस्ताव होणे गरजेचे आहे. समान विकासावर भाजप महायुती शासनाचा भर आहे. त्यादृष्टीने शासनपातळीवर हा विचारही योग्य ठरू शकतो. या दोन महापालिका झाल्यास सामाजिक, भौगोलिक तसेच आर्थिक दृष्टीने तो तीनही शहरांच्या विकासाचा महामार्गच ठरू शकतो. शासनाकडूनही दोन स्वतंत्र महापालिकांसाठी स्वतंत्रपणे योजनांसाठी निधी मिळेल. यासाठी आता शासनपातळीवर जनतेतून, नगरसेवक, लोकप्रतिनिधींतून उठावाची आवश्यकता आहे.\nअनधिकृत बांधकामांवर हातोडा घाला\nमृतदेह तपासणीची अंतिम प्रक्रिया सुरू\nमोबाईल कंपन्यांच्या चरखोदाईत घोटाळा\nकामटेच्या मामेसासर्‍याच्या घरावर छापा\nबांधकाम सभापती उपअभियंत्यांवर भडकले\nदूषित पाण्यामुळे कापरीत गॅस्ट्रोची साथ\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/relationship/things-you-never-say-on-tinder-and-other-dating-apps-4025.html", "date_download": "2018-11-15T00:04:27Z", "digest": "sha1:GI3EXC3FRBKQMGDKTOVNT7SLUVOADR7T", "length": 18924, "nlines": 166, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "डेटिंग अॅपवर चॅट करताना या '4' गोष्टी बोलणे टाळा ! | LatestLY", "raw_content": "गुरूवार, नोव्हेंबर 15, 2018\nमध्य रेल्वेने महिला प्रवाशी डब्याचे चित्र पालटले\nसमृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव \nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीग आयोग उद्या सरकारला सादर करणार अहवाल\nसायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद\nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीगआयोगाचा अहवाल आणि त्यामधील नेमक्या अडचणी कोणत्या \nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nदहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी\nसरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 गावांची नावे बदलली; पाहा यादी\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nElisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना\nजगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nवाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स\nSamsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री\nमहिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nInd Vs WI T 20 : रोहित शर्माला आज T 20 मध्ये नवे विक्रम रचण्याची संधी\n66th Nehru Trophy Boat Race 2018 : जाणून घ्या केरळच्या संस्कृतीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या 'बोट रेस'बद्दल काही गोष्टी\nICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nDeepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार\nनवा विक्रम; देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' ठरले बॉलीवूडमधील सर्वोकृष्ट नृत्य\nMumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nजाणून घ्या घरातील सफेद रंगांच्या भिंतीचे महत्व\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nछठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल\nThugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल \nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nडेटिंग अॅपवर चॅट करताना या '4' गोष्टी बोलणे टाळा \nडेटिंग विश्वातही अॅप्सचे आगमन झाल्याने डेटिंगच्या व्याख्या थोड्या बदलल्या आहेत. त्यामुळे डिजिटल डेटिंगच्या जमान्यात अप्रोचही बदलणे गरजेचे आहे. डेटिंग अॅपवर चॅट करताना काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पण अनेकदा उत्सुकतेपोटी किंवा कधी नाराज झाल्याने भावना चटकन व्यक्त केल्या जातात. मात्र त्यामुळे नाते पुढे जाण्यास काही अडथळे येऊ शकतात. म्हणूनच ऑनलाईन डेट करताना या चूका करणे टाळा....\nडेटिंग अॅपवर चॅट करताना जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला सुंदर वाटते तेव्हा लगेचच तिची स्तुती करु नका. कारण असे केल्याने गैरसमज होऊन ती मुलगी तुम्हाला नकार देऊ शकते. सौंदर्याऐवजी तुम्ही तिचे ट्रॅव्हल फोटोज, करिअर चॉईस किंवा स्टाईल सेंसचे कौतुक करु शकता.\nराग व्यक्त करु नका\nचॅट करताना समोरुन एखाद्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यास रागवू नका. त्याचबरोबर तुमची नाराजी, राग मेसेजद्वारे व्यक्त करु नका. समोरच्या व्यक्तीला त्याचे वाईट वाटू शकते.\nडेटिंग अॅपवर मुलीशी सेक्सुअल बोलणे किंवा मेसेज करणे यामुळे तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. यामुळे तुम्हाला नकार पचवावा लागू शकतो. म्हणूनच असे मेसेज करणे टाळा. त्याऐवजी म्युझिक, फूड किंवा ट्रॅव्हलिंग अशा विषयांवर बोला.\nकॉपी पेस्ट मेसेजेस पाठवणे टाळा. कारण असे मेसेज चटकन लक्षात येतात आणि त्यामुळे नकार मिळण्याची शक्यता वाढते.\nTags: चुका डेटिंग अॅप रिलेशनशिप\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nअरेंज मॅरेज करत असाल तर या गोष्टी नक्की करा, नाहीतर लग्नानंतर उद्भवतील अनेक समस्या\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nमुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचं संकट BMC मध्ये आज होणार निर्णय\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nMumbai Pune Mumbai 3 Song : ‘कुणी येणार गं’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nनेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/i-am-not-contesting-any-election-says-sharad-pawar/", "date_download": "2018-11-15T00:51:51Z", "digest": "sha1:GTOMQSVJB2WQXNLZ3Z2SQYYJEGDACXDR", "length": 9739, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पवारांनी केलेल्या 'या' मोठ्या घोषणेमुळे कॉंग्रेस-भाजप नेत्यांचा जीव भांड्यात पडला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपवारांनी केलेल्या ‘या’ मोठ्या घोषणेमुळे कॉंग्रेस-भाजप नेत्यांचा जीव भांड्यात पडला\nपुणे : पुणे लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होताना दिसत आहे, मध्यंतरी ही जागा राष्ट्रवादी लढू शकते असं विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यावेळी ही काँग्रेस पुण्याची जागा सोडणार नसल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर सध्या दोन्ही पक्षांकडे प्रबळ उमेदवार नसल्याने खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीच लढण्याची मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे.\nमुंबईमध्ये झालेल्या पक्षीय बैठकीत लोकसभा लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. याआधीच आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे घोषित केले होते, त्यामुळे आता पुन्हा निवडणूक लढणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितले.\nदरम्यान,गेल्या दोन दिवसापासून शरद पवार हे पुण्यातून लढणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळाला. तर काँग्रेससह विरोधीपक्ष भाजपने देखील धसका घेतल्याचं दिसून आलं. मात्र आज पवार यांनी त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.\nआगामी लोकसभेच्या निवडणुकीत पुण्यातून भाजपचाच उमेदवार निवडून येणार या आत्मविश्वासामुळे अनेक भाजपनेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पवार यांनी केलेल्या या मोठ्या घोषणेमुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजप नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. कारण पुण्यात निर्विवाद वर्चस्व असलेल्या भाजप समोर पवारांनी जर निवडणूक लढवली असती तर मोठे आव्हान उभा राहिले असते.\nशरद पवारांनी पुन्हा गायले मोदी सरकारचे गोडवे \nमाढा नव्हे करमाळ्यातूनचंं आमदारकी लढवणार : संजय शिंदे\nभंडारा-गोंदियाच्या विजयानंतर मोदींच्या हुकुमशाहीविरोधावर शिक्कामोर्तब – नवाब मलिक\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/news-about-jaylalitha/", "date_download": "2018-11-15T00:02:06Z", "digest": "sha1:GKNVWF7IKFHOH3AI2DKNYQLX27JQDVI4", "length": 8062, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आम्मांच निधन एक दिवस आधीच झाल होतं ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआम्मांच निधन एक दिवस आधीच झाल होतं \nहॉस्पिटलच्या सुरक्षेची हमी मिळाल्यानंतरच जयललितांचं निधन झालं असल्याचं घोषित\nटीम महाराष्ट्र देशा: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन एकदिवस आधीच झालं होतं अशी माहिती एआयडीएएमकेच्या नेत्या शशिकला यांचे बंधू व्ही. दिनाकरन यांनी दिली आहे. जयललिता यांचं निधन ५ डिसेंबर २०१६ ला झालेलं नसून ते ४ डिसेंबरलाच झालं असल्याचं ते म्हणाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने ही माहिती लपवली होती असं व्ही दावाकरन यांनी गुरुवारी तिरुवरूर जिल्ह्यातील मन्नारगुडीमधील एका कार्यक्रमात दिवाकरन यांनी ही माहित दिली आहे.\nअम्मांचं निधन ४ डिसेंबरला संध्याकाळी ५.१५ वाजता झालं होतं. याबाबतची माहिती मिळताच मी चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलला पोहोचलो होतो. परंतु त्यावेळीही अम्मांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. याबाबत मी अपोलो हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रताप सी. रेड्डी यांना विचारले असता हॉस्पिटलच्या सुरक्षेची हमी मिळाल्यानंतरच आम्ही जयललितांचं निधन झालं असल्याचं घोषित करू असं म्हटलं असल्याचंही दिनाकरन यांनी म्हटलं आहे.\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/zen-admire-sense/", "date_download": "2018-11-15T00:01:52Z", "digest": "sha1:Q35L2LRSUXVXZLCWAAEPKLENIPQT5UQQ", "length": 7206, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ZEN Admire Sense- फोर-जी नेटवर्कयुक्त झेन अ‍ॅडमायर सेन्स", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nZEN Admire Sense- फोर-जी नेटवर्कयुक्त झेन अ‍ॅडमायर सेन्स\nझेन मोबाईल्स कंपनीने फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा झेन अ‍ॅडमायर सेन्स हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ५,९९९ रूपये मुल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे.\nझेन अ‍ॅडमायर सेन्स हे मॉडेल देशभरातील ऑफलाईन स्टोअर्समधून ग्राहकांना खरेदी करता येईल. यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आले आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए म्हणजेच ८५४ बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज आठ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यातील फ्रंट आणि बॅक हे दोन्ही कॅमेरे ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील.\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-marathi-websites-kolhapur-news-raju-shetty-sadabhau-khot-bjp", "date_download": "2018-11-15T00:48:15Z", "digest": "sha1:MOK5WHG6LAFEUJNJWRDH7AQII2WA2UD3", "length": 14302, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Kolhapur News raju shetty sadabhau khot BJP Devendra Fadnavis पहिली उचल एकरकमी 3400 रुपये द्या : शेट्टी | eSakal", "raw_content": "\nपहिली उचल एकरकमी 3400 रुपये द्या : शेट्टी\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस गाळप होणाऱ्या उसास पहिली उचल विनाकपात 3400 रुपये द्यावी; अन्यथा यंदाचा हंगाम सुरू करू न देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी जयसिंगपूर येथे दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 16 व्या ऊस परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अजित बाबा शिंदे होते\nकोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस गाळप होणाऱ्या उसास पहिली उचल विनाकपात 3400 रुपये द्यावी; अन्यथा यंदाचा हंगाम सुरू करू न देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी जयसिंगपूर येथे दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 16 व्या ऊस परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अजित बाबा शिंदे होते\nशेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या ऊसविषयक भूमिकेवर टीका केली. शेट्टी म्हणाले, 'गेल्या हंगामातील एफआरपी अनेक कारखान्यांनी दिली नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत; अन्यथा अशा कारखान्यांविरोधात तीव्र आंदोलन करू. केंद्र व राज्य सरकारने ऊस उत्पादकांच्या बाबतीत प्रतिकूल निर्णय घेतले, याचा फटका ऊस उत्पादकांना बसत आहे.\nएकीकडे ऊस उत्पादक विविध समस्यांनी ग्रस्त असतानाच भागविकास निधी व अन्य निधीतून उत्पादकांच्या खिशातून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. राज्याबाहेर ऊस घालण्यास बंदी म्हणजे आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. असे निर्णय मागे न घेतल्यास सरकारला तीव्र असंतोषास सामोरे जावे लागेल.' या वेळी शेट्टी यांनी गेल्या हंगामातील साखर उद्योग, केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे या उद्योगात होत असलेली प्रतिकूलतेची स्थिती याविषयी सविस्तर भाष्य केले.\nऊस तोडणी महामंडळास शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, या महामंडळामार्फतच तोडणी मजुरांचा पुरवठा व्हावा, अशा मागण्या शेट्टी यांनी केल्या. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर आक्रमक टीका केली. परिषदेला संघटनेच्या राज्यभरातील प्रतिनिधींसह कार्यकर्ते उपस्थित होते.\nसंघटनेतून हकालपट्टी झालेल्या मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सर्वच वक्‍त्यांनी तीव्र टीका केली. ऊसदर जाहीर करायला हा काय खत्रीचा मटक्‍याचा आकडा आहे का या वाक्‍यावरून परिषदेत मोठा संताप व्यक्त करण्यात आला.\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nटॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे\nपुणे- पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nअर्ध्या रस्त्यावर पाण्याचे टॅंकर उभे\nपुणे : सोलापूर ररस्त्यावर मगरपट्टा उड्डाण पुलाजवळी सेजल गार्डन सोसायटीसमोर रस्त्यावर पाण्याचे 3-4 टॅंकर अर्धा रस्ता अडवून उभे असतात. ज्येष्ठ नागरिक,...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shabanawarne.blogspot.com/2014/04/blog-post_6.html", "date_download": "2018-11-14T23:27:49Z", "digest": "sha1:P6G73UENCCTPZFJUNNQRHWKM3S5TLQYC", "length": 22970, "nlines": 54, "source_domain": "shabanawarne.blogspot.com", "title": "बैरी अपना मन ….: काय घडतंय मुस्लिम देशांत? प्रस्तावनेचा समारोप", "raw_content": "बैरी अपना मन ….\nकाय घडतंय मुस्लिम देशांत\nसर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उत्तर इतके मोठे झाले की नवीन पोस्टच लिहिली गेली.\nमी प्रयत्न जरूर करेन इथे येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा - पण सगळ्यांचीच उत्तरे नाहीत माझ्याकडे, वाचन आहे आणि काही विचार आहेत. इथल्या प्रतिक्रियाव्यतिरिक्त मला बऱ्याच जणांनी संपर्क करून काही सूचना, प्रश्न आणि अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. स्वतःबद्दल व त्यांच्या मतांबद्दल अगदी प्रांजळपणे लिहिले आहे. मी सर्वांची आभारी आहे कारण यामुळे लिहिण्याचा हुरूप वाढला पण त्याचबरोबर माझ्या मनातल्या काही शंका दूर झाल्या.\nएक कबुली आधीच द्यावी असे वाटते. बाकी लिखाणापेक्षा हे लिखाण थोडे गंभीर आहे कारण विषय तसा आहे. या विषयावर खूप सरळसोट, बेछूट असं ऐकण्याची, वाचण्याची तशी सवय आपल्याला आहे. प्रयत्न करूनही मला साधं या विषयावर लिहिता येत नाही. मला स्वतःला लिहिलेलं क्लिष्ट वाटतंय. त्यामुळे इथे आलेल्या प्रतिसादांबरोबर मी सहमत आहे. पण साध्या, सोप्या, रंजक शैलीत सगळंच बसणार नाही त्यामुळे काही गोष्टी रटाळ वाटतील कदाचित. बराच भाग इतिहास आणि या प्रदेशातल्या राजकारणावर आहे. दोन्ही विषयांवर एकमत असणे अशक्यप्राय . घडलेल्या घटनांचे अगदी सतराशे साठ अनुवाद होऊ शकतात. लोकांच्या विचारप्रणाली, अनुभव, माहिती, कुठून माहिती मिळाली त्याचा स्त्रोत या सगळ्या घटकांनुसार घटना, व्यक्ती आणि त्याचे संदर्भ वेगळे असणार. लोकांनी ते जरूर मांडावेत. पण, 'मी असे ऐकले होते, वाचले होते आणि तू असे म्हणत आहेस तर अमक्या तमक्याचा खुलासा आता कर'च' - नाही तर तुझे म्हणणे चुकीचे असा, ' बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल', हा अटीतटीचा सामना रंगवूयात नको\nप्रस्तावनेत म्हणल्याप्रमाणे अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या संकल्पना, सिद्धांत यांचा आधार घेऊन विवेचन केले आहे. मराठीत यातल्या संज्ञा किचकट वाटतात आणि त्याला काही पर्याय नाही. त्यामुळे फार जांभया आल्या तर एक कॉफी, चहा आपापल्या आवडीप्रमाणे करून घ्या अशी नम्र विनंती.\nशुद्धलेखनाच्या चुका राहून जातात. पण या मुख्यतः मराठीत संगणकावर टंकलेखनाचा तितका सराव नाही, त्यामुळे आहेत. अन्यथा मास्तरणीच्या मुलीकडून असा प्रमाद घडणार नाही. गालावर उठलेल्या बोटांची आणि त्याबरोबर मनात उठलेल्या जळजळीत तरंगांची आठवण आयुष्यभर ताजी राहील इतका सराव बाईंनी करून घेतला आहे. एकून 'शिक्षिका' नाव सार्थ आहे या जमातीसाठी -- असले आततायी अनुभव देणाऱ्या बायांना आणखी काय म्हणणार\nथोड्या छुप्या आणि काहीजनांनी उघडपणे व्यक्त केल्याप्रमाणे माझ्या नावावरून काही ग्रह लोकांनी बांधलेले दिसतात म्हणून हा एक खुलासा. माझ्या नावावरून माझी 'सामाजिक - धार्मिक' ओळख मुस्लिम वाटते आणि ते खरे आहे. पण त्यामुळे या समाजात जे काही दिसते, चालते चांगले किंवा वाईट , त्या सगळ्याचे मी प्रतिनिधित्व करत नाही. कदाचित काही गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे थोडं वेगळं ज्ञान असू शकेल, पण ते परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही. माझा जन्म मुस्लिम कुटुंबातला आणि माझ्या आईकडून माझे धार्मिक शिक्षण झालेले आहे जरूर, पण मला धर्मातील सगळ्या गोष्टींचे आकलन झाले आहे असे मी मुळीच म्हणणार नाही. जिथे आपण जन्मलो, जे संस्कार आपल्यावर झाले आणि आपल्याला अतिशय जवळच्या, वंदनीय लोकांनी सांगितले, शिकवले तेच अंतिम सत्य हे मला पटत नाही. या अर्थाने मुस्लिम ही माझी ' सामाजिक - धार्मिक' ओळख असे मी म्हणते. मुळातच धार्मिक शिक्षण हे फार व्यक्तीवादी असे माझे मत आहे. आपल्याला ज्या कोणाकडून हे शिक्षण मिळते त्या व्यक्तीच्या स्वतःच्या आकलनानुसार, अभ्यासानुसार, अनुभवानुसार तो/ ती आपल्या चेल्यांना घडवत असतो/ते. हेच कारण आहे अगदी लिखित परंपरा असणाऱ्या एकग्रंथी इस्लाम, ख्रिश्चन अशा धर्मांमध्येही अनेक पंथ, अनेक प्रवाद अगदी प्रेषित काळापासून दिसून येतात. धर्मसंस्थापक आणि नंतर प्रसारक जे सांगतात, आपला अध्यात्मिक अनुभव, समज आणि शिकवण ते समजण्याची कुवतही प्रत्येकाची वेगवेगळी असते. उदा द्यायचे झाले तर उद्या परग्रहावर सृष्टी आढळली तर तिथे जी व्यक्ती पहिल्यांदा जाईल ती व्यक्ती पृथ्वीची प्रतिनिधीच. ती पृथ्वीचे वर्णन ज्या प्रकारे करेल त्यावर तिथल्या प्राण्याची ( मनुष्यच असेल कशावरून ) पृथ्वीची समज बनेल. आता जाणारी व्यक्ती नारळीकरंसारखी शास्त्रज्ञ असेल तर तिचे समजावणे आणि समोरच्या प्राण्याची पृथ्वीची समज वेगळी असेल. पण जर दुसरी व्यक्ती उदा जावेद अख्तर सारखा कवी वगैरे असला तर पृथ्वीचे रसभरीत वर्णन करेल आणि पुढे सोचा है क्या कभी ) पृथ्वीची समज बनेल. आता जाणारी व्यक्ती नारळीकरंसारखी शास्त्रज्ञ असेल तर तिचे समजावणे आणि समोरच्या प्राण्याची पृथ्वीची समज वेगळी असेल. पण जर दुसरी व्यक्ती उदा जावेद अख्तर सारखा कवी वगैरे असला तर पृथ्वीचे रसभरीत वर्णन करेल आणि पुढे सोचा है क्या कभी असे फरहानच्या आवाजातील गाणेही ऐकवेल. यावरून त्या प्राण्याची समस्त पृथ्वीतलाची व तिथल्या मनुष्य समाजाची धारणा बनेल. अशा समजावण्यात त्या व्यक्तीने बऱ्याच गोष्टी गृहीत धरलेल्या असतात - समोरच्याची भाषा, आकलनशक्ती, समज ई ई कुठलाही अध्यात्मिक किंवा धार्मिक अनुभव व शिक्षण थोडे याच मार्गाने जाते असे मला वाटते. एका अर्थाने माझ्या मां कडून माझे शिक्षण झाले ते चांगलेच. कारण कुठल्याही एका चौकटीत बसणारी ती नाहीच आणि ती जरी काही गोष्टी निग्रहाने पाळत असली तरी तिने आमच्यावर कुठल्या गोष्टीची सक्ती केली नाही. आज ही सगळे धार्मिक विधी ती करते, आम्ही पाळावेत अशी तिची अपेक्षा बोलून दाखवते आणि जेव्हा करायचे तेव्हा एक पालक म्हणून सगळे संस्कार तिने केले. पण खोट्या अभिनिवेशाने येणारा दुराग्रह कधी त्या शिक्षणात नव्हता. सर्व धर्मांचा आदर आणि त्याबद्दल वाचन, विचार चिंतनास माझ्या मां बाबांनी प्रोत्साहनच दिले. कुठल्याही एका पठडीत न बसता वाढण्याचे जसे फायदे असतात तसे काही दुष्परिणाम ही असतात. त्यातून आम्ही अगदी सही सलामत गेलो कारण धर्म, पेशा यातून व्यक्त होणारी दोघांची परोपकारी आणि कर्तव्यनिष्ठ वृत्ती आणि वागणूक आणि त्या आधारावर असणारी सर्व धर्म समुदायातली त्यांची आणि आमची उठबस. यानंतर मुस्लिम म्हणून येणारे काही नेहमीचे अनुभव होतेच - विखारी जातीयवादाचे दाहक चटके ही होते. पण एकुणातच माणुसकीने वागणाऱ्या आणि विश्वासाने हात पुढे करणाऱ्या लोकांची संख्या नेहमीच अधिक होती. वाईट अनुभवांचे वैषम्य उगाळण्यापेक्षा सकारात्मक अनुभव वाढवणे मला जास्त संयुक्तिक वाटते. या अनुभवांवर कधी तरी लिहीन. आपल्यापैकी काहींनी व्यक्तिगत विचारणा केली त्याच्या उत्तरादाखल ही माहिती.\nभारतातील मुस्लिम आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांवर विविध अंगाने लिखाण झालेले आहे. जगातील तिसऱ्या नंबरची मुस्लिम लोकसंख्या असलेला भारत स्वप्नवत अशा नाही तरीही बऱ्याच एकोप्याने अजून तरी एकत्र आहे. फाळणीचा दाह सोसलेली आणि पाकिस्तानच्या द्विराष्ट्रिक सिद्धांतास पुरून उरलेली नवीन मुस्लिम पिढी समाज व राजकारणात भारतीय संविधानाच्या आधारावर घट्ट पाय रोवून उभी आहे. मुंबई, गुजरात, मुझप्फ़रपूर हे घडत असतानाही या देशाच्या विकासाचा आणि भवितव्याचा आपण भाग आहोत हे येथील बहुसंख्याक मुस्लिम जाणतात आणि त्याप्रमाणे आपापल्या परीने प्रयत्नरत असतात. प्रत्येक धर्म व समुदायाचे आपआपले प्रश्न आहेत, समस्या आहेत. परंतु मुस्लिमप्रश्नाला एक आंतरराष्ट्रीय परिमाणही आहे आणि कळतनकळत इथल्या मुस्लिम आणि आम जनमानसावर त्याचा प्रभाव आणि परिणामही आहे. धार्मिक हिंसाचार आणि उन्मादाने हा प्रश्न सुटणारा नाही. त्यातून अधिक जटील समस्या पुढे येणार आणि त्याचा राष्ट्राच्या सर्वच अंगांवर भीषण परिणाम होणार, त्यामुळे काही लोकांना वाटले तरी हा समस्येचा उपाय होऊच शकत नाही. येणाऱ्या काळात देश आणि समाजासमोर असलेली आव्हाने पेलताना त्यांची शास्त्रीय उकल व्हावी, घेतले जाणारे निर्णय हे माहिती व अवलोकनाच्या आधारे घेतले जावेत आणि त्यातूनच भारताची पंचशीलावर आधारित पुरोगामी वाटचाल चालू राहावी अशी कळकळही यांमागे आहे. कुठल्याही समाजात धर्मांधता वाढली की स्त्रिया आणि मुली यांच्या हक्कांचे आणि स्पेसचे नियंत्रण, दमन होतेच. सर्वच धर्मसंस्था आणि त्यावर आधारित रूढी पुरुषप्रधान आहेत. मुस्लिम महिला जीवनाच्या साऱ्या क्षेत्रात अग्रेसर दिसतात परंतु त्यांची एकूण संख्या फार कमी आहे.साक्षरता, अर्थव्यवस्थेत सक्रिय सहभाग, राजकीय सहभाग यांचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत कमीच आहे. तीव्र गतीने होणाऱ्या अंतर्गत बदलांमुळे या समाजातील महिलांचे स्थान हे गेल्या अर्ध शतकातील कामाची अगदी वाट लावणारे आहेत. हा माझा जिव्हाळ्याचा विषय आणि म्हणूनच या लिखाणाचे वैयक्तिक पातळीवर परिणाम होणार हे जाणूनही स्पष्टपणे लिहिण्याचा हा खटाटोप \nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nमहाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास\nसौदी अरेबिया, गल्फ देश- संक्षिप्त इतिहास सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश. अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांन...\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nकिसी की मुस्कराहटो पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल मी प्यार ----जीना इसीका नाम है :)\nकाय घडतंय मुस्लिम जगात\nकाय घडतंय मुस्लिम देशांत\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग २- मुस्लिम राजवटींचा स...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ३ आधुनिकता-प्रतिसाद, ...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ४ इस्लामिक कायदा - का...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ५ तुर्कस्तान - मध्य ...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ६ ऑटोमन साम्राज्याचा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ७ ऑटोमन सुधारणा - तं...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ८ आधुनिक तुर्कस्तानच...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ९ केमालीझम आणि त्याच्...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग १०. आंतरराष्ट्रीय पटल...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग 11 इजिप्त - ऐतिहासिक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Workers-should-work-loyally-and-persistently/", "date_download": "2018-11-14T23:52:50Z", "digest": "sha1:BXJVKNAECO2YYXNIQPBFNHGNTQPFAKZC", "length": 3525, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कार्यकर्त्यांनी निष्ठा, चिकाटीने काम करावे : पालकमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कार्यकर्त्यांनी निष्ठा, चिकाटीने काम करावे : पालकमंत्री\nकार्यकर्त्यांनी निष्ठा, चिकाटीने काम करावे : पालकमंत्री\nकार्यकर्त्यांनी निष्ठा, सेवावृत्ती आणि चिकाटीने काम केल्यास एक चांगला कार्यकर्ता निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. बजरंग दलातर्फे आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महेेंद्र वैद्य होते. राजाभाऊ चौधरी यांनी स्वागत केले. श्रीकांत पोतणीस यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कैलाश काइंगडे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. सुधीर जोशी वंदुरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन अशोक रामचंदानी, संभाजी साळुंखे, रणजित आयरेकर, महेश कामत, रिंकू सोनार, सुधीर सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले होते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Khed-maratha-brothers-protest/", "date_download": "2018-11-14T23:47:14Z", "digest": "sha1:ZTSVZ2CAX4NGMDV65CNGN7YP5W5VVTTQ", "length": 8385, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खेडमध्ये मराठा बांधवांचा मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › खेडमध्ये मराठा बांधवांचा मोर्चा\nखेडमध्ये मराठा बांधवांचा मोर्चा\nएक मराठा लाख मराठा, विषय गंभीर मराठा खंबीर, जय भवानी जय शिवाजी, कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय रहाणार नाय, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. अशा घोषणांनी खेड शहर दुमदुमले. हजारोंच्या संख्येने शिस्तबद्धपणे शहरातील महाडनाका येथील एस.टी.मैदानात जमलेला सकल मराठा समाजबांधवांनी शहरातील विविध भागांतून मोर्चा काढला. यानिमित्त खेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.\nयावेळी आमदार, खासदार व उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदने देण्यात आली. मोर्चा व महाराष्ट्र बंद यांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व व्यवहार बंद होते. दुकाने, राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा, बँका आदी सर्वच खासगी व सरकारी यंत्रणा ठप्प झाल्याने खेडमध्ये शुकशुकाट होता.\nगुरूवार दि.9 रोजी नियोजीत मोर्चा व बंदच्या पार्श्‍वभूमीवर खेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व दुकाने, महामार्गावरील रहदारी पूर्णपणे बंद होती. खेडवासीयांनी आजवर कधीही अशा प्रकारचा कडकडीत बंद अनुभवला नव्हता. दिवसभर चोवीस तास गजबजलेल्या ठिकाणी शुकशुकाट होता. खेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजता शहरातील महाडनाका येथील एसटी मैदानात एकत्र येऊन मोर्चाला सुरवात झाली.\nमोर्चाच्या अग्रभागी सात ते आठ बैलगाड्या होत्या. मोर्चाला महाडनाका येथून सुरुवात झाल्यानंतर हळुहळू पुढे सरकत हजारोंचा जनसमुदाय मराठा भवन येथील तहसील कार्यालयाजवळ पोहोचला. तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर पंचायत समिती कार्यालयासमोरून मोर्चाने शिवाजी चौकात दाखल होत तेथून पुढे बसस्थानकाच्या जवळून वाणीपेठ, निवाचा चौक, गांधी चौक, बाजारपेठ मार्गे हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मारकाजवळ पोहोचला. हुतात्मा कान्हेरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले.\nछत्रपती शिवाजी चौक, बाजारपेठ, पोलिस ठाणे, तीनबत्तीनाका आदी ठिकाणी खेड तालुका सकल मराठा समाजातर्फे पिण्याचे पाणी व बिस्कीट पुडे मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. या मोर्चात सहभागी झालेल्यांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा व अन्य वाहनेदेखील तैनात करण्यात आली होती. शहरातील शिवाजी चौकात नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मोर्चेकर्‍यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले होते.\nभरणेनाका ते शहरातील सर्वच मार्गावर सशस्त्र पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. वाहतूक नियमना सोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस कर्मचार्‍यांना रेस्क्यू टीम खेडमधील स्वयंसेवक अन्य सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते देखील स्वयंप्रेरणेने सहकार्य करत होते. मराठा मोर्चात मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते केशवराव भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आ. संजय कदम, युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य योगेश कदम, दुर्गा भोसले-शिंदे आदींसह हजारोंच्या संख्येने महिला, तरूणी, तरूण व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-inauguration-of-muncipal-corporation-west-to-energy-project-tomorrow/", "date_download": "2018-11-14T23:50:54Z", "digest": "sha1:7MAEEJFLYBI5HWFRPMRX7L4MJLMFXKCP", "length": 5699, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपाच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे उद्या उद्घाटन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मनपाच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे उद्या उद्घाटन\nमनपाच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे उद्या उद्घाटन\nमनपाच्या कचरा डेपोवरील महत्त्वाकांक्षी अशा वेस्ट टू एनर्जी (वीजनिर्मिती प्रकल्प) या प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी (दि.29) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होत आहे. या प्रकल्प अंतर्गत 30 मे. टन कचर्‍यांवर प्रक्रिया करून बायोगॅस व मिथेन गॅस तयार करून त्याद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे.\nजर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत जर्मन व भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहरामध्ये कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पासाठी जीआयझेड जर्मनी यांच्याकडून तांत्रिक व आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. प्रकल्पात दररोज सुमारे 15 ते 20 मे. टन ओला कचरा व 10 ते 15 मे. टन सार्वजनिक शौचालयातील मलजलावर प्रक्रिया करून बायोगॅस व मिथेन गॅस तयार करून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आठ कोटी दोन लाख इतका खर्च येणार आहे. त्यापैकी जी.आय.झेड. जर्मनी यांच्याकडून नाशिक महापालिकेस सहा कोटी 80 लाख इतके अनुदान व उर्वरित खर्च सुमारे एक कोटी 22 लाख प्रकल्प उभारणी करणारी कंपनी करीत आहे. 10 वर्ष कालावधीसाठी प्रकल्प चालविण्यास दिला जाणार आहे. तसेच, प्रकल्पासाठी लागणारा ओला कचरा व मलजल वाहतुकीची जबाबदारी कंपनीची राहील. या बदल्यात मनपा कंपनीस सुमारे चार लाख 95 हजार दरमहा देणार आहे.\nभक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन\nअध्यक्ष पदासाठी कोकाटे, कोकणी आघाडीवर\nजिल्हा बँकेचा काटेरी मुकुट कोण स्वीकारणार\nपोलीस कँटीन नव्या जागेत सुरू\nआरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाका\nअन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://awesummly.com/news/7375038/", "date_download": "2018-11-15T00:43:50Z", "digest": "sha1:JVJRSPKHR4PKEXJTWJHOZWRTMGHCEJR7", "length": 2172, "nlines": 37, "source_domain": "awesummly.com", "title": "इंधनाचं 'गणित' (भरत फाटक) | Awesummly", "raw_content": "\nइंधनाचं 'गणित' (भरत फाटक)\nगेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं गेला आहे. याचबरोबर कच्च्या तेलाचे भाव एका पिंपाला 77 डॉलर्सना भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती वाढल्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भावही पाच वर्षांतील उच्चांकाच्या स्तरावर गेले आहेत. साहजिकच या भाववाढीचा चटका प्रत्येकाला जाणवत आहे आणि सर्वच माध्यमांमधून या विषयाच्या चर्चेला उधाणच आलं आहे. पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या कक्षेत येत नसल्यानं या चर्चेत इंधनावरच्या करांचा पैलूही केंद्रस्थानी येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/about-islam-marathi/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-107051100007_1.htm", "date_download": "2018-11-14T23:54:04Z", "digest": "sha1:U24IWUANQXIMJLWGFECE7HPOZIUVMHBI", "length": 13125, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कुराणाचे महत्त्व | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकुराण वाचले जात असेल तेव्हा शांतपणे ऐका. गडबड, गोंधळ करू नका. जगात एकमेव असलेल्या त्या देवाची आपल्यावर कृपा व्हावी अशी इच्छा बाळगा. असे कुराणातच म्हटले आहे.\nकुराण पठणाचे महत्त्व खूप आहे. जो कुराण वाचेल आणि त्यानुसार वागेल, संकटाच्या वेळी अल्ला ताला त्यांच्या आई वडिलांना एक मुकूट देईल. त्या मुकुटाचा प्रकाश सूयापेक्षा तेजस्वी असेल.\nम्हणजे वाचणार्‍याच्या आई वडिलांना एवढे मिळणार असेल तर मग वाचणार्‍यांना किती मिळेल असे कुराणात म्हटले आहे. जो कुराण वाचणार नाही, त्याला स्वर्ग मिळणार नाही.\nनसते कुराण पाहिले तरी त्याला मोठे महत्त्व आहे. ज्याच्या लेखी कुराणाला महत्त्व नाही, ज्याला त्यातली एकही आयत म्हणता येत नसेल तर तो म्हणजे एकाद्या पडिक घरासारखा असल्याचे म्हटले जाते.\nकुराण पाठ करून व न पाहता म्हणण्यापेक्षा पाहून वाचण्याला महत्त्व आहे. कारण कुराण पाहणे, त्याला स्पर्श करणे, त्याला जवळ बाळगणे हे धामिर्क दष्ट्या पवित्र मानले जाते. कुराणाचे भाषांतर करण्यासही बंदी आहे.\nयावर अधिक वाचा :\nमुस्लिम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराणाचे महत्व\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nयावेळी साजरी करा भाऊबीज\nपाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-tips/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE-115052800010_1.html", "date_download": "2018-11-15T00:18:31Z", "digest": "sha1:QU7WR6JST64MHGYXPILCTJEC22Z25K3D", "length": 15462, "nlines": 161, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नवरा-बायकोमधील विवादाचे कारण आरसा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनवरा-बायकोमधील विवादाचे कारण आरसा\nवास्तू शास्त्रात घरात ठेवणार्‍या वास्तूबद्दल सांगण्यात आले आहे. कुठली वस्तू कुठे ठेवल्याने त्याचा काय सकारात्मक प्रभाव पडतो आणि\nकाय नकारात्मक, या गोष्टींचे विशेष करून वास्तूमध्ये पाहिले जाते. वास्तू शास्त्रानुसार घरात आरसा कुठे ठेवायला पाहिजे हे ही सांगण्यात\nआले आहे. आरशातून एक प्रकाराची ऊर्जा बाहेर निघते. ही ऊर्जा किती चांगली किंवा किती वाईट आहे, हे त्या गोष्टींवर अवलंबून करते की\nआरसा कुठे ठेवण्यात आला आहे.\nयेथे आरसा आरशा लावू नये\nवास्तूनुसार शयनकक्ष अर्थात बेडरूममध्ये आरसा लावल्याने नवरा बायकोच्या वैवाहिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. ही परिस्थिती तेव्हा\nअधिक बिघडते जेव्हा झोपताना नवरा बायको एक दुसर्‍याचा प्रतिबिंब आरशात बघतात. म्हणून या गोष्टीकडे विशेष लक्ष्य द्यायला पाहिजे\nआरश्याच्या वाईट प्रभावाने असा बचाव करा\nप्रयत्न करा की पलंगावर झोपताना तुमचा प्रतिबिंब अर्थात सावली आरशात दिसू नये आणि जर हे शक्य नसेल तर आरशाला कपड्याने\nपाळा काही धार्मिक नियम\nसाप्ताहिक राशीफल 22 ते 28 एप्रिल 2018\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nबुधवारी करा हे उपाय (व्हिडिओ)\nयावर अधिक वाचा :\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nयावेळी साजरी करा भाऊबीज\nपाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/article-87423.html", "date_download": "2018-11-14T23:45:18Z", "digest": "sha1:HWCH7NOUESHOCXUMPVXHLQ7WVC7NJ5Z3", "length": 15600, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गोष्ट पडद्यामागची (भाग - 2)", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nगोष्ट पडद्यामागची (भाग - 2)\nगोष्ट पडद्यामागची (भाग - 2)\n21 नोव्हेंबर हा ' वर्ल्ड टेलिव्हिजन डे ' म्हणून ओळखला जातो. यानिमित्तानं ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये घडली ती आमच्या संपूर्ण 'आयबीएन - लोकमत 'च्या मुंबईतल्या विक्रोळीमधल्या कार्यालयाची सफर. टीव्हीवरून कोणताही कार्यक्रम, बातमी प्रेक्षकांपर्यंत फक्त वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक पोहोचवत नाहीत. तर कॅमेरामन, साऊण्ड इंजिनिअर, लाइट्समन, ग्राफिक आर्टिस्ट, स्टुडिओ हेड, व्हिज्युअल आर्टिस्ट, प्रोड्युसर, लायब्ररी डिपार्टमेंट, मेकअप आर्टिस्ट, ड्रेसआर्टिस्ट अशा सगळ्यांची एक भली मोठी मोठी टीम असते. ही टीम बातम्या, कार्यक्रम ऑन एअर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत करत असते. या सा-यांच्या मेहनतीची फळं म्हणजे ' ग्रेट भेट ', ' टेक ऑफ ', 'रिपोर्ताज ', ' युथ ट्युब ', ' पहिला गजर ', ' सकाळच्या बातम्या ', ' सलाम महाराष्ट्र ', ' दुपारच्या बातम्या ' , ' टॉक टाइम ', ' टी टाइम ', ' संध्याकाळच्या बातम्या ', ' महाराष्ट्र नामा ', 'स्पॉट लाईट ', ' मेगा बातमी ' , ' स्पोर्ट टाइम ', ' प्राइम टाइम ', 'आजचा सवाल ', शो टाइम, ' मेट्रो मीटर, ' ' रात्रीच्या बातम्या ' हे आणि असे अनेक कार्यक्रम. यांच्या कामाची पद्धत आणि वेग भल्याभल्यांना गार करतो. या सगळ्या कलाकारांची, त्यांच्या कामाची आणि कष्टाची ओळख रिपोर्टर प्रियांका देसाईने ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये करून दिली. ती तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल.\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%AE", "date_download": "2018-11-15T00:34:30Z", "digest": "sha1:BTPGVY2T7K3K2VDAER4HPEQS5Q7BCKFF", "length": 5684, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७८८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७६० चे - ७७० चे - ७८० चे - ७९० चे - ८०० चे\nवर्षे: ७८५ - ७८६ - ७८७ - ७८८ - ७८९ - ७९० - ७९१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nआद्य शंकराचार्य - भारतीय तत्त्वज्ञ, हिंदू धर्माचे पुनरुत्थापक.\nइ.स.च्या ७८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०१७ रोजी २३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/sambhaji-garden", "date_download": "2018-11-15T00:26:50Z", "digest": "sha1:NGYHL63WHKBG3K46EXIQSNCY7AT4AQBG", "length": 3256, "nlines": 31, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "sambhaji garden Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसंभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला\nऑनलाइन टीम / पुणे : पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवाला आहे. गडकरी यांच्या एका महानाटय़ात संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनेकेला आहे. मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी बिग्रडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला त्यानंतर मुठा नदीत हा पुतळा फेकण्यात आल्याचे ...Full Article\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agriculture-irrigated-krushi-solar-pump-22619", "date_download": "2018-11-15T00:39:39Z", "digest": "sha1:5VFVUDGT533KOP6YNNMXVYHVWLU7IU6A", "length": 14908, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Agriculture irrigated by krushi solar pump सौर कृषिपंपाद्वारे केले शेतीला ओलीत | eSakal", "raw_content": "\nसौर कृषिपंपाद्वारे केले शेतीला ओलीत\nशरद शहारे - सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nवेलतूर - ‘नको वीज, नको डिझेल, नको पर्यावरणाचा ऱ्हास, सौर कृषिपंपाच्या साहाय्याने करूया शेतीचा विकास’ असे म्हणत सौर कृषिपंपाद्वारे अखंड ओलिताची शेती करण्याची किमया गोन्हाच्या शेतकऱ्यांनी साधून आदर्श घातला. रामदास जिभकाटे, अंबादास तलमले व लोकेश तिडके अशी शेतकऱ्यांची नावे आहेत.\nपुणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, महाऊर्जा विभागाच्या योजनेतून शेतात सौर कृषिपंप बसवून त्यांनी ही किमया साधली. धान, मिरची, गहू, चणा व भाजीपाला पिकाला सौर कृषिपंपाद्वारे ओलित करून शेती व शेतातील पिके पिकवीत आहेत.\nवेलतूर - ‘नको वीज, नको डिझेल, नको पर्यावरणाचा ऱ्हास, सौर कृषिपंपाच्या साहाय्याने करूया शेतीचा विकास’ असे म्हणत सौर कृषिपंपाद्वारे अखंड ओलिताची शेती करण्याची किमया गोन्हाच्या शेतकऱ्यांनी साधून आदर्श घातला. रामदास जिभकाटे, अंबादास तलमले व लोकेश तिडके अशी शेतकऱ्यांची नावे आहेत.\nपुणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, महाऊर्जा विभागाच्या योजनेतून शेतात सौर कृषिपंप बसवून त्यांनी ही किमया साधली. धान, मिरची, गहू, चणा व भाजीपाला पिकाला सौर कृषिपंपाद्वारे ओलित करून शेती व शेतातील पिके पिकवीत आहेत.\nसततचे भारनियमन व कमी-जास्त होणाऱ्या वीजदाबामुळे त्रासलेल्या शेतकऱ्याला यामुळे नवे बळ प्राप्त झाले आहे. यामुळे थोड्याशा ओलिताअभावी बुडणारी शेती हमखास उत्पन्न देणारी ठरली आहे.\nमहाराष्ट्र शासनाने विहित केलेल्या पात्रता व प्राधान्यक्रमानुसार पाच एकरांपेक्षा कमी तसेच पाच एकरांपेक्षा जास्त, परंतु १० एकरांपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३, ५ व ७.५ अश्‍वशक्ती क्षमतेचे सौर कृषिपंप देण्याची योजना आहे.\nगोन्हा येथील शेतकऱ्यांची सौरऊर्जेवर ओलित होत असलेली शेती पाहून अनेक शेतकऱ्यांनी आपलीही शेती सौर कृषिपंपाद्वारे ओलित करून वीजसमस्येवर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे.\nशासनाची सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची नांदी ठरावी, अशीच अपेक्षा आहे. सौर कृषिपंपाच्या जोडणीतून शेतकऱ्यांचा वेगाने विकास व्हावा.\n- दिनेश पडोले, सरपंच, गोन्हा.\nपारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना संजीवनी आहे. तसेच शेती व्यवसायाला बळकटी प्रधान करणारी आहे.\n- सुनील जुवार, सामाजिक कार्यकर्ते व भाजप पदाधिकारी.\nविद्युतीकरणासाठी वन विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्रामुळे अडलेल्या वीजजोडणीला व रखडलेल्या शेती सिंचनाला सौर कृषिपंपामुळे कलाटणी मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास मदत होत आहे.\n- गौतम रामटेके, व्यावसायिक\nमहावितरणकडे पैसे भरून कनेक्‍शनसाठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना यातून आशेचा किरण निर्माण झाला आहे.\n- प्रवीण लांजेवार, युवा शेतकरी.\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nचार शेतकऱ्यांच्या मराठवाड्यात आत्महत्या\nऔरंगाबाद - नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. सेलूमध्ये गळफास घेऊन...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nपालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी\nयेवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र...\nमराठवाड्यात चार शेतकरी आत्महत्या\nऔरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/dsk-got-relife-from-supreme-court-277726.html", "date_download": "2018-11-15T00:12:05Z", "digest": "sha1:BLLCY7SJWSX5D2ZZLZGD3PN6KPFQ5AXV", "length": 14870, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डीएसकेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, ठेवीदारांचे 50 कोटी भरण्यासाठी 19 जानेवारीपर्यंत मुदतवाढ", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nडीएसकेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, ठेवीदारांचे 50 कोटी भरण्यासाठी 19 जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nअटकेची कारवाई टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या डिएसकेंना तात्पुरता दिलासा मिळालाय. ठेवीदारांचे 50 कोटी भरण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 19 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलीय. त्यामुळे पोलिस त्यांना किमान 19 जानेवारीपर्यंत तरी अटक करू शकणार नाहीत.\n22 डिसेंबर, पुणे : अटकेची कारवाई टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या डिएसकेंना तात्पुरता दिलासा मिळालाय. ठेवीदारांचे 50 कोटी भरण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 19 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलीय. त्यामुळे पोलिस त्यांना किमान 19 जानेवारीपर्यंत तरी अटक करू शकणार नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल डीएसकेंनी समाधान व्यक्त केलंय. मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना ठेवीदारांचे पैसे चुकते करण्यासाठी वाढीव मुदत देण्यास साफ नकार दिला होता. त्यानंतर अटकेची कारवाई टाळण्यासाठी डीएसकेंनी अज्ञातवासात जाऊन सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता.\nडीएसके म्हणाले, ''50 कोटी रुपये पैसे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला 19 जानेवारी 2018 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत ही सर्व रक्कम जमा करण्यात येईल. कोणाचाही एक रुपयादेखील आम्ही ठेवणार नाही व कोणाचीही फसवणूक होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आमचे म्हणणे ग्राह्य धरून मुदत वाढवून देऊन आमच्यावर विश्वास दाखविला आहे. आता सर्व गोष्टी व्यवस्थित होतील व व्यवसाय नक्कीच पूर्वपदावर येईल.\"\nडीएसकेंनी 700 ते 800 ठेवीदारांची हजारो कोटींची देणी थकवलीत. हडपसरच्या ड्रीम सिटी प्रोजेक्टमुळे डीएसके आर्थिक दिवाळखोरीत निघालेत. तेव्हापासून ठेवीदारांनी त्यांच्याकडे पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावलाय. पण डीएसकेंनी त्यांच्या काही मालमत्ता विकूनही ठेवीदारांची देणी चुकती केलेलीच नाहीत. म्हणूनच पुण्यातील 20 ठेवीदारांनी डीएसकेंच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. तेव्हापासूनच डीएसके अटकेची कारवाई टाळण्यासाठी कोर्टात धाव घेताहेत. आणि तात्पुरता दिलासा मिळवताहेत. आताही सुप्रीम कोर्टाने त्यांना 19 जानेवारीपर्यंत दिलासा दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nराफेल खरेदीच्या चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t29546/", "date_download": "2018-11-15T00:40:40Z", "digest": "sha1:Q4RHAUIKCK7P2SEKD7XCYRZKHGRZ5EGF", "length": 3925, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-माझ्या आयटमचा बाप", "raw_content": "\nहो मला स्वप्नात दिसतो\nआठवलं तर अजूनही शहारत अंग सारं\nतिने आणि त्याने दिलेला ताप\nमस्त गोरी चिटोरी पोट्टी त्याची\nकोण म्हणेल तीया बापाची\nपोट्टी पाहून शिट्टी शिकलो\nअभ्यास सोडून लाइनीला लागलो\nपोट्टी निघाली भलतीच हुशार\nएकावेळी खेळवायची माझ्यासारखेच चार\nआम्ही साले होतोच हूतीया\nमागेमागे फिरायचो वाजवत शिट्या\nकोण विचारलं तर सांगायची \" माझा भाऊ पिंट्या \"\nसर्वच साले पिंट्या होते\nदिसायला मात्र वेगळेच होते\nबाप मात्र एकच होता\nखिशाला साला ताप होता\nकि ताण पडायचा भुवयांना\nखिशाचं पार खोबरे झाले\nहातपाय गळून डोळे पांढरे झाले\nएकेक जावई प्रेमात ठार झाले\nमाझे तर पार गटार झाले\nभिकेचे डोहाळे सुरु झाले\nमित्र कोण ओळखेनासे झाले\nझिजून झिजून पार लंगोट बनले\nलंगोटाबरोबर प्रेम ओ कसले\nम्हणूनच तिने दुसरे निवडले\nबापाचे ते काय बिघडले\nत्याला जावई मिळतंच गेले\nमिळतंच गेले , मिळतंच गेले\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.karmarkarfoundationmumbai.org/karmarkar/special/2010000570.html", "date_download": "2018-11-14T23:38:10Z", "digest": "sha1:5BU7GXSHA26IK2RGF2C44MTDPKCWB3QO", "length": 20393, "nlines": 20, "source_domain": "www.karmarkarfoundationmumbai.org", "title": "दत्तात्रय परशुराम करमरकर", "raw_content": "दत्तात्रय परशुराम करमरकर- जन्म- २० जुलै १९०२. जन्मस्थान- मंटूर जि. धारवाड, शिक्षण- एम.ए.एल.एल.बी. व्यवसाय- सुरुवातीस वकीली केली व नंतर स्वातंत्र संग्रामात पडले. विवाह- २ नोव्हेंबर १९३६.\nभार्या- सौ. शांताबाई- जन्मस्थान- धारवाड, शिक्षण- मॅट्रीकपर्यंत, व्यवसाय- गृहिणी व नंतर स्वातंत्र संग्रामात भाग घेतला व तुरुंगवासही भोगला. ह्या धारवाडचे प्रसिध्द वकील श्री. मधुराव कबूर ह्यांची कन्या.\nकुलाचार- पूर्वी ह्यांचे घरात नवरात्र, व मंगलकार्यानंतर बोडण व रोजची पूजा होत असे. परंतु श्री. दत्तात्रय परशुराम स्वातंत्र संग्रामात पडल्यापासून विविध जातीतील देशबांधव हरिजनांपासून ते वाण्यांपर्यंत, सभा, चहापाणी व वेळप्रसंगी भोजनासही ह्यांचेकडे येत असत. तेव्हापासून हे सर्व कुलाचार व पूजा-अर्चा त्यांनी बंद केली. स्वातंत्रदेवीची पूजा हीच मुख्य धरली जाऊ लागली.\nह्यांना अण्णासाहेब म्हणून ओळखले जात असे. १९४७ साली ते असेंब्लीवर निवडून आले. १९५० साली वाणिज्य व उद्योगमंत्री झाले. ५६ ते ६२ पर्यंत आरोग्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर ६ वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. ह्या अवधीत १३ ते १४ वेळा परदेशात जाऊन आले. आणि सर्वात शेवटी मृत्यूपूर्वी अगदी अखेरपर्यंत विद्यागिरी धारवाड येथे Economic Reasearch Centre चे Honourary डायरेक्टर म्हणून काम पाहिले.\nश्री. अण्णासाहेबांचा अल्प परिचय त्यांची जेष्ठ कन्या सौ. मोहिनी मनोहर जोशी ह्यांनी अण्णांच्या ८६ वर्षाच्या वाढदिवसाला 'सन्मार्ग मित्र' सप्‍टेंबर/ऑक्टोबर १९८८ च्या आवृत्तीत दिला होता. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे-\nश्री. अण्णासाहेब करमरकर एक उत्तुंग व्यक्तिमत्व\nकोकणातील एका प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वाच्या प्राजक्ताची फुले कर्नाटाकात पडली आणि अवघा कर्नाटक दरवळून निघाला. त्याचा सुगंध इतका की तो सर्वदूर पसरला. राजधानीमध्ये तो विराजमान झाला. ह्या परिपूर्ण व्यक्तिमत्वाचे नाव श्री. अण्णासाहेब उर्फ दत्तात्रय परशुराम करमरकर. यांच्या वयाला २० जुलै १९९८ रोजी ८६ वर्षे पूर्ण झाली.\nअण्णासाहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख कुलबांधवांसमोर ठेवणे मला जास्त औचित्यपूर्ण वाटतं. १९४७ ते १९६८ पर्यंतचा काळ त्यांनी पार्लमेंटमध्ये आपल्या कसदार नेतृत्वाने गाजवला. १९४७ मध्ये ते लोकसभेवर निवडून आले १९५० साली डिसेंबरमध्ये 'कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजचे' मंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला. १९५० साली ते अमेरिकेला एकेकचे लीडर म्हणून तीन महिन्यासाठी गेले होते. इंडियन एम्बसीने देलेल्या पार्टीत त्यांची श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांचेबरोबर भेट झाली. त्याच वेळेस श्रीमती विजयालक्ष्मी यांना श्री. अण्णासाहेबांच्या कर्तृत्वाची, धडाडीची तसेच कर्तव्यनिष्ठेची प्रचिती आली. त्यांनी जवाहरलालजींना त्यांची माहिती दिली. त्या म्हणाल्या ' तू सध्या चांगल्या मिनिस्टरच्या शोधात आहेस, तेव्हा तू या तरूण व्यक्तिमत्वाचा विचार करावा. दुसर्‍या दिवशी पं. जवाहरलाल नेहरु व श्री. अण्णासाहेब यांच्यात चर्चा झाली. एवढ्या आदरणीय व्यक्तिशी बोलण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे ते किंचीत भांबावले होते.\nपंडितजी आपला दौरा संपवून पुनश्च भारतात आले. अल्पावधीतच अण्णासाहेबांना एक सुखद तार मिळाली, मजकूर असा होता - मंत्रीपदी नियुक्ति, त्वरीत यावे, अण्णांच्या विमानाने लगेचच दिल्लीकडे झेप घेतली इतकी वर्षे कॉंग्रेससाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या, कोणत्याही संकटाची पर्वा न करता धडाडीचे जीवन जगणार्‍या अण्णांचे अपार कौतुक झाले.\nइ.स. १९५५ पर्यंत त्यांनी व्यापारमंत्री म्हणून बहुमोल कार्य केले त्या निमित्ताने जवळपास १४/१५ वेळा अमेरिका, जपान, लंडन, स्वित्झर्लंड, जिनेव्हा, पाकिस्थान या ठिकाणी जाऊन तेथील राजदूत व मंत्री यांना भेटून वाटाघाटी केल्या.\nपंडितजींचा अण्णासाहेबांवर अपार विश्वास. लोक म्हणाले करमरकर धारवाडमध्ये निवडून येणार नाहीत, तेव्हा नेहरुंनी विश्वास व्यक्त केला, ' करमरकर देशाच्या कोठल्याही भागातून निवडून येणारच.' (त्याचप्रमाणे ते निवडून आले तेही भरघोस यशाने ५ जणांचे डिपॉझीट जप्‍त करुन).\nकोणत्याही खात्याचा मंत्री रजेवर असल्यास त्याच खाते पंडितजी मोठ्या विश्वासाने अण्णासाहेबांकडे सोपवित असत. असेच एकदा माननीय सी.सी.विश्वास(कायदा मंत्री) आजारी असताना त्यांचे खाते अण्णासाहेबांनी चोखपणे सांभाळले. त्याच वेळेस हिंदु-कोड बिलाकडे काही सुधारणा करावयाच्या होत्या. त्यावेळी त्यांनी अपार परिश्रम घेतले. त्यांनी एक कमिटी नेमून मुला-मुलींना विचारून, अनुभवी माता-पित्यांना विचारुन विवाह कायद्यात सुयोग्य असे बदल कै. लालबहाद्दूर शास्त्रीय रेल्वेचे मंत्रीपद शास्त्रीजींच्या अनुपस्थितीत समर्थपणे सांभाळले.\nमंत्रीपदावर असताना सुध्दा त्यांची त्यागी वृत्ती, निर्व्यसनीपणा व कर्तव्यनिष्ठा यांमध्ये किंचीतही उणीव भासली नाही.\n१९५५ साली केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून ते नावारुपास आले. या खात्याची जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळली. एलोपथीबरोबरच त्यांनी आयुर्वेद व होमिओपथीचे समग्र वाचन केले. वेळोवेळी संबधीत डॉक्टरांशी चर्चा केली.\nत्यांच्या कारकीर्दीत मनोरुग्णांची पहिली परिषद आयोजित केली गेली. पुण्यातील प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. व्ही. आर. देव अद्यापही त्या परिषदेचे पुन:स्मरण करतात. नुसत्याच दवाखान्यांच्या उद्‌घाटनांना न जाता त्यांनी बर्‍याच परिषदा भरविल्या त्यातील उल्लेखनीय परिषद १९६२ मधील जागतिक आरोग्य परिषद. ह्या परिषदेचे अध्यक्षपद राणी एलिझाबेथ ह्यांनी भूषविले होते. अध्यक्षपदावरुन बोलताना राणीने देशाच्या आरोग्यस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. अण्णासाहेबांनी आपल्या कारकिर्दीत कुटुंबनियोजनास विशेष महत्त्व दिले. प्रत्येक राज्यात जाऊन शिबिरे भरविली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यांनी निसर्गोपचार केंद्रांना प्रेरणा देऊन त्यांचे महत्त्व विशद केले. माणूस आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो आजारी पडूच नये म्हणून काही उपाययोजना कराव्या यासाठी प्रयत्‍न केले. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांची व्याख्याने शिबिरामधून ठेवली. अण्णासाहेबांनी अनेक वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना केली.\nदेशाची राजकीय धुरा सांभाळताना त्यांचे मन रुक्ष झाले नव्हते. त्यांच्या मनाची हिरवळ ताजी होती. त्यांचे निसर्गप्रेम आवर्जुन उल्लेख करण्यासारखे. माझ्या वयाच्या तिसर्‍या वर्षापासून कर्नाटकात मुलींनी रोज फुलं घालायची प्रथा. ती प्रथा जोपासण्यासाठी ६२ तर्‍हेची फुलांची व अनेक प्रकारच्या फळझाडांची जणू लागवडच त्यांच्या घरी म्हणजे ७ रेसकोर्स येथे केली होती. पपनस तर एकेका झाडाला ५००/५०० यायचे. पंडितजींना त्यांच्याकडील पपनस फार आवडायचे. अण्णांची मुले जाताना करंडी भरुन घेऊन जायचे. इंदिरा गांधी त्यांची पोच द्यायला कधी विसरायच्या नाहीत. केळ्यांचे बन तर प्रेक्षणीय. १०० प्रकारची केळी त्यात होती. ह्यांच्याघरी कांदे बटाट्याखेरीज कधी भाजी आणावी लागली नाही.\nत्यांच्या निसर्गप्रेमाचा दाखला स्वातंत्र्यसमरात ते जेव्हा तुरुंगात असत, तेव्हा त्यांची मुलगी मोहिनी त्यांना विचारायची परत केव्हा येणार ते उत्तर द्यायचे 'मोगर्‍याला जेव्हा पालवी फुटेल तेव्हा.' त्यांना ते नेमके समजायचे, त्यांच्या मुलीचे लक्ष पालवी फुटण्याकडे लागून रहावयाचे.\nअशा या असामान्य नेतृत्वशक्तीचे बालपण काही घटनांची नोंद करुन जाते. त्यांचा जन्म २० जुलै १९०२ रोजी कर्नाटकातील मंटूर या गावी झाला. ते मूळचे रत्‍नागिरीचे. रत्‍नागिरीतील आडी शिरगाव हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील कर्नाटकात येऊन स्थायिक झाले. शिक्षणानिमित्त धारवाडला घर केले. शालेय जीवनातील एक प्रसंग संस्मरणीय. धारवाडच्या व्हिक्टोरिया हायस्कूल मध्ये अण्णा इंग्रजी तिसर्‍या इयत्तेत शिकत असताना लो. टिळक भेट देण्यासाठी आले. लोकमान्यांना व्यासपीठापर्यंत आणण्यासाठी ५ घोड्यांची गाडी तयार होती. त्यातले दोन घोडे स्वैरभैर झाले व सुटले.त्यांना परत आणीपर्यंत अण्णांनी ती गाडी खेचून धरली होती. त्यांचे मनोधैर्य पाहून लोकमान्यांनी भविष्य वर्तविले की हा मुलगा पुढे लोकविलक्षण निघेल आणि ती भविष्यवाणी खरी ठरली. लो. टिळक हे त्यांचे श्रध्दास्थान. टिळकांच्या विचारधारेप्रमाणेच त्यांनी सर्व कार्य केले. अण्णा पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना अण्णा, जस्टीस पी.बी. गजेंद्र गडकर आणि आय. जी. पी. कामठे अशा तिघांचा गट होता ही त्यांची मैत्री अभंग राहिली. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात उच्च स्तरावर पोहोचला.\nसेवादलात काम करणार्‍या श्री. मधुराव कबूर यांच्या कन्या शांताबाई यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. अण्णांच्या पत्‍नी शांताबाई यांची त्यांना उत्तम साथ लाभली. शेवटी ते धारवाडमध्ये आर्थिक संशोधन केंद्राचे ऑनरर्स डायरेक्टर म्हणून काम पाहात असत. मानधन स्विकारत नसत. आपला वाचनाचा छंद त्यांनी जोपासला. हेल्थ इन इंडिया हे वार्षिक ते प्रसिध्द करीत. घरी येणार्‍या कोणत्याही गरजू व्यक्तीला ते विन्मुख पाठवत नसत.\nआयुष्यात एकही इंजेक्शन न घेतलेले हे आरोग्य संपन्न व्यक्तीमत्व वयाच्या ८८व्या वर्षी हरपले. ह्या चिरतरूण व्यक्तिमत्वाला शतश: प्रणाम. कर्नाटकातला हा प्राजक्त पुन्हा विद्यागिरी धारवाड ५८०००४ कर्नाटकात परतला. त्याचा सुगंध आजही दरवळत आहे व ह्यापुढेही अखंड दरवळत राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tips-for-fast/", "date_download": "2018-11-15T00:24:04Z", "digest": "sha1:OZHS55GGEAWRMS4LBUVBLF2CA4SMSLH3", "length": 18557, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "आनंदी उपवासासाठी काही टिप्स | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआनंदी उपवासासाठी काही टिप्स\n‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ ही म्हण तंतोतंत खरी आहे. उपवासाच्या दिवशी तळलेले, तुपकट पदार्थ, साबुदाणा, बटाटा आणि दाण्याचे कूट यांचा भरपूर वापर आणि चहा, कॉफीबरोबर वेफर्स, चिवडा असे पदार्थ अनेकजण खातात, पण या सर्व पदार्थ खाल्ल्याचा परिणाम म्हणजे पित्त वाढणे, उष्णता वाढणे, पोटदुखी, उलट्या, डोकेदुखी असे अनेक त्रास होतात आणि अशा प्रकारे केलेल्या उपवासाने शरीराला फायदा न होता त्रासच होतो. शास्त्रानुसार उपवास म्हणजे लंघन म्हणजेच पचनक्रियेला आराम देणे. यामुळे पचन सुधारते. शरीर हलके वाटते व उत्साह निर्माण होतो. उपवासाच्या दिवशी खाण्यासारखे काही आरोग्यदायी आणि पचायला हलके पदार्थ निवडले तर उपवासाचा त्रास होत नाही.\nउपवासाचा शरीराला त्रास होऊ नये म्हणून काय करावे\nउपवासाच्या आदल्या दिवशी समतोल पण हलका आहार खावा. दुसर्‍या दिवशी उपवास आहे म्हणून जास्त किंवा उशीरा जेवणे अयोग्य आहे.\nसकाळी पहिल्यांदा एक ग्लास पाणी पिऊन एखादे फळ व सुका मेवा खाऊन दिवसाची सुरुवात करावी.\nप्रत्येक तीन तासांनी काहीतरी हलके खावे.\nन्याहरी करताना पिष्टमय पदार्थ कमी खावे. म्हणून साबुदाणा व बटाटा यांचा वापर कमीच करावा.\nजेवणात साबुदाणा खिचडी, वडे, दाण्याचा कूट यांचा समावेश न करता भाकरी, भाजी व दही असा हलका आणि सात्विक आहार खावा. दाण्याचे कूट चमचाभर वापरावे.\nमधल्या वेळेस दही, ताक, लिंबू पाणी, कोकम सरबत, फळांचा मिल्कशेक साखर विरहीत असे घ्यावे. हे पदार्थ पचायला हलके असतात.\nदुपारच्या व रात्रीच्या जेवणात भेंडी, भोपळा, काकडी, सुरण, रताळे, कंद अशा भाज्यांचा समावेश करावा. बरोबर राजगिरा, शिंगाडा भाकरी किंवा वरी तांदुळ खावे.\nमधल्या वेळी भूक लागल्यास सुका मेवा किंवा फळांचा समावेश करावा.\nउपवासात कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा\nराजगिरा लाह्या व राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, उपवास भाजणी, वरीचे तांदूळ, दूध, दही, ताक, फळे, भाज्या, प्रमाणात शेंगदाणा, सुका मेवा, खजूर यांचा समावेश करावा.\nसाबुदाणा, बटाटा, तळलेले पदार्थ, वेफर्स, चिवडा, उपवासाची बिस्कीटे, अधिक प्रमाणात दाण्याचे कूट किंवा तयार फळांचा रस, चहा, कॉफी यांचा आहारात समावेश वर्ज्य असावा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलपंढरपुरात १० लाख भाविक दाखल; दर्शनासाठी २२ तास\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/beating/", "date_download": "2018-11-15T00:13:58Z", "digest": "sha1:L5MIKVVWP2NH5EETUZOW463GNB4CSI7W", "length": 11558, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Beating- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nठाणे, 10 नोव्हेंबर: ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मुलीची छेड काढणं एका रोड रोमियोला महागात पडलं आहे. छेड काढणाऱ्या एका तरुणाला मुलीने जबर मारहाण केली आहे. ठाणे पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलं आहे. त्याविरोधात छेडखानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे.\nशाहरुखच्या पार्टीला सलमान आणि आमिरनं आणली रंगत\n...म्हणून शाहरूख खान गेला आमिरला भेटायला\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nVIDEO: हॉस्पिटलमध्ये गाडी पार्क करू दिली नाही म्हणून वृद्धाला मारहाण\nविद्यापीठ निकालांना उशीर : स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला अधिकाऱ्यांना चोप\nमातृत्वाचा अंत, 4 वर्षाच्या पोटच्या पोरीला लाथा-बुक्क्यांनी मारून आई-वडील फरार\nVIDEO : पाच मुलींवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी झोड-झोड-झोडले\nVIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं\nVIDEO: गर्लफ्रेंड सांगणे पडले महागात,तरुणीने काठीने झोड-झोड झोडपले\nहिंदी 'झिंगाट'वर टीकेचा भडिमार, तुम्ही हे गाणं ऐकलंत का\nFIFA World Cup 2018 : टोनी क्रूसच्या गोलच्या बळावर जर्मनीचा स्वीडनवर 2-1 ने विजय\nराहुल गांधींना 'तो' व्हिडिओ टि्वट करणे भोवले\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.latestly.com/india/information/planning-for-a-goa-trip-you-should-know-these-24-no-selfie-zones-in-goa-210.html", "date_download": "2018-11-14T23:43:19Z", "digest": "sha1:M5SCQMLL5LZYZ5E64OMKATXXSITRMUES", "length": 19830, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "आता गोव्यात सेल्फी काढणे पडू शकते महागात | LatestLY", "raw_content": "गुरूवार, नोव्हेंबर 15, 2018\nमध्य रेल्वेने महिला प्रवाशी डब्याचे चित्र पालटले\nसमृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव \nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीग आयोग उद्या सरकारला सादर करणार अहवाल\nसायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद\nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीगआयोगाचा अहवाल आणि त्यामधील नेमक्या अडचणी कोणत्या \nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nदहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी\nसरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 गावांची नावे बदलली; पाहा यादी\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nElisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना\nजगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nवाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स\nSamsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री\nमहिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nInd Vs WI T 20 : रोहित शर्माला आज T 20 मध्ये नवे विक्रम रचण्याची संधी\n66th Nehru Trophy Boat Race 2018 : जाणून घ्या केरळच्या संस्कृतीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या 'बोट रेस'बद्दल काही गोष्टी\nICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nDeepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार\nनवा विक्रम; देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' ठरले बॉलीवूडमधील सर्वोकृष्ट नृत्य\nMumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nजाणून घ्या घरातील सफेद रंगांच्या भिंतीचे महत्व\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nछठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल\nThugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल \nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nआता गोव्यात सेल्फी काढणे पडू शकते महागात\nपावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली, की ओढ लागते कुठेतरी फिरायला जाण्याची. अशावेळी फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील लोकांचे आवडते ठिकाण गोवा याला हमखास पसंती मिळते. शांत, दूरवर पसरलेले बीचेस, निसर्गरम्य सौंदर्य, तारुण्याने भारलेले वातावरण यामुळे दिवसेंदिवस गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. एकदा का गोव्याला गेलो तर, वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह कोणाला होणार नाही\nमात्र किनारपट्टीवर, खडकांवर उभे राहून सेल्फी घेण्याच्या नादात प्राण गमावणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही. म्हणूनच सरकार नियुक्त जीवरक्षक एजन्सी ‘दृष्टी मरीन’ने गोव्यातील २४ ठिकाणे ही ‘नो सेल्फी’ झोन म्हणून घोषित केली आहेत. या ठिकाणावर अशा प्रकारचे साईन बोर्डही लवकरच लावण्यात येतील. याचाच एक भाग म्हणून गोव्यातील काही बीचेस ही ‘नो स्विम झोन’ म्हणूनही घोषित करण्यात आली आहेत.\nउत्तर गोव्यातील बागा नदी, दोनापावला जेटी, सिकेरी किल्ला, हणजूण, वागातोर, मोरजी, आश्वे, हरमल, केरी व बांबोळी आणि शिरडाव तर दक्षिणमधील आंगोद, बोगमालो, होलांत, बायणा, जपानिझ बाग, बेतुळ, कणांगाइणी, पालोले, खोला, काबो द रामा, पोळे, गालजिबाग, ताळपोणा व राजबाग या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे.\nपर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करता १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये पर्यटकांनी समुद्रात न जाण्याचे आदेशही दृष्टी मरीनने दिले आहेत. यासाठी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ६ पर्यंत लाइफगार्डसची नजर अशा बीचेसवर आणि नो सेल्फी झोनवर असणार आहे. संध्याकाळी ६ नंतर समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा नियंत्रण पथकाची गस्त असणार आहे. त्यामुळे गोव्याला गेल्यानंतर फोटो अथवा सेल्फी काढताना अशा साइन बोर्ड्सकडे आवर्जून लक्ष द्या कारण, दृष्टी मरीनने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळले तर त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.\nTags: गोवा नो सेल्फी झोन\nकर्जबुडव्यांना लगाम, एकाच क्लिकवर कर्जदाराची कुंडली; 'आरबीआय'चे डिजिटल पाऊल\n1 नोव्हेंबर : या एकाच दिवशी तब्बल 7 राज्यांची झाली होती निर्मिती; पाहा कोणती आहेत ही राज्ये\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nमुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचं संकट BMC मध्ये आज होणार निर्णय\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nMumbai Pune Mumbai 3 Song : ‘कुणी येणार गं’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nनेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-1411.html", "date_download": "2018-11-15T00:24:41Z", "digest": "sha1:2ACGCPY2QT7J2QM5Y3FKQTZE5FSKMNSC", "length": 13040, "nlines": 94, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पारनेर तालुक्यातील जनता तिसऱ्या पर्यायाच्या शोधात? - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Parner Politics News Vijay Auti पारनेर तालुक्यातील जनता तिसऱ्या पर्यायाच्या शोधात\nपारनेर तालुक्यातील जनता तिसऱ्या पर्यायाच्या शोधात\nदिव्य मराठी अहमदनगर :- पारनेर तालुक्यात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. अंतर्गत मतभेद आणि मनभेद चव्हाट्यावर आले आहेत. याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून झाली. आता शिवसेनेत उभी फूट पडली आहे. तालुक्यातील जनता आता तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nराष्ट्रवादीतील अंतर्गत वाद एवढा वाढला की, पक्षाध्यक्ष शरद पवार पारनेरला आले होते, तेव्हा मेळाव्यात सुजित झावरे यांनी जाहीर सभेत त्यांच्या कानावर ही बाब घातली. त्यावर पवार यांनी झावरे यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.\nअंतर्गत वादामुळे राष्ट्रवादीची तालुक्यात पीछेहाट झाली. त्याचा फायदा शिवसेनेला होईल, असे वाटत होते. मात्र, झाले वेगळेच. राष्ट्रवादीपेक्षाही शिवसेनेतील गटबाजी व अंतर्गत धुसफूस किती मोठी होती याचा अंदाज नुकताच आला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेत काय झाले ते सर्वश्रूत आहे.\nसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके यांना याच कारणाने पदावरून हटवण्यात आले, तरी हकालपट्टीसाठी खूप आधीपासून प्रयत्न सुरू होते. म्हणूनच लंके यांना या मेळाव्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले. पक्षप्रमुख ठाकरे येण्याआधी लंके यांनी कार्यक्रमस्थळी येणे अपेक्षित होते, तरी लंके यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच अडथळे पार करावे लागले.\nलोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांना एक वर्षाहून कमी कालावधी राहिला असल्याने तालुक्यातील या दोन प्रमुख पक्षात बंडाळी वाढत जाणार हे नक्की. नुकताच झालेला लंके यांचा वाढदिवस व त्याला जमलेला मोठा जनसमुदाय याची दखल तालुक्यातील प्रस्थापितांनी तर घेतलीच, पण जिल्हास्तरावरही चर्चा झाली.\nपारनेर तालुक्यातील कोणीही वजनदार राजकीय नेता व्यासपीठावर नव्हता. जे कोणी होते ते शिवसैनिक होते. सर्वपक्षीय कार्यकर्ते व ज्यांचे कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही देणे-घेणे नाही, अशी सर्वसामान्य जनता तेथे आली होती.\nमहिना, सव्वा महिन्यातील तालुक्यातील ही तिसरी मोठी सभा. याआधी झालेल्या दोन राजकीय पक्षांच्या सभेला त्या त्या पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः उपस्थित होते, तरीही एवढी अफाट गर्दी जमली नव्हती, ती लंके यांच्या वाढदिवशी जमली\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nदोन्ही पक्षांतील तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, बाजार समिती सभापती व सर्व संचालक मंडळ, पक्षातील विविध पदाधिकारी व मातब्बर नेते पुढारी हे सर्वजण मिळून जेवढा जनसमुदाय आला होता, त्याहीपेक्षा लंके यांच्या कार्यक्रमाला कोणीही मातब्बर नसताना एवढा जनसमुदाय जमल्याने येणाऱ्या काळात तालुक्यात राजकीय परिवर्तन होणार का, अशा चर्चेला उधाण आले आहे.\nगर्दी राज ठाकरे यांच्या सभेलाही जमते, पण त्याचे मतात परिवर्तन होत नाही. हे जरी बरोबर असले, तरी लोक राज यांना पाहण्यासाठी व त्यांचे भाषण ऐकण्यासाठी येतात. पण इथे नीलेश लंके लोकांना नवीन होते का आणि असतीलही, पण त्यांचे वक्तृत्व किती हे सर्वांना माहीत आहे.\nमग ही गर्दी कशासाठी ही परिवर्तनाची सुरुवात तर नाही ना ही परिवर्तनाची सुरुवात तर नाही ना जनता आता घराणेशाहीला वैतागली आहे. नवीन नेतृत्वाचा हा उदय आहे का, हे येणाऱ्या काळात समजेलच, पण आज तरी याबाबत लोकांच्या मनातील विचारांना ऊत यायला सुरुवात झाली आहे.\nनगर तालुक्यातून लंके यांना पाठबळ\nआगामी काळात आमदार विजय औटी, माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे इतर सर्वच पक्षांतील प्रस्थापित नेत्यांच्या भूमिकेकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष असेल. नीलेश लंकेंविरोधात आता कोणती खेळी करताे हे महत्त्वाचे असणार आहे. लंके यांच्या वाढदिवसाला नगर तालुक्यातील अनेक पुढाऱ्यांनी हजेरी लावल्याने नगर तालुक्यातून लंके यांना पाठबळ मिळत असल्याचे सध्यातरी चित्र आहे.\nआमदार औटी यांना नेमके काय साधायचे होते\nनीलेश लंके यांना तालुकाप्रमुख पदावरून हटवून शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना नेमके काय साधायचे होते अंतर्गत विरोध कमी करायचा होता की, लंके यांची तालुक्यातील संघटनात्मक वाढती ताकद व त्यामुळे विधानसभेला लंकेच प्रमुख अडसर होऊ शकतात हे ओळखून औटींकडून त्यांना डावलले जाऊ लागले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पारनेरमध्ये आणून त्या कार्यक्रमाच्या नियोजनापासून शेवटपर्यंत दूर ठेवून लंके यांची पध्दतशीर अडचण करण्यात आली. नंतर लंके यांना पदावरून हटवण्यासाठी प्रयत्न केले गेले. पदावरून पायउतार होताच लंके यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे औटी सध्या बॅकफूटवर गेले हे मात्र नक्की\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपारनेर तालुक्यातील जनता तिसऱ्या पर्यायाच्या शोधात\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rmvs.maharashtra.gov.in/audio/YCaudiobook.html", "date_download": "2018-11-15T00:56:28Z", "digest": "sha1:3Z6OLIUQDJWRBTTSVL7IALY2PHVWKYTU", "length": 4484, "nlines": 11, "source_domain": "rmvs.maharashtra.gov.in", "title": "राज्य मराठी विकास संस्था", "raw_content": "\nआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक इतिहासात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. मराठी भाषेच्या विविधांगी विकासासाठी स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी विविध उपक्रम राबवले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाची स्थापना तसेच मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा प्रारंभही त्यांच्याच प्रेरणेने झाली. स्व. यशवंतरावजी हे केवळ राजकारणीच नव्हते तर ते साहित्यप्रेमी आणि रसिकही होते. त्यांनी उत्तम साहित्यनिर्मितीही केली आहे. त्यांनी आपले आत्मचरित्र तीन खंडात लिहिण्याचे योजले होते. त्यांपैकी कृष्णाकाठ हा पहिला खंडच ते पूर्ण करू शकले. स्व.यशवंतरावांची विलक्षण प्रतिभा व भाषेवरील प्रभुत्व या आत्मचरित्रात दिसून येते. साधारणत: १९४६ पासून १९८४ पर्यंत यशवंतरावांनी आपली जडणघडण कशी झाली, आपल्या एकंदर वाटचालीत कुटुंब,निकटवर्तीय,आपल्यावर पडलेला विविध व्यक्तींचा प्रभाव तसेच सहवासात आलेल्या व्यक्ती, नेते मंडळी, कार्यकर्ते आदींच्या योगदानाची माहिती आत्मचरित्रात दिली आहे. स्व. यशवंतरावजींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून हे आत्मचरित्र श्राव्य पुस्तकाच्या स्वरूपात इथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nह्या पुस्तकाचे श्राव्य पुस्तकात रूपांतर करण्यासाठी सचिव, वेणुताई चव्हाण ट्रस्ट ह्यांनी अनुमती दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या श्राव्य पुस्तकांचे सर्व अधिकार राज्य मराठी विकास संस्थेच्या अधीन असून ही पुस्तके जनतेसाठी विनामूल्य स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यांची विक्री करणे, ती आपल्या संकेतस्थळावर घालणे इ. गोष्टी करणाऱ्या व्यक्ती वा संस्था आढळल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nइतर श्राव्य पुस्तके निवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bmaxmachine.com/mr/zd-vs1500-v-folded-towel-machinery-lamination.html", "date_download": "2018-11-15T00:35:18Z", "digest": "sha1:EAH3CNCZM3CGUF5GKUDEAB5E4XH75JLV", "length": 9666, "nlines": 196, "source_domain": "www.bmaxmachine.com", "title": "", "raw_content": "झड-VS1500 व्ही दुमडलेला टॉवेल यंत्रणा (लॅमिनेशन) - चीन डाँगुआन येत यंत्रणा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nझड-VS1500 व्ही दुमडलेला टॉवेल यंत्रणा (लॅमिनेशन)\nझड-N1500 घडी टॉवेल यंत्रणा (लॅमिनेशन)\nक्लिंट-S100A कप्पा टिशू फोल्डिंग मशीन\nBZ-ZW450 स्वयंचलित उष्णता पॅकेजिंग मशीन संकुचित\nBZ-R200 स्वयंचलित चेहर्याचा पॅकिंग मशीन\nBZ-J200 स्वयंचलित वैयक्तिक ओघ पॅकिंग मशीन\nझड-VS1500 व्ही दुमडलेला टॉवेल यंत्रणा (लॅमिनेशन)\nमशीन वैशिष्ट्ये: 12g-40g / m2tissue पेपर 1.Suit; 2.The कागद आहार जे स्थिर वेग मिळणार आहे स्वतंत्र मोटर आणि stepless गती ड्राइव्ह घेते; 3.Raw कागद संरेखन कार्य; 4.The आवर्त pneumaic वरच्या bladi सोयीस्कर कागद मार्गदर्शन, स्थिर cuting आणि या त्रिकुटामुळे सोपे बदलण्याची शक्यता परवानगी देते जे एक संपूर्ण तुकडा आहे; 5.Adopt दुहेरी बाजू एकाचवेळी शोषक आणि releasing, Fla गोलाकार प्रोफाइल मिळविते आणि उद्योग सुरवातीला उत्पादन गती मिळवली आहे; हवेच्या दाबावर चालणारा contr 6.Embossing ...\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\n2.The कागद आहार जे स्थिर वेग मिळणार आहे स्वतंत्र मोटर आणि stepless गती ड्राइव्ह घेते;\n3.Raw कागद संरेखन कार्य;\n4.The आवर्त pneumaic वरच्या bladi सोयीस्कर कागद मार्गदर्शन, स्थिर cuting आणि या त्रिकुटामुळे सोपे बदलण्याची शक्यता परवानगी देते जे एक संपूर्ण तुकडा आहे;\n5.Adopt दुहेरी बाजू एकाचवेळी शोषक आणि releasing, Fla गोलाकार प्रोफाइल मिळविते आणि उद्योग सुरवातीला उत्पादन गती मिळवली आहे;\nस्पष्ट pattem, आदर्श मऊ आणि हलका सह हवेने फुगवलेला नियंत्रण 6.Embossing.\nमॉडेल आणि मुख्य तांत्रिक बाबी\nलागू कच्चा पेपर 12-40g / मीटर 2 चेहर्याचा टिश्यू हाताचा टॉवेल पेपर\nलागू कच्चा पेपर रूंदी 800-2100mm (इतर आकार, निर्दिष्ट करा)\nकच्चा पेपर व्यास ø1500mm (इतर आकार, निर्दिष्ट करा)\nकच्चा पेपर कोर व्यास ø76mm (इतर आकार, निर्दिष्ट करा)\nबाजूकडील Slitting आकार 180mm-210 (इतर आकार, निर्दिष्ट करा)\nउच्च ब्लेड हवेच्या दाबावर चालणारा स्पायरल ब्लेड\nगोलाकार व्हॅक्यूम शोषण (एकाच वेळी शोषक आणि प्रसिद्ध)\nउत्पादन गती 100 मीटर-130m मीटर / मिनिट\nगणना करीत आहे स्वयंचलित सोडून laterally\nनियंत्रण यंत्रणा गती नियंत्रण टच स्क्रीन पीएलसी या नियंत्रण वारंवारता रुपांतरण\nतुटलेली कागद मशीन थांबवा फोटो-इलेक्ट्रिक डोळा\nआवश्यक हवाई दबाव 0.5Mpa (वापरकर्ता तयार)\nकाठ एम्बॉसिंग हवेच्या दाबावर चालणारा नियंत्रण आणि एम्बॉसिंग साफ करा नमुना\nएम्बॉसिंग हवेच्या दाबावर चालणारा नियंत्रण आणि एम्बॉसिंग साफ करा नमुना\nपेपर आहार स्वतंत्र मोटार Stepless गती पेपर हवाई लंबवर्तुळाकार नियंत्रण आहार\nमागील: झड-N1500 घडी टॉवेल यंत्रणा (लॅमिनेशन)\nऑस्ट्रेलिया बाजार टॉवेल मशीन\nसी घडी टॉवेल मशीन\nकिचन टॉवेल मेकिंग मशीन gluing\nहाय स्पीड टॉवेल मशीन\nकिचन पेपर टॉवेल मेकिंग मशीन\nकिचन टॉवेल मेकिंग मशीन\nलॅमिनेटेड हाताचा टॉवेल मशीन\nMultifolded पेपर टॉवेल फोल्डिंग मशीन\nसिंगल घडी टॉवेल मशीन\nव्ही घडी टॉवेल मशीन\nक्लिंट-S100A कप्पा टिशू फोल्डिंग मशीन\nक्लिंट-J230A हाय स्पीड मोठा हात रुमाल फोल्डर\nFJ-JL2800 स्वयंचलित शौचालय रोल उत्पादक लाइन\nझड-ML1500 चेहर्याचा टिशू यंत्रणा दुमडलेला\nZG-L200A हाय स्पीड कोर करून देणे मशीन\nक्लिंट-J330B हाय स्पीड मोठा हात रुमाल फोल्डर (डबल लेअर)\nपत्ता: 3th औद्योगिक क्षेत्र, xiasha गावात, shipai शहर, डाँगुआन शहर, Guangdong प्रांत, पीआरसी\nआम्हाला संपर्क आपले स्वागत आहे आपण कोणत्याही चौकशीसाठी असेल तर, आमचा कार्यसंघ सर्व 24 तासात आपण उपलब्ध होईल\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/arrears-plot-seized-22641", "date_download": "2018-11-15T01:04:11Z", "digest": "sha1:DBA6VDV3MNEQULMJ4L33FFVTKQRPLX46", "length": 12615, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "arrears plot seized माजलगाव येथे १९ थकबाकीदारांचे प्लॉट जप्त | eSakal", "raw_content": "\nमाजलगाव येथे १९ थकबाकीदारांचे प्लॉट जप्त\nशनिवार, 24 डिसेंबर 2016\nमाजलगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फुले पिंपळगाव शिवारामध्ये व्यापारासाठी तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यावर (लीज) सहन प्लॉट विक्री करण्यात आली होती. परंतु या गाळेधारकांनी अद्यापपर्यंत गाळ्याची रक्कम न भरल्याने गुरुवारी (ता. २२) बाजार समिती प्रशासनाने १९ प्लॉट जप्त केले आहेत.\nमाजलगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फुले पिंपळगाव शिवारामध्ये व्यापारासाठी तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यावर (लीज) सहन प्लॉट विक्री करण्यात आली होती. परंतु या गाळेधारकांनी अद्यापपर्यंत गाळ्याची रक्कम न भरल्याने गुरुवारी (ता. २२) बाजार समिती प्रशासनाने १९ प्लॉट जप्त केले आहेत.\nयेथील बाजार समितीने फुलेपिंपळगाव येथील मोंढ्यामध्ये तीस वर्षासाठी व्यापाऱ्यांना सहन प्लॉट लीजवर दिले होते. या व्यापाऱ्यांनी लीजची रक्कम न भरल्यामुळे व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी झाली होती. यावर नवनिर्वाचित सभापती अशोक डक यांनी थकबाकीदारांना जाहीर आवाहन करून नोटीस, अंतिम नोटीस, वेळोवेळी कळवूनदेखील व्यापाऱ्यांनी लीज रक्कम भरणा न केल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने गुरुवारी १९ प्लॉट जप्त केले आहेत. उर्वरित व्यापाऱ्यांनी लीज रक्कम अदा न केल्यास ही कारवाई सुरूच राहील, असे सचिव डी. बी. फुके यांनी सांगितले आहे. यावेळी पंचनामा करताना बाजार समितीचे एच. एन. सवणे, बंडू वाघमारे, ए. डी. आगे, एस. एम. येवले यांचा समावेश होता.\nबाजार समितीवर दोन कोटी रुपयांचे कर्ज आहे. फुलेपिंपळगाव शिवारामध्ये व्यापाऱ्यांसाठी दिलेल्या प्लॉटधारकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. बाजार समिती कर्जमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. व्यापाऱ्यांनी थकबाकी भरणा करून बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे.\n- अशोक डक, सभापती, बाजार समिती, माजलगाव\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.adinama.com/2017/11/savitribai-phule-from-dark-age.html", "date_download": "2018-11-15T00:12:45Z", "digest": "sha1:6TP3DUVIND6ZVTD4M2O6RBKHLQNPT6FD", "length": 8074, "nlines": 67, "source_domain": "www.adinama.com", "title": "आदिनामा Adinama : अंधार युगात क्रांतीज्योतीचा उदय", "raw_content": "\n(साईट तयार करणे सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होईल. पुन्हा भेट द्यावी ही विनंती.)\nअंधार युगात क्रांतीज्योतीचा उदय\nसावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य (लेख-३)\n१९ व्या शतकाच्या सुरुवातीला पुणे व आसपासच्या परिसरात पेशवाईने उच्छाद मांडला होता. जातीभेद, अंधश्रद्धा व सामन्यांचे अपरिमित शोषण यांनी कळस गाठला होता. खालच्या स्तरातील लोकांना अत्यंत हालहाल सहन करून वरिष्ठ जातींच्या दयेवर कसेतरी जगावे लागत होते.\nआपली सावली सवर्णांवर पडू नये यासाठी शूद्र-अतिशूद्र याना अंग दुमडून चालावे लागे. इतरांना विटाळ होऊ नये म्हणून गळ्यात मडके व कमरेला झाडू बांधून फिरावे लागे. स्त्री व अस्पृश्य हे समाजातील अत्यंत उपेक्षित घटक होते. अशा परिस्थितीत १८१८ साली भीमा कोरेगावच्या जगप्रसिद्ध युद्धामुळे जातीयवादी व अन्यायकारक पेशवाई संपून पुणे परिसरावर इंग्रजांचे राज्य सुरु झाले होते.\nइंग्रजांचे राज्य आले तरी येथील जातीयता, भेदाभेद, अंधश्रद्धा संपले नव्हते. उलट अत्यंत चिवटपणे ते समाजाला विळखा घालून पिळत होते. धर्मशास्त्रानुसार स्त्रिया व शूद्र यांना शिक्षण घेण्यास बंदी होती. त्यांना शिकवणे हा गुन्हा होता. त्यांनी शिकणे म्हणजे धर्मद्रोह आणि महापाप मानले जात असे. येथील समाजव्यवस्था त्यांना माणूस म्हणूनही जगू देत नव्हती. त्यांना पशुपेक्षाही हलाखीचे जीवन जगावे लागत होते. अस्पृश्य समाजाला जीवनावश्यक गोष्टीही नाकारण्यात आल्या होत्या. सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरायलाही त्यांना बंदी होती. आपली सावलीसुद्धा वरिष्ठ जातीच्या लोकांवर पडू नये याची त्यांना काळजी घ्यावी लागत होती. त्यांनी नवीन कपडे वापरू नयेत, संपत्ती गोळा करु नये, वेदमंत्र ऐकू नयेत म्हणू नयेत इत्यादी बंधने अस्पृश्यांवर होती. किल्ले किंवा मोठे बांधकाम करताना त्याच्या पायात त्यांना चिणून गाडण्यात येई.\nअज्ञान, दारिद्र्य अशा विकारांनी समाज किडून गेला होता. अशा भयानक व जर्जर अंधारयुगात महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा उदय झाला. त्यांनी एकाहून एक आश्चर्यकारक कार्ये करून महान आदर्श सर्व भारतीयांसमोर ठेवला. त्यांच्या कार्यामुळे भारतात नव्या मानवतावादी युगाचा आरंभ झाला. त्यामुळे जोतीराव हे युगपुरुष ठरतात; तर सावित्रीमाई या युगस्त्री ठरतात. . (क्रमशः) #adinama\nपहिल्या शाळेचे महाकठीण ऐतिहासिक कार्य\nजोतीसावित्री: एका वादळाला दुसऱ्या वादळाची सोबत...\nसावित्रीमाई लहानपणापासूनच अन्यायाच्या विरोधात\nअंधार युगात क्रांतीज्योतीचा उदय\nसावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य\nक्रांतीयुगाची पायाभरणी करणारे फुले दाम्पत्य\nमैत्रीभावानेचा उदात्त संदेश देणारी मार्गशीर्ष पौर्...\nमोठ्या समस्या, साधे उपाय\nस्त्री-शिक्षणाच्या विरोधाचा बळी ठरलेल्या बाहुलीची ...\nसयाजीराव गायकवाड यांच्या मुलीला बाहुली कोणी केले\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, अर्था...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या शाळेची दुरावस्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/458938", "date_download": "2018-11-15T00:25:17Z", "digest": "sha1:LZFVXBSO3TV6XMRY5R2QFTQLOEQBJ5EI", "length": 8158, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुण्यात टीम इंडियाचा कसून सराव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » पुण्यात टीम इंडियाचा कसून सराव\nपुण्यात टीम इंडियाचा कसून सराव\nपुण्यात गहुंजे स्टेडियमवर 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने सोमवारी कसून सराव केला. प्रशिक्षक अनिल कुंबळे, कर्णधार विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्य रहाणे, मुरली विजयसह सर्व संघाने अडीच ते तीन तास आपला घाम गाळला.\nया सराव सत्राअंतर्गत गहुंजे स्टेडियमवर नेटमध्ये चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल यांनीही कसून फलंदाजी केली. तर आर अश्वीन, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, रविंद्र जडेजा यांनीही गोलंदाजीचा सराव केला.\nमहेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीच्या अंगावर कर्णधारपदाची जबाबदारी आहे. विराट आणि भारतीय संघाने 2016 चे वर्ष चांगलेच गाजवले आणि कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला प्रथम क्रमांकावर नेले. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लड विरूद्धच्या मालिकेतदेखील भारताने इंग्लडला 4-0 अशी धूळ चारली. त्यानंतर बांग्लादेश विरूद्ध झालेल्या एकमेव सामन्यातदेखील भारताने बांग्लादेशचा सहज पराभव केला. नवीन वर्षाच्या सुरूवातील भारताने आपली विजयाची घौडदौड कायम ठेवली आहे.\nआता भारतासमोर स्टिव्ह स्मिथच्या बलाढय़ ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान असणार आहे. भारतात येण्याआधी भारतीय वातावरणाला येथील फिरकी खेळपट्टय़ांना जुळवून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाने दुबईमध्ये कॅम्प घेतला. त्यानंतर मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर मुंबई विरूद्ध सराव सामना खेळला. ऑस्ट्रेलियाने भारताच्या दौऱयाकरिता इंग्लडचा फिरकी गोलंदाज मोन्टी पॅनेसरला गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून निमंत्रण दिले आहे. भारताला भारतात धूळ चारण्यासाठी ऑस्ट्रेलियाने पूर्ण तयारी केली आहे. भारतीय फिरकीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या होणारी बॉर्डर-गावसकर करंडकासाठीची मालिका चुरशीची होणार हे नक्की आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ कसून सराव करताना दिसत आहे. आज प्रशिक्षक कुंबळे यांनी संघातील खेळाडूंना महत्त्वाच्या टिप्स दिल्या. लढत ऑस्ट्रेलियाशी असल्याने आपला खेळ उंचावण्याबरोबरच मनोधैर्यही कसे बळकट राहील, यावर खेळाडूंना लक्ष केंद्रित करण्याबाबत कुंबळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्लेजिंगचा शांत डोक्याने कसा सामना करायचा, याचेही धडे दिले जात आहेत.\nपाक संघातून उमर अकमलला डच्चू\nभारतासाठी पुण्यात जिंकू किंवा मरू…\nएकतर्फी विजयाने आरसीबीच्या आशा बळावल्या\n6 बोटे त्या भारतीय हेप्टॅथलिटची चिंता\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/pune-nana-patekar-commented-on-raj-thackery-275540.html", "date_download": "2018-11-14T23:45:23Z", "digest": "sha1:K232HECQVA7KUVGDY72B67BFYJ47MECM", "length": 13755, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...त्यांचं काहीही नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं -नाना पाटेकर", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n...त्यांचं काहीही नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं -नाना पाटेकर\n\"जर अनधिकृतरित्या फेरीवाले बसले असेल तर त्यांना हुसकावून लावा\"\n30 नोव्हेंबर : राज ठाकरेंचं काहीही नुकसान झालं नाही पण एक मत त्यांचं गेलं असं म्हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावलाय.\nमनसेच्या फेरीवाल्या आंदोलनावर आक्षेप घेत नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यात चांगलीच तूतू-मैंमैं झाली. ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांना नाना पाटेकर यांना फटकारलं होतं. मराठी सिनेमावर जेव्हा बंदी घातले जाते तेव्हा नाना का बोलत नाही असा प्रतिसवाल राज ठाकरे यांनी विचारला होता.\nआज पुण्यात एनडीएची पासिंग आऊट परेड पार पडली. या परेडला नाना पाटेकर यांची खास उपस्थिती होती. या परेडनंतर नानांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.\nयावेळी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला नाना पाटेकरांनी उत्तर दिलं.\nदेशात व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे.पण राज ठाकरेंचं काही नुकसान झालं नाही. मात्र त्याचं एक मत मात्र कमी झालं, असा टोला नानांनी लगावला.\nतसंच फेरीवाल्यांसाठी एक जागा निश्चित करावी, जर अनधिकृतरित्या फेरीवाले बसले असेल तर त्यांना हुसकावून लावा असंही नाना पाटेकर म्हणाले.\nपद्मावती सिनेमाबाबत धमक्या देणं चुकीचं आहे. चित्रपट पाहिल्याशिवाय प्रतिक्रिया देता येणार नाही असंही नानांनी स्पष्ट केलं. तसंच मला बाजीराव मस्तानी आवडला नव्हता. मी इतके सिनेमे काढले त्यात वाद नाही झाले असंही नाना म्हणाले.\nएक वर्षे लष्करामध्ये ट्रेनिंग दिल्याशिवाय तरुणांना पदवी देऊ नये असं माझं आजही मत आहे असंही नाना पाटेकरांनी व्यक्त केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: MNSnana patekarpune ndaRaj Thackeryएनडीए पासिंग आऊट परेडनाना पाटेकरफेरीवालेमनसेराज ठाकरे\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-11-14T23:34:07Z", "digest": "sha1:FSEHNUSG4XI62YSUJQYOHAXLR3QSDMFX", "length": 32308, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अतिसार - विकिपीडिया", "raw_content": "\nअतिसार (Diarrhea) म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. पोटात ढवळणं, उलट्या , जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो. अतिसार म्ह्णजे अन्न्नलिकेची पोट साफ करण्यासाठीची अति हालचाल. वैद्यकीय व्याख्या याहून थोडी वेगळी आहे. प्रगत देशामधील व्यक्ती दररोज सरासरी तीनवेळा शौचास जाते. वैद्यकीय व्याख्येनुसार तीनशे ग्रॅम हून अधिक शौच म्हणजे अतिसार. यातील 60-65 टक्के पाणी असते. या व्याख्येनुसार अतिसार म्हणजे शौचास अधिक वेळा जावे लागणे किंवा शौच स्वतःच्या नियंत्रणाशिवाय अधिक वेळा जाणे. अतिसार डॉकटरांच्या म्हणण्यानुसार तीव्र अतिसार एक आठवड्यांचा आणि दीर्ध म्हणजे 2-3 आठवड्यांचा. विषाणुजन्य आणि जिवाणूजन्य संसर्ग हे अतिसाराचे प्रमुख कारण आहे.\nवर्णन- बहुतेक रुग्णामध्ये अतिसार हा मर्यादित उपद्रव आहे.पण जागतिक पातळीवर संसर्गजन्य अतिसाराचा गंभीर परिणाम होतो. दरवर्षी पन्नास लक्ष व्यक्ती अतिसारामुळे मरण पावतात. तिस-या जगात मरण पावणा-यामध्ये पाच वर्षाखालील मुले अधिक असतात. दीर्घ मुदतीच्या अतिसाराचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. आर्थिकआणि सामाजिक परिणाम होतात ते वेगळेच. आतड्यांचे रोग, अन्ननलिका दाह, आणि इतर लवकर बरे न होणाऱ्या आजारामध्ये अतिसारामुळे पोषण संबंधी विकृति दिसू लागतात, मुलांची वाढ थांबते, प्रतिकार शक्ती कमी होते. अतिसाराचा सामाजिक परिणाम पाहिला म्हणजे कामाचे शेकडो तास वाया जातात.\nकारणे आणि लक्षणे अतिसारामुळे मोठ्या आतड्यामधून जेवढे पाणी शोषून घेतले जाते त्याहून अधिक बाहेर पडते. दररोज जेवढ्या पाण्याची आवश्यकता आहे त्याहून अधिक पाणी मोठ्या आतड्यात शोषून घेतले जाते. ज्या वेळी मोठ्या आतड्यातील पाणी शोषून घेण्याची यंत्रणा कोलमडून पडते त्यावेळी अतिसार होतो. अतिसार बहुघा संसर्ग किंवा अशा आजाराचा परिणाम आहे जेथे द्रवाची निर्मिती किंवा शोषण यामध्ये बिघाड होतो. मोठ्या आतड्यातील काहीं द्रव्ये उदाहरणार्थ मेद आणि पित्त आम्ले जल शोषणामध्ये अडथळा आणतात. अशा वेळी अतिसार होतो. मोठ्या आतड्यातून एखादा पदार्थ जेंव्हा नेहमीपेक्षा वेगाने जातो त्यावेळी सुद्धा अतिसाराची लक्षणे दिसतात. अतिसार संबंधी लक्षणे सामान्यपणे अन्न मार्गाच्या इजेशी जोडलेली आहेत. उदाहरणार्थ ताप, मळमळ, उलट्या, आणि पोटात दुखणे –वेदना. एका दिवसात वीस वेळा शौचास जावे लागणे अतिसाराच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. काहीं रुग्णामध्ये शौचावाटे रक्त किंवा पू जातो. शौचावाटे जाणा-या रक्तामुळे शौचाचा रंग काळा होतो. शौच फ्लशच्या पाण्यावर तरंगणे म्हणजे शौचामध्ये न पचलेले अन्नद्रव्य शिल्लक आहे. अपचनामुळे बहुघा असे होते. सर्वात नेहमीचे अतिसाराचे कारण म्हणजे जंतुसंसर्ग, (याला प्रवाशांचा अतिसार म्हणतात) अन्न विषबाधा, आणि औषधे. औषधामूळे होणारा अतिसार सामान्यपणे दुर्लक्षित राहतो. प्रतिजैविके आणि आम्लता विरोधी औषधामुळे ब-याच वेळा अतिसार होतो. अनेक कर्बोदक विरहित अन्नद्रव्यामध्ये ना पचणारा भाग असतो. अशामुळे अतिसार होतो. दीर्घ मुदतीचा अतिसार आणि लघु मुदतीचा अतिसार याचे कारण (औषधे किंवा संसर्ग) एकच आहे. फक्त त्यांची लक्षणे अधिक दिवस राहतात. झालेला संसर्ग दीर्घ काळ टिकून राहतो. परजीवी मुळे झालेला संसर्ग (जिआर्डिया- आदिजीव संघातील प्राणी, आणि एडस) दीर्घकाळ राहतो.\nदीर्घकालीन अतिसाराची काहीं कारणे – •\tएडस •\tमोठ्या आतड्याचा कर्करोग अन्न् नलिकेमधील अर्बुद •\tसंप्रेरकामधील असामान्य बदल- उदाहरणार्थ थायरॉइड , मधुमेह इत्यादि •\tअन्न अधिहर्षता •\tअन्न्नलिका दाह आजार ( आतड्यातील व्रण- अल्सर; क्रोहान चा आजार) •\tदुघशर्करा सहन ना होण्याचा विकार. •\tअन्न षोशण विकृति ( सिलियाक आणि व्हिपल्स चा आजार ) •\tइतर – मद्यपान , आतड्याचा दाह, किरण चिकित्सा, शस्त्रक्रिया अतिसारामधील गुंतागुंत – अतिसारामुळे होणारा परिणाम एकंदरीत शरीरातील शुष्कता – डीहायड्रेशन, कुपोषण आणि वजनातील घट. शरीर शुषकतेची लक्षणे घ्यानात येणे अवघड असते. अधिक तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, अशकत पणा, डोके हलके झाल्यासारखे वाटणे, उभे राहिल्यानंतर चक्कर येणे, मूत्राचा रंग काळपट होणे, मूत्रविसर्जन कमी होणे या गोष्टी शुषकतेचे दर्शक आहेत. शरीरामधील शुष्कता वाढल्यामुळे शरीरामध्ये रासायनिक असंतुलन निर्माण होते. असे असुंतलन जीवधेणे होण्याची शक्यता असते. अतिसारामुळे झालेल्या शुष्कतेमुळे वृक्काचे काम थांबणे, मेंदूच्या कार्यात अडथळा , संधिशोथ , आणि त्वचा विकार उद्भवतात.\nनिदान ‌– अतिसारच्या बहुतेक रुग्णामध्ये जोपर्यंत अतिसार तीव्र होत नाही तोपर्यंत निदान करण्याची आणि उपचाराची फारशी आवश्यकता नसते. पण अतिसार झालेल्या रुग्णास 102 पर्यंत ताप, शुष्कतेची लक्षणे , शौचामधून रक्त , पोटदुखी, आणि प्रतिजैविके घेतल्याची माहिती असल्यास त्वरित वैद्यकीय उपचाराची गरज आहे. निदान पद्धतीमध्ये परजीवी शोधण्यासाठी आणि वृद्धि मिश्रणामध्ये जंतुसंसर्गाची शौच तपासणी करावी लागते. ब-याच रुग्णामध्ये ही चाचणी नकारात्मक येते. अतिसाराचे नेमके कारण कळत नाही. अतिसार झाल्याची लक्षणे सुरू झाल्यावर त्वरित या तपासण्या केल्या तरच नेमके कशामुळे अतिसार झाला आहे याचे निदान करता येते. दोन महिन्याहून अधिक काळ प्रतिजैविके घेणा-या रुग्णामध्ये प्रतिजैविक संबंधी विषारी द्रव्ये आणि बृहहदांत्रशोथ – कोलायटिस असल्यास खात्री करून घ्यावी लागते. शौचामधून रक्त पडत असल्याचे निदान सूक्ष्मदर्शक तपासणीमधून करता येते. शौचामधून रक्त पडणे आतड्याचा तीव्र दाह होत असल्याचे लक्षण आहे. आतड्याची दुर्बीणीतून तपासणी केल्यास आतड्याचा दाह किती तीव्र आहे हे ठरवता येते. रक्त तपासण्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि रक्तपेशींचे प्रमाण मोजणे आवश्यक असते. दीर्घकालीन अतिसार याहून अगदी वेगळा असतो. बहुतेक रुग्ण एवढ्या दिवसात आपली तपासणी करवून घेतात. दीर्घकालीन अतिसाराचे प्रमुख कारण परजीवी आतड्यामध्ये असणे . काळजीपूर्वक घेतलेल्या रुग्णाच्या माहितीमध्ये आधी घेतलेली औषधे, आहारातील बदल, कौटुंबिक इतिहास, आणि इतर लक्षणांचा समावेश होतो. 4.5 किलो घटलेले वजन, शौचावाटे रक्त पडणे आणि रात्री शौचासाठी झोपल्यानंतर उठावे लागणे हे काळजीकरण्यासारखी स्थिति दर्शवतात. डॉक्टरानी लिहून दिलेली औषधे, आणि केमिस्ट कडे मिळणारी औषधामध्ये असलेले लॅक्टोज आणि सॉरबिटॉल सारख्या घटकाना काही व्यक्ती संवेदनशील असतात. अशा संवेदनशील व्यक्तीना अशा घटकामुळे अतिसार होऊ शकतो. अधिहर्षता किंवा त्वचेमध्ये होणारा बदल हे आणखी एक कारण. कधी कधी ताण असल्यास अतिसार होण्याची शक्यता असते. परीक्षेच्या काळात किंवा पळण्याच्या शर्यती आधी ताणामुळे शौचास सारखे जावे लागणे हे ताणाचे लक्षण आहे. शौच,रक्त आणि मूत्र तपासणी दीर्घकालीन अतिसाराच्या नेमक्या निदानासाठी करणे आवश्यक आहे. दुर्बीणीतून आतड्याची तपासणी आणि क्ष किरण चिकित्सा वारंवार केल्यानंतर योग्य ते निदान करता येते.\nअतिसाराच्या उअपचारामध्ये नेमके अतिसाराचे कारण शोधून काढण्याकडे भर असतो. प्राथमिक उपचारामध्ये शुष्कता थांबविणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण पूर्ववत करण्यावर भर असतो. कोणत्या पद्धतीने शरीरातील गेलेल्या द्रवाची भरपाई करायची हे किती द्रव शरीरातून बाहेर गेला यावर अवलंबून असते. द्रवाची भरपाई तोडाने जलसंजीवनी , फळांचा रस, देऊन करता येते. तोंडाने किंवा शिरेमधून सलाइन द्वारे द्रवाचे शरीरातील प्रमाण पूर्ववत करता येते. शक्यतो जलसंजीवनीचा वेळीच वापर केल्यास शिरेमधून द्रव द्यावे लागत नाहीत. शरीर शुष्कतेचे कोणतेही लक्षण दिसले म्हणजे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. जलसंजीवनी घेण्याची झाल्यास तयार मिश्रणे किंवा घरी बनवलेली जलसंजीवनी त्वरित घेण्यास प्रारंभ करावा. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविलेले मिश्रण बनवून थोडे थोडे सतत घेत रहावे. जागतिक आरोग्य संघटनेचा फॉर्म्युला खालीलप्रमाणे- •\tघरगुती मीठ तीन चतुर्थांश चमचा •\tखाण्याचा सोडा एक चमचा •\tएका संत्र्याचा रस •\tपाणी एक लिटर दीर्घकालीन अतिसारामध्ये सुद्धा आवश्यकतेनुसार अन्न घेणे चालू ठेवावे. किती आणि कोणते अन्न घ्यावे यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. आतड्यांची हालचाल थांबावी यासाठी लोपरामाइड, डायफेनोक्झायलेट दीर्घकालीन अतिसारावर उपयोगी आहेत. त्यांचा वापर शरीराचे तापमान वाढले असेल किंवा शौचामधून रक्त पडत असेल तर मर्यादित आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांचा वापर करू नये. अतिसाराच्या लक्षणानुरूप आणि कारणाप्रमाणे उपचार उपलब्ध आहेत. अतिसारावर उपचार म्हणून इसबगोल घेतात. इसबगोल बियामधून बाहेर पडणा-या श्लेष्मामध्ये आतड्यातील पाणी शोषण्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे शौच पातळ झाले असल्यास त्याची घनता वाढते. पित्त क्षार (बाइल सॉल्ट) तक्रारीमुळे अतिसार झाला असल्यास कोलिस्टेरामिन देण्यात येते. कमी मेद /तेले असलेले अन्न किंवा पचण्यास सुलभ तेले असलेले अन्न काहीं रुग्णाना श्रेयस्कर ठरते. काहीं आजारात नवी अतिसार प्रतिबंधक औषधामुळे आतड्यामधील अन्नामधील पाणी जाणे थांबवते. काहीं रुग्णाना लॅक्टोजसारख्या घटकामुळे अतिसार होतो. अशी लॅक्टोज असले ली औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावीत.\nपर्यायी उपचार – अतिसार कशामुळे झाला आहे हे शोधून त्यावर उपचार करण्याने शरीरातील महत्त्वाचे क्षार आणि पाणी शरीरातून बाहेर जाणे थांबते. पाण्याचे शरीरातून होणारे उत्सर्जन दीर्घकाळ चालू राहणे घातक आहे. पण त्याच वेळी शरीरात अनावश्यक असलेला घातक पदार्थ बाहेर जाणे हा घातक पदार्थ बाहेर टाकण्याचा आवश्यक मार्ग असू शकतो. अतिसार बरा करण्याचा परिणामकारक मार्ग म्हणजे आतड्यातील जिवाणूची पूर्ववत वाढ करण्यास मदत करणे. आतड्यात लॅक्टोबॅसिलस असिडोफिलस, लॅ. बायफिडस, आणि सॅकॅरोमायसिस बोउलार्डी हे तीन यीस्ट कुलातील जिवाणू आतड्याच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक आहेत. प्रतिजैवेके संबंधी अतिसारामध्ये या तीन जिवाणूंची संख्या कमी झालेली असते. या जिवाणूंचा जैवौपचार पद्धतीत अतिसार नियंत्रणासाठी वापर होतो. शरीरातील निघून गेलेल्या घटकांची भरपाई करणे अतिसारामध्ये तेवढेच आवश्यक आहे. झिंक पुरेशा प्रमाणात दिल्यानेशरीराची प्रतिकार यंत्रणा परत कार्यान्वित होते. शरीरातील झिंक (जस्त) कमी झाले असल्यास अतिसार दीर्घकालीन अतिसारामध्ये बदलतो. कुमारवयीन रुग्णामध्ये झिंक दिल्याने त्यांची वाढ पूर्ववत होते. भरपूर द्रवपदार्थ, दिल्याने शुष्कता येत नाही. ब्रॅट आहार दिल्याने आतड्यांची स्थिति पूर्ववत होते. ब्रॅट हे बनाना, राइस,ॲसपल आणि टोस्ट चे लघुरूप आहे. या चार पदार्थाच्या आहारावर अवलंबून असलेल्या रुग्णामध्ये विरधळणारे आणि न विरघळणारे तंतू, आतड्याचा दाह न होता आहारातून मिळतात. टोस्ट थोडा काळा किंवा अधिक ब्राउन भाजला तर जिवाणू विषे चारकोल मध्ये शोषली जाऊन शरीरातून बाहेर जातात. लहान मुलामध्ये आणि बालकामध्ये होमिओपॅथीच्या औषधाने अतिसारावर चांगला परिणाम होतो.\nपूर्वानुमान- अतिसाराचे कारण पूर्वानुमानाशी संबंधित आहे. सुधारित देशामध्ये अतिसाराच्या , संसर्गजन्य अतिसाराच्या कारणाने आजारी पडणे हे सामान्य व्यक्तीस असह्य होते. औद्योगिक आणि विकसनशील देशामध्ये अतिसाराचे गंभीर परिणाम होतात. वेळीच उपचार केले नाहीत तर मृत्यू ओढवतो. दीर्घकालीन आजारामध्ये अतिसाराचे कारण शोधण्यासाठी ब-याच चाचण्या कराव्या लागतात. नेमके कारण 90% रुग्णामध्ये सापडते. इतर रुग्णामध्ये नेमके कारण सापडले नाही तर आतड्यांची हालचाल नियंत्रित करणे आणि स्थूल मानाने औषध देणे एवढेच शक्य आहे. प्रतिबंध : शुद्ध आहर, स्वच्छता , अन्न हाताळण्याच्या निरोगी सवयी यामुळे अतिसार पसरत नाही. प्रवासी अतिसार पेप्टो बिस्मॉल किंवा प्रतिजैविकामुळे आटोक्यात येतो. शुष्कता येऊ ना देणे आणि शुष्कतेच्या लक्षणावर शीघ्र उपचार करणे हे अत्यावश्यक आहे.\nशरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे असते. ओ. आर. एस. युक्त पाणी घेणे गरजेचे आहे. एक लिटर पाण्यात एक मूठ साखर आणि चिमुटभर मीठ घातल्यास ओ. आर. एस. तयार होते. ओ. आर. एस. या उपचार पद्धतीमुळे अनेक बालकांचे प्राण आजपर्यंत वाचले आहेत. ओ. आर. एस. मधील मिश्रणामुळे मोठ्या आतड्यात पाणी धरून ठेवले जाते.\nगरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्याने योग्य ती प्रतिजैविके घेणे इष्ट आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n· अँथ्रॅक्स · डेंग्यू ताप · गोवर · कांजिण्या · खरूज · पटकी · पोलियो · प्लेग · मलेरिया · रेबीज · सार्स · इन्फ्लुएन्झा · स्वाइन इन्फ्लुएन्झा · चिकुनगुनिया · डांग्या खोकला · घटसर्प · क्षय रोग · इबोला\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०१५ रोजी ०६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/enjoy-new-note-16092", "date_download": "2018-11-15T00:54:01Z", "digest": "sha1:IMDCKYXNBZTXMNWG73EMGOHDKSJ3RJWU", "length": 12729, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "enjoy with new note ...अन्‌ चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना! | eSakal", "raw_content": "\n...अन्‌ चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nऔरंगाबाद - जुन्या नोटा जमा करण्याचा आणि पाचशे, दोन हजारांच्या नवीन नोटा मिळाल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. कित्येक जणांनी तर नवीन नोटांसह आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, व्हॉट्‌सऍपवरून आपल्या मित्रांनाही त्यांचे छायाचित्र पाठविले. नवीन नोटांची रक्कम चार हजार असली तरी अनेकांच्या आनंदाला उधाण आले होते. नवीन नोटा तर अनेक जण पाहतच राहिले, तर काही जण नवीन नोटा आणल्या का, त्या कशा आहेत, एकदा दाखवा तरी अशी विचारणा करीत होते.\nऔरंगाबाद - जुन्या नोटा जमा करण्याचा आणि पाचशे, दोन हजारांच्या नवीन नोटा मिळाल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. कित्येक जणांनी तर नवीन नोटांसह आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, व्हॉट्‌सऍपवरून आपल्या मित्रांनाही त्यांचे छायाचित्र पाठविले. नवीन नोटांची रक्कम चार हजार असली तरी अनेकांच्या आनंदाला उधाण आले होते. नवीन नोटा तर अनेक जण पाहतच राहिले, तर काही जण नवीन नोटा आणल्या का, त्या कशा आहेत, एकदा दाखवा तरी अशी विचारणा करीत होते.\nव्यवहारात इतके दिवस शंभरच्या नोटांपेक्षा पाचशे, हजारांच्या नोटांना प्राधान्य देणारे सध्या शंभरच्या नोटा मिळविण्यासाठी खटाटोप करीत आहेत. दहा, वीस, पन्नास, शंभर रुपयांच्या नोटांची किमत काय असते हे मागील काही तासांत कळाले आहेत. आता सर्वच नवीन पाचशे, दोन हजारांच्या नोटा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करीत आहेत. कित्येकांनी सकाळपासूनच बॅंकांसमोर रांगा लावल्या होत्या. कित्येक तासभर रांगेत उभे राहून चार हजारांच्या पाचशे, दोन हजारांचा नोटा मिळाल्याचा सर्वांनाच आनंद झाला होता. कित्येक जण तर या नोटांना खूप वेळपर्यंत पाहत राहिले. अनेक आपल्या मोबाईलमधून नोटांसोबत फोटो काढून ते फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर टाकले. काहींनी नवीन नोटांचे ट्विट केले. आज दिवसभर किती नोटा जमा केल्या. नवीन नोटा कशा आहेत याचीच मार्केटमध्ये चर्चा होती.\nतासिकेवरील अध्यापकांच्या मानधनात वाढ\nऔरंगाबाद - तुटपुंज्या मानधनावर काम करीत असल्यामुळे मानसिक स्थिती खचलेल्या तासिका तत्त्वावरील अध्यापकांना शासनाने आता दिलासा दिला आहे. या...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nपर्वती : पर्वतीसमोरील मारुती मंदिरासमोर 24 तास बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक अडवली जाते आणि वाहतूक कोंडी होते. तेथे \"नो पार्किंग'...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/113?page=5", "date_download": "2018-11-15T00:13:34Z", "digest": "sha1:H2OBNTA5UH46T5CFGC5OHP2VTLHQ4K4Q", "length": 13956, "nlines": 199, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रवास : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रवास\nएप्रिल मध्ये परीक्षा संपता संपताच वेध लागायचे ते बेळगावला पळायचे.. नक्की आठवत नाही पण साधारण ७/८ तारिखला परीक्षा आटोपत आलेल्या असायच्या आणि पेपर सोपा गेल्याच्या आनंदापेक्षा मामाच्या गावाला जायचंय हाच आनंद मनात साठायला लागायचा .तयारी सुरु व्हायची. एसटी लागण्याची भीती हे एकच कारण मनात धाकधूक निर्माण करायचं. वेंगुर्ला ते बेळगाव साधारण तीन साडे तीन तासाचा प्रवास करायला फक्त बेळगावच्या ओढीपोटी तयार असायचो .नाहीतर एसटी नुसती बघितली तरी एक विचित्र गोळा पोटात तयार व्हायचा. दुपारी जेऊन एप्रिल मधल्या भर दुपारी वेंगुर्ला बेळगाव एसटी पकडायचो बस स्टॅन्डवर जाऊन .\nRead more about माझं आजोळ बेळगाव\nतुम्हा सर्वांची मदत हवी आहे .\nऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात इगतपुरी ते तिरूपती बालाजी कार ने जाण्याचा प्लन आहे. एकुण पाच जण आहोत.\nइगतपुरी - पुणे- सोलापुर-गुंतकल- कडप्पा- तिरूपती.\nपरत येताना तिरूपती - हुबळी-कोल्हापुर-पुणे - इगतपुरी\n2) या व्यतिरिक्त जवळ चा मार्ग आणि मुक्कामा साठी हाँटेल.\n3) रस्त्यामध्ये येणारी स्थळे. (कर्नाटक मधिल)\nRead more about इगतपुरी ते बालाजी\nझेन एस्टिलो घ्यावी का \nचार चाकी घेण्याची इच्छा आहे पण नवीन गाडी घेण्याइतपत बजेट नाही आणि लोन घेवू इच्छित नाही. जुनी गाडी घेताना मारुतीच्या गाड्या मेंटेनेंसला स्वस्त आणि एवरेजला जास्त म्हणून त्यातील काही मॉडेल पाहिली. त्यापैकी झेन एस्टिलो आकर्षक आणि आधुनिक सोईने युक्त तसेच खुप किफायतशिर वाटते. पण अधिक माहिती घेता हे मॉडेल बंद झाल्याने असे स्वस्त मिळतेय हे लक्षात आले. तर ते घेण्यात काय धोके भविष्यात येवू शकतात.\nRead more about झेन एस्टिलो घ्यावी का \nपु. लंच अपूर्वाई वाचून इंग्लड आणि इतर युरोपातील राहणीबद्दल कल्पना करत मोठे (वयाने) झालेल्या अनेकांपैकी मी एक. अमेरिकेत राहणारे कोणीही माझ्या परिचयाचे नसल्याने अशाच काही अमेरिकेवरील पुस्तकांवर विसंबून, त्यातल्या गोष्टी प्रमाण घरून या देशात पाय ठेवला. आता इतक्या वर्षांनी मात्र पुस्तकी ज्ञानावर भरोसा ठेऊ नये इतपत शिकले आहे. त्यांचीपण चूक नाही, ही मंडळी थोडक्या दिवसांकरता इथे कोणाकडेतरी येतात, ४ गोष्टी बघतात शितावरून भाताची परीक्षा करून प्रवासवर्णने छापतात. जे लोक पुस्तक काढण्याइतके भाग्यवान नसतात ते मुक्तपीठात लिहितात ( पहा दैनिक सकाळ) आणि केवळ चेष्टेचे धनी होतात.\nRead more about धिस अमेरिकन लाईफ\nआज दिनांक २३ जून\nमुंबईहुन रत्नागिरीच्या मंडणगडला बदली झाल्याने तो जरा नाराजच होता. पण नविन नोकरी टिकवताना आलीया भोगासी म्हणत मंडणगड़च्या त्या गावरान वातावरणात सामावून जाण्याशिवाय काही ईलाजच नव्हता. रविवारचा बकार्डी हैंग ओव्हर वेळेत न संपल्याने आज उशिराच जाग आली. वड़ापची सूमो अर्थातच चुकली. ऑफिस वेळेत गाठणे आवश्यक होते. त्यामुळे समोर आलेल्या लाल डब्याच्या गर्दीचा एक भाग होण्यावाचुन त्याला पर्यायच नव्हता. आपली कड़क इस्त्री अन् टाय बूट वगैरेची पर्वा न करता शेवटच्या बाकड्यावर खिड़कीतल्या सिटवर बसकण मारण्यात त्याने धन्यता मानली.\nRead more about आज दिनांक २३ जून\n\" दादा, सफरचंद केवढ्याला दिलं \" एक अतिशय गरीब बाई त्या फळवाल्याला विचारात होती.\nफळवाल्याने नेहमीप्रमाणे उत्तर दिलं, \"१२० रुपये किलो. जास्त घेतले तर स्वस्त पडत्याल.\"\nतरीपण ती रेटून पुढे म्हणाली, \" तसं न्हाई, एक सफरचंद केवढ्याला पडलं मग\nत्यावर फळावला ओरडला, \" तसं एक सफरचंद विकत न्हाई मी. \"\nत्यावर पुन्हा ती म्हणाली, \" सांग की रं बाबा, माझ्या लेकराला खाऊ वाटायलाय.\"\nनाईलाजाने म्हणाला, \"इस रुपये लागतील बघ. \nRead more about दिसतं तसं नसतं\nकाश्मिर लडाख - अनुभव अनुभूती\nआजच्या मटा, मुंबई टाइम्स पुरवणीतील लेख\nRead more about काश्मिर लडाख - अनुभव अनुभूती\nमला म्युनिकमधे एका कंपनीमधे ऑफर मिळाली आहे . त्याविषयी थोडी माहिती हवी आहे .\nइथे म्युनिक किंवा जर्मनीमधले कुणी आहे का \nमी आधी \"जर्मनीमधले मायबोलीकर \" असा धागा पाहिला होता , पण आता सापडत नाहीये.\nप्लीज कुणी मदत कराल का \nRead more about म्युनिक मधले मायबोलीकर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/god-goddess-marathi/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-116053100008_1.html", "date_download": "2018-11-14T23:59:35Z", "digest": "sha1:DJSZJPCTHOQIMLZHUJOD3GYZWTWX7JEE", "length": 13259, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विशेष पुण्यदायक आहे शनिवारी येणारी शनी जयंती | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविशेष पुण्यदायक आहे शनिवारी येणारी शनी जयंती\nशनिवारी शनी जयंती आल्यास या पर्वाचा महत्त्व आणि फल अनंत आहे.\nशनी जयंतीचा लाभ घेण्यासाठी सर्वातआधी स्नान इत्यादिहून शुद्ध होऊन एका लाकडाच्या पाटावर काळं कापड पसरून त्यावर शनीची प्रतिमा किंवा फोटो किंवा एक सुपारी ठेवून त्याच्या दोन्हीकडे शुद्ध तूप आणि तेलाचे दिवे प्रज्वलित करावे.\nया प्रतीकाला जल, दूध, पंचामृत, तूप, अत्तर याने स्नान करवून इमरती किंवा तेलात तळलेल्या वस्तूंचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखविण्यापूर्वी त्यावर अबीर, गुलाल, शेंदूर, कुंकू आणि काजळ लावून निळे किंवा काळे फूल अर्पण करावे. नैवेद्य अर्पण केल्यावर फळ आणि श्रीफळ अर्पित करावे.\nया पूजेनंतर या मंत्राची किमान एक माळ जपावी.\n'ॐ प्रां प्रीं प्रौ स. शनये नमः'\nमाळ पूर्ण झाल्यावर आरती करून शनीदेवाची आराधना करावी.\nसिंधू संस्कृती आठ हजार वर्षांपूर्वीची\nआजपासून सुरू होत आहे ‘मृत्यू’ पंचक, लक्षात ठेवा या गोष्टी\nतेहतीस कोटी देव कोणते \nदिव्यध्वनी : श्री श्री रविशंकर\nयावर अधिक वाचा :\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nयावेळी साजरी करा भाऊबीज\nपाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-rain-75227", "date_download": "2018-11-15T00:25:23Z", "digest": "sha1:BUG2EM5GWJSRHTQ34X5FDMCCND63V4WL", "length": 13081, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news rain सोलापूर जिल्ह्यात निम्म्या भागात 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस | eSakal", "raw_content": "\nसोलापूर जिल्ह्यात निम्म्या भागात 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस\nसोमवार, 2 ऑक्टोबर 2017\nअक्कलकोटला 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी; चार तालुक्‍यांनी ओलांडली शंभरी\nअक्कलकोटला 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी; चार तालुक्‍यांनी ओलांडली शंभरी\nसोलापूर - जिल्ह्यात यंदाच्या वर्षी सरासरी चांगला पाऊस झाला आहे. उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, जिल्ह्यातील चार तालुक्‍यांमध्ये 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अक्कलकोट तालुक्‍यात तर 50 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. याउलट माळशिरस, सांगोला, माढा व बार्शी या तालुक्‍यांनी पावसाच्या सरासरीची शंभरी ओलांडली आहे.\nजिल्ह्यात सरासरी 488 मिलिमीटर पाऊस दरवर्षी पडतो. यंदा सप्टेंबरअखेर 415 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याची टक्केवारी सरासरी 85 इतकी आहे. काही तालुक्‍यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त, तर काही तालुक्‍यांत खूपच कमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिना संपल्यामुळे आता भरवशाचा पाऊस संपला असल्याचे बोलले जाते. यापुढील काळात परतीच्या पावसाची हजेरी जिल्ह्यात लागली, तर सरासरी 100 टक्के पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे. यंदा सुरवातीपासून चांगल्या पावसाने हजेरी लावली होती. जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांचा पहिला पंधरवडा असा जवळपास अडीच महिने पाऊस जिल्ह्यातून गायब झाला होता. मात्र, पुन्हा सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात काही तालुक्‍यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला. त्यामुळे पावसाची सरासरी टक्केवारी 85 इतकी झाली आहे. सप्टेंबर संपल्यानंतर आता पावसाने उघडीप दिली आहे.\nयापुढे परतीचा पाऊस होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, खरिपामध्ये वाढलेल्या पेरणीचा टक्का पाहिला तर रब्बीचा जिल्हा ही ओळख हळूहळू पुसण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nअर्ध्या रस्त्यावर पाण्याचे टॅंकर उभे\nपुणे : सोलापूर ररस्त्यावर मगरपट्टा उड्डाण पुलाजवळी सेजल गार्डन सोसायटीसमोर रस्त्यावर पाण्याचे 3-4 टॅंकर अर्धा रस्ता अडवून उभे असतात. ज्येष्ठ नागरिक,...\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nआम्हांला बी दुष्काळाच्या यादीत येऊ द्या कि रं..\nयेवला - यादीतून वगळलेला तालुका अखेर दुष्काळी यादीत समाविष्ट झाला मात्र साताळीसह १७ गावांचा समावेश न केल्याने या गावातून आता संतापाची भावना उमटू लागली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bengali-dishes-marathi/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8B-110072700033_1.htm", "date_download": "2018-11-14T23:40:14Z", "digest": "sha1:6EBZAPWE7YMQRDJW7BK7BQHCBW33PAVL", "length": 8961, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सुकतो | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : दोन इंच लांब लांब तुकड्यात कापलेली 1 शेवग्याची शेंग, 2 कच्ची केळी उकळून काप केलेली, 1 कप बटाटा चिरलेला, 1 कप भोपळा चिरलेला, 1 कप वांगी चिरलेली, 1 कप कारली सालं काढून चिरलेले, 1 चमचा मेथीदाणा 1 चमचा तूप, 1 चमचा तेल, 1 चमचा साखर, 1 चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार.\nकृती : सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मेथीदाणे टाकावे, ते चांगले लाल झाल्यावर सर्व भाज्या त्यात टाकाव्या. 4-5 मिनिट शिजू द्यावा नंतर त्यात मीठ घालून 8-10 मिनिट शिजू द्यावे. शिजल्यानंतर त्यात तूप आणि गरम मसाला घालावा. ही भाजी भाता सोबत सर्व्ह करावी.\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nझेंडूची फुले ही आहे गुणकारी\nदोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://shabanawarne.blogspot.com/2017/05/blog-post_67.html", "date_download": "2018-11-15T00:37:18Z", "digest": "sha1:R2FS2EBNVTIYATDC66OX5CSVXXIHPNSO", "length": 4143, "nlines": 56, "source_domain": "shabanawarne.blogspot.com", "title": "बैरी अपना मन ….: कवठाची चटणी", "raw_content": "बैरी अपना मन ….\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nमहाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास\nसौदी अरेबिया, गल्फ देश- संक्षिप्त इतिहास सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश. अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांन...\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nकिसी की मुस्कराहटो पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल मी प्यार ----जीना इसीका नाम है :)\nभारतीय परिप्रेक्ष्यात मुस्लिम प्रश्नांची मांडणी\nएका बापाची गोष्ट ..\n'जाने क्या ढुंढता है मेरा दिल , तुझको क्या चाहिये ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/557066", "date_download": "2018-11-15T00:59:39Z", "digest": "sha1:V7I5ADQCSOYHLQ2STLTBO5F3GSO22DDK", "length": 15159, "nlines": 53, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘माईलस्टोन’ मालिकाविजयाचे आज ‘विराट’ इरादे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » ‘माईलस्टोन’ मालिकाविजयाचे आज ‘विराट’ इरादे\n‘माईलस्टोन’ मालिकाविजयाचे आज ‘विराट’ इरादे\nआफ्रिकन भूमीत पहिल्यावहिल्या मालिकाविजयासाठी भारतीय संघ सज्ज\nदक्षिण आफ्रिकन भूमीतील पहिल्यावहिल्या ‘विराट’ मालिकाविजयासाठी भारतीय संघ सज्ज असून आज (दि. 10) येथे होणाऱया चौथ्या वनडेतच त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे विराटसेनेचे बुलंद इरादे असणार आहेत. दुसरीकडे, एबी डिव्हिलियर्स तंदुरुस्त होऊन संघात परतल्याने दक्षिण आफ्रिकेसाठी हा एकमेव आशेचा किरण असेल. 6 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 3 सामन्यानंतर 3-0 अशा एकतर्फी आघाडीवर असून दिवस-रात्र होणाऱया आजच्या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 4.30 वाजता सुरुवात होणार आहे.\nभारताला मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आता केवळ एकच विजय आवश्यक असून जोहान्सबर्गमध्येच त्यावर मोहोर उमटवण्याचा भारताचा प्रयत्न असेल, हे साहजिक आहे. यापूर्वी, 2010-11 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिकाविजयाच्या समीप आला. एकवेळ त्यावेळी 2-1 अशी आघाडी त्यांनी मिळवली. पण, नंतर 5 सामन्यांच्या त्या मालिकेत भारताला 3-2 अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने 1992-93 पासून दक्षिण आफ्रिका दौऱयावर जाणे सुरु केल्यानंतर त्यांच्या भूमीत यंदा प्रथमच सलग 3 वनडे जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे. येथे सलग चौथा विजय संपादन केल्यास भारताचे अव्वलस्थान देखील आणखी भक्कम होऊ शकेल.\nकुलदीप-यजुवेंद्रचे आतापर्यंत 23 बळी\nयापूर्वी केपटाऊनमध्ये तिसऱया वनडेत विराट कोहलीने 34 वे वनडे शतक झळकावल्यानंतर भारताने सहज विजयावर शिक्कामोर्तब केले. अर्थात, या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात 30 पैकी 23 बळी केवळ कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल या उभयतांनीच गारद केले असून त्यांचाही या विजयातील वाटा सिंहाचा राहिला आहे.\nदक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी या उभयतांच्या भेदक माऱयाचा बीमोड करण्यासाठी स्थानिक 5 फिरकीपटूंना सराव सत्रात पाचारण केले. पण, त्या सरावानंतरही फारसे चित्र बदलले नसल्याचे तिसऱया वनडेत सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ, स्पष्ट दिसून आले. आफ्रिकन संघाचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स उर्वरित 3 सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. पण, तो पूर्ण तंदुरुस्त आहे का व त्याला चौथ्या वनडेत निश्चितपणाने खेळवले जाणार का, याबद्दल दक्षिण आफ्रिकन व्यवस्थापनाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत काहीच घोषणा केली नव्हती. यापूर्वी तिसऱया व शेवटच्या कसोटीत बोटाला दुखापत झाल्यानंतर पहिल्या तीन वनडेत तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.\nडिव्हिलियर्स या लढतीसाठी उपलब्ध झाल्यास, तो तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरेल व जेपी डय़ुमिनीला चौथ्या स्थानी यावे लागेल. तो संघात आल्यास डेव्हिड मिलेर व झोन्डो यांच्यापैकी एकाला वगळले जाईल, असे संकेत आहेत. मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या पदरी प्रचंड अपयश आले असले तरी येथेही मॅरक्रमकडेच नेतृत्वाची धुरा कायम असेल, हे देखील फारसे आश्चर्याचे नाही.\nआफ्रिकेसह डिव्हिलियर्सलाही गुलाबी पोषाख अनुकूल\n2011 पासून सुरू झालेल्या पिंक वनडेत द.आफ्रिकेला एकदाही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. याशिवाय गुलाबी पोशाखात एबी डिव्हिलियर्सचा खेळ बहरतो, असे यापूर्वी दिसून आले आहे. 2015 मध्ये त्याने विंडीजविरुद्ध अवघ्या 44 चेंडूतच चक्क 149 धावांची आतषबाजी केली तर 2013 मध्ये भारताविरुद्धही त्याने 47 चेंडूत 77 धावांची बरसात केली होती. त्या लढतीत आफ्रिकेने 4 बाद 358 धावांचा डोंगर रचला तर भारताला 141 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्या दिवशी डेल स्टेन व मॉर्नी मॉर्कल यांच्याविरुद्ध रोहित शर्मा कमालीचा झगडला होता. तेथे त्याला 43 चेंडूत केवळ 18 धावांवर समाधान मानावे लागले होते.\nवनडेत तीन द्विशतके झळकावणाऱया या दिग्गज फलंदाजाला दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या 11 वनडेत मात्र जेमतेम 12.10 अशी किरकोळ सरासरी नोंदवता आली आहे. अंतिम संघातून त्याला वगळले जाणे अपेक्षित नसले तरी त्याचा खराब फॉर्म मात्र अर्थातच चिंतेचा ठरत आला आहे. या मैदानावर भारताने जानेवारी 2011 मध्ये विजय मिळवला होता. त्यावेळी मुनाफ पटेलने 29 धावात 4 बळी घेतल्यानंतर भारतीय संघाने एका धावेने थरारक, निसटता विजय संपादन केला होता.\nभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर.\nदक्षिण आफ्रिका : एडन मॅरक्रम (कर्णधार), हाशिम आमला, जेपी डय़ुमिनी, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलेर, मॉर्नी मॉर्कल, ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी, अँदिले पेहलुकवायो, कॅगिसो रबाडा, तबरेझ शामसी, झोन्डो, फरहान बेहार्दिन, हेनरिच क्लासेन (यष्टीरक्षक), एबी डिव्हिलियर्स.\nसामन्याची वेळ : सायं. 4.30 पासून.\nस्तनाच्या कॅन्सरविरुद्ध जनजागृतीसाठी आफ्रिकन खेळाडूंचा ‘गुलाबी पोशाख’\nमायदेशातील या हंगामातील हा सामना दक्षिण आफ्रिकन संघासाठी आणखी एका कारणाने विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. स्तनाच्या कॅन्सरविरुद्ध जनजागृती व सध्या या आजाराने जे त्रस्त आहेत, त्यांना साहाय्य द्यावे, या उद्देशाने आफ्रिकन खेळाडू येथे गुलाबी पोशाखात मैदानात उतरतील. 2011 मध्ये सर्वप्रथम या आजाराविरोधात जनजागृतीसाठी आफ्रिकन खेळाडूंनी प्रथमच पुढाकार घेतला. त्यानंतर आजतागायत 5 वेळा ते गुलाबी पोशाखात मैदानात उतरले आहेत. आजवर या पोषाखात उतरल्यानंतर ते पाचही वेळा विजयी ठरले आहेत, हा आणखी एक योगायोग. विराटसेना बहरात असताना त्यांची ती विजयी परंपरा आजही अखंडित ठेवणे त्यांच्यासाठी मात्र अर्थातच आव्हानात्मक ठरु शकते.\nमिचेल मार्शच्या जागी स्टॉइनिस\nहीना सिध्दूचा मुख्य प्रशिक्षकांवर निशाणा\nचेल्सीचा मँचेस्टर युनायटेडवर विजय\nराष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 34 हॉकीपटूंची निवड\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.latestly.com/india/four-orphan-muslim-name-girls-married-as-hindu-rituals-in-lcuknow-4037.html", "date_download": "2018-11-14T23:53:07Z", "digest": "sha1:4POL5CFOMTMO2BZDIX75VBWI3SPCEHIQ", "length": 18739, "nlines": 159, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मुस्लिम तरुणींची हिंदू पद्धतीने बांधली लग्नगाठ | LatestLY", "raw_content": "गुरूवार, नोव्हेंबर 15, 2018\nमध्य रेल्वेने महिला प्रवाशी डब्याचे चित्र पालटले\nसमृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव \nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीग आयोग उद्या सरकारला सादर करणार अहवाल\nसायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद\nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीगआयोगाचा अहवाल आणि त्यामधील नेमक्या अडचणी कोणत्या \nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nदहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी\nसरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 गावांची नावे बदलली; पाहा यादी\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nElisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना\nजगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nवाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स\nSamsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री\nमहिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nInd Vs WI T 20 : रोहित शर्माला आज T 20 मध्ये नवे विक्रम रचण्याची संधी\n66th Nehru Trophy Boat Race 2018 : जाणून घ्या केरळच्या संस्कृतीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या 'बोट रेस'बद्दल काही गोष्टी\nICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nDeepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार\nनवा विक्रम; देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' ठरले बॉलीवूडमधील सर्वोकृष्ट नृत्य\nMumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nजाणून घ्या घरातील सफेद रंगांच्या भिंतीचे महत्व\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nछठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल\nThugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल \nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nमुस्लिम तरुणींची हिंदू पद्धतीने बांधली लग्नगाठ\nलग्नगाठ ( फोटो सौजन्य - Pixabay)\nप्रत्येक समाजामध्ये लग्नासंबंधित विवध परंपरा आणि रुढींचा मान ठेऊन लग्नसोहळा पार पाडला जातो. मात्र लखनऊ मध्ये चार अनाथ मुस्लिम तरुणींची लग्नगाठ ही हिंदू परंपरने बांधली गेली आहे. लखनऊमधील कल्याण भवनात हा लग्नसोहळा पार पडला आहे. तर या लग्नसोहळ्याचे आयोजन समाज कल्याण विभागाने केले होते.\nलखनऊमध्ये कार्यरत असलेल्या समाज कल्याणच्या विभागाने चार अनाथ मुलींची लग्न हिंदू परंपरेनुसार करविण्याचे ठरविले. तसेच या लग्नसोहळ्यासाठी हिंदू परंपरेनुसार वधू आणि वर यांनी वस्त्रे परिधान केले होते. तसेच समाज कल्याणने आयोजित केलेल्या या लग्नसोहळ्यात एकूण 27 तरुणींचा समावेश होता. मात्र त्यातील या चार मुस्लिम तरुणींचे ही लग्न हिंदू पद्धतीने लावून देण्यात आले आहे. यामुळे या अनाथ मुस्लिम तरुणींच्या चेहऱ्यावर लग्नसोहळ्याच्या वेळी आनंद दिसून येत होता.\nतर समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना या लग्नसोहळ्यातील तरुणींबद्दल विचारले असता, 'या तरुण मुलींना वयाचा 6-10 वर्षात आमच्या येथे आणले गेले होते. मात्र शेल्टर होममध्ये राहून ही त्यांनी अनाथ म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे आम्ही या मुलींचे पालनपोषण केले' असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर या लग्न झालेल्या सर्व तरुणींना लग्नसोहळ्यावेळी उपस्थित असलेल्या मंडळींकडून लग्नाच्या खुप शुभेच्छा दिल्या आहेत.\nTags: अनाथ तरुणी लखनऊ लग्न समाज कल्याण विभाग\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nमुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचं संकट BMC मध्ये आज होणार निर्णय\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nMumbai Pune Mumbai 3 Song : ‘कुणी येणार गं’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nनेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-43594570", "date_download": "2018-11-15T00:44:35Z", "digest": "sha1:RA665POTG5XZMJNFF4SMIY3P2FYNSKIF", "length": 29490, "nlines": 167, "source_domain": "www.bbc.com", "title": "स्टीव्हन स्मिथ : कोण होतास तू, काय झालास तू... - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nस्टीव्हन स्मिथ : कोण होतास तू, काय झालास तू...\nपराग फाटक बीबीसी मराठी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा स्मिथची शतकं यंत्रवत झाली होती.\nप्रतिब्रॅडमन अशी बिरुदावली मिरवणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ अवघ्या काही तासात राष्ट्रीय खलनायक झाला. स्मिथच्या रोलरकोस्टर करिअरला लागलेलं हे अनपेक्षित वळण.\nहा प्रसंग आहे 2011 वर्ल्डकपमधला. तारीख होती 16 मार्च. मॅच होती ऑस्ट्रेलिया-कॅनडा. कॅनडाच्या हरवीर बैदवाननं चेंडू जोरात टोलावला, पण तो हवेत गेला. कॅच म्हटल्यावर हरणासारखं पळणाऱ्या त्या मुलाचे डोळे लकाकले. जीवाचं रान करून तो मुलगा पळत सुटला.\nमात्र त्याच्याआधी फिल्डिंगमधला दादा रिकी पॉन्टिंग त्या चेंडूखाली येऊन पोहचला होता. अफाट पळणारा तो मुलगा पॉन्टिंगवर हलकेच आदळला. पॉन्टिंगने कॅच नीट घेतला. मागे वळला आणि त्या मुलाच्या दिशेनं जळजळीत कटाक्ष टाकला आणि रागानं चेंडू जमिनीवर फेकून मारला.\nतो मुलगा बावरुन गेला. विकेटचं सेलिब्रेशन करायला आलेले सहकारीही गोंधळले. त्या विकेटचं सेलिब्रेशन झालंच नाही. मॅच संपल्यानंतर पॉन्टिंगनं आक्रस्ताळ्या वर्तनासाठी माफी मागितली.\nएकवीस वर्षांच्या त्या मुलाला आयुष्यभराची शिकवण मिळाली. भविष्यात आपण कर्णधार झालो तर असं वागायचं नाही याची. सळसळती ऊर्जा भरलेल्या 'त्या' पोरगेल्या मुलाचं नाव होतं- स्टीव्हन स्मिथ.\nप्रतिमा मथळा स्मिथने प्रतिष्ठेचा अॅलन बॉर्डर पुरस्कार पटकावला तो क्षण.\nपॉन्टिंगचं ते वागणं चुकीचंच होतं. पण आदर करावा असं स्मिथ काहीच करत नव्हता. तो अंतिम अकरात का होता याचंही ठोस उत्तर कोणाकडेच नव्हतं.\nमेन बॉलर्सना विश्रांती मिळावी त्यावेळी तो 3-4 ओव्हर्स टाकायचा. विकेट मिळाली तर उत्तम, नाही मिळाली तरी फारसं काहीच बिघडत नव्हतं.\nबॅटिंगला यायचा ज्या नंबरवर पाठवतील त्या. आणि फारतर 20 धावा करून बाद व्हायचा. काहीतरी इनोव्हेटिव्ह खेळताना आऊट व्हायचा.\nत्यानं विकेट फेकल्यानं काहीच फरक पडायचा नाही. ऑस्ट्रेलिया जिंकायचंच सवयीप्रमाणे. 'बिट्स एण्ड पिसेस प्लेयर' ही संज्ञा त्याला चपखल होती आणि जोडीला फाजील आत्मविश्वास होता.\n'आम्ही जेवतो भारतात, झोपतो म्यानमारमध्ये'\n'भीमराव रामजी आंबेडकर' असं लिहिण्याचा आग्रह का\nशाळेत असल्यापासून या मुलाच्या खेळाची चर्चा व्हायची. 'नेक्स्ट बिग थिंग' असं काहींनी त्याचं वर्णनही करून ठेवलं होतं. कोणानंतर नेक्स्ट तर शेन वॉर्ननंतर.\nवॉर्ननंतर ऑस्ट्रेलियाला फिरकीपटूचा शोध सुरू होता (तो आजही सुरूच आहे म्हणा...) तर स्मिथची स्पिन बॉलिंग पाहून हाच तो वॉर्नचा वारसदार असं पक्कं करण्यात आलं.\nप्रतिमा मथळा स्टीव्हन स्मिथची गेल्या तीन वर्षातील आकडेवारी अचंबित करणारी होती.\nब्राऊन रंगाचे भुरभुरणारे केस, चेहऱ्यावरचं मिश्कील हास्य, ऑस्ट्रेलियाच्या घोटीव सिस्टिमला साजेसं अॅथलेटिक बॉडीस्ट्रक्चर आणि संपूर्ण शरीरात असणारी सळसळती ऊर्जा- असा हा एकदम फंकी, 'यो-लुकिंग', तरणाबांड स्मिथ ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू झाला होता. वनडेत थोडंबहूत सगळ्याच गोष्टी करणाऱ्या स्मिथला 'बॅगी ग्रीन' कॅप देण्याचा क्षण येऊन ठेपला.\nस्मिथचं नशीब किती भारी- क्रिकेटची मक्का अर्थात लॉर्ड्सवर पाकिस्तानविरुद्ध त्यानं कसोटीत पदार्पण केलं- विशेषज्ञ फिरकीपटू म्हणून.\nवेगात चेंडू टाकताना त्याला फ्लाइट देणं एवढ्यापुरतं त्याचं फिरकीचं कौशल्य मर्यादित होतं. वनडेत वेळ कमी असतो, पण टेस्टमध्ये फलंदाजांनी त्याला हेरलं. ऑस्ट्रेलियाच्या अटॅकमधली ही विक लिंक आहे हे जाणलेल्या फलंदाजांनी स्मिथच्या गोलंदाजीवर मनमुराद रन्स केल्या.\nविशेषज्ञ स्पिनर असल्यानं तो आठव्या नंबरवर बॅटिंगला यायचा. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयात स्मिथचं स्पिनर म्हणून अपयश खपून जायचं.\nहळूहळू हा प्रयोग फसायला लागला. बाहेरच्या चेंडूला बॅट लावणं, चेंडू हवेत उडवणं, आत येणाऱ्या चेंडूवर उडणारी त्याची त्रेधातिरपीट, स्थिरावल्यानंतरही सणकी पद्धतीनं विकेट फेकणं या सगळ्यामुळे बॅटिंगमध्येही तो अपयशी ठरत गेला आणि थोड्याच दिवसात सजग निवडसमितीनं स्मिथची गच्छंती केली.\nप्रतिमा मथळा स्मिथचे चाहते जगभर पसरले आहेत.\nनेक्स्ट बिग थिंग सोडा, तो अगदी पूअर थिंग बनला. पण ऑस्ट्रेलियन सिस्टम टॅलेंट वाया जाऊ देत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सीईओ जेम्स सदरलँड त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.\nस्मिथला जागतिक दर्जाचा स्पिनर करण्याचा प्रयत्न चुकल्याचं त्यानं मान्य केलं, पण स्मिथमध्ये जागतिक दर्जाचा बॅट्समन आहे हे त्यानं ओळखलं.\nगोंधळलेल्या स्मिथला त्यानं मायकेल डिव्हेन्टोकडे सुपुर्द केलं. मार्क टेलर, मायकेल स्लेटर, मार्क वॉ यांची सद्दी असताना डिव्हेन्टो कधी येऊन गेला कोणाला कळलंच नाही.\nफर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा करणारा डिव्हेन्टो ऑस्ट्रेलियाचा वनडेचा बॅटिंग कोच आहे. त्यानं स्मिथच्या बॅटिंगला पैलू पाडायला घेतलं. नंतर या मिशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा टेस्ट बॅटिंग कोच जस्टिन लँगरही सामील झाला.\nप्रतिमा मथळा स्टीव्हन स्मिथनं करिअरची सुरुवात बॉलर म्हणून केली होती.\nबॅटिंगची सगळी तंत्रं घोटल्यानंतर प्रॉपर बॅट्समन म्हणून स्मिथला संधी देण्यात आली. घरच्या मैदानांवर अॅशेस मालिकेत त्यानं तीन शतकं झळकावली.\nआगमनाची नांदी तर दणक्यात झाली. पण पुढचं आव्हान होतं दक्षिण आफ्रिका आणि मैदान त्यांचंच- सेंच्युरिअन. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल आणि व्हरनॉन फिलँडर-जगातला बेस्ट अटॅक. बाऊन्सी पिच. स्वत:ला सिद्ध करायचं नाहीतर बाहेरचा रस्ता. पण त्यानं सिद्ध केलं शतकासह.\nसुरुवातीला धडपडला, गोंधळला पण जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांसमोरही फलंदाज म्हणून उभा राहू शकतो हे त्यानं दाखवून दिलं. त्या दिवसापासून नुसतं टेस्ट नव्हे, वनडे, टी-ट्वेन्टी सगळीकडे स्मिथ धावांचा रतीब घालतोय.\nपेस आणि स्पिन दोन्हीचा उत्तम फूटवर्कसह सामना करतोय. नियमित कर्णधार मायकेल क्लार्कला झालेल्या दुखापतीमुळे स्मिथकडे कॅप्टन्सी देण्यात आली. बाकी खेळाडू कॅप्टन्सीच्या ओझ्याखाली दबून जातात. स्मिथला स्फुरण चढलंय. कॅप्टन झाल्यावर तर आणखी दर्जेदार फलंदाज झालाय.\nस्मिथच्या बॅटिंगचं वर्णन करताना प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले म्हणाले होते- \"व्हेन स्मिथ इज बॅटिंग, देअर आर ऑन्ली गॅप्स.\" आधुनिक, मात्र त्याचवेळी विंटेज शैली असलेली स्मिथची बॅटिंग म्हणजे पर्वणी आहे. तासनतास नेट्समध्ये सराव हे स्मिथच्या यशाचं गमक आहे.\nअपुऱ्या स्किल्समुळे पॅव्हिलियनमध्ये टिंगलटवाळीचा शिकार ठरलेला स्मिथ बघताबघता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार झाला. आणि हे त्यानं अविरत कष्टातून कमावलं आहे.\nआजही त्याची बॅटिंग तंत्रशुद्ध वगैरे नाही. ऑफस्टंपच्या बाहेर उभा राहतो. बॉल खेळण्याआधी हेल्मेटला स्पर्श करतो. बॉलर जसा रनअप सुरू करतो तसा स्मिथ लेगस्टंपवरून सरकत ऑफस्टंपच्या बाहेर येऊन उभा राहतो. यादरम्यान किमान एकदा गुडघ्यात वाकून पुन्हा उभा राहतो. स्ट्रोक्स काय मारतोय यापेक्षा स्मिथच्या शरीराची होणारी हालचाल बॉलरला बुचकळ्यात टाकते. तुडतुड्या स्मिथनं टेक्स्टबुक बॅटिंगला नवा आयाम दिला.\nप्रतिमा मथळा स्मिथला आधुनिक ब्रॅडमन अशी उपाधी मिळाली.\nया परिवर्तनाच्या काळात दोन माणसं स्मिथच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. स्मिथला क्रिकेटची धुळाक्षरं शिकवणारे ट्रेंट वुडहिल आणि त्याची बायको डॅनी विलीस. त्यांच्या पाठिंब्यामुळेच स्मिथ भरकटला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघातून बॉलर म्हणून वगळल्यानंतर पुन्हा परतण्याची शक्यता धूसर होती. पण त्यानं बदल घडवून आणला.\nस्मिथची बॅटिंग लिजंड दर्जाची नाही. बॅटिंग करू शकणारा बॉलर या ओळखीतून तो बॅट्समन झाला हे विसरून चालणार नाही. स्वत:च्या खेळातल्या उणीवांची अचूक जाणीव असल्यानं सातत्यानं चुका सुधारत, नव्या गोष्टी पोतडीत टाकणारा विशेषज्ञ बॅट्समन ही त्याची ओळख झाली.\nमाइक हसीनंतर ऑस्ट्रेलियाची बॅटिंगची बैठकच हरवली होती. सगळेच दांडपट्टा चालवणारे. इनिंग उभी करणं, चांगल्या बॉलला सन्मान देणं, वाइट बॉलला चोपटवणं, भागीदारी रचणं, एकेरी-दुहेरी प्लेस करत धावफलक हलता ठेवणं या बेसिक गोष्टीच लोप पावत चालल्या होत्या. स्मिथ ती हरवलेली बैठक झाला. अशक्यप्राय सातत्य आणि जगभरात कठीण खेळपट्यांवर तगड्या प्रतिस्पर्ध्यांसमोर स्मिथनं स्वत:ला सिद्ध केलं.\nप्रतिमा मथळा जगातल्या सर्वोत्कृष्ट फिल्डर्समध्ये स्मिथची गणना होते.\nगेल्या तीन वर्षांत स्मिथ दंतकथा वर्गात गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच आहे म्हणजे स्मिथ धावांची टांकसाळ उघडणार आणि मॅच जिंकून देणार हे समीकरण पक्कं झालं.\nएखाद्या मशीनप्रमाणे टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 सगळीकडे स्मिथचा दबदबा होता. त्याची प्रत्येक रन नवनवा विक्रम रचत होती. हीच वैशिष्ट्यं जपणाऱ्या 'फॅब फोर' अर्थात विराट कोहली, जो रूट, केन विल्यमसन यांच्या पंक्तीत स्मिथ दाखल झाला.\nबघता बघता त्यानं रूट आणि विल्यमसनला मागे टाकलं. वर्षातल्या 365 पैकी 310 दिवस खेळूनही स्मिथची धावांची भूक कमी होईना. स्मिथला आऊट कसं करायचं हे कोडं जगभरातल्या बॉलर्ससमोर होतं.\nदिवसागणिक अचंबित करणाऱ्या प्रदर्शनामुळे स्मिथचे आकडे डॉन ब्रॅडमन यांच्या कामगिरीशी साधर्म्य सांगू लागले. आणि हे सगळं जेमतेम पाच वर्षांत घडलं होतं. ब्रॅडमन पुन्हा होणं नाही असं म्हणणाऱ्या तज्ज्ञांनी त्याला प्रति ब्रॅडमन असा टॅग दिला.\nप्रतिमा मथळा कर्णधार स्मिथसह त्याच्या पतीसह\nस्मिथच्या झंझावातासमोर रेकॉर्ड शरण येत होते. रोलर कोस्टर राइडदरम्यान 'ब्रेनफेड' (भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टदरम्यान स्मिथनं 'डीआरएस' अर्थात अंपायरच्या निर्णयाविरोधात दाद मागायची की नाही हे ड्रेसिंगरुममध्ये विचारलं) क्षणही येऊन गेला. माफी मागून स्मिथनं प्रकरण निस्तरलं.\nऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोरावण्यात स्मिथचा दमदार फॉर्म निर्णायक होता. दक्षिण आफ्रिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ अवतरला. ही मालिका स्मिथच्या नेतृत्त्वाची कसोटी होती. खेळापेक्षा बाचाबाची चर्चेत होती.\nजिंकण्यासाठीच्या अगतिकतेतून बॉल टँपरिंगचा प्लॅन रचण्यात आला. हा प्लॅन आपल्या स्वप्नवत वाटचालीला खोल गर्तेत नेऊ शकतो याची जाणीव कदाचित वर्ल्ड रेटिंगमध्ये नंबर वन स्थानी असणाऱ्या स्मिथला झाली नसावी. बॉल टँपरिंग कॅमेऱ्यात कैद झालं. पुढं काय घडतंय ते सर्वश्रुत आहे.\nप्रतिमा मथळा मी चुकलो हे सांगताना स्मिथला अश्रू अनावर झाले. वडील त्याला आधार देताना\nअक्षरक्ष: मजाकमध्ये सेंच्युरी लगावणाऱ्या, अॅवॉर्ड्स पटकावणाऱ्या, जेतेपदाच्या ट्रॉफी स्वीकारणाऱ्या स्मिथला वीस बाऊन्सर्सच्या गराड्यात एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे दक्षिण आफ्रिका सोडावं लागलं.\n'मी चुकलो, मी उद्ध्वस्त झालोय, मला माफ करा' हे सांगताना कणखर स्मिथ ढसाढसा रडू लागला. त्यावेळी त्याच्या खांद्यावर वडिलांनी हात ठेवला. जगभरातल्या चाहत्यांच्या नजरेतून उतरल्याची खंत स्मिथच्या निळ्या डोळ्यात दिसत होती. जगभरातल्या बॉलर्सना स्मिथच्या बॅटरुपी तलवारीला रोखता आलं नाही. अखेर स्मिथनं स्वत: कर्मानंच ही तलवार म्यान केली.\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट साम्राज्यावरचा सूर्य मावळतो तेव्हा...\nअॅशेसची राख आणि चषक आला तरी कुठून\n जेव्हा ग्रँड स्लॅम जिंकणारा फेडरर जगासमोर व्यक्त होतो...\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nब्रेक्झिट कराराचा मसुदा तयार, पण पुढे काय\nरणवीर-दीपिकाच्या विवाहस्थळाला जेव्हा पडला होता निर्वासितांचा गराडा\nनरेंद्र मोदींनी दिलेल्या नोकऱ्यांच्या आश्वासनाचं झालं काय\nवाळवलेल्या झुरळांपासून बनवलेला हा ब्रेड तुम्ही खाणार का\nराज्यातला साखर उद्योग अडचणीत, या कारणांमुळे शेतकऱ्यांचे पुन्हा आंदोलन\nदहा वर्षांच्या बंदीवासानंतर मिळणार या व्हेल्सला स्वातंत्र्य\nइमानी कुत्र्याने मालकिणीची पाहिली 80 दिवस वाट\n96 कुळींसह सर्व मराठा खरंच कुणबी आहेत का\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://suvidyaprasaraksanghborivali.in/index_files/Page1044.htm", "date_download": "2018-11-15T00:53:52Z", "digest": "sha1:QKDPAL2YIT3ZW66YPXTYJCUXF4QHYMMM", "length": 10568, "nlines": 14, "source_domain": "suvidyaprasaraksanghborivali.in", "title": "Page Title", "raw_content": "“सुविद्यया प्राप्यते यश: असे बोधवाक्य असलेल्या सुविद्या प्रसारक संघाच्या आज बोरीवली उपनगरात चार शाळा व एक कनिष्ठ महाविद्यालय आहे व त्यामध्ये जवळजवळ पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही गोष्ट आपणा सर्वांनाच अभिमानाची आहे.\nआज एवढा विस्तार पावलेल्या सु.प्र.संघाचे बीजारोपण 4 एप्रिल 1971 रोजी वर्षप्रतिपदेच्या(गुढी पाडवा) शुभ मुहूर्तावर सहकारी गॄहनिर्माण संकल्पनेचे अध्वर्यु कै.श्री.मोरेश्वर विष्णू परांजपे यांच्या प्रेरणेने झाले. त्यांच्यासोबत निष्ठेने, धडाडीने, कल्पकतेने व नि:स्वार्थीपणे काम करणारे संस्थापक सदस्य होते श्री.गो.रा.रानडेÊ श्री.व.रा.खांडेकरÊ श्री.दि.त्रिं.जोशीÊ श्री.बा.ग.गोवंडे श्री.नी.गं.देशपांडेÊ श्री.श्री.वि.देसार्इÊ श्री.ग.त्रयं.मराठेÊ कै.श्री.गो.के.केतकरÊ श्री.वि.के.काणेÊ श्रीमती सु.के.जोशी आणि श्रीमती क.ग.पटवर्धन.\nसर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर पहिल्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली :\nश्री.गो.रा.रानडे - कार्याध्यक्ष श्री.नी.गं.देशपांडे-कार्यवाह\nआज संस्थेच्या चार शाळातील पूर्व प्राथमिक विभाग उत्तम तáहेने कार्यरत आहेत. बालकांच्या नैसर्गिक प्रवॄत्तींचा उपयोग करून अनौपचारीक शिक्षणाच्या माध्यमातून बालशिक्षणाचे प्रशंसनीय कार्य करीत आहेत. त्या कार्याची दखल महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेने घेतली आहे. तशा आशयाचे प्रमाणपत्र तीनही शाळाना प्रदान करण्यात आले आहे. अतिशय कमी विद्यार्थी संख्येने सुरू झालेला पूर्व प्राथमिक विभाग आज अनेक बालकांना घडविण्याचे कार्य करीत आहे. पूर्व प्राथमिक विभागाच्या जडणघडणीत संस्थेच्या संस्थापक सदस्या श्रीमती सुषमा जोशी ह्मांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.\nआज शाळातील विद्यार्थी शालांत परीक्षेला बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येत आहेत. इ.4 थी व\nइ.7 वीच्या स्कालरशिप परीक्षेतही असेच उत्तम यश मिळावीत आहेत. विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व स्पर्धेच्या जगात प्रवेश करताना त्यांच्यात विश्वास निर्माण व्हावा म्हणून संस्थेतर्फे शाळातून इंग्रजी संभाषण वर्ग चालविण्यात येतात. इ.स. 2000-2001 ह्मा शैक्षणिक वर्षापासून संस्थेच्या सर्व विद्यालयांमध्ये अतिशय अद्ययावत असे संगणक कक्ष उभारण्यात आले आहेत. इयत्ता पहिली पासून आता विद्याथ्र्यांना संगणक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nसंस्थेचे भाग्य असे की संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेला अतिशय सेवाभावी वॄत्तीने, निरलसतेने व प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते मिळत गेले. तसेच तीनही शाळातून विद्याथ्र्यांच्या शिक्षणाविषयी कळकळ व आस्था असणारा शिक्षकवर्ग संस्थेला मिळाला. संस्थेच्या सर्व शाळातील कर्मचारीवर्ग सुद्धा विद्याथ्र्यांच्या हितासाठी आपापल्यापरीने झटणारा आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम चारही शाळा व कनिष्ठ महाविद्यालय उत्तम नावलौकिक मिLवून कार्यरत आहेत.\nसंस्कारक्षम शिक्षण देतानाच शिस्तप्रिय विद्यार्थीवर्ग तयार करण्याकडे संस्थेचा कटाक्ष आहे. या कार्यात श्रीमती नीलातार्इ जोशी यांचा मोलाचा वाटा आहे. विद्याथ्र्यांच्या मनाता राष्ट्रभक्ती जोपासणारे ‘लोकमान्य टिळक पुण्यतिथी’ सारखे विविध उपक्रम कै.श्री.स.ग.दांडेकर यांच्या प्रेरणेने सुरू झाले. संस्थेच्या विकासाच्या वाटचालीत श्री,.सु.अ.काशीकर,,, श्री.य.मा.अंकोलेकर, श्री.द.न.दामले, श्री.भि.रा.ताम्हनकर, श्री.क.अ.बने, श्री.मनोहर गोखले इत्यादींचे महत्वाचे योगदान आहे.\nसंस्थेच्या यशस्वी वाटचालीत अनेक उदार देणगीदार व शाळाचा पालकवर्ग ह्मांचाही सिंहाचा वाटा आहे. पालकांचे असे उदंड प्रेम संस्थेला लाभले हे आमचे भाग्यÑ त्यामुळच सुविद्या प्रसारक संघ ही एक नुसती संस्था राहिली नसून संस्था, चार , शाळाचे शिक्षक, कर्मचारीवर्ग, विद्यार्थी, उदार आश्रयदाते व देणगीदार ह्मा सर्वांचा एक परिवार बनला आहे.\nसुविद्या प्रसारक संघाच्या ह्मा गौरवास्पद वाटचालीत अनेक संस्था व सामाजिक बांधिलकीची जाण असणाáया अनेक उदार व्यक्ती ह्मांचे अर्थपूर्ण सहाय्य झाले आहे. काही व्यक्तींचाÀसंस्थांचा उल्लेख वर आलेला आहे. अशा काही संस्था व व्यक्तींचा उल्लेख करणे हे आमचे कर्तव्य तर आहेच पण असा उल्लेख करणे हे आमचे कर्तव्य तर आहेच पण असा उल्लेख करणे आम्हाला अभिमानास्पदही आहे. उदाहरणार्थ, ‘श्री मुंबादेवी मंदिर च^रिटीज्, मुंबर्इ’Ê ‘श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी’, ‘स्वयंभू श्री गणेश देवस्थान, वझीरा गांवठाण, बोरीवली’, ‘श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विलेपार्ले’, ‘श्री महालक्ष्मी मंदिर, मुंबर्इ’, ‘अड.श्री.जान रूमाओ, बोरीवली’, ‘श्री काशिनाथ म्हात्रे, बोरीवली’, ‘श्री.हेमंत कानिटकर, लंडन’ इत्यादि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.adinama.com/2017/10/blog-post.html", "date_download": "2018-11-15T00:06:46Z", "digest": "sha1:2IXX65C43D6E7PQEHSNT227IKNKBO5N6", "length": 10993, "nlines": 58, "source_domain": "www.adinama.com", "title": "आदिनामा Adinama : अश्विन पौर्णिमा अर्थात वर्षावास समाप्ती दिवस.", "raw_content": "\n(साईट तयार करणे सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होईल. पुन्हा भेट द्यावी ही विनंती.)\nअश्विन पौर्णिमा अर्थात वर्षावास समाप्ती दिवस.\nजगाच्या इतिहासात अश्विन पौर्णिमेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी बुद्धाच्या शिकवणुकीच्या प्रसार व प्रचाराचे नवे वार्षिक पर्व सुरु होते. खरेतर या दिवसाचे महत्त्व आषाढ पौर्णिमा या दिवसापासून सुरु होते.\nआषाढ पौर्णिमेला तथागत बुद्धाने सारनाथ येथे पाच परिव्राजक भिक्कुंना सर्वप्रथम ज्ञानदान केले. जगभर पसरलेल्या बुद्ध तत्वज्ञानाची सुरुवात याप्रकारे झाली. या प्रकारे बुद्ध हे जगद्गुरू झाले. म्हणून हा दिवस जगभर बुद्ध-गुरु-पौर्णिमा अर्थात गुरु-पौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येतो. यानंतर सुमारे ८०० वर्षांनी या दिवसाचे रुपांतर व्यास-पौर्णिमा असे करण्यात आले. त्या ज्ञानदानालाच धम्मचक्र प्रवर्तन असेही म्हणतात. त्या वेळी ६० जणांचा पहिला भिक्कूसंघ निर्माण झाला होता.\nमानवाचे दुःख नाहीसे व्हावे, समता-मानवता अशा मूल्यांची प्रस्थापना व्हावी, आत्मा-परमात्मा अशा अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी तथागत बुद्धाचा उपदेश, बुद्धाचे ज्ञान याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बौद्ध भिक्कू सर्व दिशांनी पायी फिरत असत. पावसाळ्यात मात्र त्यांना या कार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. त्या काळी जंगल, नद्या नाले, कच्चे रस्ते, पायवाटा, दगड-गोटे, चिखल, पाऊस, वादळ-वारा यांच्या त्रास सहन करत ज्ञानदानाचे कार्य करीत फिरणे अत्यंत कठीण होते. अनेक जण आजारी पडत, कोणी मृत्युमुखीही पडत. त्यामुळे तथागत बुद्धांनी वर्षावास ही संकल्पना रूढ केली.\nवर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास. हा वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून सुरु होतो व अश्विन पौर्णिमेस संपतो. या कालावधीत भिक्कूंनी विहारात एकत्र राहावे, ज्ञानग्रहण करावे, चर्चा व संवाद करावा अशा सूचना बुद्धाने दिल्या. या काळात उपासक मंडळी विहारात भिक्कुंना भोजनदान करण्यासाठी जात. त्या निमित्ताने ज्ञान-ग्रहण सुद्धा करीत.\nअश्विन पौर्णिमेस या भिक्कुंचा वर्षावास समाप्त होत असतो. तथागतांची शिकवणूक – “चरथ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजेच:- जा भिक्षुंनो, चारी दिशांना जा. चारिका करा आणि बहुजन हिताचा बहुजन सुखाचा धम्म लोकांना द्या.” याप्रमाणे भ्रमंती करण्यास भिक्कू संघ पुन्हा नव्या उमेदीने सज्ज झाला असतो. प्रकारे तथागताने दिलेल्या आदेशाप्रमाणे दर वर्षी या पौर्णिमेला भिक्खू चारही दिशांनी धम्म प्रचाराला व मानव जातीच्या कल्याणाला निघतात. या दिवशी भिक्कुंना नवीन वस्त्र अर्थात चीवर, आवश्यक वस्तू व भोजनदन केले जाते. तसेच सर्वांना खीरदान सुद्धा केले जाते.\nबौद्धकाळात हा अश्विनी पौर्णिमेचा वर्षावास समाप्तीचा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. दशावतार कल्पनेचा जन्म झाल्यावर तयार झालेल्या वामन पुराणाने याला दीपदानजागर म्हटले आहे. गुप्त साम्रज्याच्या काळात इ.स.च्या ४थ्या-६व्या शतकांदरम्यान झालेल्या वात्सायनाने या दिवसाला कौमुदीजागर असे म्हटले आहे. त्यानंतर हा दिवस कोजागिरी (कोजागरी) पौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. या दिवशी लक्ष्मी नावाची देवी घुबड या पक्ष्याच्या वाहनावरून येते व “को जाग्रति” अर्थात कोण जागे आहे असे बघते व जागे असणाऱ्यांवर ती कृपा करते अशी कल्पना करण्यात आली. आश्चर्य म्हणजे कोजागिरीलासुद्धा खीरदान केले जाते.\nआश्विन शुक्ल दशमीला सम्राट अशोक यांनी धम्मदीक्षा घेतली होती. तेव्हापासून तो दिवस अशोक-विजया-दशमी म्हणून साजरा करण्यात येत असतो. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १९५६ साली धम्मदीक्षा घेतली. तसेच त्यांनी त्याच दिवशी सुमारे ८ लाख अनुयायांना धम्माची दीक्षा दिली. यासाठी त्यांनी २२ प्रतिज्ञा मुद्दाम तयार करून वदवून घेतल्या होत्या. याप्रकारे त्यांनी जनसामान्यांना धम्म-दीक्षा देण्याचा विधी सुरु केला. या प्राचीन व अर्वाचीन धम्मक्रांतीनंतर पाच दिवसांनी अश्विन पौर्णिमा येते. हेही या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व होय.\nया दिवशी वर्षावास समाप्तीनिमित्त विहारांमध्ये प्रवचन, ज्ञानदान यांचे कार्यक्रम ठेवले जातात. घरोघरी उपोसथ व्रत, अष्टशीलाचे पालन, मित्र व स्वकीयांना खीरदान केले जाते. या दिवशी बुद्धाच्या शिकवणुकीच्या प्रसार व प्रचाराचे नवे वार्षिक पर्व सुरु होते.\nअश्विन पौर्णिमा अर्थात वर्षावास समाप्ती दिवस.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410203059/view", "date_download": "2018-11-15T00:14:17Z", "digest": "sha1:U5JGIJAMGJX4ALCPBDVQHF3MXUVLPVN5", "length": 14062, "nlines": 286, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे ४५१ ते ४५५", "raw_content": "\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे ४५१ ते ४५५\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे ४५१ ते ४५५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे ४५१ ते ४५५\nनामापरतें सार नाहीं ॥ भजा राघवाचे पायीं ॥ध्रु०॥\nवेदं बहु केली खटपट ॥ निश्वय केला हा शेवट ॥१॥\nअनंत शास्त्रांचा हा अर्थ ॥ हाचि केला निश्चितार्थ ॥२॥\nपुराणेंही बहु बोलिलीं ॥ अंतीं हेचि बुद्धी केली ॥३॥\nव्यास सनकादिक नारद ॥ बोले परिक्षिती प्रर्‍हाद ॥४॥\nनामें प्राप्त निजानंद ॥ रंगातीत शुद्धबुद्ध ॥५॥\nदुर्जन पदोपदीं दु:ख दावी ॥ साधु पदोपदीं नीववी ॥ म्हणवुनि संगती करावी साधुचि पैं ॥ध्रु०॥\nसहज गुण चंदना ॥ आणि ते दुर्गंधी हिंगणा ॥ तैसें साधु आणि दुर्जना सहज भाव ॥१॥\nजिसा गुळ आणि लसुण ॥ तैसें साधु आणि दुर्जन ॥ स्वभाव तयांचा गुण बोल ठेवूं नये ॥२॥\nहिंगें घाणी कशी टाकावी ॥ गुळें गोडी कशी सोडावी ॥ म्हणवुनि स्वभावेंचि पूर्वीं निर्माण झालें ॥३॥\nसज्जना हो ह्मणतां दुर्जन ॥ सज्जना होतां नये जाण ॥ दुर्जना हो ह्मणतां सुमन ॥ त्या होतां नये ॥४॥\nजैसा वायस आणि कोकिळा ॥ वर्ण एकचि दिसतो काळा ॥ परि त्या बोलतां अंतरकळा निवताती ॥५॥\nकिंवा तवा आणि आरसा ॥ वर्ण एकचि परियसा ॥ पाहातां वदनेंदु-प्रकाशा अंतर निवे ॥६॥\nह्मणवुनि सांडुनि निंदा स्तुतीं ॥ आदरें किजे सत्संगती ॥ तरीच निजानंदप्राप्ती सर्व रंगीं ॥७॥\nश्रीगुरुराज सखा ॥ झाला पावें स्वसुखा ॥ध्रु०॥\nमजला म्यां हारविलें होतें ॥ नेणिव काळ वाखा ॥१॥\nआपापणा भेटविलें मातें ॥ होतां ज्ञान उखा ॥२॥\nसहज पूर्ण निजरंग रंगला ॥ न वदवे सहस्रमुखा ॥३॥\nजन्म जरा मरण हे यांची ॥ हरिली सर्व त्रपा ॥१॥\nनिजभावें शरणागत त्यातें ॥ घालित मोक्ष प्रपा ॥२॥\nनिजरंगें रंगवुनि जनिं वनीं ॥ दावी चित्स्वरुपा ॥३॥\nप्राणी त्यागुनि स्वात्मसुखा तो ॥ आदरें विषय विष खातो ॥ध्रु०॥\nब्रह्मारण्यविलासी भवगजमस्तक मुक्त उपेक्षी ॥ इंद्रियग्रामिचा सिंह ह्यणवुनि शुभाशुभ फळें भक्षी ॥१॥\nमुक्तपणें चिन्द्रगनविहारी टाकुनि सुमन सुगंधी ॥ पंचकोशकमळीं जीव षट्‌पद बद्ध अविद्याबंदीं ॥२॥\nदिव्य सुगंधं स्वनाभिसि असतां नकळे जीवकुरंगा ॥ सहज पूर्ण निजरंग उपे क्षुनि भुलला विषयकुरंगा ॥३॥\nचंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात शांती, विधी काही आहे काय\nचन्द्रालोकः - दशमो मयूखः\nचन्द्रालोकः - नवमो मयूखः\nचन्द्रालोकः - अष्टमो मयूखः\nचन्द्रालोकः - सप्तमो मयूखः\nचन्द्रालोकः - षष्ठो मयूखः\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-pravin-jadhav-article/", "date_download": "2018-11-15T00:43:44Z", "digest": "sha1:AYYZKC5GLP6VHYX6ZKGHEDLZY7GID4YM", "length": 13955, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "स्वच्छता संस्कार रुजवावे - प्रविण जाधव | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nस्वच्छता संस्कार रुजवावे – प्रविण जाधव\nमुळातच वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे तसेच मुबलक पाणी, आल्हाददायक वातावरण, धार्मिक व सांस्कृतिक वारसा तसेच दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरीचे सान्निध्य यामुळे नाशिकचा विकास झपाट्याने झाला आहेच. वेळोवेळी कुशल प्रशासक व दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधी लाभल्याने नाशकातील मूलभूत सोयीसुविधांचे जाळे देखील मजबूत आहे.\nआज भारताची ‘वाईन राजधानी’ म्हणूनही जागतिक स्तरावर नाशिक शहर, आपल्या नावाचा ‘ब्रँड’ तयार करीत आहे. एकूणच गत काही काळापासून नाशकातील धार्मिक पर्यटन व कृषी पर्यटन असो किंवा नाशिकची खाद्य संस्कृती असो, ती देश-विदेशातील व परराज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यात निश्‍चितच यशस्वी ठरली आहे. अशा वेळी, पर्यटकांपुढे आपल्या अर्थात नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वारश्याचे ‘ब्रॅण्डिंग’ करताना शहराची ‘स्वच्छता’ व ‘प्रदूषणाची पातळी’ हे कळीचे मुद्दे ठरतात.\nभारताला जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून ‘मेक इन इंडिया’चा पुरस्कार करताना, त्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवण्याची गरज केंद्र सरकारला वाटते, यावरूनच आपल्याला शहराच्या स्वच्छतेचे महत्त्व कळते. ‘पर्यावरण व त्याचे संवर्धन’ हा आज जागतिक पातळीवर चर्चिला जाणारा मुद्दा आहे. त्यात जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण तसेच स्वच्छता व इतर संलग्न बाबींचा समावेश होतो व हा विषय जागतिक स्तरावर मोठ्या गंभीरतेने हाताळला जात आहे.\nआज अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी, पर्यावरण खात्याची मंजुरी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळेच पर्यावरण व स्वच्छतेशी संबंधित विषय प्राधान्यक्रमाने हाताळणे ही काळाची गरज आहे. ‘राष्ट्रीय हरित लवादाने’ लादलेल्या निर्बंधांमुळे नाशिकातील विकासकामे ठप्प पडली याला आपण सगळेच साक्षी आहोत. गोदावरीचे पाणी पिण्यालायक नाही, हा मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाने सोमेश्‍वर येथे लागलेला फलकदेखील, आपल्याला निश्‍चितच भूषणावह नाही. ही अस्वच्छता किंवा जलप्रदूषण एकाएकी झाले आहे, असेही नाही.\nआपल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या चुकीच्या सवयींचा व पद्धतींचा हा परिपाक आहे. त्यामुळेच स्वच्छतेच्या बाबतीत केवळ शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांवर अवलंबून न-राहता, प्रत्येक नाशिककराने आपापले योगदान देवून शहराच्या स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावण्यास मदत करणे, तसेच स्वच्छता अभियानांमध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच यामुळे आपला परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त होवून, ‘स्वच्छ भारत अभियानात’ आपल्या नाशिक शहराचा क्रमांक अधिकाधिक चांगला यावा आणि नाशिक शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जावा, असाही एक प्रयत्न करणे आपल्याला शक्य होणार आहे.\nही ‘स्वच्छता चळवळ’ संपूर्ण नाशकात वाढीस लागावी व नागरिकांमध्ये स्वयंशिस्त व स्वच्छतेविषयीची आस्था वाढीस लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे देखील याठिकाणी गरजेचे ठरणार आहे. प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनादेखील या बाबींकडे पुरेश्या गांभीर्याने पहावे लागणार आहे.\nयाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून दिंडोरी रोड येथील आमच्या गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळाने देखील पुढाकार घेऊन, लोकसहभागातून नियमित स्वच्छता मोहीम राबवणे, वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे यांसारखी पावले उचलत, एक ‘स्वच्छता चळवळ’ सुरू करण्याच्या छोटेखानी प्रयत्नास सुरुवात केली आहे.\nPrevious articleभाविकांसाठी सुविधा हव्या\nNext articleबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी\nपेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी\nपेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/blog/-leader", "date_download": "2018-11-15T00:53:53Z", "digest": "sha1:A5OJ6GVWKDUVCNGA7FL5Y5REWXUVHQO7", "length": 3937, "nlines": 90, "source_domain": "www.netbhet.com", "title": "ms-dhoni-leadership-story-leader - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\nमहेंद्रसिंग धोनी एक उत्कृष्ट लीडर (leader) का आहे \n​MS Dhoni Leadership story महेंद्रसिंग धोनी एक उत्कृष्ट लीडर (leader) का आहे \n​१. खालील फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी चषक स्वीकारताना दिसत आहे -\n२. चषक स्वत:कडे न ठेवता त्याने तो संघातील तरुण खेळाडूंकडे सुपूर्द केला -\n३. तरुण खेळाडूंना चषकासोबत फोटो काढायची संधी देऊन धोनी स्वत: मागे गेला.\n४. त्यानंतर सपोर्ट स्टाफला देखील फोटो काढण्यासाठी पुढे आणलं आणि स्वत: मागे जाऊन उभा राहिला.\n५. आणि त्या नंतर दुसऱ्या एका सामन्यात जेव्हा संघ हरला तेव्हा मात्र धोनी पराजयाची पूर्ण जबाबदारी घेऊन पुढे उभा राहिला.\nमित्रांनो, म्हणूनच धोनी एक यशस्वी आणि आदर्श नेता आहे.\nऑफीसमध्ये कितीतरी लोक आपल्याला क्रेडीट मिळावं म्हणून धडपड करत असतात आणि एखादी चूक झाली तर ती आपल्या सहकार्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करतात. अशी माणसं कधीच यशस्वी होत नाहीत....होऊ शकत नाहीत.\nजेव्हा क्रेडीट कोणाला मिळतंय याची चिंता न करता काम केलं जातं तेव्हा आपोआप संघ तयार होतो....संघभावना तयार होते.\nमहेंद्रसिंग धोनीने हे त्याच्या वागण्यातून आपल्याला नक्कीच शिकवलं आहे \nमातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/request-to-the-commissioner-regarding-the-chaos-of-running-the-dhule-municipality/", "date_download": "2018-11-15T00:01:20Z", "digest": "sha1:GX4UILQCWQM7BT4GQEBPO7LBXSICM6RU", "length": 10236, "nlines": 104, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धुळे महानगरपालिका परिक्षेत्रात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत आयुक्तांना निवेदन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nधुळे महानगरपालिका परिक्षेत्रात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत आयुक्तांना निवेदन\nटीम महाराष्ट्र देशा – धुळे मनपा च्या विविध प्रभागमध्ये विविध प्रकारच्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाल्याचं चित्र आहे. याविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनाला प्रभावित करणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज युवा नेते आणि भारतीय जनता युवा मोर्चा धुळे जिल्हा सरचिटणीस रोहित चांदोडे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले. अशुद्ध पाण्याचा पुरवठा , कचरा समस्या, सिग्नल यंत्रणा या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून त्वरित या समस्या दूर कराव्यात असं निवेदनात म्हटलं आहे. जर प्रशासनाकडून मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले तर आगामी काळात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी चांदोडे यांनी दिला.\nनेमक्या कोणत्या मागण्यांचा निवेदनात समावेश होता \n१) मनपा हद्दीतील सर्व सिग्नल यंत्रणा सुरू करावी तसेच महत्वाच्या आणि रहदारी च्या भागात नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी.\n२) सध्या शहरात सुरू असलेल्या अनियमित आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा बंद करून स्वच्छ आणि सुरळीत पाणी पुरवठा करन्यात यावा.\n३)मनपा तर्फे विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता तपासावी.\n४) आग्ररोड हा नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात यावा तसेच त्या भागातील हॉकर्स ना इतर परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी.\n५) शहरात अनेक भागात ठेवण्यात आलेल्या कचराकुंडीची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी.\n६) धुळे महानगरपालिकेची वेबसाईट अपडेट करून त्यावर आलेल्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे.\n७) शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेले हायमास्ट लाईट , तसेच स्ट्रीट लाईट हे बंद अवस्थेत आहे ,ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे.\nतरी आपण वरील मागण्या लवकरात लवकर मान्य करा.\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही – उद्धव ठाकरे\nकाँग्रेसमधील घडामोडीत सुशीलकुमार शिंदेंनी लक्ष घालावे – महेश कोठे\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-injured-woman-st-conductor-expression-78066", "date_download": "2018-11-15T00:58:29Z", "digest": "sha1:AJMKMVQFXUL75BBNIU6SLGQN4NEWKC4U", "length": 17620, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News injured woman ST conductor expression ‘रावते साहेब सांगा... दिवाळी करायची कशी? | eSakal", "raw_content": "\n‘रावते साहेब सांगा... दिवाळी करायची कशी\nशुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर - ड्यूटीवर असताना झालेल्या अपघातामुळे खचून गेलेल्या दोन महिला कंडक्‍टरांनी आज आपल्या व्यथांना वाट मोकळी केली. दोन वेगवेगळ्या अपघातांत लाखो रुपये खर्च झाल्याची सल त्यांच्या मनात होती. एका महिला कंडक्‍टरचा उजवा हात दंडाचे लिगामेंट तुटले गेले, तर दुसऱ्या महिला कंडक्‍टरला मांडी घालून बसता येत नाही, अशी स्थिती आहे. दिवाळीचा अडीच हजार रुपयांचा बोनस व कौटुंबिक खर्च यांचा ताळमेळ बसविताना होणारी परवड याविषयीची नाराजी त्यांनी व्यक्त केली. ‘सांगा रावते साहेब, आम्ही दिवाळी साजरी कशी करायची,’ असा प्रश्‍नच त्यांनी उपस्थित केला.\nकोल्हापूर - ड्यूटीवर असताना झालेल्या अपघातामुळे खचून गेलेल्या दोन महिला कंडक्‍टरांनी आज आपल्या व्यथांना वाट मोकळी केली. दोन वेगवेगळ्या अपघातांत लाखो रुपये खर्च झाल्याची सल त्यांच्या मनात होती. एका महिला कंडक्‍टरचा उजवा हात दंडाचे लिगामेंट तुटले गेले, तर दुसऱ्या महिला कंडक्‍टरला मांडी घालून बसता येत नाही, अशी स्थिती आहे. दिवाळीचा अडीच हजार रुपयांचा बोनस व कौटुंबिक खर्च यांचा ताळमेळ बसविताना होणारी परवड याविषयीची नाराजी त्यांनी व्यक्त केली. ‘सांगा रावते साहेब, आम्ही दिवाळी साजरी कशी करायची,’ असा प्रश्‍नच त्यांनी उपस्थित केला.\nकमी वेतनात कुटुंबाचा खर्च करणे कठीण\nकिणी (ता. हातकणंगले) येथील अनुराधा परीट या तेरा वर्षांपूर्वी कंडक्‍टर म्हणून एस. टी. सेवेत दाखल झाल्या. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंतचे. तीन वर्षांपूर्वी त्या कोल्हापूर-वडगाव गाडीतून जात होत्या. गाडी दाभोळकर कॉर्नरला गेल्यानंतर अचानक गाडीच्या आडवे कोणीतरी आले आणि ड्रायव्हरने ब्रेक मारला. त्यामुळे प्रवाशांची तिकिटे काढणाऱ्या परीट थेट गाडीच्या पुढच्या दरवाजातील पायऱ्यांवर जाऊन कोसळल्या. त्यांच्या दंडातील लिगामेंट मोडले. उपचारासाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला. मुळात वेतन साडेसात हजार रुपये आणि खर्च अडीच लाख, हा हिशेबच त्यांच्या डोक्‍यात भणभणत होता. आई-वडिलांची एकुलती असल्याने पतीसह त्या किणीमध्येच राहतात. त्या व त्यांचे पती महादेव परीट आई-वडिलांचा सांभाळ करतात. परीट म्हणाल्या, ‘‘कमी वेतनात कुटुंबाचा खर्च चालवणे कठीण आहे. महिला कंडक्‍टरांचे दुखणे काय असते, हे समजावून घ्यायला पाहिजे. संपामुळे प्रवाशांचे हाल आम्हालाही नकोत. पण, आमच्या मागण्यांचा विचार होणार तरी कधी\nसंजीवनी जाधव या पाडळी-अंबपच्या. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम.ए.ची पदव्युत्तर पदवी घेतली. बारा वर्षांपूर्वी त्या एस. टी.मध्ये भरती झाल्या. काही वर्षांपूर्वी कामावर येताना त्यांचा अपघात झाला. तरीही त्याच अवस्थेत त्या कामावर आल्या. दुसऱ्या दिवशी पाठीच्या दुखण्याने त्यांचा जीव हैराण झाला. दवाखान्यात गेल्यानंतर खुब्याला जोरदार मार बसल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. उपचाराचा खर्च साडेतीन लाखांवर झाला. त्यांची मुलगी दहावी, तर मुलगा सातवीला आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च पेलताना त्यांना काटकसर करावी लागते. त्यात हा खर्च त्यांच्या आवाक्‍याबाहेरचा ठरला. त्यासह शस्त्रक्रियेनंतर पुढील आयुष्यात मांडी घालून बसता येणार नाही, या डॉक्‍टरांच्या वाक्‍याने त्यांना धक्का बसला. काही दिवस आरक्षण खिडकीवर त्यांनी काम केले. आता पुन्हा कंडक्‍टर म्हणून त्यांना काम करावे लागणार आहे. त्या म्हणाल्या, ‘‘महिला कंडक्‍टरचे काम जोखमीचे आहे. तिकिटाच्या जमलेल्या पैशांचा पै न्‌ पै हिशेब द्यावा लागतो. एक रुपया जरी कमी आला, तर दंड आकारला जातो.’’\nदिवाळीसाठी अडीच हजार रुपये बोनस मिळाला. मुलगा, मुलगी व आईला घेऊन बाजारात गेले. मुलीने बावीसशे रुपयांच्या ड्रेसकडे बोट दाखविले. त्यामुळे बाजारातून पुन्हा थेट घर गाठले. अडीच हजार रुपयांत दिवाळी साजरी करता येत नाही, हे कुणाला सांगायचे आम्ही आमचा संप आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आहे. प्रवाशांचे हाल करण्याचा आमचा हेतू मुळीच नाही. फक्त प्रवाशांनीसुद्धा आमच्या वेदना समजून घ्याव्यात.\n- उमा सडोले, महिला कंडक्‍टर.\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nनाशिक - शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात झालेल्या गोंधळामुळे गेल्या वर्षी शैक्षणिक संस्था \"व्हेंटिलेटर'वर आल्या होत्या. या शैक्षणिक वर्षातही असाच गोंधळ...\nमागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत 13 कोटी खर्च\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत तब्बल 13 कोटी 16 लाख रुपये खर्च झाले...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.adinama.com/2017/10/", "date_download": "2018-11-15T00:41:57Z", "digest": "sha1:AYEUFZT2FKEHE5F4RW3MNEYMIETPH3UC", "length": 2155, "nlines": 45, "source_domain": "www.adinama.com", "title": "आदिनामा Adinama : October 2017", "raw_content": "\n(साईट तयार करणे सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होईल. पुन्हा भेट द्यावी ही विनंती.)\nअश्विन पौर्णिमा अर्थात वर्षावास समाप्ती दिवस.\nजगाच्या इतिहासात अश्विन पौर्णिमेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी बुद्धाच्या शिकवणुकीच्या प्रसार व प्रचाराचे नवे वार्षिक पर्व सुरु होते. खरेतर या दिवसाचे महत्त्व आषाढ पौर्णिमा या दिवसापासून सुरु होते.\nअश्विन पौर्णिमा अर्थात वर्षावास समाप्ती दिवस.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/newssub/1/3/3/parbhani.html/", "date_download": "2018-11-14T23:46:34Z", "digest": "sha1:DHHEQJYPJPGO356EJDTKBP6RGH35OQWU", "length": 10963, "nlines": 85, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " Top news from parbhani,bad news,car news, parbhani News, Marathi parbhani News, parbhani News In Marathi, parbhani News Headlines, Breaking parbhani News, Daily parbhani News In Marathi, Local News Of parbhani, Marathi news paper, local parbhani news in Marathi, parbhani local news headlines in marathi", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nशिक्षकांच्या वेळेनुसारच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन\n♦ बाहेरगावाहुन येणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढली: विद्यार्थ्यांचे नुकसान सेलू (शमशेर पठाण): शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच इतर शाळेतील अनेक शिक्षक बाहेरगाहुन ये-जा करीत असल्याने शिक्षकांच्या वेळेनुसारच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले जात असल्याने विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत असुन याकडे मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्याचे दुर्लक्ष ...\nजिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसला प्रत्येकी 2 जागा ; सेलूत अपक्षाची सत्ता\nपरभणी - जिल्ह्यातील सातही नगर पालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला असून यात पाथरी, जिंतूर राष्ट्रवादीकडे, सेलू, पुर्णा येथे शिवसेना तर सोनपेठ, गंगाखेड नगर पालिका कॉंग्रेसच्या ताब्यात आली असून सेलुत मात्र अपक्ष उमेदवार विनोद बोराडे यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातील सातही नगर पालिकेच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या ठरल्या होत्या. ...\nशहरवासियांना पायाभुत सुविधा मिळायलाच पाहिजेत: हंडोरे\nपुर्णा (प्रतिनिधी): अनेक वसाहतींमध्ये असंख्य अडचणी आहेत शहरवासीयांना पायाभूत सुविधा मिळायलाच हव्या याकरीता कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा कॉंग्रेस पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतो व गोरगरीबांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम करतो असे ही ते यावेळी म्हणाले. नगर परिषद निवडणूकीत निवडणूक रिंगणात ...\nजिल्ह्यात थंडीचा जोर वाढला\nपरभणी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सध्या नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच गेल्या दोन दिवसापासुन थंडीची लाटही सर्वत्र पसरली आहे. शहरी व ग्रामीण भागात थंडीपासुन बचाव करण्यासाठी नागरिकांनी शेकट्या पेटविण्यास प्रारंभ केला आहे. या थंडीमुळे लहान बालक व वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीपासुन बचाव करण्यासाठी अडगळीत पडलेले उबदार कपडे ...\nअंगणवाडीतील बालकांचे आरोग्य धोक्यात\nप्रकाश गळाकाटू राणीसावरगाव : येथील अंगणवाडी क्र.6 च्या परिसरात काटेरी झुडपे व मोठ्या प्रमाणात केरकचरा साल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अंगणवाडीतील बालकांचे आरोग्या धोक्यात आले आहे. गावातील अंगणवाडी क्र.6 मध्ये गावातील अनेक बालके शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसापासुन या ...\nनोटा बदलासंदर्भातील शंकानिरसनासाठी हेल्पलाईन\nपरभणी (प्रतिनिधी) ः भारत सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी 1077 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. हेल्पलाईन क्रमांकाच्या आरंभप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा अग्रणी ...\nअश्वमेध क्रीडा स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात\n♦ वनामकृवि विद्यापीठ ः राज्यातील वीस विद्यापीठातील दोन हजारांपेक्षा जास्त खेळाडुंचा सहभाग परभणी (प्रतिनिधी) ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ अश्वमेध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक 27 नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान करण्यात आले असुन स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय धावपटू तथा अर्जुन पुरस्कार ...\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathigaysexstories.blogspot.com/2013/12/blog-post_26.html", "date_download": "2018-11-15T00:36:19Z", "digest": "sha1:WGB7I6ELGVW5QWV4YZ7USNCILVLJAEJ5", "length": 17361, "nlines": 75, "source_domain": "marathigaysexstories.blogspot.com", "title": "Marathi Gay Story: आता खरी सुरुवात..", "raw_content": "\nमन म्हणाले, तू निसर्गाचा एक भाग आहेस आणि जसा आहेस तसा सुंदर आहेस. समाजाच्या बळजबरीला बळी नको पडूस, स्वत:च्या अस्तित्वाला स्वीकार आणि तुझ्या अधिकारांसाठी लढा दे. मन म्हणाले खरे, पण हृदय जोरजोरात धडधडत होतं. मन बजावत होतं की बघ एकदा या लढय़ात उडी घेतलीस की परतीचा रस्ता बंद. मग जे काय होईल ते तुला स्वीकारावं लागेल आणि या वेळी दोष देण्यासाठी कोणीच नाही, कोणी असलं तर तो तू एकटाच वाट खडतर आहे पण अशक्य नाही.. गे अ‍ॅक्टिव्हिस्ट नक्षत्र बागवे याने ‘युवा’च्या वाचकांसाठी मांडलेले स्वगत.. आणि बऱ्याच जणांच्या आयुष्यात मग तो एक असा क्षण येतो की जेव्हा त्यांच्या ग्रुपमधील इतर मुले मुलींबद्दल चर्चा करतात आणि ते अनकम्फर्टेबल होत जातात. इतरांना त्यांच्याबद्दल शंका येऊ नये म्हणून ते सतत एक मुखवटा लावून फिरतात पण मन मात्र आतल्या आत झुरत असतं. कळायला काहीच मार्ग नसतो, सत्य समोर असतं पण ते मान्य करण्याची हिम्मत नसते. असं उगीचच वाटत राहतं की मी नॉर्मल होईन. पण कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरीही सत्य बदलत नाही आणि मग हे थकलेलं मन सत्य स्वीकारतं. हो आहे मी समलैंगिक आणि मला मुली नाही तर मुलगे आवडतात\nस्वत:च्या खऱ्या अस्तित्वाबाबतचा जरी पहिला मानसिक पेच सुटला असला तरी हे एक मोठं वादळ मनात फेर धरत असते. आई-वडिलांना कसे सांगू ते मला स्वीकारतील का ते मला स्वीकारतील का आणि मित्र, हा समाज जो माझ्या अस्तित्वाला नाकारतो. मी असा एकटाच आहे, की माझ्यासारखे अजून बरेच लोक आहेत आणि मित्र, हा समाज जो माझ्या अस्तित्वाला नाकारतो. मी असा एकटाच आहे, की माझ्यासारखे अजून बरेच लोक आहेत असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि माझी अवस्था कुणालाच समजत नाही. माझे मानवी अधिकार इतरांच्या भावना कशा काय दुखावतात असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि माझी अवस्था कुणालाच समजत नाही. माझे मानवी अधिकार इतरांच्या भावना कशा काय दुखावतात माझा माझ्या शरीरावर, माझ्या अवयवांवर, माझ्या मनावर आणि माझ्या अस्तित्वावर अधिकार नाही माझा माझ्या शरीरावर, माझ्या अवयवांवर, माझ्या मनावर आणि माझ्या अस्तित्वावर अधिकार नाही कायदा हा मला गुन्हेगार ठरवितो कायदा हा मला गुन्हेगार ठरवितो खूप भयंकर आहे हे सगळं, हीच ती वेळ असते जेव्हा सारखं वाटत राहते, कोणी तरी खास असावे आपल्यासारखे; ज्याच्याबरोबर आपण आपलं दु:ख शेअर करू शकू किंवा दोन सुखाचे क्षण जगून आपलं दु:ख विसरून जाऊ, पण मला असा कोणी तरी मिळेल का खूप भयंकर आहे हे सगळं, हीच ती वेळ असते जेव्हा सारखं वाटत राहते, कोणी तरी खास असावे आपल्यासारखे; ज्याच्याबरोबर आपण आपलं दु:ख शेअर करू शकू किंवा दोन सुखाचे क्षण जगून आपलं दु:ख विसरून जाऊ, पण मला असा कोणी तरी मिळेल का\nहे सारे प्रश्न मलाही पडले पण मी एका अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन रडत बसण्याऐवजी मी त्याची उत्तरं शोधायला सुरूवात केली आणि जाणीव होत गेली की जगणे खूप कठीण केलंय या समाजाने.. त्यांच्या रूढी, परंपरा, त्यांचे ग्रंथ आणि त्यात भर म्हणजे हिंदी-मराठी चित्रपटांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पडद्यावर रेखाटलेली समलैंगिकांची पात्रे. सहन होत नाही जेव्हा ते आम्हाला अनैसर्गिक आणि विकृत मानतात. मी हजार वेळा अगदी प्रामाणिकपणे माझ्या मनाला विचारलं की मी विकृत आहे का मनाने नाही असे उत्तर दिले. मन म्हणाले, तू निसर्गाचा एक भाग आहेस आणि जसा आहेस तसा सुंदर आहेस. समाजाच्या बळजबरीला बळी नको पडूस, स्वत:च्या अस्तित्वाला स्वीकार आणि तुझ्या अधिकारांसाठी लढा दे. मन म्हणाले खरे, पण हृदय जोरजोरात धडधडत होतं. अंग थंड पडलं पण मनात आशा निर्माण झाली होती मी बनण्याची. मन बजावत होतं की बघ एकदा या लढय़ात उडी घेतलीस की परतीचा रस्ता बंद. मग जे काय होईल ते तुला स्वीकारावं लागेल आणि या वेळी दोष देण्यासाठी कोणीच नाही, कोणी असलं तर तो तू एकटाच मनाने नाही असे उत्तर दिले. मन म्हणाले, तू निसर्गाचा एक भाग आहेस आणि जसा आहेस तसा सुंदर आहेस. समाजाच्या बळजबरीला बळी नको पडूस, स्वत:च्या अस्तित्वाला स्वीकार आणि तुझ्या अधिकारांसाठी लढा दे. मन म्हणाले खरे, पण हृदय जोरजोरात धडधडत होतं. अंग थंड पडलं पण मनात आशा निर्माण झाली होती मी बनण्याची. मन बजावत होतं की बघ एकदा या लढय़ात उडी घेतलीस की परतीचा रस्ता बंद. मग जे काय होईल ते तुला स्वीकारावं लागेल आणि या वेळी दोष देण्यासाठी कोणीच नाही, कोणी असलं तर तो तू एकटाच वाट खडतर आहे पण अशक्य नाही.\nमी सांगितलेच माझ्या आई-बाबांना, १७ वर्षाचा होतो मी. अपेक्षेप्रमाणे त्यांचा विश्वास बसला नाही. मुळातच मला अशी अपेक्षा नव्हती की मी जेव्हा त्यांना सांगेन की मी ‘गे’ आहे. त्यांनी मला मिठीत घेऊन सांगावे की ‘इटस ओके’ माझी अगदी घर सोडण्याचीही तयारी झाली होती पण सुदैवाने तशी वेळ आली नाही. त्यांना हे नक्कीच मान्य नव्हतं पण मी स्वत:ला सांगितलं, ‘की जसा तू स्वत:ला स्वीकारायला वेळ घेतलास, तसा त्यांनाही वेळ दिला पाहिजे, किंबहुना जास्त वेळ द्यायला पाहिजे. कारण त्यांची पिढी या विषयाबद्दल कधीच बोलली नव्हती’. जसजसे दिवस गेले तसे घरातले वातावरण शांत होत गेले. मी माझ्या अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही आणि सर्व क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करीत होतो. आई-बाबा खूश होते आणि त्यांच्या मनामध्ये एक वेडी आशा होती की हा बदलेल. आणि आता पाच वर्षानंतर त्यांनी हे सत्य स्वीकारलं आहे की त्यांचा मुलगा हा समलैंगिक होता, आहे आणि राहील. पण मला खात्री आहे त्यांचा भर हा ‘मुलगा’ या शब्दावर असेल.\nसगळं कसं शांत वाटतंय, त्यांना सांगितल्यावर मला माझ्या डोक्यावरचे मोठे ओझे टाकून दिल्यासारखं वाटतंय. आता घुसमट होत नाहीये, जीव गुदमरत नाहीये माझा. मला माहीत आहे की त्यांना त्रास झाला पण मलाही आनंद नाही झाला. समाजासाठी भलेही मी एक स्वार्थी मुलगा असेन जो स्वत:च्या खुशीसाठी आई-वडिलांना दुखावतोय पण मला वाटतं खोटय़ा भ्रमात जगणे चांगले नव्हे. सत्य कोणीही पुसून टाकू शकत नाही किंवा मी कोणी एकता कपूरच्या सीरियलमधले पात्र नाही जे त्याग या नावाने बोंबा मारत बसेल.\nसमाजाला माझ्या लैंगिकतेबद्दल माध्यमांसमोर येऊन ओरडून सांगताना मला भीती नाही वाटली, किंबहुना मला ती गरज वाटली. कळू दे या समाजाला आम्हीही इथे जगतोय आणि स्वत:चे अधिकार मागायला घाबरत नाही. भलेही माझ्यासारखे खुल्या रूपाने पुढे येणारे लोक कमी आहेत पण मी त्यांच्या अश्रूंचा, त्यांच्या दु:खाचा, त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या घुसमटलेल्या आवाजाचा एक प्रतिनिधी आहे. मी बोलणार आणि बोलतच राहणार. खूप झाली दडपशाही, आता मागे हटणे नाही.\nमी आता वयाच्या २३व्या वर्षी एक आंतरराष्ट्रीय अ‍ॅॅवॉर्ड विजेता फिल्ममेकर, एक अभिनेता, आणि एक गे राईट्स ऑॅक्टिव्हिस्ट आहे आणि या सर्व भूमिका पार पाडताना मला जाणवले की तुम्ही स्वत:बद्दल आणि स्वत:च्या मतांवर अगदी ठाम असता तेव्हा इतरांना ते सांगताना किंवा त्यांना ते स्वीकारायला खूप सोपे जाते.\nकाळ बदलतोय आणि लोक या विषयावर बोलू लागले आहेत. माझ्यासारखे बरेच तरूण-तरूणी मोकळेपणाने पुढे येऊन कबूल करतात की ते समलैंगिक आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लोकांना असे वाटले की हे लोक आता लपून बसतील पण उलटेच झाले अनेक वर्षाचा संघर्ष, मनातला राग आता बाहेर येत आहे, लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे भिन्नलिंगी (हिटिरोसेक्शुअल्स) आणि राजकीय पक्षसुद्धा पुढे येऊन त्यांना सपोर्ट दाखवत आहेत.\nहा प्रश्न समलैंगिकांच्या हक्काचा नाही तर भारतीय संविधानानुसार समान मानवी अधिकारांचा आहे. २१ व्या शतकात समाजाने विज्ञानाची कास धरावी. भारत हा सांस्कृतिक देश आहे पण संस्कृती आणि रूढीवादी असण्यामध्ये फरक आहे. आपली संस्कृती ही स्वीकारावर आधारित आहे, दुस-यांना दडपण्याची नाही.\n११ डिसेंबर २०१३ च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ज्या पद्धतीने हा सगळा विषय प्रकाशझोतात आला आणि त्यावर ज्या प्रकारची चर्चा झाली ती याआधी कधी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात झाली नव्हती. देशविदेशांतून निषेध झाला. आता हा विषय देशाच्या काही प्रमुख विषयांपैकी एक आहे आणि भलेही सुप्रीम कोर्टाने आम्हाला गुन्हेगार ठरविले असले तरीही आम्ही आमच्या हक्कांचा लढा चालूच ठेवणार आहोत. मी कोणाबरोबर माझा बेड शेअर करावा किंवा कोणाचा हात धरून रस्त्यावरून चालावे हा सर्वस्वी माझा निर्णय असेल. कोणीही त्यात हस्तक्षेप करू शकणार नाही. जोपर्यंत समान अधिकार मिळत नाहीत तोपर्यंत लढतच राहू. ज्याचा आम्ही एक भाग आहोत त्या या समाजाला माझी एवढीच विनंती आहे की ‘जगा आणि जगू द्या’ आणि ज्यांना असे वाटत असेल की आता समलिंगी चळवळ संपत आली आहे. त्यांनी कृपया लक्षात घ्यावे की, खरी सुरुवात आता झाली आहे.\nमी ओपन झालो ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/poisoning-prisoners-byculla-jail-132051", "date_download": "2018-11-15T00:40:31Z", "digest": "sha1:VSORBQGMOXPWOJQQFPRRU3I7ZIYPQDKX", "length": 11994, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Poisoning to prisoners in Byculla jail भायखळा तुरूंगातील कैद्यांना विषबाधा | eSakal", "raw_content": "\nभायखळा तुरूंगातील कैद्यांना विषबाधा\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nमुंबई - मुंबईच्या महिला कैद्यांच्या भायखळा जेलमधील 58 कैद्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या कैद्यांना सर जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर काही वेळाने कैद्यांनी मळमळत असल्याची तक्रार केली. काही कैद्यांना उलट्या देखील सुरू झाल्या. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ या कैद्यांना रुग्णालयात दाखल केले.\nमुंबई - मुंबईच्या महिला कैद्यांच्या भायखळा जेलमधील 58 कैद्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या कैद्यांना सर जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर काही वेळाने कैद्यांनी मळमळत असल्याची तक्रार केली. काही कैद्यांना उलट्या देखील सुरू झाल्या. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ या कैद्यांना रुग्णालयात दाखल केले.\nसर जे.जे. रुग्णालयाचे प्रभावी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आत्तापर्यंत रुग्णालयात 58 कैद्यांना आणण्यात आले असून, या कैद्यांवर उपचार सुरू आहेत. अजूनही कैद्यांना जेलमधून आणलं जाते आहे. अन्नातून विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. या कैद्यांना उलट्या होत आहेत.\nडॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही कैद्याची परिस्थिती गंभीर नाही. सर्व कैद्यांना प्राथमिक उपचार म्हणून अॅन्टीबायोटीक देण्यात येत आहे. उलटी होण्यासोबतच चक्कर येण्याची तक्रारही कैद्यांनी केली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nओबीसी मतांवर डोळा ठेवत महात्मा फुले चित्रपटाची निर्मिती\nनाशिक - लोकसभा व विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. हेच लक्षात घेऊन इतर मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवत महात्मा जोतिराव फुले यांच्या...\nकैदी महिलांचे हात, बनवू लागले लॉक\nऔरंगाबाद - हर्सूल कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या पंधरा महिलांनी महिन्याकाठी तब्बल दोन लाख दुचाकी लॉक असेंब्ली तयार करण्याची किमया साधली आहे. अवघ्या ५००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shabanawarne.blogspot.com/2014/05/blog-post_8810.html", "date_download": "2018-11-14T23:56:52Z", "digest": "sha1:7KNGKWVKHYRKW3YNW6IXL4NHDNERNSED", "length": 54818, "nlines": 57, "source_domain": "shabanawarne.blogspot.com", "title": "बैरी अपना मन ….: काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १५ वा. इजिप्त आणि मगरेब देश- सत्ता, अधिकार , नासर", "raw_content": "बैरी अपना मन ….\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १५ वा. इजिप्त आणि मगरेब देश- सत्ता, अधिकार , नासर\nइजिप्त आणि मगरेब देश- सत्ता, अधिकार , नासर\nराजकीय नेतृत्व - सत्ता, अधिकार\nनासरच्या यशात आणि अपयशात त्याच्या नेतृत्वगुणाचा मोठा वाटा होता. नासरचा करिष्मा लोकांवर मोहिनी घालणारा होता आणि त्या करिष्म्याच्या जोरावरच त्याला प्रचंड लोकमत, पाठींबा आणि संसाधने मिळाली. अशा वलयांकित नेतृत्वास टक्कर देण्यास परंपरावादी नेतृत्व सौदीतून उभे राहिले. इस्लामिक जगतात अशी करिस्मा आणि परंपरेवर आधारित नेतृत्वेच पुढे येताना दिसतात. हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याआधी राजकीय नेतृत्व कशासाठी आणि त्या अनुषंगाने राज्य करणे म्हणजे काय राज्याची, शासनाची आणि राज्यकर्त्याची भूमिका नक्की काय हे पाहणे आवश्यक आहे. खरे तर हा प्रश्न व्यक्ती आणि समष्टी च्या संबंधांचे विवेचन सुरु झाले तेव्हापासूनचा. पाश्चात्य विचारसरणीत रुसो, हॉब्स, लोके यांनी मांडलेल्या विचारांच्या आधारे राज्याची संकल्पना व सध्याची प्रारूपे समजावून घेता येतील.\nपाश्चिमात्य संस्कृतीच्या वैचारिक इतिहासात ॲरिस्टॉटल (इ. स.पू. ३८४–३२२) व प्लेटो (इ. स.पू. ४२८–सु.३४८) यांच्या काळापासून सामाजिक कराराची उत्पत्ती, स्वरुप आणि कार्य यांविषयीचे विश्लेषण आणि चर्चा सुरु होती. त्यांनी राज्यसंस्थेच्या उत्पत्तीचे मूळ मनुष्याच्या सहकारी भावनेत असल्याचे मत प्रतिपादन केले आहे. या कराराच्या संकल्पनेला अधिक सुसंगत आणि सुसूत्र स्वरुप सोळाव्या ते अठराव्या शतकांत टॉमस हॉब्ज, जॉन लॉक व झां झाक रुसो या विचारवंत तत्त्ववेत्त्यांनी दिले आणि आपल्या स्वतःच्या दृष्टीकोनातून या सिद्घांताचे परिशीलन करुन आपापले स्वतंत्र विवेचन मांडले. त्यामुळे या संकल्पनेला सैद्घांतिक व तात्त्विक बैठक प्राप्त झाली. या तत्त्ववेत्त्यांनी नागरी धुरीण समाजाला (लर्नेड सिव्हिल सोसायटी) मिळणाऱ्या सुविधा, फायदे आणि प्राथमिक नैसर्गिक अवस्थेत ( अ स्टेट ऑफ नेचर ) असलेल्या लोकांचे तोटे, अहितकारक गोष्टी यांची तुलना करुन राज्यसंस्था अस्तित्वात नसेल, तर काय घडते याचे आनुमानिक (हायपॉथेटिकल) चित्र संघटित राज्यसंस्थेचे मूल्य आणि उद्दिष्टे विशद करुन सिद्घ करण्याचा प्रयत्न केला आहे.\nटॉमस हॉब्ज (१५८८–१६७९) याने रानटी दुःसह्य अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने आपापसांत करार केला आणि त्यातून सार्वभौम सत्तेची उत्पत्ती झाली, असे सामाजिक कराराचे विवेचन लेव्हायथन या ग्रंथात केले आहे. हॉब्जच्या वेळी इंग्लंडमध्ये यादवी युद्घजन्य परिस्थिती होती. ती टाळण्यासाठी आणि सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी हा सामाजिक कराराचा विचार त्याने मांडला. त्याच्या विचाराचे मुख्य सूत्र सार्वभौम सत्तास्थान असावे आणि समाजाने आज्ञापालन हे कर्तव्य मानावे, असे होते. त्याच्या मते अशी सार्वभौम सत्ता निरंकुश आणि अविभाज्य असते. अशा सार्वभौम सत्तेची इच्छा म्हणजेच देशाचा कायदा. त्याला कोणत्याही परिस्थितीत विरोध करणे अवैध होय. हॉब्जच्या या सामाजिक कराराविषयीच्या तत्त्वज्ञानाने इंग्लंडमधील राजेशाही सत्तेला भक्कम स्थान मिळवून दिले.\nजॉन लॉक (१६३२–१७०४) याने हॉब्जनंतर हा विचार अधिक व्यापक व शास्त्रशुद्घ पद्घतीने टू ट्रीटिझिस ऑफ गर्व्हन्मेन्ट या ग्रंथातील दुसऱ्या प्रबंधात मांडला. या गंथात तो म्हणतो की, ‘मानवाची पहिली अवस्था नैसर्गिक अवस्था (अ स्टेट ऑफ नेचर) होती. त्या अवस्थेत सर्व मनुष्ये स्वतंत्र होती आणि सर्वांचे हक्कही समान होते. प्रत्येक व्यक्तीस आपले व्यवहार मनसोक्त करण्याचे स्वातंत्र्य होते आणि त्याच्यावर हुकमत गाजविणारी कोणतीही श्रेष्ठ सत्ता नव्हती. त्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मर्यादा होती, ती फक्त नैसर्गिक कायद्याची’. हॉब्ज नैसर्गिक कायदा व मानवी प्रज्ञा (रीझन) ही एकच आहेत,असे मानतो. हा कायदा म्हणजे आपण आपले व आपल्या बांधवांच्या जीविताचे रक्षण करावे आणि कोणीही इतरांचे स्वातंत्र्य आणि मत्ता हिरावून घेण्याचा प्रयत्न करु नये; परंतु या व्यवस्थेत एखाद्याने गैरवर्तन केल्यास त्याचा बंदोबस्त करणारी कोणी अधिकारी व्यक्ती ह्या व्यवस्थेत शक्य नव्हती. यातून मार्ग काढण्याकरिता माणसांनी आपले नैसर्गिक अवस्थेतील काही हक्क सोडण्याचे ठरविले आणि सर्वांनी मिळून एक सामाजिक करार करुन एक समष्टी निर्माण केली. या करारान्वये सर्व मनुष्यमात्रांची जीवने, स्वातंत्र्य आणि मत्ता यांचे रक्षण केले जावे, असे ठरले. मनुष्याची ही मूळ नैसर्गिक अव अवस्था आणि सामाजिक करार या दोन्ही गोष्टी इतिहासात घडल्याचे लॉक मानतो.\nझां झाक रुसो (१७१२–७८) या फ्रेंच तत्त्वज्ञ-विचारवंताने सामाजिक कराराचा पुरस्कार सोशल कॉन्ट्रॅक्ट (१७६२) या पुस्तकात केला असून हॉब्ज आणि लॉक यांच्या सामाजिक कराराविषयीच्या, विशेषतः नैसर्गिक अवस्था आणि धुरीण समाज या संकल्पनांविषयी मतभिन्नता व्यक्त केली आहे. त्याच्या मते नैसर्गिक अवस्था ही प्रक्रिया शांततामय व ऐच्छिक आहे. त्याने लोकांच्या क्रांतीचे तत्त्वज्ञान प्रतिपादिले असून जुलमी शासनसंस्थेविरुद्घ क्रांती करण्याचा जनतेला संपूर्ण अधिकार आहे, हा विचार मांडला. तो फ्रेंच राज्यक्रांतीला प्रेरणादायी ठरला. राज्यसंस्था हा एक करार आहे, ही कल्पना त्याने मांडली. नैसर्गिक जीवन तो आदर्श मानतो. माणसे स्वाभाविक प्रवृत्तीनुसार जीवनावश्यक गोष्टी मिळवून एकमेकांना मदत करीत होती, तेव्हा कोणत्याही संस्थेची, संघटनेची, राज्यसंस्थेची, दंडशक्तीची आवश्यकता वाटत नव्हती; पण जेव्हा माणसामाणसांतील संबंध गुंतागुं तीचे झाले आणि त्याला संघर्षात्मक स्वरुप प्राप्त होऊ लागले, तेव्हा नव्या समाजाच्या स्थैर्यासाठी-समाजव्यवस्थेसाठी रुसोला राज्यसंस्था अपरिहार्य वाटली. मोठा समाज एकत्र नांदत असला की,सर्वांच्या हितासाठी सर्वांची मिळून एक, सर्वांना समान अशी सार्वत्रिक इच्छा निर्माण होते. तीच समान इच्छा वा ईहा होय. ती स्वतंत्र, सर्वांमध्ये सारखीच वसत असलेली पण अमूर्त अशी एक प्रेरणा असते. त्या इच्छेला प्रत्येक व्यक्ती समूहनियंत्रणासाठी सर्व प्रकारचे अधिकार आपण होऊन प्रदान करते आणि तीत त्या व्यक्तीचीही इच्छा समाविष्ट असते. थोडक्यात रुसोच्या मते प्रत्येक व्यक्ती स्वतःचे स्वतःलाच सर्वाधिकार सुपूर्द करीत असते. राज्यसंस्था ही त्या इच्छेने उभी केलेली यंत्रणा असून ती बदलणे, मोडणे इ. सर्व अधिकार त्या समान इच्छेला असल्याचे रुसो मानतो. यामुळे राजकीय विचारांच्या संदर्भात सामाजिक करार हा त्याचा सिद्घांत इंग्रजी विचारवंतांचा आर्थिक उदारमतवाद आणि फेंच तत्त्वज्ञ माँतेस्क्यू (१६८९–१७५५) याची प्रत्यक्षार्थवादी अभिवृत्ती या दोहोंच्या पलीकडे जातो.हॉब्जच्या मांडणीप्रमाणे राजसत्तेला अनियंत्रित अधिकार मिळत होते; तर लॉकच्या विचारप्रणालीत राज्यसत्तेवर काही अल्पस्वल्प बंधने येत होती; मात्र रुसोच्या सामाजिक करारात जनतेचे सार्वभौमत्व आणि समतेचा सिद्घांत ही दोन मूलगामी तत्त्वे असल्यामुळे सरंजामशाही संपुष्टात येऊन आधुनिक लोकशाहीची बीजे रोवली गेली. परिणामतः फ्रेंच राज्यक्रांतीनंतर प्रस्थापित राजेशाही/सत्तांना रुसोच्या सामाजिक कराराने धक्का दिला.\nसार्वजनिक जीवनाचे नियमन कसे करावे, बाह्य आक्रमनांपासून आणि अंतर्गत कलहापासून एकमेकांचे रक्षण कसे करावे यावर या करारात बरेच विवेचन केले आहे. समुदायात राहणे ही मानवाची गरज आहे, त्याला स्थैर्य, संरक्षण आणि नियमांची गरज असते आणि हे स्थैर्य, सुरक्षा आणि नियमन पुरवणे हेच राज्यसंस्थेचे काम आहे. वेबरच्या व्याख्येप्रमाणे ज्यात मानवास आपले सार्वजनिक आणि राजकीय व्यतीत करता येईल व आपल्या क्षमतांचा विकास करता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. आणि अशा राज्यात लोकांनी नियमांचे पालन करत राहणे हे आवश्यक आहे अर्थातच राज्यसंस्थेच्या आज्नाचे पालन करणे हे राज्यसंस्था सुरळीत चालण्यासाठी आवश्यक अशी अट आहे. या नियमांविरुद्ध जाणाऱ्याविरुद्ध कारवाई करणेही आवश्यक राज्य चालवण्यासाठी आवश्यक आहे आणि यासाठी बळाचा वापर करावा लागला तरी तोही योग्य आहे . वेबर defines the state as that entity, \"which successfully upholds the claim, to the monopoly of the legitimate use of physical force,in the enforcement of that order,\". एकाच समुदायात अनेक गट असतात. त्यापैकी कोणाची शक्ती सर्वमान्य मानायची आणि कोणाचे नियम लागू करायाहे हा पुढचा प्रश्न आपसूकच येतो. येथे वेबर सत्ता आणि अधिकार यामध्ये फरक करतो. सत्ता म्हणजे बळाचा वापर करून दुसर्यांना आपल्या बरहुकूम वाग्वायास लावणे. राज्य करतानाची आवश्यक अशी परंतु पुरेशी नसलेली ही बाब. परंतु अधिकार म्हणजे राज्याने बनवलेल्या नियमांचे, व्यवस्थेचे पालन संमतीने करण्याची लोकांची इच्छा मुख्यतः राज्यास आपल्या बळाचा वापर न करताच अशी संम्मती मिळणे याला वेबर खरा अधिकार म्हणतो. वेबरच्या मते अधिकार हा तीन प्रकारचा असतो. वेबरचे अधिकाराच्या बाबतीतले वर्गीकरण हे तो अधिकार त्या त्या सत्तेस कशामुळे प्राप्त होतो यावर आधारलेले आहे. आपण अभ्यास करत असलेल्या प्रदेशातील राज्यसत्ता समजून घेण्यासाठी वेबरच्या या वर्गीकरणाचा उपयोग केला आहे.\nयातला पहिला प्रकार म्हणजे अधिकार हा वैधानिक व्यवस्थेचा भाग म्हणून आलेला, यात व्यक्तीपेक्षा त्या वैधनिक पदाला महत्व. सर्व नियम कानून आधीच सर्वसंमत असे आणि या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम या सत्ताधारकाकडे असते. ठरवलेली कामे, ठरवलेले नियम आणि अपेक्षित असा लोकांचा संमती देणारा प्रतिसाद. लोक आणि शासक यातला एक प्रकारचा करार, शासकाकडून किमान गुणवत्ता आणि कौशल्याची अपेक्षा आणि लोकांकडून निर्विवाद नियम आणि अधिकार मान्य करण्याची अपेक्षा असा हा करार. शासकाच्या अधिकार आणि सत्तेला कायदेशीर ठरवणारा\nदुसऱ्या प्रकारचा अधिकार हा पारंपारिक रित्या हस्तांतरित झालेला. आधीच्या समाजरचनेत निर्माण झालेली सत्ता स्थाने अबाधित ठेऊन त्यांना पवित्र मानून तीच पुढे चालू ठेवण्याची पद्धत इथे दिसते. परंपरागत हस्तांतरित झालेली सत्ता आणि अधिकार हा त्या समाजरचनेत नुसताच मान्य नसतो तर त्याला पवित्रता आणि अखंडतेचे वलय लोकांच्या मान्यतेतुन प्राप्त होत असते. गल्फ देशांमध्ये असलेल्या सध्याच्या समाजरचना किंवा परंपरागत चालू असणाऱ्या समुदायानातर्गत काही रिती रिवाज आणि ते पार पाडताना विशिष्ट व्यक्तींना मिळालेला अधिकार आणि सत्ता ही या प्रकारात मोडते. भारतात अजूनही धर्म व कर्मकांडाच्या बाबतीत ब्राह्मणांना एक विशिष्ट प्रकारची मान्यता जनमानसात दिसून येते किंवा धर्मेपीठांचे मुख्य महंत लोक विशिष्ट गटातूनच आलेले दिसतात, हे या पारंपारिक अधिकाराचे उदाहरण. हे अधिकार आणि सत्ता हे गुणवत्ता किना विशिष्ट कौशल्य यावर आधारित नसतात तर पूर्वापार असेच चालत आले म्हणून पुढेही असेच चालणार हा विचार यात मुख्य असतो.\nतिसऱ्या प्रकारचा अधिकार म्हणजे वलयांकित, करिष्म्यावर आधारित मान्यता, सत्ता आणि अधिकार. काही व्यक्तींकडे विशिष्ट अशी सुपरह्युमन गुण असतात किंवा एखाद्या प्रसंगाटेल असामान्य अशा कृतीमुळे त्या व्यक्तीभोवती असे वलय निर्माण होते आणि तीच त्या व्यक्तीच्या अधिकाराची, सत्तेची ओळख बनते. बाळासाहेब ठाकरे हे अशा करिष्म्यावर आधारित सत्तेचे आणि अधिकाराचे उदाहरण. या व्यक्ती आपल्या प्रभावामुळे लोकांच्या मनावर प्रदीर्घ काळ राज्य करतात, त्यांच्या अनेक कृतींमध्ये अपयश आलेले असले तरी त्यांचा चाहता वर्ग हा त्यांना नेहमीच वंदनीय मानतो आणि असे नेते चमत्कार करून आपल्याला सद्य परिस्थितीतून तारून नेईल अशी या समर्थकांना खात्री असते. इजिप्तमध्ये नासरचे नेतृत्व आणि तुर्कीमध्ये मुस्तफा केमालला मिळालेल्या प्रचंड समर्थनामध्ये या करिष्म्यावर आधारित नेतृत्व प्रतिमेचा मोठा भाग होता. या नेतृत्व प्रकारात एक समान धागा दिसतो आणि तो म्हणजे असे नेते आपल्या वैयक्तिक प्रतिभेच्या जोरावर सत्ता हस्तगत करतात, अधिकाराची स्थापना करतात पण त्यांना तेव्हड्याच तोडीचा वारसदार मिळेल याची काही खात्री नसते किंबुहाना बरीच अशी साम्राज्ये त्या त्या नेत्यांबरोबर कोसळताना दिसतात.\nअशा प्रकारे वेबरच्या वर्गीकरणानुसार तीन प्रकारचे अधिकार आणि सत्ता - तर्कसंगत कायद्यावर आधारित, पारंपारिक आणि वलयांकित. उत्तर आफ्रिकेतल्या देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर पारंपारिक नेतृत्वाने आपला हक्क दाखवलाच. परंतु एक मोरोक्को सोडता इतर देशात - अल्जेरिया, लिबिया, ट्युनिशिया आणि इजिप्त मध्ये हे सर्व राजे रजवाडे हे आधीच्या वासाहतिक सत्ताधाऱ्यांना सामील त्यामुळे लोकांनी त्यांचे दावे आणि वसाहतवादी राष्ट्रांचे या कठपुतली राजवटीना प्राधान्य देणे तिथल्या जनतेने उधळून लावले. मोरोक्कोत मात्र राजेशाही रुजली होती आणि लोकप्रियही होती त्यामुळे लोकांनी ती सत्ता मान्य केली. इतर देशांत नवीन राज्यकर्ते आपला अधिकार आणि सत्ता दोन्ही प्रस्थापित करत असताना लोकांचा प्रतिसाद मात्र वेगळा होता आणि त्यानुसार सुरुवातीच्या काळात अधिकार प्रस्थापित करताना त्या त्या शासकांनी वेगळे मार्ग चोखाळले. स्वातंत्र्यानंतर इजिप्तमध्ये मोहम्मद अलीचा वारस फावूद याने सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी तो धुडकावून लावला. परकीयांना देशातून जनतेने हुसकावून लाव्वले होते आणि आता नवीन राष्ट्राच्या उभारणीत नविन व्यवस्था निर्माण करताना जुने पारंपारिक नेतृत्व कुचकामी दिसत होते, एक प्रकारची पोकळी अधिकार केंद्राच्या बाबतीत इजिप्तमध्ये जाणवत होती. नासरच्या करिष्म्याची मोहिनी लोकांवर होतीच आणि वैधानिक, कायदेशीर अशी व्यवस्था लागेपर्यन्तचा वेळ लोकांकडे आणि राष्ट्राकडे नव्हता. नासरचा राज्यकर्ता म्हणून उदय या करिष्म्याच्या बळावरच झाला आणि त्याने त्यानंतर केलेल्या अनेक भावनिक आवाहने आणि बेत याच्यावर तो टिकला. बराच काल अस्थैर्य सोसलेल्या जनमाणसास अशा पटकन स्थैर्य देणाऱ्या, घडी बसवणाऱ्या वक्तव्यांची नितांत गरज असते आणि त्याचबरोबर स्वताच्या दैदिप्यमान भविष्यकाळाचे स्वप्नही झालेल्या विध्वन्सास पुसण्यासाठी आवश्यक असते. १९४८ च्या इस्त्रायेल्च्या हल्ल्यानंन्तर इजिप्तला मानसिक दृष्ट्या अशा उभारी देणाऱ्या वक्त्यव्यांची गरज होती आणि नासरने ती भागवली हे त्याच्या चढत्या यशाचे गमक.\nनासर, गद्दाफी, मुस्तफा केमाल या सगळयांच्यात विशिष्ट नेतृत्व गुण नक्कीच होते, संधीचा योग्य फायदा घेण्याचे कसब, अमोघ वक्तृत्व आणि लोकांना खिळवून ठेवणारे बेत या सगळ्याचा उपयोग त्यांनी आपली सत्ता व अधिकार स्थापन करण्यासाठी केला. लोकांमध्ये उज्वल भवितव्याची आस आणि ते भवितव्य फक्त या नेतृत्वाखालीच लोकांना मिळू शकते हा आभास त्यांनी निर्माण केला. पारंपारिक नेतृत्वाला शह देऊन लोकांचा अतुलनीय असा पाठींबा या राज्यकर्त्यांना मिळाला खरा पण त्याचबरोबर हा पाठींबा कायम टिकून राहिला पाहिजे ही निकडही त्यांना सतत जाणवत राहिली. त्या अनुषंगाने येणारी असुरक्षितता, विरोधकांबद्दल कमालीचा तिटकारा आणि त्यांचे दमन या गोष्टीही आल्याच. नासरनेही आपल्या कारकिर्दीत आपल्या धोरणांची चिकित्सा, पुनर्र्तपासनी कधी केली नाही आणि त्याच्यावर भावनिकदृष्ट्या लोकांचे असलेले परावलंबन ही वाढतच गेले. असा सर्वेसर्वा असणारा हा नेता उद्या यालाच काही झाले तर अशी भीती आणि असुरक्षितता लोकांच्या मनात अशा राजवटीत निर्माण झाली आणि खरी लोकशाही इथे रुजली नाही. जिथे जिथे असे करिष्म्यावर आधारित नेतृत्व उभे राहिले तिथे मानसिक परावलंबन आणि नेत्याचे सर्व प्रकारे समर्थन ही मानसिक प्रक्रिया दिसून येतेच पण आपल्या चुकांमधून शिकण्याची, चिकित्सा करून पुढे वाटचाल करण्याच्या संधीही हा समाज घेत नाही. प्रा. सादिक अल - आझम यांचे After the Defeat हे पुस्तक या मानसिकतेवर आणि राज्यकर्त्यांच्या फसव्या प्रतिमा प्रेमावर अगदी झणझणीत अंजन टाकते. या पुस्तकावर बऱ्याच देशांत बंदी आहे पण त्याची e -copy उपलब्ध आहे. प्रा सदिकना हे पुस्तक लिहिल्याबद्दल तुरुंगवास सहन करावा लागला आणि त्यांच्या बऱ्याच देशांतील संचारास बंदी घालण्यात आली यावरून या राज्यकर्त्यांची आपल्यावरच्या टीकेबाबत असहिष्णू वृत्ती आणखीनच दिसून येते.\nनासरने १९५६ च्या विजयानंतर लोकांच्या अपेक्षा आणि विश्वास कायम ठेवण्यासाठी अनेक घोषणा आणि कार्यक्रम सुरु केले. १९५६ चा विजय हा लष्करी विजय नव्हता फक्त राजकीय विजय आणि तोही अमेरिकेच्या मदतीने मिळवलेला. पण नासरची आंतरराष्ट्रीय भूमिका मात्र गूटनिरपेक्ष ( non alignment) ची होती परंतु त्याचबरोबर सोवियेत रशिया कडून अमाप पैसा, साधनसामुग्री, प्रशिक्षित सल्लागार आणि शस्त्रास्त्रे ही त्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतली. सोविएत संसाधनांच्या बळावर त्यांनी राष्ट्राच्या विकासाचे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु केले आणि त्याचबरोबर दक्षिणेतल्या नवमुक्त देशांची तिसरी आघाडीचे नेतृत्व आपणच करत आहोत हेही तितकेच ठासून सांगितले. खरे तर या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी पण या शक्य झाल्या फक्त शीत युद्धाच्या संदर्भात. प्रचंड प्रमाणावर दोन महासत्ता या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांत पैसा उधळत होत्या आणि त्य पैशाचे उत्तरदायित्व मात्र या राज्यकर्त्यांवर नव्हते. बऱ्याच महत्वकांक्षी प्रकल्पास बाहेरून आलेला पैसा कारणीभूत होता आणि अंतर्गत पातळीवर आणि बाह्य जगात नासरची प्रतिमा हा सर्व खेळखंडोबा चालू ठेवण्यात उपयोगी पडत होती.गटनिरपेक्ष चळवळीबरोबरच नासरने संयुक्त अरब आघाडीची स्थापना करून त्याचे नेतृत्वही आपल्याकडे घेतले होते. इजिप्त आणि नासर यांनी प्यान अरेबिस्म चा पाया घातला आणि सर्व अरब देशांच्या नेतृत्वावरही आपला हक्क सांगितला. परंतु हे खरे नेतृत्व न ठरता पोकळ वल्गना ठरल्या कारण हे हक्क जतवण्यामागे इजिप्तची खरी ताकद - राजकीय, लष्करी किंवा सांस्कृतिक अशी विकसित झाली नव्हती, त्यामुळे हे दावे दावेच राहिले, त्यांना प्रत्यक्ष स्वरूप आले नाही आणि परिणामी नासरच्या प्रतिमेबरोबरच या सर्व नेतृत्वाच्या कल्पनाचा ऱ्हास झाला. नासरच्या पलीकडे जावून इजिप्तमध्ये प्रशासन, आर्थिक विकास किंवा लष्कर कशाचीच घडी बसली नाही. सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण झाले, अस्वानही बांधले गेले परंतु देशात प्रशासकीय सुधारणा न झाल्यामुळे या विकासाची फळे लोकांपर्यंत पोहोचली नाहीत आणि सोविएतची मदत संपल्यावर स्व बळावर पुढे फारशी काही कामेही झाली नाहीत.\nनासरने इस्रायेलला शह देण्यासाठी संयुक्त अरब आघाडीची स्थापना केली. १९४८ मध्ये इस्रायेल समोर झालेला अरब राष्ट्रांचा बीमोड ही सल होतीच आणि वसाहतवादी राष्ट्रांनी लादलेल्या सीमा ओलांडून एक अरब राष्ट्राची निर्मिती हे या अरब आघाडीचे स्वप्न होते. त्यानुसार इजिप्त आणि सिरीयाने मिळून आपले संयुक्त सरकारही बनवले होते. नासर १९५६ च्या विजयानंतर या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसतो. संपूर्ण अरब जगताचे नेतृत्वावर दावा सांगताना इतर अरब नेते आणि मुख्यतः आखातातले पाश्चीमात्यांच्या आधारावर असणाऱ्या नेत्यांवर आक्रमक टीका नासर करतो. येमेनी यादवी युद्धात नासरची याबाबतीतली भूमिका अगदी स्पष्ट दिसून येते. नासर आणि इजिप्त या येमेंच्या अंतर्गत संघर्षात डाव्या विचारसरणीच्या प्रजासत्ताकवादी गटास फक्त तात्त्विक पाठिंबाच नाही तर आर्थिक आणि लष्करी सहाय्यही करतात. अर्थातच सोविएतची प्रचंड मदत नासरला यावेळी होतेच. येमेन असो की प्यालेस्तायीनचा प्रश्न सोवियेतच्या पाठीम्ब्याशिवाय इजिप्त ही कृती करू शकला नसता. ही सर्व फुकटात आलेली साधन सामुग्री होती, नासरच्या महत्वकान्क्षेला खतपाणी घालणारी पण त्याचबरोबर या सामुग्रीच्या देण्याच्या बदल्यात या देशांच्या स्वयंविकासाच्या प्रेरणा मारनारी अशी ही प्रक्रिया होती. इस्रायेलच्या तोडीची अद्ययावत सामग्री असतानाही संयुक्त आघाडी १९६७ चे युध्द हरली आणि नासरने सत्तेचा राजीनामा स्वतहून दिला. प्रा सादिक्ने याच युद्धानंतर या फुकटच्या सहयोगावर आधारित बेडकी महत्वकांक्षा कशा आत्मघातकी ठरत आहेत हे त्यांच्या पुस्तकात दाखवून दिले होते. परंतु नामुष्की पत्करून नासरने राजीनामा दिला असतानाही त्याला लोकांनी पुन्हा सत्तेवर बसवलेच. १९७० मध्ये त्याचे निधन झाले त्यामुळे ही दुसरी खेळी अत्यल्प काळाची राहिली. पण १९६७ साली या प्रसंगी नासरला परत आणताना लोकांनी केलेली निदर्शने नासरबद्दल असलेल्या निष्ठेचे जसे प्रतिक होते तसेच त्याच्या असामान्य शक्तीवर लोकांचे मानसिक अवलंबन झाल्याचेही द्योतक होते.\nशासक आणि शास्ते यांच्यात एक मानसिक सह्जीवित्व symbiosis घडताना इथे दिसते. इजिप्त नासर शिवाय देशाची कल्पना करू शकत नाही आणि लोकांचा हा पाठिंबाच नासारच्या महत्वाकांक्षेला घडवतो, नवोन्मेषी रूप देताना दिसतो. स्वतःबद्दल्च्या, देशाबद्दलच्या मोठ्या, महत्वाकांक्षी प्रतिमा न तर हे लोक विसरू शकत आणि अगदी दारुण पराभव झाला तरी या नेत्यांना आत्म्चीकीत्सा करावीशी नाही वाटत असा हा तिढा करिष्म्यावर आधारित नासरच्या नेतृत्वात दिसून येतो. अंतर्गत पातळीवर नासरला शेवटपर्यंत प्रचंड पाठींबा मिळाला परंतु संयुक्त अरण राष्ट्राच्या त्याच्या कल्पना व त्याचे स्वयंघोषित नेतृत्व मात्र बऱ्याच अरब राष्ट्रांना खुपत होते. साठच्या दशकात तेलाच्या पैशाने गबर होणाऱ्या सौदीने आता अरब राष्ट्रांचे नेतृत्व व इजिप्तचा नेतृत्वाचा दाव्यास आवाहन द्यायला सुरुवात केली. सौदीमध्ये मुस्लिम धर्माची दोन्ही महत्वाची पवित्रस्थळे आणि त्यांचे नियंत्रण सौदीच्या शेखाकडे. या घराण्यावर अब्दुल वहाब या कडव्या, विशुद्धवादी puritanical विचारसरणीचा प्रभाव. इजिप्तच्या वाढत्या डाव्या विचारसरणीस आणि हस्तक्षेपास शह देण्यासाठी वहाबी इस्लामची आयात सौदी आपला प्रभाव वाढवण्यासाठी याच वेळी करू लागला. सौदीकडे प्रचंड पैसा होता, अमेरिकेचे तेलाच्या निर्यातीमुळे संरक्षण होतेच आणि त्यातच इजिप्तला असणारे सोविएतचे पाठबळास प्रतुत्तर देण्यासाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्रे सज्ज होतीच. सौदीने आपला प्रभाव वाढवण्यासाठी अरब आणि ,मुस्लिम जगतात धर्म आणि त्यावर आधारित संस्था यांना वाढावा देण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तान, पाकिस्तान येथे बांधलेल्या भव्य मशिदी, मदरसे ही यासंदर्भातील काही उदाहरणे. सौदीचा उद्देश फक्त इमारती आणि संस्थाबांधणी एव्हडाच नव्हता तर वहाबी इस्लामचा प्रसार आणि त्यावर आधारित आपला अधिकार आणि सत्ता संपूर्ण मुस्लिम जगतावर स्थापन करणे हे त्यामागे अभिप्रेत होते. गेल्या अर्धशतकात इस्लामच्या या एका अतिशय संकुचित, सनातनी, xenophobic मतप्रवाहाने मुस्लिम जगताचा कब्जा तर घेतला आहेच पण त्याचबरोबर इस्लामची आणि मुस्लिमांची एक विशिष्ट असहिष्णू अशी प्रतिमाही निर्माण केली आहे. इस्लामचा प्रसार प्रचार हा प्रेषिताच्या कालापासून विविध मार्गे होतच राहिला आहे. जिथे जिथे हा धर्म गेला तिथे त्याचे अने अंगांनी स्थानिकीकरण झाले. मूळ श्रद्धा एकाच असली तरी कर्मकांडात फरक पडला परंतु इस्लामच्या आणि जगाच्या इतिहासात धर्माची एकेरी मांडणी आणि त्यावर आधारित समाजसंघटन इतक्या व्यापक पातळीवर पहिल्यांदा होताना दिसत आहे. सौदी अरेबिया वरच्या लेखांमध्ये याचा विस्तृत अभ्यास मांडला आहे पण महत्वाची गोष्ट या लेखाच्या संदर्भातली नासरच्या समग्र अरब देशाच्या नेतृत्वास आव्हान देताना सुरु झालेली ही प्रक्रिया पुढच्या दशकात इतके थैमान घालेल असे कदाचित साठीच्या दशकात खुद्द सौदिलाही कळले नसेल. उत्तर आफ्रिकेच्या संदर्भात आधुनिकता आणि इस्लामिकवाद या दोन्ही गोष्टीतला संघर्ष प्रबळ का आणि कसा होत गेला यावर थोडे विचार करूयात.\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nमहाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास\nसौदी अरेबिया, गल्फ देश- संक्षिप्त इतिहास सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश. अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांन...\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nकिसी की मुस्कराहटो पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल मी प्यार ----जीना इसीका नाम है :)\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १२ वा. मगरेब देश; ट्य...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १३ वा. इजिप्त आणि म...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १४ वा. इजिप्त आणि म...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १५ वा. इजिप्त आणि म...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १६वा. इजिप्त आणि मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/blog/2431504", "date_download": "2018-11-15T00:51:30Z", "digest": "sha1:B5JXJGDBRQ2PHGA6IPGY4THVYKW6I2T4", "length": 21549, "nlines": 83, "source_domain": "www.netbhet.com", "title": "marathi-job-or-business - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\nउद्योग, व्यवसाय, धंदा किंवा मराठी समाजात अनेक समज, गैरसमज आहेत. त्यातील कित्येक गैरसमज तर पिढ्यान्‌पिढ्या पोसले गेले आहेत. ते दूर करणे आवश्‍यक आहे.\nबिझनेस सुरू करायला मोठ्या प्रमाणावर भांडवल, म्हणजे पैसा लागतो; तसेच बराच अनुभव लागतो, बिझनेस करणारा माणूस \"चार सौ बीस असला पाहिजे, त्याशिवाय त्याला बिझनेस जमूच शकत नाही, बिझनेस करायला फारशी अक्कल लागत नाही, या व अशा प्रकारच्या अनेक भ्रामक कल्पना मराठी समाजात आहेत. इतर समाजामध्ये बिझनेस करणे प्रतिष्ठितपणाचे समजले जाते. मराठी समाजामध्ये बिझनेस करणाऱ्या माणसाकडे संशयाने बघितले जाते. मराठी समाजात बिझनेसची प्रतिष्ठा काय दर्जाची आहे, याचा उत्तम अनुभव सदाशिव बोराटे यांना आला आहे. लग्नाच्या वेळी वधूपक्षाकडून विचारणा झाली, तेव्हा मुलगा बिझनेस करतो, नोकरी करत नाही असे सांगितल्यानंतर त्यांना कुणी मुलगी द्यायला तयार होत नव्हते. तीन वर्षे अथक प्रयत्न केल्यावर त्यांचे लग्न झाले. माझे दुसरे एक नारायणगावचे उद्योजकमित्र सुभाष झानपुरे यांचापण हाच अनुभव आहे. बी.कॉम.नंतर त्यांनी नोकरी न करता बिझनेस करायला सुरवात केली. त्यामुळे त्यांना लग्नासाठी मुलगी मिळेनाशी झाली. इतर समाजात बिझनेस करणाऱ्या कुटुंबात मुलगी देणे प्रतिष्ठेचे समजले जाते. मराठी समाजात अशा घरात मुलगी देण्याआधी शंभर वेळा विचार करण्यात येतो. बिझनेसबल मराठी मनात ही जी काही \"निगेटीव्हिटी' किंवा नकारात्मक भावना आहे, ती दूर करणे आवश्‍यक आहे. याचा परिणाम नव्याने उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या मराठी तरुण-तरुणींवर होत असतो. त्यांच्यातील सकारात्मक विचारांना पावलोपावली ठेचा लागून त्यांच्यातील नकारात्मक प्रवृत्तीला खतपाणी मिळत जाते. अनेक मराठी व्यवसायक अयशस्वी होतात, त्यामागे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे आढळून आले आहे.\nबिझनेससाठी मोठ्या प्रमाणावर पैसा किंवा भांडवल लागते हा एक मोठा गैरसमज आहे. अनेकांची गाडी भांडवलाशी अडते. भांडवल नाही, भांडवल मिळाले नाही. पुरेसे भांडवल नाही, कोणी भांडवल द्यायला तयार नाही, अशी कारणे पुढे करण्यात येतात. बिझनेससाठी तीन प्रकारच्या भांडवलाची गरज असते. पहिले म्हणजे पैशांचे भांडवल, दुसरे म्हणजे वेळेचे भांडवल व तिसरे म्हणजे मनुष्यकाळाचे भांडवल. यापैकी वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. या भांडवलाचा योग्य उपयोग केला, तर पैशांचे भांडवल आपोआप मिळत जाते. जगातील अनेक मोठ्या कंपन्या व औद्योगिक घराण्याची सुरवात अगदी छोट्या प्रमाणात व अत्यल्प भांडवलात झाली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाची सुरवात सायकलच्या दुकानापासून झाली. \"रिलायन्स'ची सुरवात मुंबईतील एका चाळीतील भाड्याच्या एका खोलीतून झाली. \"मायक्रोसॉफ्ट', \"एच.पी.', \"गुगल', \"ऍपल' या कंपन्यांची सुरवात घराच्या गॅरेजमधून झाली, तर \"डेली'ची सुरवात हॉस्टेलच्या डॉर्मेटरीतून झाली. \"सोनी' या प्रख्यात जपानी कंपनीची सुरवात बॉंबहल्ल्यात उद्‌ध्वस्त झालेल्या एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या तळघरातील 10 फूट स 10 फूट या छोट्या जागेतून झाली. दहा हजार रुपयांच्या अल्पशा भांडवलावर \"इन्फोसिस'ची सुरवात पुण्यात दोन खोल्यांच्या जागेत झाली, तर \"विप्रो'ची सुरवात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या छोट्या गावात झाली. केशवलक्ष्मी प्रसाधने (केप्र) ही पुण्यातील लोणची-मसाले बनविणारी एक प्रसिद्ध कंपनी. केवळ पाच रुपयांच्या भांडवलात त्याची सुरवात झाली. \"वॉरन बफे'चे नाव जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीतील एक व सर्वांत यशस्वी गुंतवणूकदार म्हणून घेतले जाते. केवळ शंभर डॉलरच्या भांडवलावर त्यांनी गुंतवणुकीला सुरवात केली. या सगळ्यांनी आपल्याकडील वेळेच्या व मनुष्यकाळाच्या भांडवलाचा योग्य उपयोग केला, म्हणून त्यांना पैशांचे भांडवल मिळत गेले.\nबिझनेससाठी अनुभवाची गरज असते, हा दुसरा मोठा गैरसमज आहे. उलट अनुभवाची गरज नसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे \"सबत्वे सॅंडविच'. हा वर्षाला अब्जावधी डॉलरची उलाढाल असलेला जगातील सगळ्यात मोठा साखळी रेस्टॉरंटचा बिझनेस. फ्रेड डिल्युका या 17 वर्षांच्या शाळकरी मुलाने महाविद्यालयाची फी जमविण्यासाठी म्हणून या व्यवसायाला सुरवात केली. त्या वेळी फ्रेडला हॉटेलमध्ये जाऊन सॅंडविचेस खाल्ल्याशिवाय या बिझनेसचा दुसरा कोठलाही अनुभव नव्हता. त्याने जो काही अनुभव मिळवला, तो बिझनेसमधूनच तोसुद्धा चुका करत, ठेचा खात, शिकत आज त्यांची जगभर 21 हजारांवर रेस्टॉरंट आहेत. 275 प्रकारची सॅंडविचेस ते पुरवतात. त्याची पण सुरवात केवळ दोन हजार डॉलरच्या भांडवलावर झाली आहे. हे भांडवलसुद्धा फ्रेडच्या वडिलांच्या मित्राने पुरवले\nबिझनेससाठी लागणारा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे निर्णय घेण्याची व निर्णय राबविण्याची क्षमता. निर्णय चुकेल या भीतीपोटी अनेक जण निर्णय घेण्याचे टाळत तरी असतात किंवा चालढकल तरी करत असतात. तर बऱ्याच वेळा ही जबाबदारी इतरांवर सोपवली जाते. अनेक कुटुंबांमध्ये तरुणांमधील निर्णयक्षमता मारली जात असते. मुलांविषयीचे सर्व निर्णय पालक घेत असतात व मुलांना \"होयबा' बनवून ठेवतात. ही \"होयबा' मनोवृत्ती नोकरीसाठी ठीक असते; पण बिझनेससाठी नाही. बिझनेसमध्ये अनेक निर्णय स्वतःचे स्वतः घ्यावे लागतात. कधी कधी हे निर्णय घाई गडबडीत किंवा \"ऑन द स्पॉट' घ्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने निर्णय घेण्याची सवय लावून घ्यायला हवी. निर्णय चुकला तर त्यामुळे घाबरून जाऊ नये. एकदा निर्णय घेण्याची सवय लागली की अचूक निर्णय घेण्याची क्षमता आपोआप निर्माण होते.\nबिझनेससाठी लागते धाडस, हिंमत, चिकाटी, दूरदृष्टी, महत्त्वाकांक्षा, माणसाची पारख, माणसे जोडण्याची कला, परिस्थितीप्रमाणे स्वतःमध्ये व स्वतःच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची लवचिकता, उत्तम व्यवहार यात व मार्केटिंगचे कौशल्य. यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही तरी गुण असतातच. जे लोक मार्केटमध्ये शिरण्याचे धाडस दाखवतात, मार्केटमध्ये उभे राहण्याची जिद्द दाखवतात व मार्केटमध्ये टिकून राहण्याचे कौशल्य दाखवतात त्यांचे बिझनेस सहसा कधी बुडत नसतात.\nबिझनेससाठी अजून एका गोष्टीची आवश्‍यकता असते. ती म्हणजे धोका पत्करायची तयारी. मराठी समाजामध्ये धोका पत्करण्याची मानसिकता फार कमी आहे. त्यांना सुरक्षित वातावरणाची सवय आहे किंवा अशा वातावरणाकडे ओढा आहे. जे सदैव सुरक्षित वातावरणात वावरत असतात. त्यांच्यात धोका पत्करण्याची मानसिकता नसते; पण आपण रोजच्या आयुष्यात, पावलोपावली अनेक धोक्‍यांना सामोरे जात असतो. घरातून कार्यालयात, महाविद्यालयात किंवा शाळेत जाण्यासाठी बाहेर पडतो. तेव्हा अपघाताचा धोका असतोच. हा धोका पत्करून आपण जातच असतो. हा धोका पत्करायचा नाही असे ठरवले, तर घरातच बसून राहावे लागेल. परीक्षेला जाताना परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याचा धोका असतो, तसेच परीक्षेत पहिले येण्याचीपण शक्‍यता असते. अनुत्तीर्ण होण्याचा धोका पत्करून परीक्षेला बसले तर पहिले येता येते. त्यामुळे धोका हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. \"नो रिस्क नो रिवॉर्ड' म्हणजे धोका पत्करल्याशिवाय फायदा मिळत नाही.\nबिझनेसमध्ये \"वाकेन, पण मोडणार नाही', हे वाक्‍य महत्त्वाचे ठरते. शिवचरित्राचा जर बारकाईने अभ्यास केला, तर शिवाजी महाराजांनी हे तंत्र वापरून व प्रसंगी पड खाऊन अनेक वेळा स्वराज्य वाचवले आहे. \"अंथरूण बघून हात पाय पसरावेत', असे वाक्‍य शिकवले जाते. याचा अर्थ आपली ऐपत बघून उड्या माराव्यात; पण पांघरूण हवे तेवढे मोठे करता येते, हे शिकवले जात नाही ते शिकवणे आता आवश्‍यक आहे. या ठिकाणी \"अंथरूण' म्हणजे \"आर्थिक पाया', जो हवा तेवढा मोठा करता येतो. \"माणसाने अल्पसंतुष्ट असावे, मिळेल त्यात समाधान मानावे', असे शिकवले जाते. हा अल्पसंतुष्टपणा समाजासाठी घातक असतोच, पण बिझनेस करणाऱ्या माणसास फारच घातक असतो. मला आता जे मिळते आहे, यापेक्षा जास्त मिळाले पाहिजे, या मनोवृत्तीनेच प्रगती होत असते. त्यामुळे बिझनेस करणाऱ्या माणसाने नेहमी \"असंतुष्ट' असले पाहिजे. तो आता जे काही करतो आहे, त्यापेक्षा अधिक चांगले करण्याची इच्छा त्याने सदैव बाळगायला हवी. आता माझे पोट भरले आहे. आता अजून मिळविण्याची इच्छा नाही,' अशी भावना जेव्हा निर्माण होते. तेव्हा बिझनेसने \"रिव्हर्स गिअर'मध्ये जायला सुरवात केली आहे. किंवा बिझनेसच्या अधोगतीला सुरवात झाली आहे असे खुशाल समजावे.\nआर्थिक निरक्षरता हा मराठी माणसाचा फार मोठा दुर्गुण आहे. आर्थिक व्यवहार न समजणे, आर्थिक व्यवहार समजावून घेण्यामध्ये चालढकल करणे, हिशेब ठेवण्याची सवय नसणे, आर्थिक शिस्त नसणे, आर्थिक नियंत्रण नसणे, इतरांवर अतिविश्‍वास ठेवून आर्थिक व्यवहार करणे ही सगळी आर्थिक निरक्षरतेची लक्षणे आहेत. बिझनेस हा शेवटी पैशांचा खेळ असतो व तो व्यवस्थित खेळता येणे आवश्‍यक असते. त्यामुळे आर्थिक साक्षरता वाढवणे गरजेचे आहे.\nएकीमध्ये बळ असते. हे लक्षात ठेवावे. मृदू बोलणे हे कमजोरपणाचे लक्षण समजले जाते, तर कठोर बोलणे हे सक्षमपणाचे लक्षण समजले जाते. एक मृदू शब्द दहा माणसे जोडू शकतो, तर एक कठोर शब्द शंभर माणसे तोडू शकतो, हे लक्षात ठेवावे. या गोष्टी अमलात आणल्या तर उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात मराठी समाज स्वतःचे एक आगळेवेगळे व आदरणीय स्थान निर्माण करेल. पाहिजे फक्त प्रबळ इच्छाशक्ती, ईर्षा आणि महत्त्वाकांक्षा\nए -३/ ८, सारीतानगरी फेज १, गणेश मळा , सिंहगड रोड पुणे ४११ ०३०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.qypaperbox.com/mr/products/", "date_download": "2018-11-15T00:37:45Z", "digest": "sha1:4JM726YJXLWCDVLRPUJTWSQOO6Y6Z6ZH", "length": 3935, "nlines": 167, "source_domain": "www.qypaperbox.com", "title": "उत्पादने कारखाने | चीन उत्पादने उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nफीतीसह कुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nकुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nफीतीसह ब्लू मे फ्लॉवर बॉक्स\nब्लॅक मे फ्लॉवर नमुना बॉक्स\nब्लॅक मे फ्लॉवर नमुना बॉक्स\nफीतीसह lenny पोत कागद बॉक्स\nरिबन सरोवराकडे निळ्या बॉक्समध्ये\nग्रीन आणि तपकिरी एकत्र बॉक्स\nफीतीसह गरीब कागद बॉक्स\nफीतीसह कुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nकुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nफीतीसह ब्लू मे फ्लॉवर बॉक्स\nब्लू मे फ्लॉवर बॉक्स\nरिबन काळा मे फ्लॉवर नमुना बॉक्स\nलाल फीत काळा बॉक्स\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/farmers-protest-at-collector-office/", "date_download": "2018-11-14T23:29:34Z", "digest": "sha1:WCJORLSAIZB6SLSBQVFZDXRTVOMR5KS6", "length": 19456, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nशेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसामना प्रतिनिधी , धुळे\nप्रशासनाने शेतकऱ्यांची थट्टा थांबवून त्यांना सन्मानजनक निवृत्ती वेतन द्यावे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईत जो गैरव्यवहार झाला आहे त्याची चौकशी करावी, पात्र शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, शेती आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेने केले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nकिसान सभेतर्फे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शनिवारी निदर्शने करीत धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 च्या सुमारास जिह्यातून अनेक जण एकत्र आले. या वेळी आंदोलकांनी मागण्यांच्या घोषणा देत शासनाचे लक्ष वेधले. यात किसान सभेसह लाल बावडा शेतमजूर युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. केवळ पाच वर्षे आमदार किंवा खासदार राहिलेल्या व्यक्तीला निवृत्ती वेतन दिले जाते, पण संपूर्ण देशाचे पालन-पोषण करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र निवृत्ती वेतन दिले जात नाही. शेतकऱ्यांची थट्टा थांबवून शेतकरी आणि शेतीच्या हिताचे निर्णय सरकारने घ्यायाला हवेत. अशा आमच्या मागण्या असल्याची माहिती हिरालाल परदेशी यांनी दिली. या आंदोलनात वसंत पाटील, साहेबराव पाटील, गुलाब पाटील, हिरालाल सापे, पोपट चौधरी, रमेश पारोळेकर, मदन परदेशी, गुमान पावरा, कवरलाल कोळी, जितेंद्र देवरे, दिनेश माळी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.\nप्रत्येक शेतकरी आणि शेतमजुराला किमान तीन हजार रुपये दरमहा निवृत्ती वेतन द्यावे. उत्पादित खर्चाच्या तीन पटीपर्यंत शेतीमालास हमीभाव हवा. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. जिह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षाची नुकसानभरपाई मिळालेली नाही ती द्यावी. वनक्षेत्र कसणाऱ्या आणि बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांनादेखील नुकसानभरपाई द्यावी. पिढय़ान्पिढय़ा वनक्षेत्र कसणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा उतारे द्यावेत. वनहक्क दाव्यांसाठी तीन पिढय़ांची अट रद्द करावी. वनक्षेत्रातील शेतजमीनधारकांना सिंचन विहिरीसाठी अनुदान तसेच वीजपुरवठा करावा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकुंडलीत ‘तुरुंग योग’ असल्याने त्याने स्वत:ला केलं लॉकअपमध्ये बंद\nपुढीलदुधातून बाळाला आईने पाजले अमली पदार्थ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Rollball-Federation-Trophy-Maharashtra-Jammu-Kashmir-team-win/", "date_download": "2018-11-14T23:48:06Z", "digest": "sha1:4OJV63ESGEJQHJKUT2VJ3TCGDERITSKJ", "length": 4859, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रोलबॉल फेडरेशन करंडक : महाराष्ट्र, जम्मू काश्मीर संघाला विजेतेपद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रोलबॉल फेडरेशन करंडक : महाराष्ट्र, जम्मू काश्मीर संघाला विजेतेपद\nरोलबॉल फेडरेशन करंडक : महाराष्ट्र, जम्मू काश्मीर संघाला विजेतेपद\nदुसर्‍या राष्ट्रीय रोलबॉल फेडरेशन करंडक स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाला तर, मुलींच्या गटात जम्मू काश्मीर संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना विजेतेपद पटकावले.\nमुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने आसाम संघाला 10-1 असे पराभूत करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघाकडून आदित्य गनेशवाडे, मिहीर साने व सौरभ भालेराव यांनी प्रत्येकी 2 तर, योगेश तायडे, अजिंक्य जमदाडे, भार्गव घारपुरे यांनी प्रत्येकी 1 गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचला. एकतर्फी झालेल्या लढतीत आसाम संघाकडून दीपज्योती याने 1 गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.\nया गटात अतितटीच्या लढतीत जम्मू काश्मीर संघाने आसाम संघाला 2-1 असे पराभूत केले. जम्मू काश्मीर संघाच्या अंकिता चोप्रा व सिमरन रैना यांनी प्रत्येकी 1 गोल करताना संघाला विजय मिळवून दिला.\nआसाम संघाकडून मनीषा प्रधान हिने 1 गोल करताना संघासाठी दिलेली लढत अपुरी ठरली. तत्पूर्वी, मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाने जम्मू काश्मीर संघाला 6-5 असे पराभूत केले. महाराष्ट्र संघाकडून संजोग तापकीर 2, आदित्य गणेशवडे 2 तर मिहीर साने आणि योगेश तायडे यांनी प्रत्येकी एक गोल करून आपल्या संघाला विजयापर्यंत पोहचवले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/eknath-khadse-angry-on-pankaja-munde/", "date_download": "2018-11-15T00:02:46Z", "digest": "sha1:U3YRVSNVLOOEPWBRA7ZZQ2RXLFZD22W4", "length": 8239, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना 'खडसावलं'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना ‘खडसावलं’\nनागपूर: विरोधी पक्षात आपण सातत्याने मागण्या करायचो, मात्र आता सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही केली जात नाही असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत पुन्हा एकदा सरकारवर निशाना साधला आहे.\nराज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतील कामांवर मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोक काम करतात, त्यांना किमान वेतनही दिलं जातं. त्या कामगारांना कामगार कायद्यानुसार असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणून मान्यता आणि समावेश करणार का, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी विचारला होता.\nया प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा प्रश्न मनरेगाशी संबधित असून केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, त्यावर आपण निर्णय घेऊ शकत नाही.\nया उत्तराने एकनाथ खडसे चांगलेच संतापले आणि पंकजा मुंडेंना झापत, “मी प्रश्न विचारलाय तो महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेबाबत आणि ही योजना राज्य सरकार चालवतं” अस ठणकावून सांगितलं.\nत्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी या विषयाची माहिती घेऊन,ती सभागृहाला दिली जाईल असे आश्वासन देत विषय संपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2-12/", "date_download": "2018-11-14T23:27:58Z", "digest": "sha1:LGXXE7LW7WFUOWEEY54G73SRBCEAEE6U", "length": 8469, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नवीन काय वाचाल? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवारकरी संत चरित्रात्मक कादंबरी : राजेंद्र थोरात\nमहाराष्ट्राला संतांची आणि समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. अनेकदा संत चरित्रांचा अभ्यास करताना उपलब्ध साधनसामग्री आणि त्या संताच्या रचना यांचाच वेध घ्यावा लागतो. मात्र, आजवर संतांचं चैत्र कादंबरीच्या माध्यमातून कोणी मांडलं नव्हतं. ते संत साहित्याचे अभ्यासक राजेंद्र थोरात यांनी मांडलं आहे, “वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी’ या पुस्तकातून. वारकरी संतांचे जीवनचरित्र कादंबरी या साहित्यप्रकारातून लेखकाने अतीव आदर आणि श्रद्धेतून सुलभतेने चित्रीत केले आहे. प्राचीन काळापासून समृद्धपणे बहरत असलेल्या विविध संतांच्या चरित्रांमधून लेखकाला प्रेरणा मिळाल्याचे त्याने प्रांजळपणे कबूल केले आहे.\nआजवर प्रामुख्याने संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर यांच्या चरित्रावरच कादंबरीमय लेखन झाले असल्याकडे लक्ष वेधून लेखक म्हणतो की, “मुंगी उडाली आकाशी,’ “इंद्रायणी काठी,’ “मोगरा फुलला,’ “नामाचा गजर,’ “एका जनार्दनी,’ “आनंद ओवरी,’ “तुका आकाशाएवढा,’ “महाद्वार,’ आणि “मुक्‍ताई’ अशा कादंबऱ्यांनी संतांचे जीवनचरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकांनी वाचकांनाही प्रभावित केले आहे. तसेच मानवतावादी विशाल अंत:करणाचे वारकरी संत कादंबरीकारांनी कौशल्याने रेखाटले आहेत. या पुस्तकात थोरात यांनी या संपूर्ण संत परंपरेचा वेध घेतला असून विलक्षण सुंदर भाषा शैलीमध्ये संपूर्ण संतपरंपरेचा एक वेध एका व्यापक अंगाने घेतला आहे. आजवर प्रकाशित बहुतांश संत चरित्रात्मक कादंबऱ्यांचा वेध घेताना थोरात यांनी सारासार विचार आणि समतेचे तत्त्व अंगिकारल्याचे अनुभवास येते.\nवारकरी संत चरित्रात्मक कादंबरी : संस्कृती प्रकाशन, पुणे. किंमत रु. 250/-\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाराष्ट्रात बांधकामांवर बंदी…\nNext articleडायमंड लिग मध्ये निरज चोप्राला कांस्यपदकाची हुलकावणी\nअबाऊट टर्न : नेम चेंजर…\nज्ञानकल्लोळ : संस्मरणीय जन्मशताब्दी वर्ष…\nप्रासंगिक : बालकांचा मूलभूत हक्‍क – “पूर्व प्राथमिक शिक्षण’\nचर्चा : वायूप्रदूषणाची तीव्रता चिंताजनक पातळीवर \nकिंमत जाहीर करा अन्‌ विषय संपवा (अग्रलेख)\nकलंदर : हम सब एक है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/pralhad-jadhav/articlelist/13649569.cms", "date_download": "2018-11-15T01:09:36Z", "digest": "sha1:SYOVBHRPKFOZSHLPF4IQC7RDFLS3PYZL", "length": 12711, "nlines": 253, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटी\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटीWATCH LIVE TV\nअंत्ययात्रेच्या वेळी हसू नये जीवनाची कॉमेडी आठवून आणि बऱ्या-वाईट आठवणींच्या क्षणांची नोंदवही जाता जाता हळूच परमेश्वराच्या रद्दीच्या दुकानात टाकून पुढे सटकावे. जन्माला का आलो आणि का मेलो, यासारखे प्रश...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nMeToo: फोटोग्राफर राजा बजाज यांच्यावर आरोप\nप्रल्हाद जाधव याा सुपरहिट\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nराफेल विमानांचा सौदा उघड\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ नोव्हेंबर २०१८\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. ११ ते १७ नोव्हेंबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ नोव्हेंबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ नोव्हेंबर २०१८\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/five-accused-activists-to-continue-to-be-in-house-arrest-till-september-17/articleshow/65780658.cms", "date_download": "2018-11-15T01:05:36Z", "digest": "sha1:PXTGVT5GJAKYGXOQMIR25G6N2YMWT32M", "length": 10276, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "naxal connection: five accused activists to continue to be in house arrest till september 17 - naxal connection: आरोपींच्या नजरकैदेत वाढ | Maharashtra Times", "raw_content": "\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटी\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटीWATCH LIVE TV\nnaxal connection: आरोपींच्या नजरकैदेत वाढ\nकथित नक्षल कनेक्शन प्रकरणी मानवी हक्कासाठी लढणाऱ्या ५ कार्यकर्त्यांच्या नजरकैदेत सुप्रीम कोर्टाने सोमवारपर्यंत वाढ केली आहे. आता या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सोमवारी १७ तारखेला सुनावणी होणार आहे.\nnaxal connection: आरोपींच्या नजरकैदेत वाढ\nकथित नक्षल कनेक्शन प्रकरणी मानवी हक्कासाठी लढणाऱ्या ५ कार्यकर्त्यांच्या नजरकैदेत सुप्रीम कोर्टाने सोमवारपर्यंत वाढ केली आहे. आता या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सोमवारी १७ तारखेला सुनावणी होणार आहे.\nपुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार, नक्षल कनेक्शन आणि बेकायदेशीर व्यावहाराच्या आरोपांखाली या ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात २८ ऑगस्टला त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, वेर्नोन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा यांचा समावेश आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nउज्जैनः महाकालेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची भाविकाला मारहा\nदिल्लीतून खासगी वाहनं लवकरच हद्दपार होणार\nपाक काश्मीर काय सांभाळणार\nनव्या संशोधनामुळे अन्नातून पोषक आहाराची हमी\nअमेरिकाः कॅलिफोर्नियातील भीषण आगीत ४८ जणांचा मृत्यू\nअमेरिकाः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये केली दिवाळी साजरी\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nपाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार, आफ्रिदीचा घरचा आहेर\nराफेल विमानांचा सौदा उघड\nRafale Deal: 'दसॉल्ट'च्या सीईओचं राहुल गांधींना उत्तर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nnaxal connection: आरोपींच्या नजरकैदेत वाढ...\nमध्यप्रदेशात 'रमण राघव'; ३३ ट्रकचालकांची हत्या...\nबिहार, पश्चिम बंगाल भूकंपाने हादरले...\n१५ ऑगस्टला चिनी सैनिकांची घुसखोरी...\n‘आधार ’मध्ये खोट्या नोंदी अशक्य...\nआधार हॅकिंगचे वृत्त निराधार: UIDAI...\nप्रत्येक बांगलादेशीला शोधून बाहेर काढणार: शहा...\nनिजामाच्या सोन्याच्या टिफिनमध्ये जेवायचा चोर...\nऑनलाइन गेममुळं २१ वर्षीय तरूणीची आत्महत्या...\nतेलंगणात बसला अपघात: ५४ ठार, अनेक जखमी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-1912.html", "date_download": "2018-11-14T23:29:22Z", "digest": "sha1:2YPRMJDSZDN2HLJP4OCFVD7UNTSIX2H6", "length": 5812, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पोलिसांसमोरच महिलेचा खोल दरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Crime News पोलिसांसमोरच महिलेचा खोल दरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न.\nपोलिसांसमोरच महिलेचा खोल दरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर शहराजवळील मांजरसुंबा गड येथे एका महिलेने उंच टेकडीवरुन खोल दरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या महिलेला पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांसमोरच या महिलेने स्वत:ला खोल दरीत झोकून दिले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nस्वाती महेश बंडगे (रा. शिर्डी) असे या महिलेचे नाव आहे. संबंधित महिला प्रसुतीसाठी माहेरी मांजरसुंबा गड येथे आली होती. काही वर्षापूर्वी तिचे लग्न शिर्डी येथील भोंडगे परिवार झाले होते. महिनाभरापूर्वी ती मांजरसुंबा गड येथे प्रसुतीसाठी आली होती. पाच दिवसापूर्वी तिची प्रसुती होऊन तिला मुलगा झाला आहे. तिचे माहेरचे नाव स्वाती तुकाराम वाघमारे असे आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nती आत्महत्या करण्यासाठी गडावरील एका टेकडीवर गेली होती. ही माहिती गावातील लोकांना समजताच लोकांनी पोलिसांनी दूरध्वनीवरुन माहिती दिली़ एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिला तात्काळ सिव्हील रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती गंभीर आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपोलिसांसमोरच महिलेचा खोल दरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न. Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, December 19, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-1515.html", "date_download": "2018-11-15T00:24:53Z", "digest": "sha1:CTAGYSVI6WIUECN2EROZ5TA6GZTFDWTQ", "length": 5884, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना दांडी मारणारे पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Politics News ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना दांडी मारणारे पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना दांडी मारणारे पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पूर्वपरवानगी न घेता ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना सतत दांडी मारणाऱ्या नगर तालुक्यातील वडारवाडी येथील माजी सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी अपात्र ठरवले. या सदस्यांना सभांना उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने कारवाई करण्यात आली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nवडारवाडी येथील उपसरपंच कैलास पगारे, रंजना सपकाळ, विनू इस्सर, नंदकुमार अहिरे, योगेश भुजबळ हे ५ ग्रामपंचायत सदस्य ३० एप्रिल २०१६ ते २५ ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर राहिले. इस्सर या माजी सरपंच, तर पगारे उपसरपंच आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nजिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४० (१) (ब) नुसार सतत गैरहजर राहिल्यास ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरतो. या सदस्यांनी कोणतेही उत्तर किंवा लेखी खुलासा केला नाही. यामुळे अध्यक्ष विखे यांनी या ५ सदस्यांना अपात्र ठरवले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना दांडी मारणारे पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, March 15, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/nashik-newsgram-today-main-headline-21/", "date_download": "2018-11-14T23:42:10Z", "digest": "sha1:YTCTOKSL623PPUOP5RCUWCDBG7N57UKB", "length": 7711, "nlines": 183, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPrevious articleसुरगाणा तालुक्यातील आदिवासींचे पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर\nNext article२०१९ चे आयपीएल सामने भारताबाहेर होण्याची शक्यता\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nई पेपर- गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nधुळे ई पेपर (दि 15 नोव्हेंबर 2018)\nनेवासा व श्रीरामपूर तालुक्यांत दूषित पाणी\nतासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे नवे मानधन व नियमावली जारी\nआ, कर्डिलेंची तिसरी कन्याही राजकारणात\nवांबोरी चारी पाणीप्रश्न पेटणार\nनगरपंचायतीकडून रमाई आवास योजनेचा फज्जा\nगणेश भोसले राष्ट्रवादीच्या दारात शिवसेनेचे सागर बोरुडेंचीही हजेरी\nमाजी मंत्री मधुकरराव पिचड उपचारासाठी रुग्णालयात दाखल; शरद पवारांनी घेतली भेट\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n१५ नोव्हेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t30299/", "date_download": "2018-11-14T23:39:34Z", "digest": "sha1:PTDDPXSXYYGS3N3TMCGBSBH46CFM74UO", "length": 2506, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-गझल", "raw_content": "\nहातून पालकांच्या संस्कार फार झाले\nपोरास जन्मदाते का आज भार झाले\nकोणास काय बोलू माझाच दोष आहे\nमरणे सुद्धा पहा ना घाईत फार झाले\nसोडून एकटे मज दुःखात जे पळाले\nमाझ्या सुखात आता, ते भागिदार झाले\nदेतो कशास थारा गर्वास रोज आता\nनाती तुटून गेली अन् बंद दार झाले\nविश्वास खूप होता नात्यावरी म्हणोनी\nबहुदा असे हजारो पाठीत वार झाले\n बाळगून आहे देहात राग तू रे\nबघ शेवटी स्मशानी अंगार गार झाले\nखर्चून जन्म माझा मी झेलले टिकांना\nयेताच वेळ माझी सारे फरार झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/vrindavan-chandrodaya-mandir-all-set-be-tallest-temple-world-18163", "date_download": "2018-11-15T00:49:06Z", "digest": "sha1:UCTTCD45Z7CX7MW5Z5UQNBTSPWLJYCR2", "length": 12029, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vrindavan Chandrodaya mandir all set to be tallest temple in the world वृंदावनात होणार जगातील सर्वात उंच मंदिर | eSakal", "raw_content": "\nवृंदावनात होणार जगातील सर्वात उंच मंदिर\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nवृंदावन (उत्तर प्रदेश) - येथे 'चंद्रोदय मंदिर' हे जगातील सर्वात उंच असे कृष्णमंदिर उभारण्यात येणार असुन, त्यांची उंची सुमारे 200 मीटर एवढी असणार आहे. साडेपाच एकरमध्ये बांधण्यात येणाऱ्या या मंदिराला सत्तर मजले असणार आहेत.\nइस्कॉन (बंगळूरु) यांच्या कडून या मंदिराच्या बांधणीचा मोठा खर्च उचलण्यात येणार असून, थ्रोनटन टोमासेट्टी ही नामांकीत कंपनी मंदिराचे बांधकाम करणार आहे. साधारण 300 कोटी एवढा खर्च मंदिराच्या बांधकामासाठी येणार आहे.\nवृंदावन (उत्तर प्रदेश) - येथे 'चंद्रोदय मंदिर' हे जगातील सर्वात उंच असे कृष्णमंदिर उभारण्यात येणार असुन, त्यांची उंची सुमारे 200 मीटर एवढी असणार आहे. साडेपाच एकरमध्ये बांधण्यात येणाऱ्या या मंदिराला सत्तर मजले असणार आहेत.\nइस्कॉन (बंगळूरु) यांच्या कडून या मंदिराच्या बांधणीचा मोठा खर्च उचलण्यात येणार असून, थ्रोनटन टोमासेट्टी ही नामांकीत कंपनी मंदिराचे बांधकाम करणार आहे. साधारण 300 कोटी एवढा खर्च मंदिराच्या बांधकामासाठी येणार आहे.\nकाही कृष्णभक्तांनीच या मंदीराचे डिझाईन तयार केले असून, रॉकेट सारखे दिसणारे हे मंदीर भूकंप प्रतिरोधक असणार आहे. याशिवाय मंदिराच्या आवारात ‘कृष्णलीला थीम पार्क’ उभारले जाणार आहे. यात कथा सांगण्यासाठी खास विभाग, संगीतावर आधारित कारंजे, भव्य बगीचे, यमुना नदीत जलविहार, गोशाळा आदींचा समावेश असेल.\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/deadly-winter-kills-more-20-europe-25109", "date_download": "2018-11-15T01:02:42Z", "digest": "sha1:33335JVIVHJ7YHGUSYFGENPYRZFJNSB4", "length": 12196, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deadly winter kills more than 20 in Europe युरोपमध्ये \"जनरल विंटर'ने घेतले 20 बळी | eSakal", "raw_content": "\nयुरोपमध्ये \"जनरल विंटर'ने घेतले 20 बळी\nरविवार, 8 जानेवारी 2017\nपूर्व युरोपातील पोलंडमध्ये हाडे गोठविणाऱ्या या हिवाळ्यामुळे किमान 10 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. रशियाच्या काही भागांमधील रात्रीचे तापमान उणे 30 अंशांपर्यंत खाली घसरले आहे. रशियामधील या वर्षीचा \"ऑर्थोडॉक्‍स ख्रिसमस' हा गेल्या 120 वर्षांतील सर्वाधिक थंड असल्याचे आढळून आले आहे\nलंडन - युरोप खंडामध्ये घसरलेल्या तापमानानंतर अतिथंडीची जोरदार लाट आली असून यामुळे आत्तापर्यंत येथील विविध देशांत 20 पेक्षाही जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तुलनात्मकदृष्ट्या उबदार तापमान असलेल्या ग्रीक बेटे व दक्षिण इटलीमध्येही या हिवाळ्यात हिमवृष्टी झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. घसरलेल्या तापमानाचा तुर्कस्तानलाही फटका बसला आहे.\nपूर्व युरोपातील पोलंडमध्ये हाडे गोठविणाऱ्या या हिवाळ्यामुळे किमान 10 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. रशियाच्या काही भागांमधील रात्रीचे तापमान उणे 30 अंशांपर्यंत खाली घसरले आहे. रशियामधील या वर्षीचा \"ऑर्थोडॉक्‍स ख्रिसमस' हा गेल्या 120 वर्षांतील सर्वाधिक थंड असल्याचे आढळून आले आहे. झेकोस्लोव्हाकिया व बर्ल्गेरिया या देशांमधील हिवाळ्याचा प्रभाव लक्षणीयरित्या जाणवला आहे.\nग्रीसमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या स्थलांतरितांना या कठोर हिवाळ्याचा फटका बसला आहे. गेल्याच आठवड्यातात ग्रीसमधील एका अफगाण स्थलांतरिताचा अतिथंडीमुळे मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले होते. स्थलांतरितांना राहण्यासाठी तात्पुरती उबदार निवासस्थाने पुरविण्यात येत आहेत. कडक हिवाळ्यामुळे युरोपातील काही शहरांमधील विमानतळ बंद करण्यात आले आहे.\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nकवडीपाटला वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी\nमांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध...\nऊसतोडीसाठी सोडून निघालो घरदार...\nअंबड - तालुक्‍यात दुष्काळामुळे शेतीची कामे न राहिल्याने अनेकांच्या हातात विळ्याऐवजी आता कोयते दिसू लागले आहेत. ऊसतोडीसाठी सध्या शेतमजूरही साखर...\n#PMCIssue आमची दिवाळी अंधारातच...\nसिंहगड रस्ता - गेल्या वर्षीची दिवाळी आनंदात साजरी केली, सगळी तयारी केली होती. पण यंदाची दिवाळी अशी जाईल असे वाटले नव्हते. हक्काचे छत मिळाले असले तरी...\nट्रम्प यांना प्रतिनिधिगृहाची वेसण\nआधुनिक लोकशाहीचा पाया हा अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा, फ्रेंच राज्यक्रांती, तसेच अमेरिकेत गुलामगिरी नष्ट करण्यासाठी झालेल्या यादवीद्वारे घातला...\nसर्वांचे मत विचारात घेऊ ; एच-4 व्हिसाबद्दल ट्रम्प प्रशासनाचे आश्‍वासन\nवॉशिंग्टन : एच-4 व्हिसा काढून घेण्याच्या प्रस्तावावर प्रतिसाद देण्याची सर्वांना संधी देण्याची तयारी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने दर्शविली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/check-old-bridge-near-lalbaug-23814", "date_download": "2018-11-15T00:28:44Z", "digest": "sha1:JQJKFDAHXUKC6C7YSQ5UB7P4O42YHLJ6", "length": 12384, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Check old bridge near Lalbaug लालबागच्या जुन्या पुलाची पाहणी करा! | eSakal", "raw_content": "\nलालबागच्या जुन्या पुलाची पाहणी करा\nरविवार, 1 जानेवारी 2017\nमुंबई - लालबागच्या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्यापूर्वी त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याच्या दृष्टीने पाहणी करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.\nमुंबई - लालबागच्या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्यापूर्वी त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याच्या दृष्टीने पाहणी करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.\nया पुलाच्या दुरुस्तीबाबत सामाजिक कार्यकर्ते भगवान रय्यानी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पुलाची दुरुस्ती करण्याआधी त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे, कारण तो जुना असला, तरी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असे रय्यानी यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या एफ दक्षिण आणि ई विभागातून जाणाऱ्या या पुलाची दुरुस्ती स्ट्रक्‍चरल ऑडिट न करता करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्ट्रक्‍चरल ऑडिट न करता दुरुस्तीवर खर्च केला तर तो वाया जाऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठानेही त्यांच्या दाव्याला सहमती दर्शविली.\nपालिकेने दुरुस्तीचे काम सुरू केले नसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पुलाची पाहणी करून स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची आवश्‍यकता आहे का ते पाहावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. पाहणी केल्यानंतर स्ट्रक्‍चरल ऑडिटची आवश्‍यकता नसल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला, तर पालिका आयुक्तांनी त्यानुसार कार्यवाही करावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. याचिकेवर आता ९ जानेवारीला सुनावणी होईल.\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/indapur-polytechnic-students-develop-low-cost-toilets-104696", "date_download": "2018-11-15T00:19:39Z", "digest": "sha1:J3MSXJFIDDPUELSSKKLOUQUJJF3AFXLS", "length": 13656, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indapur polytechnic students develop low cost toilets पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी केली कमी खर्चातील शौचालयाची निर्मिती | eSakal", "raw_content": "\nपाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी केली कमी खर्चातील शौचालयाची निर्मिती\nगुरुवार, 22 मार्च 2018\nवालचंदनगर : कळंब (ता.इंदापूर) येथील बाबासाहेब फडतरे पाॅलिटेक्निक महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी नारळाच्या फांद्या वापरुन कमी खर्चामध्ये शौचालयाची निर्मिती केली अाहे.\nग्रामीण भागामध्ये अनेक नागरिक तयार शौचालय विकत घेऊन वापरत आहेत. शौचालय तयार करताना सिमेंट, स्टील, खडीचा वापर केला जातो. सध्या बारा ते तेरा हजार रुपये किमतीची शौचालये बाजारामध्ये उपलब्ध आहेत.\nवालचंदनगर : कळंब (ता.इंदापूर) येथील बाबासाहेब फडतरे पाॅलिटेक्निक महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी नारळाच्या फांद्या वापरुन कमी खर्चामध्ये शौचालयाची निर्मिती केली अाहे.\nग्रामीण भागामध्ये अनेक नागरिक तयार शौचालय विकत घेऊन वापरत आहेत. शौचालय तयार करताना सिमेंट, स्टील, खडीचा वापर केला जातो. सध्या बारा ते तेरा हजार रुपये किमतीची शौचालये बाजारामध्ये उपलब्ध आहेत.\nकळंब येथील बाबासाहेब फडतरे पाॅलिटेक्निकमधील सिव्हिल इंजिनअरिंगच्या सागर जाधव, विराज धुमाळ, प्रमोद काळे, श्‍यामल मोरे या विद्यार्थ्यांनी शौचालये बनविताना स्टीलऐवजी नाराळाच्या फांद्याचाचा वापर केला आहे. यामुळे शौचालयाची किंमत कमी झाली असून सहा हजार रुपयांमध्ये शौचालय तयार झाले आहे.\nशौचालयाची निर्मिती करण्यासाठी पाॅलिटेक्निकमधील शिक्षिका प्राची निर्मल, विकास निर्मल यांनी विद्यार्थ्यांना मदत केली. फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे, पाॅलिटेक्निकचे प्राचार्य के. बी. गवळी यांनी कमी खर्चामध्ये शौचालयाची निर्मिती केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.\nना नफा,ना तोटा या संकल्पनेवरती शौचालयाची विक्री करणार : गवळी\nग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांना बारा ते तेरा हजार रुपये खर्च करुन शौचालय विकत घेेणे परवडत नाही. प्रत्येक गाव हागणदारी मुक्त होण्यासाठी फडतरे नॉलेज सिटीच्या माध्यमातून सहा हजार रुपये किंमतीच्या शौचालयाची ना नफा ना तोटा या संकल्पनेवरती मास प्रॉडक्शन करण्यास सुरवात करणार असल्याचे पॉलिटेक्निकचे प्राचार्य के.बी.गवळी यांनी सांगितले.\nकामास गती... अडचणीही तितक्‍याच\nसातारा - साताऱ्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम मध्यावर येऊन...\nमागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत 13 कोटी खर्च\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत तब्बल 13 कोटी 16 लाख रुपये खर्च झाले...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nअर्ध्या रस्त्यावर पाण्याचे टॅंकर उभे\nपुणे : सोलापूर ररस्त्यावर मगरपट्टा उड्डाण पुलाजवळी सेजल गार्डन सोसायटीसमोर रस्त्यावर पाण्याचे 3-4 टॅंकर अर्धा रस्ता अडवून उभे असतात. ज्येष्ठ नागरिक,...\nओबीसी मतांवर डोळा ठेवत महात्मा फुले चित्रपटाची निर्मिती\nनाशिक - लोकसभा व विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. हेच लक्षात घेऊन इतर मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवत महात्मा जोतिराव फुले यांच्या...\nलांडोरखोरी उद्यान ‘पिकनिक डेस्टिनेशन’\nजळगाव - महापालिकेकडून उपेक्षित राहिलेल्या जळगाव शहरासाठी विकासातील आशेचा किरण म्हणून दोन वर्षांपूर्वी लांडोरखोरी उद्यानाचा विकास करण्यात आला. मोहाडी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/kondhwa-bakery-case-24614", "date_download": "2018-11-15T00:58:16Z", "digest": "sha1:HJJVREZAA6QZ57NHRJW4PYI5NE3TN7SI", "length": 14965, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "kondhwa bakery case मृत्यूच्या ठेकेदारांना आवरा... | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nकोंढव्यातील बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. गेल्या जुलैमध्ये बालेवाडी परिसरात स्लॅब कोसळून नऊ मजुरांचा मृत्यू झाला. या घटनांवरून गरीब कामगारांच्या जिवाला कवडीची किंमत नाही, हे दिसून येते.\nकोंढव्यातील बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. गेल्या जुलैमध्ये बालेवाडी परिसरात स्लॅब कोसळून नऊ मजुरांचा मृत्यू झाला. या घटनांवरून गरीब कामगारांच्या जिवाला कवडीची किंमत नाही, हे दिसून येते.\nकोंढव्यातील बेक्‍स अँड केक्‍स या बेकरीत लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन बेकरीमालकांना अटक केली. बेकरीत पोटमाळ्यावर झोपलेले कामगार पहाटे आग लागल्यानंतर जिवाच्या आकांताने ओरडत होते; परंतु त्यांचा पिचलेला आवाज बेकरीच्या भिंती आणि लोखंडी शटरमधून बाहेर कोणाच्या कानी पडला नाही. आग आटोक्‍यात आल्यानंतर कामगारांचे मृतदेह एकमेकांशी घट्ट बिलगलेले होते. ते दृश्‍य हृदय पिळवटून टाकणारे होते. माणसाच्या जीवनाला काहीच किंमत नाही का, असा प्रश्‍न अनेकांच्या मनाला पडला. या बेकरीचे निर्दयी मालक रात्री घरी जाताना कामगारांना बेकरीत कोंडून कुलूप लावत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले. रात्री बेकरीतील काम करून कामगार तेथेच झोपतात. काही चोरीस जाऊ नये म्हणून बेकरीचे मालक कुलूप लावून जात होते. शहरात इतर भागातही काही व्यावसायिक गरीब कामगारांच्या जिवाशी खेळत असल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे. बेकऱ्यांची तपासणी करणारे संवेदनहीन अधिकारी दुर्घटना घडल्याशिवाय झोपेतून जागे होत नाहीत. या वेळीही हेच चित्र दिसून आले.\nया घटनेवरून बालेवाडी येथील पार्क एक्‍स्प्रेस इमारतीचा स्लॅब कोसळून नऊ मजूर ठार झाल्याची आठवण ताजी झाली. या ठिकाणी बारा मजली इमारत उभारण्यास महापालिकेने परवानगी दिली होती; परंतु १३ व्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू होते. महापालिकेने त्यांना नोटीस पाठवली; परंतु दोन मजल्यांच्या परवानगीसंदर्भात तपास कोठपर्यंत आला, हे अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी ११ जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरणे, महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्‌स ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आर्किटेक्‍टसह पाच जणांना अटक केली; परंतु पाच महिन्यांनंतरही उर्वरित सहा बांधकाम व्यावसायिकांना अद्याप अटक झालेली नाही. यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, असा प्रश्‍न पडतो.\nपुण्यासह परिसरात शेकडो उत्तर भारतीय कामगार कष्ट करून कुटुंबाची उपजीविका चालवितात. येथे रात्रं-दिवस राबून आई-वडील आणि मुला-बाळांसाठी गावी पैसे पाठवून देत असतात; पण या कामगारांच्या सुरक्षिततेचे काय एखाद्या कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना पैसे देऊन, त्यांचे तोंड बंद केले जाते. त्याऐवजी व्यावसायिकांनी कामगारांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिल्यास ही वेळच उद्‌भवणार नाही.\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t30313/", "date_download": "2018-11-15T00:38:05Z", "digest": "sha1:ZN3XJYCUNB56ASFJ4VLD4DK3SZUDWSRI", "length": 3042, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-अन माझी प्रितही न्यारी", "raw_content": "\nअन माझी प्रितही न्यारी\nअन माझी प्रितही न्यारी\nअन माझी प्रितही न्यारी\nअन तिच्या पापण्यांच्या किनाऱ्याला\nहळूच स्पर्श तिच्या प्रेमाचा,\nआलीच साथ कधी नकळत\nपाणावती पापण्या सवे थेंब आसवांचा.....\nदाटलाच भाव कधी हृदयात\nअन या ओसाड विरहाच्या दुनियेत\nहा आक्रोश या मनाचा.....\nअन माझी प्रितही न्यारी.....\nअन माझी प्रितही न्यारी\nअन माझी प्रितही न्यारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-256321.html", "date_download": "2018-11-15T00:13:21Z", "digest": "sha1:CUZMPW2ZLXFQKKZDWQACOFGVH5T7HIRK", "length": 11320, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोनी टीव्हीनं केली कपिलची कानउघाडणी", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसोनी टीव्हीनं केली कपिलची कानउघाडणी\n23 मार्च : कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातली तूतूमैमै ताजी असतानाच कपिलनं सुनीलची ट्विटरवर माफी मागितली. पण आतली बातमी अशी आहे की सोनी टीव्हीचे बिझनेस हेड दानिश खान यांनी कपिलची चांगलीच कानउघाडणी केलीय.\nदानिश खान कपिलला म्हणाले, 'सोनी टीव्हीचा टीआरपी वाढतोय. अशा वेळी अशा घटनांनी सोनीची प्रतिमा खराब होऊ शकते.'\nत्याचाच परिणाम असा झाला की कपिलनं ट्विट करून सुनील ग्रोवरची माफी मागितली. आता कपिलच्या शोच्या शूटला एक एक जण गैरहजर राहतोय. त्यामुळे अजूनही सर्व काही शांत झालंय, असं म्हणता येणार नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: kapil sharmasonysunil groverकपिल शर्माडाॅ. गुलाटीसुनील ग्रोवरसोनी\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/556923", "date_download": "2018-11-15T00:23:22Z", "digest": "sha1:SZV4PT6HKCHB7AMLVTDOP45SQEWSLGCC", "length": 5398, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अंजली दमानियांविरोधातील अटक वॉरंट रद्द - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अंजली दमानियांविरोधातील अटक वॉरंट रद्द\nअंजली दमानियांविरोधातील अटक वॉरंट रद्द\nऑनलाईन टीम / जळगाव\nभाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी मुंबईस्थित समाजसेविका अंजली दमानिया यांच्याविरोधात रावेर न्यायालयाचे न्या. डी. जी. मालविय यांनी जारी केलेले अटक वॉरंट दमानिया यांच्या आजारपणाचे कारण मान्य करण्यात आल्याने शुक्रवारी रद्द करण्यात आले. यामुळे दमानिया यांना दिलासा मिळाला आहे.\nन्यायालयाने दोन वेळा समन्स बजावूनही अंजली दमानिया सतत 7 ते 8 वेळा सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात तातडीने अटक वॉरंट बजावण्यात आले होते. खडसे यांच्या जावयाचे लिमोझीन कारप्रकरण, भोसरी भूखंडप्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्यांचे लाच प्रकरण अशा विषयांवर अंजली दमानिया यांनी जळगावात येऊन आरोप केले होते. याविरोधात भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्याचा खटला क्रमांक 416 कलम 500 व 501 नुसार भरला आहे. फिर्यादीतर्फे ऍड. चंद्रजित पाटील आणि ऍड. तुषार माळी हे काम पाहत आहेत. मात्र, वॉरंट रद्द करण्यात आल्याने दमानिया यांना दिलासा मिळाला आहे.\nभारताने उभारली विजायाची गुढी\nचीनमध्ये भूस्खलन,अनेक जण गाडले गेल्याची शक्यता\nमल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी\nबुलेट ट्रेनला ब्रेक , जपानने बुलेट ट्रेनचा फंड रोखला\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t30260/", "date_download": "2018-11-14T23:39:53Z", "digest": "sha1:THZ2HWDMPA5EWDTAB2LPV6HUSLCPXBXL", "length": 3525, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-विषवृक्षाची फळे", "raw_content": "\nरस्ते पेटले, वस्त्या पेटल्या\nहिंस्त्र श्वापद दंगल करी\nभयभीत झाले सारे प्राणी\nहरणांची चिंता कोण करी \nफळे खाऊन मादक भेदक\nझाला आमुचा राष्ट्रीय खेळ\nकाही जमेना कुठेच मेळ\nपुढारी शेकती आपली पोळी\nस्वतः पेटवी आयुष्याची होळी\nचूक कुणाची शिक्षा कुणा\nतरीही नका मोडू कणा\nशेपटीवर पाय दिला तरी\nनका उगारू आपला फणा\nअटक, सुटका, कमिटी, चौकशी\nसामान्य जनतेचे होते माकड\nहाच जर मंत्र खरा\nतर माणूस आणि प्राण्यांमध्ये\nउगाच कशाला भेद करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t28742/", "date_download": "2018-11-14T23:39:36Z", "digest": "sha1:WKFEMT352OJJ3ET5UKKTLB7XRWA7IMFB", "length": 3627, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-कविता ॥ सलमान करतो ती स्टाईल ॥", "raw_content": "\nकविता ॥ सलमान करतो ती स्टाईल ॥\nकविता ॥ सलमान करतो ती स्टाईल ॥\nसलमान करतो ती स्टाईल\nत्याने चड्डी घातली काय\nनि तो उघडा फिरला काय\nकुणीच काय बी बोलायचं नाय\nसलमान हाय भाय त्यो सलमान हाय\nबोलायचं काय बी काम नाय ॥\nजिथं तिथं असतो त्याचाच बोलबाला\nइथं कोण इचारतंय आम्हाला\nसाधं कुत्रं ओळखत नाय साला ॥\nमी पण एकदा अंगावरती\nशर्ट काढूनि फेकून दिलं\nनि बाहेर पडलो हल्लू ॥\nवाटलं कोणतरी आयटम साली\nबोलताक्षणी फिरवू तिला गल्लीबोळी वन्नी\nच्यामायला फिरून चटकून गाव हुंगलं\nनाय भेटली कुणी मन्नी , मला नाय भेटली मन्नी ॥\nचकरा मारून चक्कर आली\nतेरे नामची गाणी म्हटली\nमाझी खबर घरात गेली ॥\nबाप माझा शोधात हाय\nहे सांगत आला टिल्लू\nलिहून घेतलं म्या \" पिल्लू \"\nदादा, लिहून घेतलं म्या \" पिल्लू \" ॥\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nकविता ॥ सलमान करतो ती स्टाईल ॥\nकविता ॥ सलमान करतो ती स्टाईल ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/grandfathers-wedding/", "date_download": "2018-11-14T23:50:33Z", "digest": "sha1:7S54UGAPIZV23LBOBEFKUUXDFT5RCGSY", "length": 4410, "nlines": 21, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नातवांनी अनुभवला आजोबांचा लग्नसोहळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › नातवांनी अनुभवला आजोबांचा लग्नसोहळा\nनातवांनी अनुभवला आजोबांचा लग्नसोहळा\nप्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था, सिडको येथे सभासदांचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण सोहळा व वैवाहिक जीवनाला पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या सभासद जोडप्यांचा सुवर्ण महोत्सवी सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. संस्थेने आगळ्यावेगळ्या पद्धतीने 50 वर्षांपूर्वीची विवाहस्थिती निर्माण केली. तीच सुखद लज्जा आणि सावधानाची मनात धडकी पती व पत्नीच्या चेहर्‍यावर दिसत होती. नातवांनी आनंदाने टाळ्या वाजवून हा कौतुक सोहळा अनुभवला.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर. पी. दुसे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती अथासिंग पी. व त्यांच्या पत्नी, माधव बागचे मानस डांगे, संस्थेच्या उपाध्यक्षा सुवर्णलता शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या संस्थेतील सदस्यांचे तसेच 50 वर्षे वैवाहिक जीवन यशस्वी पार पडलेल्या सदस्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्यांमध्ये आर. पी. दुसे, श्रीकिशन शर्मा, अरुण लुब्धे, डॉ. अमरसिंह ठाकूर, महेंद्रकुमार जैन, आशाताई कुलकर्णी, श्रीनिवास धूत, लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रा. रमेश कुलकर्णी, केशव कुलकर्णी, अरविंद कापुरे, मुक्‍ताबाई खोत, दादाराव काचोळे यांचा सत्कार करण्यात आला. 50 वर्षे वैवाहिक जीवन यशस्वीपणे पार पडलेल्या मनोहर सोनुने, कमलाकर जोशी, रमेश मुळे, रमणलाल गुजर, महेंद्रकुमार जैन, प्र. शं. पांडे, दिवाकर पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.\nबाबूराव दुधगावकर यांच्या बासरीवादनाने आणि रामदास जोशी व सहकार्‍यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमात चैतन्य आणले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Bhumiputra/While-planting-sorghum/", "date_download": "2018-11-14T23:46:01Z", "digest": "sha1:FX2KUF5FDXL4ZCRHPM5DH5T7A5S6ZXPA", "length": 3835, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ज्वारीची लागवड करताना... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Bhumiputra › ज्वारीची लागवड करताना...\nरब्बी हंगामात ज्वारीची लागवड करताना शेतकर्‍यांनी ज्वारीची सुधारित जात निवडावी. फुले एसएसएफ 733 या जातीचे पीक तीन महिन्यांत येते. या जातीचे उत्पादन प्रति हेक्टरी 13 ते 30 क्विंटल असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही जात लागवडीस चांगली आहे. जिरायत क्षेत्रात या जातीच्या पिकातून चांगले उत्पन्‍न मिळते. फुले एसएसएफ 733 बरोबरच एसएसएफ 658 ही जातही चांगले उत्पन्‍न देणारी आहे.\nया जातीतून हेक्टरी 14 ते 15 क्‍विंटल एवढे उत्पन्‍न मिळते. भीमा ही जात सव्वातीन महिन्यात तयार होते. भीमा जातीच्या ज्वारीतून हेक्टरी 16 क्‍विंटल उत्पादन मिळते. डीएसएच 129 या जातीचे पीक 130 दिवसांत मिळते. या जातीतून हेक्टरी 18 ते 20 क्‍विंटल एवढे उत्पादन मिळते. त्याचबरोबर एसएसएफ 708 ही जात 115 ते 120 दिवसांत तयार होते. पेरणीपूर्वी जमिनीत जलसंधारण करावे. जमिनीमध्ये उतारानुसार सपाट वाफे तयार करावेत. बळीराम नांगराच्या सहाय्याने दंड टाकावेत. 15 सप्टेबर ते 15 ऑक्टोबर या काळात पेरणी करावी.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/mango-in-market-due-to-climate/", "date_download": "2018-11-15T00:40:43Z", "digest": "sha1:HEXDDXLJELRFQYGBUJJVA3OHQZK4WAOD", "length": 4903, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंबा कैरीला गळती; मोसम लांबणीवर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आंबा कैरीला गळती; मोसम लांबणीवर\nआंबा कैरीला गळती; मोसम लांबणीवर\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nदरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीत कच्चा आंबा (कैरी) विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत थंडीच्या तीव्रतेत झालेले बदल, ओखी वादळाच्या वेळी बदललेले वातावरण, त्यातून झालेल्या अवकाळी पावसामुळे कलमांवरची फळे मोठ्या प्रमाणात गळू लागली. याच कैर्‍या बाजारात विक्रीसाठी येत आहेत. यामुळे पिक्या आंब्याचा मोसम लांबणीवर पडणार असल्याने आंबा बागायतदार संभाव्य नुकसानीमुळे चिंतातूर झाला आहे.\nदरवर्षी मार्च महिन्यात हापूस आंबा मोसम मार्च महिन्याच्या अखेरीपासून सुरू होतो. यावर्षी याच महिन्यात फूल तयार होणारा आंबा गळून गेला आहे. गेल्या 25 वर्षांच्या आंबा व्यवसाय अनुभवात इतक्या मोठ्या प्रमाणात फळ गळती झाली नव्हती, असे आंबा बागायतदार प्रदीप साळवी यांनी सांगितले. ज्या कलमांवर 10-12 पेट्यांचा आंबा धरला होता त्या झाडांवर एखादं-दुसरे फळ दिसत असल्याचेही साळवी यांनी सांगितले.\nपहिले फळ गळल्याने दुसर्‍या मोहराचा आंबा जून महिन्यात तयार होईल. त्यावेळी आंब्याला दर मिळत नाही. अशावेळी पहिल्यावेळी फवारणीसह इतर लाखो रुपयांचा प्रत्येक बागायतदाराचा खर्च वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे बागायतदार अडचणीत आले आहेत. ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर वातावरणात झालेले बदल, त्यातून झालेला अवकाळी पाऊस व मध्येच वाढणारी थंडी आदी कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Give-good-education-to-children-with-education-said-by-collector-Singh/", "date_download": "2018-11-15T00:44:31Z", "digest": "sha1:XHS63MFTGYGHHDLZZDMUGVSEPC3OOJJE", "length": 5503, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार द्या- जिल्हाधिकारी सिंह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार द्या- जिल्हाधिकारी सिंह\nमुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार द्या- जिल्हाधिकारी सिंह\nप्रत्येक कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले सुसंस्कार केले तर आदर्श चांगला समाज निर्माण होईल. त्यामुळे समाजात होणारे महिलांवरील अत्याचार रोखण्यास निश्चितच मदत मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी गुरुवारी आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात केले.\nप्रत्येक स्त्री आपल्या मुला मुलींना ठराविक ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी ती सतत त्याला प्रोत्साहित करत असते. समाजात मुलापेक्षा मुलींची संख्या कमी झालेली दिसून येत असल्याने सर्वांनी जागृत होण्याची गरज आहे. शासन बेटी बचाओ बेटी पढाओ या सारखे कार्यक्रम राबवीत असून निश्चितच समाजातील मुलींची संख्या वाढण्यास मदत होईल असे एम.डी. सिंह म्हणाले.\nअपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, उपविभागीय अधिकारी गणेश निराळी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार, मनीषा तेलभाते, नायब तहसीलदार, शारदा दळवी यांच्यासह विविध मान्यवर विविध विभागातील महिला, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nया कार्यक्रमात नवीन मतदारांना ओळख पत्र व कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निराधार व परितक्त्या महिलांना धनादेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले, तसेच उत्कृष्ट काम करणार्‍या बीएलओ महिलांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश निराळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिराम व अश्विनी पवार यांनी केले तर आभार नायब तहसीलदार शारदा दळवी यांनी मानले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/maratha-morcha-Retreat-from-the-Pandhpur-agitation-of-Chhava/", "date_download": "2018-11-15T00:26:55Z", "digest": "sha1:33Y6XU4VWGEWDH63BQNULTNC2DOF6EKT", "length": 4915, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी 'छावा'ची पंढपूर आंदोलनातून माघार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी 'छावा'ची पंढपूर आंदोलनातून माघार\nवारकऱ्यांच्या संरक्षणासाठी 'छावा'ची पंढपूर आंदोलनातून माघार\nपंढरपुरातील आषाढी यात्रेत काही समाजविघातक शक्ती गोंधळ करण्याची शक्यता असल्याने आषाढी एकादशी दिनी तेथे होणाऱ्या आंदोलनातून वारकऱ्यांच्या स्वरक्षणार्थ माघार घेतल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी पुढारीशी बोलताना दिली. तथापि पंढरपूर वगळता राज्यभर हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nजावळे म्हणाले छावाने मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची शासकीय पूजा न करु देण्याचा निर्धार केला होता. त्यांना याबाबत आवाहनही केले होते. त्या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासन हादरले होते. आम्ही आंदोलन सुरक्षीत पार पाडण्याचे ठरवले असले तरी या आंदोलनाशी काडीमात्र संबध नसलेले समाजकंटक छावाच्या खांद्यावर बंदुक ठेवून अप्रिय घटना घडवणार असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. त्यात छावाचा सहभाग नसला तरी त्या गोंधळाचे खापर छावावर फोडण्याचा मानसही या छुप्या शक्तींनी बाळगला होता.\nपाडुंरगाच्या भेटीसाठी शेकडो मैल चालत येणाऱ्या निष्पाप वारकऱ्यांच्या व भाविकांच्या जिवाला यामुळे धोका निर्माण झाला होता. तो टाळण्यासाठीच आम्ही पंढरपूरपुरती आंदोलनातून माघार घेतली आहे. तथापि आरक्षणाची लढाई सुरुच राहणार असून ती आम्ही अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Motor-driving-school-owners-often-violate-motor-vehicle-laws/", "date_download": "2018-11-14T23:50:03Z", "digest": "sha1:FI3FSUZZPV7KTILAYP474WCS37XNQIKS", "length": 8038, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ड्रायव्हिंग स्कूलचालकांचा नियमांना कोलदांडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ड्रायव्हिंग स्कूलचालकांचा नियमांना कोलदांडा\nड्रायव्हिंग स्कूलचालकांचा नियमांना कोलदांडा\nपुणे : नवनाथ शिंदे\nशहरातील खासगी मोटार ड्रायव्हिंग स्कूलमालकांकडून मोटार वाहन कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. विशेषतः नागरिकांना चारचाकी वाहनाचे प्रशिक्षण देण्यासाठी चक्क नियमबाह्य जुन्या वाहनांचा वापर केला जात आहे; तसेच प्रशिक्षित मार्गदर्शक उपलब्ध न करणे, अर्जदाराला वाहन प्रशिक्षणाअगोदर दृकश्राव्य लघुपटाची माहिती न दाखविणे, नागरिकांना रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमाबद्दल थेट वाहन प्रशिक्षण देताना माहिती देणे, तर वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍या शेकडो ड्रायव्हिंग स्कूलवर आरटीओ आणि वाहतूक विभाग मेहेरबान असल्याचे आढळून येत आहे.\nमोटार वाहन कायद्यानुसार ड्रायव्हिंग स्कूलद्वारे नागरिकांना वाहन चालविण्याचे धडे देणार्‍या प्रत्येक संस्थेची नोंदणी आरटीओ कार्यालयात होणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदाराला वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यापुर्वी त्याला वाहतुकीचे नियम, रस्त्यावरील सांकेतिक चिन्हांचा अर्थ समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशिक्षण संस्थेत नियमांचे तक्ते, चित्रफीत, मार्गदर्शक पुस्तिका, रस्त्यावरील सिग्नलची संपूर्ण माहिती अद्ययावयत असणे गरजेचे आहे; तसेच दोन कंट्रोल असलेल्या नवीन वाहनातून नागरिकांना प्रशिक्षित मार्गदर्शकाद्वारे वाहन चालविण्याचे धडे देण्यासाठी संस्था बांधिल आहेत;\nमात्र शहरातील बहुतांश ड्रायव्हिंग स्कूलमालकांकडून वाहतुकीच्या नियमांसह मोटार वाहन कायद्याचे पालन केले जात नाही. पुणे शहरात जवळपास 250 ते 300 ड्रायव्हिंग स्कूल कार्यरत आहेत. अनेक ड्रायव्हिंग संस्थांकडून फक्त खिसे भरण्यासाठी नागरिकांना जुजबी आणि अप्रगत शिक्षण दिले जात आहे. मोटार वाहन नियमानुसार प्रत्येक प्रशिक्षणार्थीला किमान 12 तासांचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी दिवसाला साधारणतः अर्ध्या तासाचे प्रशिक्षण अर्जदाराला देणे आवश्यक आहे; मात्र अनेक ड्रायव्हिंग स्कूलवाल्यांकडून प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्याऐवजी दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये एकाच वाहनात तीन ते चार नागरिकांना बसवून मोटार वाहन नियमांना बगल देत प्रशिक्षणाचा कालावधी आटोपला जात आहे.\nप्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांवर कोणत्याही प्रकारच्या सांकेतिक खुणा नसल्याचे आढळून येत आहे. विशेषतः वाहनांवर काळी-पिवळी पट्टी नसणे, एल आकाराचे चिन्ह, चालक शिकत असल्याचा बोर्ड लावता जात नाही. अशा वाहतुकीच्या नियमांना फाटा देत प्रशिक्षण देणार्‍या ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे; तसेच जुन्या आणि नियमबाह्य वाहनातून अप्रगत प्रशिक्षणाद्वारे तुंबड्या भरणार्‍या वाहन प्रशिक्षण संस्थेवर आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी करण्यात येत आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/NDRF-is-the-National-Disaster-Response-Force/", "date_download": "2018-11-15T00:15:39Z", "digest": "sha1:WJIQ74F74TEYAZBO4RPDEJRCRO27CLQJ", "length": 8239, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘जिथे कमी, तिथे एनडीआरएफ टीम’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘जिथे कमी, तिथे एनडीआरएफ टीम’\n‘जिथे कमी, तिथे एनडीआरएफ टीम’\nसातारा : योगेश चौगुले\nआंबेनळी घाटात शनिवारी अपघात झाल्यानंतर अवघ्या तासाभरात मदत कार्याला सुरूवात झाली. यामध्ये पुण्याच्या एनडीआरएफच्या टीमने महत्वपूर्ण भूमिका बजावली. या टीमकडून देशातील प्रत्येक भागात आपत्तीजनक परिस्थितीतून लोकांना बाहेर काढण्याचे व वाचवण्याचे काम केले जाते. त्यामुळेच ‘जिथे कमी तिथे एनडीआरएफ’ असे म्हटल्यास वावगे ठरू नये. याचा प्रत्यय शनिवारच्या घटनेमध्ये आला. त्यामुळे एनडीआरएफच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्यांसह सार्‍यांनाच कुतूहल आहे.\nएनडीआरएफ म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. केंद्र सरकारने विशेष नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती हातळण्यासाठी हे पथक तयार केले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 नुसार या पथाकाच्या स्थापनेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.एनडीआरएफ हे पूर, भूकंप, त्सुनामी, वादळ यासारख्या नैसर्गिक संकटांसोबतच, न्यूक्लिअर रेडिएशन, केमिकल लिकेज, इमारत कोसळणे किंवा ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे, यांसारख्या संकटांचा कौशल्याने सामना करते. अशा संकटात सापडलेल्या लोकांना मदत करते.\nसध्या एनडीआरएफ दहा तुकड्यांची मिळून बनली आहे. यामध्ये बीएसएफ म्हणजे सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलिस दल, सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि आयटीबीपी म्हणजे इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस दल (जे कसाबच्या सुरक्षेसाठी होते ते) यांची पथक आहेत.प्रत्येक तुकड्यांमध्ये विशेष प्रशिक्षित 45 जवानांचा समावेश असतो. यामध्ये इंजिनियर्स, टेक्निशियन्स, इलेक्ट्रिशन्स, डॉग स्क्वॉड आणि मेडिकल अशा तज्ञांचा समावेश असतो. प्रत्येक तुकडी ही 1149 जवानांची बनलेली असते. या दहाही तुकड्या कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यास सर्व साहित्यांनीशी सज्ज असतात.\nकोणत्याही आपत्तीचा कौशल्याने सामना करण्यासाठीच एनडीआरएफच्या जवानांना प्रशिक्षण दिले जाते. एनडीएमए अर्थात नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅथोरिटीने एनडीआरएफचे प्रशिक्षण आणि सिलॅबसची रचना केली आहे. यामध्ये जवानांना पूर, भूंकप, वादळ, त्सुनामी आदी आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांना कशी मदत करायची, वैद्यकीय सुविधा, हवाई प्रशिक्षण, डॉग स्कॉड हाताळणे, शोध आणि बचावकार्य आदींचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय या जवानांना परदेशातील विशेष प्रशिक्षकांकडूनही प्रशिक्षण दिले जाते. देशात एनडीआरएफची पथके 10 ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी एनडीआरएफचे पथक आहे. हे सीआरपीएफ अंतर्गत आहे.\nनैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा आपत्तींचा सामना करण्याच्या उद्देशाने एनडीआरएफची स्थापना झाली आहे. त्यानुसार एनडीआरएफने यापूर्वी देशभरातील आपत्तीमध्ये यशस्वी मोहीमा पार पाडल्या आहेत. यामध्ये पूर, भूकंप, वादळ, इमारत दुर्घटना आदींचा समावेश आहे. एनडीआरएफने 2010 पर्यंत केलेल्या बचावकार्यात तब्बल 1,33,192 हून अधिक लोकांचा जीव वाचवला आहे. तर विविध आपत्तींमध्ये 250 हून अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538906", "date_download": "2018-11-15T00:25:36Z", "digest": "sha1:UYID3KPTN6B5P4TMYCRASZ5GISAGXPYT", "length": 6249, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘पतंजली’कडून लवकरच सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ‘पतंजली’कडून लवकरच सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती\n‘पतंजली’कडून लवकरच सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने विविध क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पतंजली आता सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती करणार आहे, असे सांगण्यात आले.\nसौर ऊर्जा क्षेत्रात जास्तीत जास्त स्वदेशी उपकरणांचा वापर व्हावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला. प्रत्येक घरात वीजपुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेच्या उपकरणांची निर्मिती करण्यात येणार आहे. सरकारच्या सौभाग्य योजनेला हातभार लावण्यात येणार आहे. सौर उत्पादनांची निर्मिती देशातच करण्यात येणार आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारे गुणवत्तेसाठी तडजोड करण्यात येणार नाही. चिनी सोलार पॅनेलबरोबर दरयुद्ध छेडण्याचा कोणताही विचार नाही, असे पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले. ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या यशस्वी विक्रीनंतर कंपनी पहिल्यांदाच पायाभूत सुविधा क्षेत्रात उतरणार आहे.\nकंपनीने स्वतःच्या वापरासाठी सोलार उत्पादनांची निर्मिती करण्यास प्रारंभ केला आहे. सरकारच्या नवीन सोलार उत्पादन धोरणानुसार भांडवलासाठी 30 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा विचार सुरू आहे. सध्या भारतीय सोलार बाजारपेठेत चिनी उत्पादनांचे वर्चस्व असून त्यांची गुणवत्ताही दर्जेदार नाही. 2006 मध्ये स्थापन झालेल्या पतंजली आयुर्वेदचा वेगाने विस्तार होत असून कंपनीचे महसूल पाच पटीने वाढत 10,561 कोटी कोटीवर पोहोचला आहे.\n31 मार्च 2018 पर्यंत तो 20 हजार ते 25 हजार कोटीपर्यंत नेण्याचे कंपनीचे ध्येय आहे.\nएलआयसीच्या प्रतिनिधींना आता मिळणार ‘पीओएस’\nगोल्डस्टोन ई बसचे उत्पादन वाढविणार\nएअर इंडिया उत्पन्नात 10 टक्के वृद्धी\nसौर ऊर्जा क्षमतेमध्ये आठ पट वाढ\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539473", "date_download": "2018-11-15T00:22:29Z", "digest": "sha1:JAQQVMFRPRV2U52NMFQFTXG72FOMWVGI", "length": 6579, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "समतावादी समाज व्यवस्थेसाठी धर्मनिरपेक्ष शासनाची गरज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » समतावादी समाज व्यवस्थेसाठी धर्मनिरपेक्ष शासनाची गरज\nसमतावादी समाज व्यवस्थेसाठी धर्मनिरपेक्ष शासनाची गरज\nशाहू स्मारक भवन येथे श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अवि पानसरे व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ. सोबत सचिन ओतारी, कॉम्रेड दिलीप पोवार व उत्तम पाटील\nराष्ट्रवादातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली आहे. भारतीय संविधान हे राजसत्तेलाच वेसन घालत नाही तर धर्माच्या क्षेत्रातही हस्तक्षेप करायला परवानगी देते. राज्यघटनेने बहाल केलेले सर्वांचे हक्क व अधिकार अबाधित राखण्यासाठी धर्माला बाजुलाच ठेवले पाहिजे. आज समतावादी समाज व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष शासन ही भारताची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी व्यक्त केले.\nशाहू स्मारक भवन येथे श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने अवि पानसरे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्य़ानमालेतंर्गत बुधवारी ‘धर्मनिरपेक्ष शासनाची गरज’ या विषयावर किशोर बेडकिहाळ यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी कॉम्रेड दिलीप पोवार होते.\nयावेळी बेडकिहाळ म्हणाले, युरोपात ख्रिस्ती धर्माचा व्यापक प्रमाणात प्रसार झाल्यानंतर राजसत्ता व चर्च एकत्र आले. त्यांनी इतर लोकांना गुलाम बनवले. त्यामुळे तेथे ख्रिश्चन हा एकच धर्म राहिला. युरोपमधील विविध टप्प्यांतील कालखंडात धर्माच्या नावाखाली लोकांवर अत्याचार झाले. मात्र, एका टप्प्यावर विज्ञानाने काही नवीन सत्याची मांडणी केली. ती नाकारता येवू शकत नसल्याने धर्म व विज्ञान यांच्यात संघर्षही झालेला दिसतो.\nमहाविद्यालयामध्ये लागलेली शिस्त आयुष्यभर उपयोगी पडते\nग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या केंद्रांचा शुभारंभ\nठाकरेंच्या जन्मदिनी प्रचाराला सुरूवात केल्याने सेना सोडण्याचा प्रश्नच नाही…\nऍस्टर आधारची जागतिक कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती रॅली\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/paper-pulp-ganesh-murti-267094.html", "date_download": "2018-11-14T23:50:14Z", "digest": "sha1:IQSGEBW2PDDTA4Y5AAPGCVTPEWZOCGTQ", "length": 15863, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती प्रदूषणकारी !-राष्ट्रीय हरित लवाद", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकागदी लगद्याच्या गणेशमूर्ती प्रदूषणकारी \nहरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार कागदी लगद्यापासून तयार होणाऱ्या मूर्ती या पीओपीच्या मूर्तीपेक्षा ५ हजारपट अधिक प्रदूषण करतात. पाण्याच्या प्रदूषणामध्ये सर्वात जास्त प्रदूषणकारी या मूर्ती ठरल्याय.\nमुंबई, प्रणाली कापसे, प्रतिनिधी\nगणशोत्सव जवळ आला की चर्चा सुरु होते प्रदूषणासंबंधी...लहान मुलांना शाळांमधून इको फ्रेंडली गणेशोत्सवाबाबत सांगितलं जातं. मग लहान मुलं पण आई-बाबांच्या मागे लागून इको फेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मागे लागतात. गणेशोत्सवात सगळ्यात महत्वाची असते ती गणेशमूर्ती..मग शोध सुरु होतो तो इको फ्रेंडली गणेशमूर्तीचा. ही मूर्ती शाडूच्या मातीची असावी, पीओपीची असावी की कागदी लगद्याची असावी, चॉकलेटची असावी नेमकी कशाची असावी यावर. आजवर या पर्यायांमधे बरेचदा कागदाच्या लगद्याच्या मूर्तीला प्राधान्य दिलं जातं होतं. पण ही बातमी तुमच्या याच विश्वासाला तडा देणारी आहे. कारण कागदी लगद्याची मूर्ती ही प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीपेक्षा ही जास्त हानीकारक आणि प्रदूषणकारी आहे. हे आम्ही म्हणत नाही तर हे म्हणणं आहे राष्ट्रीय हरीत लवादाचे\nहरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार कागदी लगद्यापासून तयार होणाऱ्या मूर्ती या पीओपीच्या मूर्तीपेक्षा ५ हजारपट अधिक प्रदूषण करतात. पाण्याच्या प्रदूषणामध्ये सर्वात जास्त प्रदूषणकारी या मूर्ती ठरल्याय. हिंदू जनजागरण समितीचे सदस्य शिवाजी वटकर यांनी टाकलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हरीत लवादाने हा निर्णय दिलाय. मुख्य म्हणजे राज्य सरकारने ही कोणतंही संशोधन न करता २०११ ला जीआर काढून कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन दिलं होतं. शिवाजी वटकर यांनी त्यावर ही आक्षेप घेतलाय. इतकचं नाही तर राष्ट्रीय हरीत लवादाने चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देणारा जीआर काढल्याबद्दल राज्य सरकारची कान उघाडणी केलीय. वटकर यांनी भारतातल्या संशोधकांकडून, माटूंग्याच्या केमीकल इंजिनिअरींग इन्स्टीट्यूट यांच्याकडून संशोधन करवून घेतलय. हेच अहवाल त्यांनी हरीत लवादासमोर सादर केले. त्यामुळेच या खटल्याचा निर्णय त्यांच्या बाजूने लागलाय.\nलवादानं सप्टेंबर २०१६ला हा निर्णय दिलाय तरी अजूनही राज्य सरकारनं संभ्रम पसरवणारा आपला जीआर मागे घेतलेला नाही. त्यामुळे अखेर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हिंदू जनजागरण मंचानं पुढाकार घेवून पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय. त्यांचं लोकांना आवाहन आहे की ज्यांनी प्रदूषण होऊ नये म्हणून कागदाच्या लगद्याची मूर्ती आणण्याचं ठरवलं असेल त्यांनी अशी मूर्ती आणू नये. त्याएवजी शाडूची मूर्ती आणल्यास तुमचा गणेशोत्सव हा खऱ्या अर्थी इको फ्रेंडली गणेशोत्सव होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: paper pulp ganesh murtiकागदी लगदा गणपतीगणेशमूर्तींमुळे प्रदूषणराष्ट्रीय हरित लवाद\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-big-story-economic-corridor-79650", "date_download": "2018-11-15T01:09:52Z", "digest": "sha1:BFDEKCJ4DQ4SVSUPO5KII33K7IVFSEUR", "length": 26736, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Big Story on Economic corridor कोकणात इकॉनॉमिक कॉरिडॉर | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nकेंद्राने रस्ते निर्मितीतील \"भारतमाला' हा सर्वात मोठा प्रकल्प जाहीर केला आहे. देशभरातील विशेषतः किनारपट्टी भागात या योजनेमधून रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे अपग्रेडेशन होणार आहे. यात कोकणातील किनारपट्टी आणि महामार्गांना इकॉनॉमिक कॉरिडॉरचे स्वरुप येणार आहे.\nकेंद्राने रस्ते निर्मितीतील \"भारतमाला' हा सर्वात मोठा प्रकल्प जाहीर केला आहे. देशभरातील विशेषतः किनारपट्टी भागात या योजनेमधून रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे अपग्रेडेशन होणार आहे. यात कोकणातील किनारपट्टी आणि महामार्गांना इकॉनॉमिक कॉरिडॉरचे स्वरुप येणार आहे. केंद्राची 2022 पर्यंत पूर्णत्वाला जाणारी योजना अपेक्षित गतीने पुढे गेल्यास कोकणला दळणवळणाबरोबरच रोजगार निर्मितीसाठी खूप मोठी संधी उपलब्ध होणार आहे. खऱ्या अर्थाने मुंबई तळकोकणापर्यंत पोचण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होवू शकेल, अशी आशा यानिमित्ताने निर्माण झाली आहे.\nअटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना त्यांनी \"सागरमाला' प्रकल्पाची घोषणा केली होती. या प्रकल्पाच्या थिंकटॅंकमध्ये विद्यमान वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची महत्त्वाची भूमिका होती. रस्ते, रेल्वे आणि बंदर यांचा एकत्रित विकास ही सागरमालाची मुख्य संकल्पना होती. ती योजना प्रत्यक्षात आली असती तर इतक्‍यात कोकण औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात खूप पुढे गेला असता; मात्र नंतर एनडीएचे सरकार गेले आणि सागरमाला योजना मागे पडली. पुन्हा एनडीएचे सरकार आल्यानंतर दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सागरमाला प्रकल्पासाठी हालचाली सुरु केल्या; मात्र गेल्या तीन वर्षात याला अपेक्षित गती आली नव्हती. आता जाहीर झालेला भारतमाला हा त्यासारखाच प्रकल्प असलातरी यात केवळ रस्त्यांचा विकास केला जाणार आहे.\nभारतमाला हा देशातील आतापर्यंतचा रस्ते क्षेत्रामधील सगळ्यात मोठा आणि जगातील पाचव्या क्रमांकाचा प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे. यात गुजरात ते मिजोराम पर्यंतच्या राज्यांना रस्त्यांनी जोडले जाणार आहे. याबरोबरच भारताच्या किनारपट्टी राज्यांमध्येही रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेत प्रामुख्याने नऊ राज्य घेतली असून देशाच्या 20 टक्के लोकसंख्येपर्यंत सुसज्ज रस्ते पोहोचविले जाणार आहेत. दळणवळणपेक्षाही व्यवसायवृद्धी हा यामागचा मुख्य हेतू आहे. रस्ते बंदरांना जोडले जाणार असून यामुळे मालाची वाहतूक अधिक सोपी होणार आहे. रस्त्यांच्या आजुबाजूला औद्योगिक क्षेत्र विकसीत होणार आहे.\nदेशाचा विचार करता सध्या मोठे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हे समुद्री भागापासून दूर आहेत. यामुळे येथे तयार झालेला माल निर्यात करण्यास किंवा बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यास येणारा खर्च जास्त आहे. जगात जलवाहतूक ही सगळ्यात स्वस्त आणि इकोफ्रेंडली मानली जाते. भारतमाला प्रकल्पाद्वारे विविध सुसज्ज रस्ते तयार करुन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर किनारपट्टीच्या राज्यांना जोडला जाणार आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. अशी या प्रकल्पाची मुळ संकल्पना आहे.\nया प्रकल्पात किमान दुपदरी रस्ते असणार आहेत. सध्या असलेल्या रस्त्यांचे अपग्रेडेशन होणार आहे. काही रस्ते इंडस्ट्रीयल कॉरिडॉर म्हणून ओळखले जातील. ते चार ते सहा पदरीपर्यंत असणार आहेत. 2022 पर्यंत ही योजना पूर्ण करण्याची घोषणा झाली आहे. त्यात एकूण 60 हजार किलोमीटर रस्ते घेतले जातील. त्यात 5300 किलोमीटर इतके नवे रस्ते असणार आहेत.\nभारतमाला मध्ये घेतलेले प्रमुख रस्ते देशाच्या महानगरांना जोडले जाणार आहेत. यात बरेचसे इकॉनॉमिक कॉरिडॉर हे देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जोडले जातील. यात बडोदा ते मुंबई आणि मुंबई ते कन्याकुमारी हे दोन इकॉनॉमिक कॉरिडॉर कोकणला आपल्या प्रभावाखाली आणणार आहेत. यातील बडोदा ते मुंबई या 420 किलोमीटरच्या इकॉनॉमिक कॉरिडॉरला पूर्ण कोकणातून जाणारा 445 किलोमीटरचा महामार्ग जोडला जाणार आहे. अर्थातच हा महामार्ग म्हणजे सध्याचा सागरी महामार्ग होय. हा मार्ग दिघी पोर्ट (रायगड) ते दाभोळ- गुहागर- जयगड-मालवण-वेंगुर्ले-आरोंदा असा असणार आहे. याशिवाय मुंबई ते कन्याकुमारी हा 1619 किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर पनवेल -महाड- चिपळूण- सिंधुदुर्ग-पणजी असा पुढे जाणार आहे. अर्थातच हा महामार्ग म्हणजे सध्याचा मुंबई-गोवा महामार्ग असणार आहे. भारतमालामध्ये आल्याने या दोन्ही मार्गांना निधीचा फारसा तुटवडा भासणार नाही. शिवाय या प्रकल्पाच्या निकषामध्ये तो बसविला जाणार असल्याने त्या माध्यमातून व्यवसायवृद्धीला चालना मिळणार आहे.\nमुंबईचा विकास तळकोकणापर्यंत पोहोचावा असे स्वप्न माजी केंद्रीयमंत्री मधु दंडवतेंसह अनेकांनी बघितले; मात्र ते प्रत्त्यक्षात आले नाही. चांगले रस्ते असल्यास विकास वेगाने पसरायला गती येते. भारतमालामुळे कोकणाला किनारपट्टी आणि मधल्या भागाची एकीकडी मुंबईसह बडोद्यापर्यंत आणि दुसरीकडे कन्याकुमारीपर्यंत चांगली कनेक्‍टिव्हीटी निर्माण होणार आहे. शिवाय याच्या जोडीने जयगड-दिघी-विजयदुर्ग-रेडी अशा बंदरांचाही विकास केला जाणार आहे. हे महामार्ग आणि बंदर यांच्यातील अंतर कमी आहे. त्यामुळे जलवाहतुकीला चालना मिळणार आहे. त्याचा फायदा कोकणच्या विकासाला होईल. चांगल्या रस्त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळू शकेल. शिवाय रायगडपर्यंत पोहोचलेला औद्योगिकीकरणाचा पसारा खाली सिंधुदुर्गापर्यंत पोहोचू शकेल. सेवा उद्योगालाही यातून चालना मिळणार आहे.\n\"भारतमाला'मध्ये कोकणाला जोडणारे दोन प्रमुख मार्गांचा समावेश केला गेला असलातरी मुळात हे प्रकल्प गेली अनेक वर्षे पूर्ण करण्याची आश्‍वासने आणि योजना पुढे केल्या जात आहेत. या योजनेतून फारसे नवे प्रकल्प होणार नसून आहे हे रस्तेच अधिक सक्षम केले जाणार आहेत. यातील सागरी सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचे स्वरुप आणि मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. ते आता भारतमालाच्या छत्राखाली येणार आहेत. कोकणची आतापर्यंतची रोजगार आणि व्यवसाय निर्मितीची मानसिकता काहीशी संकुचित राहिली आहे. नव्या प्रकल्पांना येथे कायमच विरोध झाला. त्यामुळे रस्ते झाले तरी नवे प्रकल्प कोकणात येतील की नाही हे आता सांगणे कठीण आहे. या मार्गामुळे कोकणात येण्यासाठी टोल भरावा लागण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. असे असलेतरी मुंबई आणि गोव्यापुरती मर्यादीत असलेली कोकणची कनेक्‍टीव्हीटी बडोदा आणि कन्याकुमारीपर्यंत विस्तारणार आहे.\n* मुंबई ते कन्याकुमारी (1619 किलोमीटर) मुंबई-पनवेल-महाड-चिपळूण-सिंधुदुर्ग-कारवार- भटकळ-उडीपी-मंगलौर-कन्नुर-कोझीकोड-कोचीन - अलापुझ्झा- कोल्लम - थिरुवअनंतपुरम - नागरकोईल- कन्याकुमारी\n* मुंबई ते बडोदा (420 किलोमीटर)- पुढे विस्तारीत मार्ग- दिघी पोर्ट-दाभोल- गुहागर- जयगड पोर्ट- मालवण - वेंगुर्ले - आरोंदा (445 किलोमीटर)\n* कराड -चिपळूण- जयगड पोर्ट या 150 किलोमीटरच्या रस्त्याचे अपग्रेडेशन\n* दिघी पोर्टच्या उत्तर व दक्षिण टोकांना जोडणाऱ्या राज्यमार्गामध्ये सुधारणा\n* सोनुर्ली ते रेडी पोर्ट या 29 किलोमीटर रस्त्याचा विकास\n* पर्यटनासह जलपर्यटनाला विस्ताराची जास्त संधी\n* रस्त्यांच्या जाळ्यामुळे नवे उद्योग येण्यास पोषक वातावरण\n* किनारपट्टीवरील काही नवी गावे चांगल्या रस्त्यांनी जोडली जाणार\nभारतमाला प्रकल्पावर पूर्ण क्षमतेने काम सुरु केले आहे. काही ठिकाणी काम सुरु करण्याची स्थिती आहे. भूसंपादन व इतर अडचणी प्रभावीपणे सोडवू. प्रकल्प पूर्ण क्षमतेने डिसेंबर 2018 पर्यंत सुरु होईल. कॅबिनेटने या प्रकल्पासाठी नॅशनल हायवे ऍथोरीटीला विशेख अधिकार दिले आहेत. रोज 30 किलोमीटर नवे रस्ते या वेगाने काम होईल. हा वेग प्रतिदिन 40 किलोमीटरकडे नेला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सर्वसामान्य लोकांनाही बॉन्डच्या माध्यमातून निधी गुंतवणुकीची संधी देण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. तसे झाल्यास या प्रकल्पाचा सर्वसामान्यांनाही आर्थिक फायदा होणार आहे.\n- नितीन गडकरी, केंद्रीय दळणवळण मंत्री\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nकामास गती... अडचणीही तितक्‍याच\nसातारा - साताऱ्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम मध्यावर येऊन...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/break-at-the-office-of-education-officer-Balaji-Kapale-in-Kandhar/", "date_download": "2018-11-15T00:02:18Z", "digest": "sha1:6447OUNWDUUR4DWBF74JQAMNGC66Z4RQ", "length": 5785, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठवाडा : गटशिक्षणाधिका-यांच्या कार्यालयाची तोडफोड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मराठवाडा : गटशिक्षणाधिका-यांच्या कार्यालयाची तोडफोड\nमराठवाडा : गटशिक्षणाधिका-यांच्या कार्यालयाची तोडफोड\nकंधार (मराठवाडा) : प्रतिनिधी\nकंधार येथील गटशिक्षणाधिकारी बालाजी कपाळे यांच्या कार्यालयात माधव मुंडे व इतर पाच अनओळखी व्यक्तीनी घुसून कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी मुंडे आणि इतर सहकाऱ्यांनी निम का पत्ता कडवा है कपाळे साहेब भंडवा है अशा जोरजोरात घोषणा देत त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात सहा जणांवर विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, १५ मार्च रोजी कंधार पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी बालाजी कपाळे यांच्याविरूद्ध एका महिला शिक्षकेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. यासर्व प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात एकच गोंधळ उडाला होता. तर हे प्रकरण संपूर्ण नांदेड जिल्ह्यात चांगलेच गाजले होते.\nआज शनिवार (७ एप्रिल) दुपारी १२.३० च्या सुमारास शिक्षिका जयश्री मुंडे यांचा भाऊ माधव मुंडे व इतर पाच अनओळखी व्यक्ती हे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आले. यावेळी मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कपाळे यांच्यासंबंधी चौकशी केली. तर इतर मुंडे यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयात घुसून निम का पत्ता कडवा है कपाळे साहेब भंडवा है असे जोरजोरात घोषणा देत कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील संगणक, टी.व्ही, टेबल, खुर्चीची मोडतोड करत कपाळे यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला. तर कार्यालयात कपाळे यांना शिवीगाळ करत ते निघून गेले.\nया प्रकरणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक अविनाश पांचाळ यांच्या फिर्यादीवरून माधव मुंडे यांच्यासह इतर पाच जणांविरूद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष गंगापुरकर करीत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-water-tanker-problem-swole-issue/", "date_download": "2018-11-15T00:42:04Z", "digest": "sha1:P4V25O3NGWPGWT22JJZFAR22RGL6MRU2", "length": 7376, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात टँकरमुक्तीचे दिवास्वप्नच राहणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जिल्ह्यात टँकरमुक्तीचे दिवास्वप्नच राहणार\nजिल्ह्यात टँकरमुक्तीचे दिवास्वप्नच राहणार\nजिल्हा परिषदेच्या टंचाई आराखड्याची अंमलबजावणी वेळेत होणार नसल्यामुळे प्रशासनाचे टँकरमुक्तीचे स्वप्न यंदा तरी दिवास्वप्नच राहणार आहे. ऑक्टोबर 2017 ते जून 2018 च्या टंचाई आराखड्यास जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, विविध गावांच्या टंचाई अंदाजपत्रकास परवानगी अद्याप दिली नाही. तसेच उन्हाळा अवघ्या एका महिन्यावर आला असल्याने प्रस्तावित कामांना मुर्हूत लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गावांच्या मागणीनुसार प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात टँकरमुक्ती दिवास्वप्न राहणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या ऑक्टोबर 2017 ते जून 2018 च्या प्रस्तावित 35 कोटी 33 लाख 6 हजार रुपयांच्या आराखड्यास जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, आर्थिंक वर्षांतील सुट्या वगळून 30 ते 34 दिवसांचे प्रशासकीय कामकाज शिल्लक आहे. तसेच उन्हाळ्याचा कालवधी सुरू होण्यास अवघा एक महिन्याचा अवधी बाकी आहे. दरम्यान टंचाई अंदाजपत्रकास जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी नसल्यामुळे विविध गावांत सुरू करण्यात येणार्‍या नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विहिरींचा गाळ काढणे, तात्पुरत्या पूरक नळ पाणीपुरवठ्याच्या कामांना बे्रक लागला आहे.\n. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई आराखडा जिल्हाधिकार्‍यांना उशिरा पाठविण्यात आला. मात्र, उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता त्यांनी आराखड्यास तत्काळ मंजुरी दिली. दरम्यान गावोगावच्या पाणीटंचाईच्या अंदाजपत्रकास मंजुरीच नसल्याने आराखड्यातील कामांना लवकर सुरुवात करता येणार नाही. प्रस्तावित कामांना वेळेत सुरुवात न झाल्याने आणि उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास प्रशासनाला टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार आहे. टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे न झाल्यास आणि गावोगावाकडून टँकरची मागणी वाढल्यास जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या टंचाई आराखड्याची खरेच आवश्यकता होती का, असा प्रश्‍न नागरिकांनी विचारला आहे.\nजिल्हा परिषदेच्या टंचाई आराखड्यात टँकरने अथवा बैलगाडीने 98 गावे आणि 737 वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी 8 कोटी 82 लाख 59 हजारांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनाने टंचाई आराखड्यातील विंधन विहीर, नळ दुरुस्ती कामांना वेळीच सुरुवात केली असती तर, टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरतूद करावी लागली नसल्याची चर्चा जिल्हा परिषद सदस्यांमध्ये आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Farmer-Turning-From-Canol-to-Rannad-Lake/", "date_download": "2018-11-15T00:04:35Z", "digest": "sha1:2IEAEYEF57V53U7D54K7PIZU2EEP5FT2", "length": 4307, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राणंद तलावाचा कॅनॉल फुटल्याने शेतकरी अडचणीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › राणंद तलावाचा कॅनॉल फुटल्याने शेतकरी अडचणीत\nराणंद तलावाचा कॅनॉल फुटल्याने शेतकरी अडचणीत\nराणंद तलावातून पाणी सोडण्यात येणारा कॅनॉल फुटल्यामुळे रांजणी, माळवाडी हद्दीत पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके सुकून जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून हा कॅनॉल तातडीने दुरस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.\nराणंद तलावामुळे जाशी, पळशीच्या काळेवस्ती, बिडवेवस्ती या भागात पाणी आले असून परिसरातील ज्वारीच्या पिकाला जीवदान मिळणार आहे. यापूर्वी हे पाणी रांजणी गावातील गोपणेमळा, ढवळेवस्ती तर माळवाडी गावातील जाधववस्तीपर्यंत येत होते.त्यामुळे उन्हाळी पिकांना त्याचा फायदा होत होता. तथापि, सध्या हे पाणी वाहून नेणारा कॅनॉल फुटला आहे. त्यामुळे रांजणी व माळवाडी हद्दीत पाणी सोडण्यात आले नाही. हातातोंडाशी आलेले ज्वारी, गहू व हरभर्‍याचे पिक सुकून जाणार आहे.\nलघुपाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना करुन फुटलेला कॅनल दुरुस्त करून घ्यावा व रांजणी गावातील गोफणे मळा, ढवळेवस्ती तर माळवाडी गावातील जाधववस्ती परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी या परिसरातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Hutatma-smruti-theater-in-solapur-bad-condition-criticize-by-actor-bharat-jadhav/", "date_download": "2018-11-15T00:33:45Z", "digest": "sha1:SMB5ZT2LVGMZC43LSJ5XGHRE5BLGXWJ6", "length": 7282, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हुतात्मा स्मृती मंदिराची व्यवस्था सुधारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › हुतात्मा स्मृती मंदिराची व्यवस्था सुधारा\nहुतात्मा स्मृती मंदिराची व्यवस्था सुधारा\nहुतात्मा स्मृती मंदिरातील (नाट्यगृह) ना खुर्च्या व्यवस्थित आहेत ना रंगमंच व्यवस्थित आहे. ग्रीन रुम्सबद्दल तर न बोललेले बरे. त्यामुळे हुतात्मा स्मृती मंदिराची एकूणच व्यवस्था अतिशय वाईट असून ती तातडीने सुधारावी, अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे कार्यकारी सदस्य भरत जाधव यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे केली.\nएका नाटकाच्या प्रयोगासाठी भरत जाधव शुक्रवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी स्मृती मंदिराचा कोपरानकोपरा फिरुन पाहिला व तेथील अस्वच्छता, मोडलेल्या खुर्च्या, बंद पडलेले एसी आदी बाबींची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेतली.\nभरत जाधव म्हणाले की, वास्तविक हुतात्मा स्मृती मंदिराची रचना खूप चांगली आहे. प्रेक्षकांच्या आसनाची व्यवस्था इतकी उत्तम आहे की, विनोदी प्रयोगाच्या वेळी शेवटच्या रांगेतील खुर्च्यांवर बसलेल्या प्रेक्षकांपासून ते अवघ्या प्रेक्षागृहातील प्रेक्षकांच्या हास्याचा खळखळाट थेट आम्हा रंगमंचावरील कलावंतांच्या अंगावर येतो. त्यामुळे आम्हाला आमच्या उत्तम कामाची पावती मिळते. स्मृती मंदिरात अनेक वर्षे आम्ही प्रयोग केले. इथल्या कलाकारांच्या खोल्यांमध्ये राहिलो, मोकळ्या पोर्चमध्ये क्रिकेट खेळलो आहे. अनेक दिग्गज कलावंतांनी इथे प्रयोग केले आहेत. इतकी मोठी परंपरा या नाट्यगृहाला आहे. त्यामुळे त्याची उत्तम व्यवस्था झाली पाहिजे.\nयावेळी ज्येष्ठ अभिनेते जयराज नायर, स्थापत्य समिती सभापती गुरुशांत धुत्तरगावकर, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, नाट्य व्यवस्थापक प्रशांत बडवे, गुरु वठारे, विजय साळुंखे उपस्थित होते.\nभरत जाधवांनी प्रेक्षागृहात फिरताना तुटलेल्या खुर्च्या थेट हातात उचलून घेत आसन व्यवस्थेविषयी खंत व्यक्त केली. मायबाप प्रेक्षक तीनशे-चारशे रुपये मोजून अशा खुर्च्यांवर अडीच तास कसा बसू शकेल. अशी आसन व्यवस्था असेल तर नाटकांचा प्रेक्षकवर्ग आपोआप कमी होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.\n‘स्मार्ट सिटी’तून आणखी एक नाट्यगृह ः डॉ. ढाकणे\nजुळे सोलापूरमध्ये ‘स्मार्ट सिटी’तून आणखी एक नाट्यगृह तयार करण्यात येणार आहे. ते होईपर्यंत महापालिकेकडून हुतात्मा स्मृती मंदिराचे निश्‍चितच नूतनीकरण केले जाईल. प्रेक्षकांना चांगल्या सुविधा पुरवण्यात येतील, असे आश्‍वासन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/union-budget-2018-govt-is-focused-to-improve-education-quality-eklavya-schools-for-tribal-students/", "date_download": "2018-11-14T23:29:06Z", "digest": "sha1:CTUEZXHSMOJYBWBKVKJJAV6UKZWFU5CV", "length": 16267, "nlines": 249, "source_domain": "www.saamana.com", "title": "आदिवासींसाठी ‘एकलव्य’ योजनेअंतर्गत निवासी शाळा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ विशेष अर्थसंकल्प २०१८\nआदिवासींसाठी ‘एकलव्य’ योजनेअंतर्गत निवासी शाळा\n२०१९मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाजप सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. लोकसभेमध्ये जेटली यांनी भाषणादरम्यान शिक्षणाच्या घटत्या स्तरावर चिंता व्यक्त केली. शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढवण्याचे आव्हान असल्याचे जेटली यांनी म्हटले. सरकारच्या प्री नर्सरी ते १२वी पर्यंत शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्राचा विकास होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे जेटली म्हणाले.\nजेटली यांनी आपल्या भाषणादरम्यान शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले. मुख्यत: आदिवासी भागांमध्ये शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी ज्या भागात ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असले त्या भागात ‘एकलव्य’ योजनेअंतर्गत निवासी शाळा उभारल्या जातील. नवोदय पद्धतीतील या निवासी शाळा असतील, असे जेटली यांनी सांगितले.\nजिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयांच्या श्रेणींमध्ये सुधारणा करण्यात येईल तसेच २४ नवीन मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय उभारली जातील. केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री रिसर्च फेलो स्कीम’ सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत १ हजार बीटेक विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आयआयटीमध्ये पीएचडी करण्याची संधी देण्यात येईल. तसेच १८ नवीन आयआयटी आणि एनआयआयटीची स्थापना करण्यात येईल, असेही जेटली यांनी म्हटले. यासोबत शैक्षणिक स्तरावर सुधारणेसाठी अन्य काही घोषणाही करण्यात आल्या.\n१) १३ लाखांपेक्षा जास्त शिक्षकांना ट्रेनिंग\n२) शिक्षकांच्या ट्रेनिंगसाठी डिजिटल पोर्टल ‘दीक्षा’ची मदत घेतली जाईल\n३) आदिवासींसाठी ‘एकलव्य’ निवासी शाळा\n४) इंस्टिट्यूट ऑफ एमिनेंस स्थापन करण्याची योजना\n५) वडोदरामध्ये रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव\n६) आयआयटी आणि एनआयटीमध्ये १६ नवीन प्लानिंग अँड आर्किटेक्चर स्कूल ऑटोनोमस स्थापन करणार\n७) शिक्षणाचे डिजिटलायझेशन आणि एकीकृत बीएड कार्यक्रम सुरू करणार\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबिटकॉईन आपटला, गुंतवणूकदार गोंधळला\nपुढीलराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचे पगार वाढले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/527695", "date_download": "2018-11-15T00:42:59Z", "digest": "sha1:UJC5O3VSALSXDGLCV3I5ZMKAY6UMFP5X", "length": 12449, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गुजरातचा बिगूल वाजला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरातचा बिगूल वाजला\nविधानसभा निवडणूक : 9 आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान : 18 डिसेंबरला मतमोजणी\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था\nअखेर निवडणूक आयोगाने बुधवारी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजवत निवडणूक तारखांची घोषणा केली. 9 आणि 14 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी होणार आहे. या निवडणुकीत मतदान केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे.\nगुजरात विधानसभेचा कार्यकाळ 22 जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त अचलकुमार जोती यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीसाठी बुधवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. गुजरात विधानसभेत 182 जागा असून पहिल्या टप्प्यात 89 जागांवर 9 डिसेंबर रोजी मतदान होईल. यामध्ये 19 जिल्हय़ांचा समावेश आहे. दुसऱया टप्प्यात 93 जागांवर 14 डिसेंबर रोजी मतदान होणार असून यात 14 जिल्हय़ांचा समावेश आहे.\n9 डिसेंबरला होणाऱया पहिल्या टप्प्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 22 नोव्हेंबरला दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली जाईल. 24 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 14 डिसेंबरला होणाऱया दुसऱया टप्प्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 28 नोव्हेंबरला अर्जांची छाननी केली जाईल. 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.\nमतदान केंद्रांची धुरा महिला अधिकाऱयांकडे\nहिमाचल प्रदेशप्रमाणेच गुजरातमध्येही सर्व 182 मतदारसंघांमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून महिला काम पाहतील, असेही निवडणूक आयुक्त जोती यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक उमेदवाराला प्रचारावर 28 लाख रुपयांपर्यंतच खर्च करता येतील, असेही त्यांनी जाहीर केले. या निवडणुकीत 50 हजार 128 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 4 कोटी 33 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.\nनिवडणूक आयोगाने पंधरवडय़ापूर्वी म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नव्हता. केंद्र सरकारच्या दबावामुळे आयोगाने कार्यक्रम जाहीर केला नाही, अशी टीकाही निवडणूक आयोगावर झाली होती.\nयंदाच्या निवडणुकीत 150 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या बालेकिल्ल्यात निवडणूक होणार असल्याने भाजपसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये भाजपला धूळ चारण्याचे मनसुबे काँग्रेसने रचले आहेत. गेल्या महिन्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या दोघांचेही गुजरात दौरे वाढल्याचे दिसून येत आहेत. या दोन्ही नेत्यांनी आतापासूनच एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे.\nप्रादेशिक युवा नेत्यांची भूमिकाही निर्णायक\nगुजरातमध्ये 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 115 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने 61 तर अन्य पक्षांनी केवळ 6 जागा जिंकल्या होत्या. भाजपची सत्ता कायम राहिल्यानंतर नरेंद्र मोदी हेच पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते. मात्र सध्या गुजरातमध्ये परिस्थिती बदलली असून पाटीदार समाज सरकारवर नाराज आहे. पाटीदार समाजातील नेते हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक भाजपसाठी अग्निग्नपरीक्षा ठरणार आहे. मात्र, 1998, 2002, 2007, 2012 अशा यापूर्वी झालेल्या निवडणुका भाजपने जिंकलेल्या असल्यामुळे यावेळीही भाजपच्या हातीच सत्ता राहील असा दावा राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील सर्व 26 जागांवर विजय संपादन केला होता.\nव्याजदरात कोणताही बदल नाही\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीसाठी ‘भारत के वीर’ ऍप\nआपल्या मुलांना चांगला माणूस बनवाव हे भारताचे घोषवाक्य असावे : किरण बेदी\nसौदीत महिलांनी चालविले वाहन\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-dodamarg-janakrosh-samitti-105894", "date_download": "2018-11-15T00:22:08Z", "digest": "sha1:AVBHJRQFGTKX4OTLM5DPEEKUJYRPTDSM", "length": 17308, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Dodamarg Janakrosh Samitti नुसती सहानुभूती दाखविण्यासाठी येऊच नका - दोडामार्ग जनआक्रोश समिती | eSakal", "raw_content": "\nनुसती सहानुभूती दाखविण्यासाठी येऊच नका - दोडामार्ग जनआक्रोश समिती\nबुधवार, 28 मार्च 2018\nदोडामार्ग - आश्वासने नकोत, ठोस निर्णय द्या; ठोस निर्णय असेल तरच आंदोलन स्थळी या अन्यथा येऊ नका, असा निर्वाणीचा इशारा दोडामार्ग जनआक्रोश समितीच्या आंदोलनात सहभागी महिलांनी आज दिला. या आंदोलनाचे पडसाद आता जिल्ह्यातही उमटू लागले आहेत.\nअनेक नेते, आमदार, खासदार यांनी आंदोलकांची भेट घेतली; पण कुणीही ठोस निर्णय दिला नाही. त्यामुळे गेले आठ दिवस आंदोलन करणाऱ्या महिलांचा संताप अनावर झाला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला क्षोभ व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी हजारो महिला रस्त्यावर उतरण्याची आता वेळ आली आहे.\nदोडामार्ग - आश्वासने नकोत, ठोस निर्णय द्या; ठोस निर्णय असेल तरच आंदोलन स्थळी या अन्यथा येऊ नका, असा निर्वाणीचा इशारा दोडामार्ग जनआक्रोश समितीच्या आंदोलनात सहभागी महिलांनी आज दिला. या आंदोलनाचे पडसाद आता जिल्ह्यातही उमटू लागले आहेत.\nअनेक नेते, आमदार, खासदार यांनी आंदोलकांची भेट घेतली; पण कुणीही ठोस निर्णय दिला नाही. त्यामुळे गेले आठ दिवस आंदोलन करणाऱ्या महिलांचा संताप अनावर झाला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला क्षोभ व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी हजारो महिला रस्त्यावर उतरण्याची आता वेळ आली आहे.\nआरोग्यमंत्री दीपक सावंत सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत; पण आपले असूनही त्यांनी साधी विचारपूस केली नाही. जिल्ह्यातील दोन दीपक (आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि पालकमंत्री दीपक केसरकर) शासनाचे प्रतिनिधित्व करताहेत; पण आमचे भवितव्य मात्र अंधारात आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार. कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत. एकवेळ मोडू; पण गोवा आणि महाराष्ट्र सरकारसमोर झुकणार नाही, असा इशारा महिलांनी दिला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस अशी घोषणा भाजप करते; पण आमचा दोडामार्गचा वाली कोण असा संतप्त सवालही महिलांनी विचारला.\nया ठिकाणी येणारे नेते आमचे सांत्वन करण्यासाठी येतात काय असे विचारून त्या म्हणाल्या, ठोस निर्णय असेल तरच या, अन्यथा येऊ नका. आमचा आरोग्याचा प्रश्‍न आमच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे तडजोड नाही आणि माघारही नाही, असे त्या म्हणाल्या.\nआंदोलनातील महिलांच्या घरी जाताना काही लोक आमच्या पिशव्या तपासतात; आंदोलनास किती पैसे घेतल्याचे विचारतात, असा गंभीर आरोप महिलांनी केला. जीवनाच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा. मग फूट पाडण्याचा प्रयत्न का, असे सांगून शिवसेनेने काल केलेल्या आंदोलनाशी आमचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महिलांनी दिले. काहीही झाले तरी मागे हटणार नाही; जीव गेला तरी बेहत्तर अशी भावना महिलांनी व्यक्त केली.‘आठ रुपयांचा कडीपत्ता; सरकार आणि आरोग्यमंत्री झाले बेपत्ता’ या महिलांच्या घोषणांनी परिसर दणाणला होता.\nया वेळी कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई, साक्षी नाईक, मनीषा नाईक, विजया नाईक, रेश्‍मा जाधव आदी महिलांसह सर्व जनआक्रोशचे सर्व संयोजक, उपोषणकर्ते आणि शेकडो महिला उपस्थित होत्या.\nदरम्यान, या आंदोलनाची व्याप्ती आता वाढली आहे. आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत जनआक्रोशला पाठींबा देणारा ठराव घेण्यात आला. विधानसभेच्या पायरीवर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, राजन साळवी आदींनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी फलक झळकावले.\nमुख्य संयोजकांची प्रकृती ढासळली\nया आंदोलनाचे मुख्य संयोजक तथा तेरवण मेढे सरपंच प्रवीण\nगवस यांची प्रकृती ढासळली. त्यांना सायंकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्री. गवस या आंदोलनाच्या नियोजनासाठी व नंतर आंदोलनामध्ये मिळून गेले २३ दिवस फिरत होते.\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nलोकवर्गणीतून महिलांनी खोदली कूपनलिका\nमंगरूळ (जि. उस्मानाबाद) - यंदाच्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. मंगळूरमध्येही याच परिस्थितीशी महिला दोन हात करत आल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-radha-krishna-vikhe-patil-statement-100050", "date_download": "2018-11-15T00:34:47Z", "digest": "sha1:W2YIOQMUZC2A6MVTSMFTZAF6H5VZCUWG", "length": 11604, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Maharashtra news Radha Krishna Vikhe Patil statement मराठीबाबत सरकारचे खायचे अन् दाखवायचे दात वेगवेगळे: विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nमराठीबाबत सरकारचे खायचे अन् दाखवायचे दात वेगवेगळे: विखे पाटील\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nराज्यपालांच्या अभिभाषणाचे मराठीत अनुवाद न करण्याच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. या सरकारचा मराठीप्रतीचा कळवळा बेगडी आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची वल्गना करायची.\nमुंबई : मराठी भाषा दिनाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानभवनात मराठीचा अवमान होण्यासारखे दुसरे कोणतेही दुर्दैव असू शकत नाही. मराठीबाबत या सरकारचे खायचे अन् दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.\nराज्यपालांच्या अभिभाषणाचे मराठीत अनुवाद न करण्याच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. या सरकारचा मराठीप्रतीचा कळवळा बेगडी आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची वल्गना करायची. मराठी भाषा दिन विधानभवनात साजरा करण्याची घोषणा करून मराठीप्रती पुळका दाखवायचा. मात्र राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीत अनुवाद करण्याचा दरवर्षीचा साधा शिरस्ताही पाळायचा नाही, यातून सरकारची दुटप्पी भूमिका दिसून येते, असे विखे पाटील म्हणाले.\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nबीएसएनएल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा\nपुणे - फोर जी सेक्‍ट्रमचे वितरण, निवृत्ती वेतनात सुधारणा यांसारख्या विविध मागण्यांचा पाठपुरावा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी केंद्राकडे वारंवार केला;...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-chikhali-sarpanch-upsarpanch-102052", "date_download": "2018-11-15T00:16:31Z", "digest": "sha1:W7EUK3SCHCM23CAS2KLNK4NLVDZLA2E6", "length": 12682, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news chikhali sarpanch upsarpanch चिखलीच्या सरपंचपदी सुवर्णा भंडलकर व उपसरपंचपदी शोभा गायकवाड | eSakal", "raw_content": "\nचिखलीच्या सरपंचपदी सुवर्णा भंडलकर व उपसरपंचपदी शोभा गायकवाड\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nवालचंदनगर (पुणे) : चिखली (ता.इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णा अंकुश भंडलकर व उपसरपंच पदी शोभा मोहन गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.\nयेथील तत्कालीन सरपंच केशर हरीश्‍चंद्र बंडगर व उपसरपंच तायाप्पा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद व उपसरपंचपदाच्या जागा रिक्त झाल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. पारधी व तलाठी शिवाजी खोसे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सुवर्णा भंडलकर यांचा सरपंचपदासाठी व शोभा गायकवाड यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने दोघींची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केले.\nवालचंदनगर (पुणे) : चिखली (ता.इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णा अंकुश भंडलकर व उपसरपंच पदी शोभा मोहन गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.\nयेथील तत्कालीन सरपंच केशर हरीश्‍चंद्र बंडगर व उपसरपंच तायाप्पा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद व उपसरपंचपदाच्या जागा रिक्त झाल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. पारधी व तलाठी शिवाजी खोसे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सुवर्णा भंडलकर यांचा सरपंचपदासाठी व शोभा गायकवाड यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने दोघींची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केले.\nयावेळी माजी सरपंच केशर बंडगर,माजी उपसरपंच तायाप्पा पवार, ग्रामपंचायत सदस्य नंदा कवळे , पोलीस पाटील राजीव गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष रविंद्र निकम , ग्रामसेवक एस. आर. लोणकर उपस्थित होते.\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nशासकीय रक्कमेचा अपहार प्रकरणी निलंबित ग्रामसेवकास अटक\nजुन्नर : मंगेश कृष्णा ठोंगिरे,(वय ३६ रा. ओतूर, ता.जुन्नर) या निलंबित ग्रामसेवकास जुन्नर पोलिसांनी आज (ता.14) चौकशीसाठी ताब्यात...\nनाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले...\nराहुरीमध्ये वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार\nराहुरी - राहुरी येथे काल (मंगळवारी) रात्री दहा वाजता, नगर-मनमाड महामार्ग ओलांडताना एक ते दीड वर्षाच्या नर बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक...\nविद्यार्थ्याच्या मारहाणप्रकरणी शिक्षकाला अटक\nपुणे - गृहपाठ न केल्याबद्दल सहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून, त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-103858", "date_download": "2018-11-15T00:23:51Z", "digest": "sha1:3R4B4AMXQIQTHGSU7YEW7K2XTIZPPSBP", "length": 14762, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news दात्यांनी दिला एक कोटीचा निधी | eSakal", "raw_content": "\nदात्यांनी दिला एक कोटीचा निधी\nसोमवार, 19 मार्च 2018\nनागपूर - शिक्षण आणि रोजगारासाठी शहराकडे ओढा वाढल्याने गावे ओसाड पडत आहेत. ही स्थिती बघून ग्रामविकास संस्थेने ‘एक पहल अभिनव गाँव की और’च्या माध्यमातून गावात चांगल्या शिक्षणासोबत महिलांना रोजगार देण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील पवन पब्लिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासोबत महिलांना रोजगार देण्यात येतो. या शाळेची इमारत कोसळल्याने संस्थेकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन तासांत प्रतिष्ठित मान्यवरांनी मदतीचा हात पुढे करीत जवळपास एक कोटीची मदत उभी केली.\nनागपूर - शिक्षण आणि रोजगारासाठी शहराकडे ओढा वाढल्याने गावे ओसाड पडत आहेत. ही स्थिती बघून ग्रामविकास संस्थेने ‘एक पहल अभिनव गाँव की और’च्या माध्यमातून गावात चांगल्या शिक्षणासोबत महिलांना रोजगार देण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील पवन पब्लिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासोबत महिलांना रोजगार देण्यात येतो. या शाळेची इमारत कोसळल्याने संस्थेकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन तासांत प्रतिष्ठित मान्यवरांनी मदतीचा हात पुढे करीत जवळपास एक कोटीची मदत उभी केली.\nसंस्थेच्यावतीने सिव्हिल लाइन्स येथील चिटणीस सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच पवन पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर प्रकाश टाकण्यात आला. शाळेतील ४० टक्के विद्यार्थी इंग्रजीचे नि:शुल्क शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना वडील नसल्यामुळे त्यांच्या विधवा मातांना शाळेने रोजगार दिला आहे. या महिला कागदाचे पेन तयार करून संसाराचा गाडा चालवत आहेत. गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याला संस्थेचे प्राधान्य आहे. त्यांनी तयार केलेले कागदाच्या पेनला अमेरिकेत मागणी वाढली आहे. मागील पाच महिन्यांत या पेनच्या विक्रीतून ५ लाख ४६ हजार रुपये गोळा झाले आहेत.\nसंस्थेच्या वृंदन बावनकर यांनी सांगितले की, शाळेची इमारत कोसळल्यामुळे संस्थेसह विद्यार्थ्यांना रेनकोट घालून वर्गात बसावे लागते. त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी संस्था प्रयत्नरत आहे. शाळेच्या नव्या इमारतीसाठी निधीची आवश्‍यकता असल्याने मदतीचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला मनीष सत्यनारायण नुवाल, उद्योजक विष्णू तांबी, विलास काळे, आर्किटेक्‍ट परमजित आहुजा, विष्णू मनोहर, डॉ. पिनाक दंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या आवाहनानंतर उपस्थित मान्यवरांकडून ९६ लाखांची मदत गोळा झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामविकास संस्थेच्या केतकी अरबट, आदित्य टोहरे, गौरव बजाज, कैलाश कोटवानी, प्रीती पटेल, प्रतीक कुथे, कृणाल सिंग, अनन्या देशपांडे यांनी परिश्रम घेतले.\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nलोकवर्गणीतून महिलांनी खोदली कूपनलिका\nमंगरूळ (जि. उस्मानाबाद) - यंदाच्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. मंगळूरमध्येही याच परिस्थितीशी महिला दोन हात करत आल्या....\nहातात फुगे मिळताच मुले नाचू लागली\nसातारा - खळाळती वाहणारी वेण्णा, मंद वारे, कोवळ्या उन्हांच्या साथीत, वेण्णा नदीकाठच्या कातकरी वस्तीच्या निळ्या आकाशात हिरवे, पिवळे, लाल, गुलाबी...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z90626013818/view", "date_download": "2018-11-15T00:13:04Z", "digest": "sha1:D3XBY7VIMNEZHAZS6L7UTLRIOANC56I3", "length": 12764, "nlines": 132, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ९", "raw_content": "\nसत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय हे व्रत किती पुरातन आहे\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|स्वामी समर्थ सारामृत|\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ९\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री गणेशाय नमः ॥ घरोघरी स्वामीकीर्तने नित्य होती ब्राह्मण - भोजने नित्य होती ब्राह्मण - भोजने स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती ॥१॥\n बहुत लोक दर्शना येती \n दर्शना येती धावोनी ॥३॥\n फकीर संन्यासी येती पै ॥४॥\n प्रत्यक्ष भासू लागली ॥५॥\n हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला ॥७॥\n तिच्या हस्ते होतसे ॥८॥\n करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील ॥९॥\nव्याधी दूर करावी म्हणोनी विनंती करला स्वामीचरणी द्रव्य काही देईन ॥१०॥\n म्हणे मी इतुके करीन दोन सहस्त्र रुपये द्याल की ॥११॥\n इतुके कार्य जरी करिती तरी दहा सहस्त्र रुपयांसी तरी दहा सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे ॥१२॥\nबाई विस्मित झाली अंतरीं ती म्हणे हे सत्य जरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा ॥१३॥\n म्हणे मी प्रार्थुनिया स्वामीप्रती कार्य आपुले करीन ॥१४॥\nमग एके दिवशी यती बैसले होते आनंदवृत्ति भाव चित्ती विशेष ॥१५॥\nबाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन हे गृहस्थ थोर कुलीन परी पूर्वकर्मे यालागून \nतरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासोनी समर्थ तेथोनी उठले ॥१७॥\n त्या स्थळी पातले ॥१८॥\n निजे छाटी टाकोनी ॥१९॥\n म्हणती लीला करुन ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा ॥२०॥\n येउनी पुढे चालले ॥२१॥\n एक कफनी चढविली ॥२२॥\nमग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित दहा मिरे त्यात घालावी ॥२३॥\nते घ्यावे हो औषध तेणे जाईल ब्रह्मासमंध व्याधी पळे आपणची ॥२४॥\n दहा दिवस लोटले ॥२५॥\n काही मास लोटता तयाला \n रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे ॥२८॥\n मठ तुम्ही बांधावा ॥२९॥\nपरि पुन्हा आज्ञा झाली मठ बांधिला चुनेगच्ची \n तयाचा न लगेची पार परी गंगोदक पवित्र अल्प सेविता दोष जाती ॥३३॥\n विष्णू शंकर वदिती त्या ॥३४॥\n नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सदा परिसोत भाविक भक्त नवमोऽध्याय गोड हा ॥३५॥\n॥ श्री स्वामीराजार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥\nस्त्री. ( अव .) सूर्य चित्रा नक्षत्राजवळ असणें व त्या वेळेचा पाऊस ( हा पाऊस पडतो तेव्हां शेतामध्यें बाजरीच्या कडप्या वाळत टाकलेल्या असतात .); ( कडप )\nमृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो त्या दिवसाचे महत्व काय\nचन्द्रालोकः - दशमो मयूखः\nचन्द्रालोकः - नवमो मयूखः\nचन्द्रालोकः - अष्टमो मयूखः\nचन्द्रालोकः - सप्तमो मयूखः\nचन्द्रालोकः - षष्ठो मयूखः\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dabholkar-award-megha-pansare-22560", "date_download": "2018-11-15T00:14:29Z", "digest": "sha1:OAKHB5GUOIAVFCKUNJ47DYKM4CKJWWHP", "length": 11177, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "dabholkar award to megha pansare मेघा पानसरे यांना दाभोलकर पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nमेघा पानसरे यांना दाभोलकर पुरस्कार\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nगडहिंग्लज - गडहिंग्लज पालिकेच्या साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा गुरुवारी झाली. डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार यंदा डॉ. मेघा पानसरे यांना जाहीर झाला आहे. नाटककार जयंत पवार साने गुरुजी साहित्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता. 24) पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी दिली.\nगडहिंग्लज - गडहिंग्लज पालिकेच्या साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा गुरुवारी झाली. डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार यंदा डॉ. मेघा पानसरे यांना जाहीर झाला आहे. नाटककार जयंत पवार साने गुरुजी साहित्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता. 24) पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी दिली.\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60018/members", "date_download": "2018-11-15T00:43:09Z", "digest": "sha1:ATIDLAJPNQ4TFODHXQGVALERL6RW3N4X", "length": 3866, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१६ members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१६ /मायबोली गणेशोत्सव २०१६ members\nमायबोली गणेशोत्सव २०१६ members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/fire-accident-in-bhirani-bidwadi/", "date_download": "2018-11-14T23:49:31Z", "digest": "sha1:HT2RKJQSLEHKUD2LKZI6QLGI4TJBRL4S", "length": 4053, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भरणी-बिडवाडी माळरानावर वणवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › भरणी-बिडवाडी माळरानावर वणवा\nभरणी-बिडवाडी सीमेवरील हुंबरणे खरी येथील माळरानाला मंगळवारी सायंकाळी उशिरा प्रचंड आग लागून वणवा पेटला. भरणी पोलिस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर यांना हे आगीचे भयानक तांडव दृष्टीक्षेपात पडताच त्यांनी तात्काळ जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला संपर्क साधल्यानंतर कणकवली नगरपंचायतीचा अग्नीशमन बंब काही वेळातच घटनास्थळी दाखल झाला. बंब आणि ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे भरणी-बिडवाडी, हुंबरणेवाडी, कुवळे, वीरवाडी, येड्याची बाव या परिसरातील तसेच आजूबाजूच्या काजूबागांचे लाखोंचे नुकसान टळले.\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे समन्वयक सौ. राजी सामंत, कणकवलीचे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, कणकवलीचे मंडळ अधिकारी श्री. गवस, तलाठी निलीमा सावंत, भरणी तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिल बागवे, सुनिल बागवे, सुरेश साटम, दिपक शेट्ये, पप्प्या बागवे, बाळा जगताप, अनिकेत गुरव, प्रभाकर गुरव, श्री. चिंचवलकर तसेच हुंबरणेवाडी ग्रामस्थ यांचे आग विझविण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/advt-ujjwal-nikam-on-kopardi-case/", "date_download": "2018-11-15T00:32:49Z", "digest": "sha1:O7UKWSRFKUWFNEJHWJFST2MXIXIAYF2I", "length": 10238, "nlines": 178, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : कोपर्डी प्रकरणातील दोषींना होऊ शकते फाशी; २२ ला अंतिम निकाल शक्य", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nVideo : कोपर्डी प्रकरणातील दोषींना होऊ शकते फाशी; २२ ला अंतिम निकाल शक्य\nअहमदनगर (प्रतिनिधी) ता, १८ : कोपर्डी घटनेचा निकाल २२ तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी 21 नोब्हेबर रोजी आरोपी नितीन भैलुमे याला कमीत कमी शिक्षा का द्यावी यावर होणार आहे.\nतसेच मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ यांना कमीतकमी शिक्षा का द्यावी यावर युक्तीवाद होणार आहे. तर याच दिवशी सरकार पक्षाचे वकील उज्ज्वल निकम त्यांच्या युक्तीवादात आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा का द्यावी हे स्पष्ट करणार आहे. त्यानंतर तिघांना न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे.\nआरोपी जितेंद्र शिंदे : अत्याचार 376 (अ), 302 खून, छेडछाड (354) , पोक्सो (6)(8)(16)\nआरोपी नितीन भैलुमे व संतोष भवाळ छेडछाड : (354) , पोक्सो (6)(8)(16), गुन्ह्यास प्रोत्साहन देणे (109), कट रचणे (120 (ब)) असे आरोप ठेवण्यात आले.\nवरील 302, 376 (अ) १२० (ब), १०९ या गुन्ह्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे.\nकोपर्डी अत्याचार प्रकरणी तपासात होत्या उणिवा: ॲड. उज्ज्वल निकम\nकोपर्डी अत्याचार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपींसह इतर दोघा सहआरोपींना आज न्यायालयाने दोषी ठरविले.\nतपासात अनेक उणिवा होत्या, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, तरीही पोलिस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आज आरोपींना दोषी ठरविता आले असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम त्यांनी स्पष्ट केले.\nयाप्रकरणी या खटल्याचे कामकाज पाहणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची ही प्रतिक्रिया.\nकोपर्डीची सुनावणी २१ नोव्हेंबरला; मुख्य आरोपी शिंदेसह तिघेही दोषी\nPrevious articleमनपातील १४० लेटलतीफ कर्मचार्‍यांवर कारवाईचे संकेत : प्रभारी आयुक्तांनी घेतली हजेरी\nNext articleशहर वाहतूक बसच्या इंजिनमधून धूर; प्रवासी उतरविले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nकोपर्डीच्या निर्भयाला उद्या श्रध्दांजली\nकोपर्डीच्या आरोपींवर हल्लाप्रकरणी शिवबा संघटनेच्या चौघांवर दोष निश्‍चिती\nकोपर्डीप्रकरणी उच्च न्यायालयातही अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती करा\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी\nपेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/two-and-half-million-hits-website-maratha-revolution-13441", "date_download": "2018-11-15T01:06:19Z", "digest": "sha1:AIDZFJZXBE5XT27QOFH253O6MBMT4KXT", "length": 11823, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two and a half million hits on the website of the Maratha revolution मराठा क्रांती वेबसाइटला अडीच लाखांवर हिटस्‌ | eSakal", "raw_content": "\nमराठा क्रांती वेबसाइटला अडीच लाखांवर हिटस्‌\nसोमवार, 10 ऑक्टोबर 2016\nकोल्हापूर - सकल मराठा समाजाच्या www.marathakrantikop.com वेबसाइटला सुमारे अडीच लाखांवर हिटस्‌ मिळाल्या आहेत. दिवसेंदिवस हिटस्‌मध्ये वाढत होत असून वेबसाइटद्वारे मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने दररोज अपडेटस्‌ टाकले जात आहेत. दसरा चौकातील व्हाइट हाऊसमध्ये वॉर रूममध्ये तयार केली आहे.\nकोल्हापूर - सकल मराठा समाजाच्या www.marathakrantikop.com वेबसाइटला सुमारे अडीच लाखांवर हिटस्‌ मिळाल्या आहेत. दिवसेंदिवस हिटस्‌मध्ये वाढत होत असून वेबसाइटद्वारे मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने दररोज अपडेटस्‌ टाकले जात आहेत. दसरा चौकातील व्हाइट हाऊसमध्ये वॉर रूममध्ये तयार केली आहे.\nया रूममध्ये सकल मराठा सोशल मीडियाची टीम कार्यरत आहे. वॉर रूममध्ये येणाऱ्या बांधवांची ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासह मोर्चाचा मार्ग, छायाचित्रे, स्लोगन, डिझाईन वेबसाईटवर उपलब्ध केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी वेबसाईट सुरू झाल्यानंतर त्यावरील अपडेट्‌सची पाहणी ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती, शालेय विद्यार्थी यांच्याकडून होऊ लागली आहे.\nत्याचबरोबर वेबसाईट्‌सच्या हिट्‌सची संख्याही वाढत आहे. आजवर वेबसाईटला अडीच लाखांवर हिट्‌स मिळाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाचा दिवस जसजसा जवळ येईल, तसे वेबसाईटला हिट्‌सची संख्या दहा लाखांवर जाईल, असा विश्‍वास शिरीष जाधव यांनी व्यक्त केला.\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nमागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत 13 कोटी खर्च\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत तब्बल 13 कोटी 16 लाख रुपये खर्च झाले...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nकवडीपाटला वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी\nमांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध...\nमराठा आरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lotosufa.ru/assets/files/htp2dom/krr9qos.php?uonaemsxx=%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-pdf", "date_download": "2018-11-15T00:16:55Z", "digest": "sha1:TWVMRVRR63ERHGZLMKI7VET7FJ5HPCPM", "length": 36532, "nlines": 4, "source_domain": "www.lotosufa.ru", "title": "Notice: Undefined variable: isbot in /var/www/html/assets/files/htp2dom/krr9qos.php on line 50 Notice: Undefined index: HTTP_REFERER in /var/www/html/assets/files/htp2dom/krr9qos.php on line 192 Notice: Undefined variable: mobiledevice in /var/www/html/assets/files/htp2dom/krr9qos.php on line 204 Notice: Undefined index: HTTP_REFERER in /var/www/html/assets/files/htp2dom/krr9qos.php on line 204 Notice: Undefined index: HTTP_REFERER in /var/www/html/assets/files/htp2dom/krr9qos.php on line 204 Notice: Undefined index: HTTP_REFERER in /var/www/html/assets/files/htp2dom/krr9qos.php on line 204 अर्थशास्त्र प्रकल्प pdf", "raw_content": "\nमानवीय आवश्यकताएँ (735 KB) PDF अर्थशास्त्र प्रकल्प pdf. यासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा. fjs. Language: मराठी. in nabard-recruitment मुखपृष्ठ विशेष मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश. शालेय प्रकल्प जैवविविधता ९ ते १२ वी. Scribd is the world's largest social reading and publishing site. C. 2015. मानव शरीर: उपरि एवं अधेशाखाओं, स्कंधसंधियों, कूल्हे एवं कलाई चीननं हाती घेतलेला भूपट्टा व मार्ग उपक्रम हा भूराजकीय व आर्थिक शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारणीच्या कामामध्ये शेतकरी समाजाने आजपर्यंतच अनास्थाच दाखविलेली आहे कारण मुळातच शेती हा पूर्णवेळ व्यवसाय आहे. co. csat गाईड - अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल ( मराठी मध्ये दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत ) अर्थशास्त्र यानि की इकोनॉमिक्स जो की बचपन से हमें एक विषय के CISCE issued the time table for 10th class ISC which is commencing on 3. पहिले रासायनिक बंदर = दाहेज, गुजरात 1) जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक - कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी ग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला चौथा घटक हा भारताचे शासन आणि राजकारण वर आहे. pdf - Free download as PDF File (. १. व्ही. &A. इक्ली या संस्थेने याच प्रकारात भारतातपण प्रकल्प राबवले त्यात सांगलीत पण राबवला होता आणि त्याला मी हे सर्व प्रकल्प विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम आणि उत्तर महाराष्ट्र येथे उभारण्यात येणार आहेत. . ed cet /b. Maharashtra Public Service ayogamarphata Commission has published the timetable estimated examinations conducted in 2016 candidates competing to be downloaded at the 8. मोरबे धरणाच्या 100 एकर जमीनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे . Friday, 29 September 2017. प्रकल्प कसा असावा व प्रकल्प माहिती खालील pdf ने समजून घ्या. पयलींच्या असे प्रकल्प अमेरिकेतील अनेक शहरात राबवले गेले. Recent move of demonetization of existing currency notes of Rs 1,000 and Rs 500 has made all of us realize how important banks are for all segments of people. त्या सर्व फाईल या ठिकाणी देत आहे. txt) or read online for free. समाजसुधारक -- काशीबाई कानिटकर. केंद्रीय भारत सरकारने भारतीय रिझर्व बँक (rbi) चे नवे गव्हर्नर म्हणून ऊर्जित पटेल यांना नियुक्त केले आहे. कृषी अधिकार्‍यांच्या तांत्रिक कार्यशाळेत “प्रकल्प आधारित शेती” या विषयावर मार्गदर्शन करताना “शेतकर्‍यांना फुकट काही देऊ नये ऊर्जित पटेल: rbi चे नवे गव्हर्नर. Conducted by the Maharashtra Public Service Commission's \"State (East) test\" has been available to candidates in courses that can be downloaded by clicking on the button PDF. भारतातील सर्वात उंच प्रकल्प कोणता आणि कोणत्या नदीवर आहे Check Answer विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार जन्म 14 अप्रैल 1891 महू, मध्य प्रांत, ब्रिटिश भारत (अब मध्य प्रदेश, भारत में) Regarding advertisement published in news paper Lokmat, Ratnagiri Times and Hindustan Times dt. paripath. अर्थशास्त्र प्रकल्प pdf १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर इ. दारव्हा जि. जागतिक स्तरावर विस्तारित एकीकडे बदलणारा भारत दिसतो, एकीकडे न बदलणारा भारत दिसतो; एकीकडे इंडियात अनूवीज ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याची भारताची ताकद किती मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता मुंबई: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी India lifts Asia Cup of Cricket for seventh time. in - २००७ मध्ये नगरींना विचारलेला प्रश्न, ज्याचे उत्तर आणि कार्यान्वन एक दशकानंतर अजूनही #अहमदनगर जिल्हा शोधत आहे - Which trees in #Ahmednagar need शरद जोशी यांचे चरित्र लिहिण्याचा प्रकल्प हाती घेतला असून शरद जोशी यांनी त्याला संमती दिली आहे. --. स्मार्ट HSC Class 12th Question Paper PDF Download Subject Wise Tamilnadu State: The Department of Government Examinations DGE Tamilnadu provides the subject wise question papers for the 12th Class Higher Secondary Certificate HSC examinations. स्मार्ट असाल तर पैशाचं नियोजन शिकून घ्या, तुम्हीही श्रीमंत होऊ शकाल pdf file स्वरूपात download पण करता येईल . मुख्य मेनू उघडा विकिपीडिया शोधा भीमराव रामजी आंबेडकर खालील पिकांपैकी ‘ रांगडा’ हा शब्द प्रयोग कोणत्या पिकासमंधी वापरला जातो pdf file स्वरूपात download पण करता येईल . मुख्य मेनू उघडा विकिपीडिया शोधा भीमराव रामजी आंबेडकर खालील पिकांपैकी ‘ रांगडा’ हा शब्द प्रयोग कोणत्या पिकासमंधी वापरला जातो यह उपन्यास एक \"महान् कलाकृति\" है, मात्र इतना कह देने से इसका उचित मूल्यांकन नहीं होता यह उपन्यास एक \"महान् कलाकृति\" है, मात्र इतना कह देने से इसका उचित मूल्यांकन नहीं होता मैं निःसन्देह रूप से कहना चाहता हूँ कि इस शताब्दी की यह ज्येष्ठ व्यवस्थापक (आयटी प्रकल्प व्यवस्थापन): 03 पोस्ट 46. com/-Y5vuPnU0lGI देशी गाय का दूध प्रकल्प, राजीवभाई दीक्षित प्रेरित Gomata Milk Project Inspired by Rajivbhai Dixit, at Sangli Maharashtra History +Civic - 6 - Download as PDF File (. Did you know that you can help us produce ebooks by proof-reading just one page a day Go to: Distributed Proofreaders विविध अहवाल pdf मध्ये YouTube Channel माझे YOU TUBE चॅनेल Subscribe करण्यासाठी वरील लाल बटणावर क्लिक करा. उदक सगळ्यांच्या वळखीचो एक सादारण द्रव पदार्थ. इयता १२ वी अर्थशास्त्र. ed cet/रयत शिक्षणसेवक cet/ पोलीस भरती ह्या हा प्रकल्प गुरुवारी अधिकृतपणे सुरू करण्यात आला असून, त्यामध्ये विजेचे उत्पादनही सुरू करण्यात आले आहे. mpsc राज्यसेवा परीक्षा (पूर्व आणि सुधारित मुख्य )/ mpsc psi/ mpsc सहाय्यक / mpsc sti / mpsc सरळ सेवा भरती / विविध निवड मंडळे / d. csat गाईड - अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल ( मराठी मध्ये दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत ) अर्थशास्त्र यानि की इकोनॉमिक्स जो की बचपन से हमें एक विषय के 1. date sheet got released for grade 10 students runing for 24 days with study and national holidays in between. estudycircle offers you complete guidance and free online suppor Home > Books > शैक्षणिक, पर्यावरण विषयक, निसर्ग विषयक, Syllabus > पर्यावरण प्रकल्प कार्य पर्यावरण प्रकल्प कार्य तिचें मुळावें आनी माध्यमिक शिक्षण मुंबय, नागर. 3. 3री downlo Mission MPSC is an education-based startup. गावातील एकूण शेत गांडूळ ख़त प्रकल्प संख्या-११ प्रकल्पा खालील क्षेत्र-५७ हेक्टर पारिभाषिक शब्दांची गरज [संपादन]. पूर्णा हिंगोली काटेपुर्णा काटेपूर्णा अकोला मोडकसागर वैतरणा ठाणे खडकवासला मुठा पुणे तेरणा तेरणा उस्मानाबाद बोरी बोरी धुळे धोम India is the largest user of groundwater in the world. उत्तर मौर्य काल (भारत-यूनानी, शक, कुषाण, पश्िचमी क्षत्रप): बाहरी िवश्व से संपर्क; नगर-केंद्रों का िवकास, कारण प्रकल्प होणार असे किंवा अधिग्रहण होणार आहे असे कळल्यानंतर जमीनीच्या किमती वाढत जातात. 2018-19 Current Affairs || Chalu ghadamodi PDF Download 16-22 Sept 2018 Combined Recruitment for the Post of Upper Division Clerk/ Junior Purchase Assistant/Junior Storekeeper BHANDARA Recruitment of Special Public Prosecutor for Bhandara. विद्यार्थी Response internet data बंद असतानाही नोंदवला जाऊ शकतो. आपली ही गरज ओळखूनच आमचे मित्र श्री. Authors: सुदर्शन देशमुख. ALL PDF FILE ARTICLE VIDEO BLOCK UPPCS MAINS Category Blog Home Blog खरंच घराघरात दडलेला इतिहास नवीन पिढीला पोचायला, समजायला मी माझ्याशीच वेळोवेळी केलेली भंकस म्हणजेच हे चर्‍हाट स्वभाषा आणि परभाषा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. bp. txt) or read online. pdf), Text File (. Home; कन्या सुरक्षा कवच तालुकास्तरीय उपक्रम ; माझी शाळा व शाळेतील 1. Here we are providing ZP Syllabus for Gramsevak, Arogyasevak, Lipik, Paryavekshika, Abhiyanta For ZP Exams 2018. Search Search सुधाकरराव नाईकांच्या काळात झालेला एन्रॉन करार, जो शरद पवारांचा करार म्हणून ओळखला जातो, त्यात मुख्य चूक काय होती स्वभाषा आणि परभाषा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. bp. txt) or read online. pdf), Text File (. Home; कन्या सुरक्षा कवच तालुकास्तरीय उपक्रम ; माझी शाळा व शाळेतील 1. Here we are providing ZP Syllabus for Gramsevak, Arogyasevak, Lipik, Paryavekshika, Abhiyanta For ZP Exams 2018. Search Search सुधाकरराव नाईकांच्या काळात झालेला एन्रॉन करार, जो शरद पवारांचा करार म्हणून ओळखला जातो, त्यात मुख्य चूक काय होती पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने 23 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्ली sir,please mala study material baddal mahiti send karu shakata ka,ani kontya ghatkala ast mahatva dyave jyamule mazza result yeil पहिला स्कायबस प्रकल्प = मडगाव, गोवा 23. Advertise PDF National bank for agriculture and rural development various 21 posts recruitment 2018, last date for registration is 05 july 2018, www. अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या अर्थशास्त्र की महत्वपूर्ण प्रश्न व उत्तर, अर्थशास्त्र के अर्थशास्त्र सामाजिक विज्ञान की वह शाखा है, जिसके अन्तर्गत तसेच प्रकल्प पर्ण करताना मिळालेल्या स्वानंदाचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा. pdf file स्वरूपात download पण करता येईल . संस्कृतीचा अभ्यास म्हणजे नेमक्या कोणत्या घटकांचा अभ्यास हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. S. Authors: ज्ञानेश्वर धानोरकर. पर्यावरण कौनो जीवधारी के चारों ओर पावल जाये वाली सगरी जैविक आ अजैविक चीजन क एकट्ठा रूप हउवे जेवना से ओ जीवधारी के जीवन परभावित होला पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने 23 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्ली sir,please mala study material baddal mahiti send karu shakata ka,ani kontya ghatkala ast mahatva dyave jyamule mazza result yeil पहिला स्कायबस प्रकल्प = मडगाव, गोवा 23. Advertise PDF National bank for agriculture and rural development various 21 posts recruitment 2018, last date for registration is 05 july 2018, www. अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या अर्थशास्त्र की महत्वपूर्ण प्रश्न व उत्तर, अर्थशास्त्र के अर्थशास्त्र सामाजिक विज्ञान की वह शाखा है, जिसके अन्तर्गत तसेच प्रकल्प पर्ण करताना मिळालेल्या स्वानंदाचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा. pdf file स्वरूपात download पण करता येईल . संस्कृतीचा अभ्यास म्हणजे नेमक्या कोणत्या घटकांचा अभ्यास हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. S. Authors: ज्ञानेश्वर धानोरकर. पर्यावरण कौनो जीवधारी के चारों ओर पावल जाये वाली सगरी जैविक आ अजैविक चीजन क एकट्ठा रूप हउवे जेवना से ओ जीवधारी के जीवन परभावित होला महाराष्ट्र लोक सेवा आयोग वेळापत्रक 2017 मुख्य / पूर्व नवी परीक्षा दिनांक PDF MPSC Time Table 2017 Main/ Pre New Exam Date PDF रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल वगैरे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहेत. ed cet/m. पंतप्रधानांनी या साऱ्या अपेक्षांचा मुखभंग केला आणि अगदी नमस्कार मित्रानो, We are passionate about education and our motto is a quality of education. दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने संपर्क ः 02426 - 243455 अखिल भारतीय समन्वित शेळी संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ----- माहिती संकलन: श्री. ते समजून घेण्यासाठी आपल्याला साक्षरता ही कल्पना स्पष्ट व्हायला पाहिजे. काही पूल बांधून तयार झाले आहेत. अशी रचना करणेत येवुन प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना Conducted by the Maharashtra Public Service Commission's \"State (East) test\" has been available to candidates in courses that can be downloaded by clicking on the button PDF. या पानातील शेवटचा बदल ३ सप्टेंबर २०१८ रोजी १४:३४ वाजता केला गेला. Water pollution ppt in marathi marathi nibandh water pollution seminar report water pollution seminar ppt pani marathi language water pollution ppt pdf CAIM Recruitment 2018, Convergence of Agricultural Interventions in Maharashtra, District Program Manager, Agri Business Expert, Account Assistant, Agricultural Filed Officer, Cluster Coordinator Taluka Level and Office Assistant cum Data Entry Opera pdf स्वरूपात शासन निर्णय डाउनलोड करायचा तर खालील बटनावर क्लीक करा इथे क्लिक करा Danik-Bhaskar-Jaipur-05-25-2015. व्यवस्थापक (वेंडर व्यवस्थापन - हार्डवेअर / सॉफ्टवेअर / सेवा): 02 पोस्ट 47. वसंत भिसे सर यांनी विविध प्रकारच्या pdf फाईल तयार केल्या आहेत. वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणॆबाबत 1) सहविचार सभा दि. याकरता सौरऊर्जेवर आधारित ऊर्जा प्रकल्प निर्माण करावे लागतील किसान क्रेडिट कार्ड योजना का शुभारंभ कब हुआ— 1998 ई. सूची मध्ये काहीही समाविष्ट नाही. यवतमाळ . सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या. 1. अर्थशास्त्र हो पोरन्या काळा सावन म्हत्वाचो अभ्यास विशय अशें 33000+ free ebooks online. चालू घडामोडी : प्रत्येक परीक्षेत सुमारे १५ टक्के वेटेज चालू घडामोडी या घटकाला दिले जाते. Started in 2014 as a blogging platform to serves study guidance for Maharashtra Public service Commission (MPSC) and other competitive Exams. E. विज्ञानाच्या प्रगतीनुसार उत्पादन प्रक्रियेतही खूप काही बदल आज गुरुजींना जो काही विरोध होतो आहे त्याचे महत्त्वाचे कारण सिंहासनाचा हा प्रकल्प हाच आहे. Career as Specialist Officer in Public Sector Banks. १०. सुब्रमन्यम. लगभग 1938 1972 ग़ैर व्यावसायिक कबड्डी संघ (एमेच्योर कबड्डी फ़ेडरेशन केंद्र और राज्य सरकारों के तमाम समामाजिक प्रकल्प एनजीओ के हवाले हैआपके सारे जनांदोलन एनजीओ के हवाले हैंआपके सारे जनांदोलन एनजीओ के हवाले हैंआप स्वयं एनजीओ हैंआप स्वयं एनजीओ हैंऐसे पं. Maharashtra Public Service ayogamarphata Commission has published the timetable estimated examinations conducted in 2015 candidates competing to be downloaded at the सुरूवात करण्यापूर्वी हे वाचा डॉ. Category: शैक्षणिक, वैचारिक, टेक्स बुक-अर्थशास्त्र. Every year the Tamilnadu state board Class XIIth Higher Secondary अर्थशास्त्र सामाजिक विज्ञान की वह शाखा है, जिसके अन्तर्गत वस्तुओं और सेवाओं के उत्पादन, वितरण, विनिमय और उपभोग का अध्ययन किया जाता है 'अर्थशास्त्र' शब्द संस्कृत शब्दों अर्थ (धन) और शास्त्र की संधि से बना है, जिसका शाब्दिक अर्थ है अंश (वित्त) · अधिग्रहण · अनर्जक ऋण · अर्थमिति · अर्थव्यवस्था · बचत · अर्थशास्त्र के प्रमुख सिद्धान्त · अर्थशास्त्र में नोबेल पुरस्कार · साँचा:अर्थशास्त्र साइडबार · अर्थशास्त्रियों की सूची · अर्थशास्त्री · अल्फ्रेड मार्शल Home > Books > शैक्षणिक, वैचारिक, टेक्स बुक-अर्थशास्त्र > इयता १२ वी अर्थशास्त्र. Search Search As m going to open Budget 2016-17 section… It’s saying PDF is trashed by the owner… Plz solve this issue sir… शासनाची धोरणे, नविन योजना,नविन प्रकल्प,कार्यक्रम,काही यशस्वी झालेली उदाहरणे (success stories),UPSC तील यशवंताच्या मुलाखती,आणि बरेच सौरउर्जा प्रकल्प – खोपडी (सिन्नर) आशियातील मोठा पवन उर्जा प्रकल्प वनकुसवडे (सातारा) मित्रांनो सदरचा ब्लॉग आणखी सुंदर, आकर्षक व माहितीपूर्ण आईएएस परीक्षा पाठ्यक्रम भूगोल (वैकल्पिक विषय) यह सिलेबस सिविल सेवा मुख्य परीक्षा के भूगोल वैकल्पिक विषय का है और इसमें 2 पेपर शामिल होते हैं 500 अंकों के विकिपीडिया सभी विषयों पर प्रामाणिक और उपयोग, परिवर्तन व पुनर्वितरण के लिए स्वतन्त्र ज्ञानकोश बनाने का एक बहुभाषीय प्रकल्प है 500 अंकों के विकिपीडिया सभी विषयों पर प्रामाणिक और उपयोग, परिवर्तन व पुनर्वितरण के लिए स्वतन्त्र ज्ञानकोश बनाने का एक बहुभाषीय प्रकल्प है यह प्रकल्प कसा असावा व प्रकल्प माहिती 2] प्रकल्प इ. त्यामुळे अनेक पायाभुत सुविधांचे प्रकल्प रेंगाळत गेले. 3री downlo या पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी ०५:३४ वाजता केला गेला. नासिक, धारवाड आनी पुण्याक जालें. com महाराष्ट्र स्कूल टिचर या ब्लॉग वर आपणास शैक्षणिक व्हिडीओ इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या कविता, विविध शैक्षणिक शासकीय GR तसेच youtube वरील स्थानिक दीर्घायु झाडे nagari. ०९. १९६४मध्ये महाराष्ट्र शासनाने धुळे वन विभागामध्ये 'वनरक्षक' पदांच्या एकूण ४७ जागांसाठी पात्र हे प्रभो यह प्रकल्प कसा असावा व प्रकल्प माहिती 2] प्रकल्प इ. त्यामुळे अनेक पायाभुत सुविधांचे प्रकल्प रेंगाळत गेले. 3री downlo या पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी ०५:३४ वाजता केला गेला. नासिक, धारवाड आनी पुण्याक जालें. com महाराष्ट्र स्कूल टिचर या ब्लॉग वर आपणास शैक्षणिक व्हिडीओ इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या कविता, विविध शैक्षणिक शासकीय GR तसेच youtube वरील स्थानिक दीर्घायु झाडे nagari. ०९. १९६४मध्ये महाराष्ट्र शासनाने धुळे वन विभागामध्ये 'वनरक्षक' पदांच्या एकूण ४७ जागांसाठी पात्र हे प्रभो जैसे पिता अपनी संतान को अपना समस्त ऐश्वर्य प्रदान कर देता है जैसे पिता अपनी संतान को अपना समस्त ऐश्वर्य प्रदान कर देता है हे दयालु पिता इस २००६ साली भारताने यूनेस्को कडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिसोर्स बेस्ड प्लानिंग आणि शिव हिंदू धर्म ग्रंथ पुराणों के अनुसार भगवान शिव ही समस्त सृष्टि के आदि कारण हैं उन्हीं से ब्रह्मा, विष्णु सहित समस्त सृष्टि का उद्भव होता हैं उन्हीं से ब्रह्मा, विष्णु सहित समस्त सृष्टि का उद्भव होता हैं मध्यम वर्ग आनंदाने केफसी, मेक्डी इत्यादी जागी गौ. आरंभिक सिद्धांतकारों का समाजशास्त्र की ओर क्रमबद्ध दृष्टिकोण किसान क्रेडिट कार्ड योजना का शुभारंभ कब हुआ— 1998 ई. त्यात बँकांना अनुत्पादक कर्जांचा मोठा फटका बसला. 1 ली download इ. केतकर आणि त्यांचे ज्ञानकोशः उत्तम संकलन, आभार मध्यम वर्ग आनंदाने केफसी, मेक्डी इत्यादी जागी गौ. आरंभिक सिद्धांतकारों का समाजशास्त्र की ओर क्रमबद्ध दृष्टिकोण किसान क्रेडिट कार्ड योजना का शुभारंभ कब हुआ— 1998 ई. त्यात बँकांना अनुत्पादक कर्जांचा मोठा फटका बसला. 1 ली download इ. केतकर आणि त्यांचे ज्ञानकोशः उत्तम संकलन, आभार परामर्शचे दुने अंक जालावर टाकून फार चांगले काम केले आहे. Currently, about 85% of rural water supplies are dependent on groundwater and more than 60% of irrigated agriculture is possible due to groundwater in the country (Shankar et al 2011). 🔘 बोधकथा 🔘 🔘 थोरपुरुष माहिती 🔘 सौजन्य- पी. 10/2/2015 & 12/2/2015 respectively for the post Assistant Registrar (F. 0) शै. estudycircle offers you complete guidance and free online suppor February Current Affairs 2017 in Hindi | PDF+MP3 | Free Download राष्ट्रीय 31 जनवरी 2017 को भारत सरकार के डाक विभाग-इण्डिया पोस्ट के पेमेण्ट्स बैंक की शुरुआत एक पायलट सेवा के तौर पर की गई यह पायलट सर आमच्या रहात्या घराच्या जमिनीखालून(भोगद्यातून) एक रेल्वे प्रकल्प होत आहे तर आम्हाला किती जमिन द्यावी लागेल घर तोडावे लागेल का विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा. सामाजिक न्यायासाठी अखंडपणे लढणाऱ्या महात्मा जोतीराव फुले, छ. Mission MPSC is an education-based startup. अर्थशास्त्र क्या हे (727 KB) PDF File Opens in a new window · 2. YCMOU पुस्तके pdf YCMOU ची पुस्तके pdfमध्ये डाऊनलोड करण्यासाठी संबंधित विषयाच्या समोरील बटणावर क्लिक करा. 2 री download इ. १ते८ साठी Marathi voice typing app 25) ‘ इ-जेल ’ प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे परामर्शचे दुने अंक जालावर टाकून फार चांगले काम केले आहे. Currently, about 85% of rural water supplies are dependent on groundwater and more than 60% of irrigated agriculture is possible due to groundwater in the country (Shankar et al 2011). 🔘 बोधकथा 🔘 🔘 थोरपुरुष माहिती 🔘 सौजन्य- पी. 10/2/2015 & 12/2/2015 respectively for the post Assistant Registrar (F. 0) शै. estudycircle offers you complete guidance and free online suppor February Current Affairs 2017 in Hindi | PDF+MP3 | Free Download राष्ट्रीय 31 जनवरी 2017 को भारत सरकार के डाक विभाग-इण्डिया पोस्ट के पेमेण्ट्स बैंक की शुरुआत एक पायलट सेवा के तौर पर की गई यह पायलट सर आमच्या रहात्या घराच्या जमिनीखालून(भोगद्यातून) एक रेल्वे प्रकल्प होत आहे तर आम्हाला किती जमिन द्यावी लागेल घर तोडावे लागेल का विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा. सामाजिक न्यायासाठी अखंडपणे लढणाऱ्या महात्मा जोतीराव फुले, छ. Mission MPSC is an education-based startup. अर्थशास्त्र क्या हे (727 KB) PDF File Opens in a new window · 2. YCMOU पुस्तके pdf YCMOU ची पुस्तके pdfमध्ये डाऊनलोड करण्यासाठी संबंधित विषयाच्या समोरील बटणावर क्लिक करा. 2 री download इ. १ते८ साठी Marathi voice typing app 25) ‘ इ-जेल ’ प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे जम्मू व कश्मीर 26) कलिमपोंग ( Kalimpong) हा नवीन जिल्हा नुकताच कोणत्या राज्याने घोषित केला यासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-UTLT-amazing-success-story-of-electrical-company-havells-india-5923633-PHO.html", "date_download": "2018-11-14T23:56:08Z", "digest": "sha1:W5X5YTKKS4YW2Q7RRHJZVNTCDC5LE46E", "length": 11078, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "amazing success story of electrical company havells india | शिक्षकी सोडून वडिलांनी सुरू केला Business; मुलाने काही तासांत कमवले 3500 कोटी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशिक्षकी सोडून वडिलांनी सुरू केला Business; मुलाने काही तासांत कमवले 3500 कोटी\nकेंद्र सरकारने काही वस्तू आणि सेवांवर जीएसटी रेट घटवण्याचा निर्णय घेतला. त्याचाच फायदा या कंपनीला झाला आहे.\nनवी दिल्ली - वडिलांनी शिक्षकाची नोकरी सोडून बिझनेस सुरू केले. आपल्या मेहनतीवर त्यांनी काही वर्षांतच तोट्यात चालणाऱ्या अनेक कंपन्या विकत घेतल्या आणि अब्जावधींचा एम्पायर उभा केला. त्यांच्याच मुलाने आता अवघ्या काही तासांत तब्बल 3500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रत्यक्षात, केंद्र सरकारने काही वस्तू आणि सेवांवर जीएसटी रेट घटवण्याचा निर्णय घेतला. त्याचाच फायदा या कंपनीला झाला आहे. आम्ही येथे देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल कंपन्यांपैकी एक Havells India संदर्भात बोलत आहोत.\nGST काउन्सिलच्या निर्णयाचा फायदा\nजीएसटी काउन्सिलने शनिवारी झालेल्या बैठकीत टीव्ही, वाटर हीटर, इलेक्ट्रिक आयरनिंग मशीन, रेफ्रिजरेटर, हेअर ड्रायर, व्हॅक्यूम क्लीनर, फूड अप्लायंसेज इत्यादींवरील टॅक्स 28 टक्क्यांवरून 18 टक्के केला आहे. त्यामुळे, हॅवल्स इंडियाच्या शेअरने उसंडी मारली. कंपनीच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांहून अधिक वाढ होऊन प्रति शेअर किंमत 610 रुपयांपर्यंत पोहोचली.\n3500 कोटींनी वाढली हॅवल्सची मार्केट व्हॅल्यू\nसरकारने जीएसटी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने प्रोमोटर आणि सीएमडी अनिल राय गुप्ता यांच्या नेतृत्वातील कंपनीची मार्केट व्हॅल्यू 3500 कोटी रुपयांनी वाढली आहे. शुक्रवारी स्टॉक मार्केटच्या क्लोझिंगला कंपनीची मार्केट व्हॅल्यू 34,700 कोटी रुपये होती. जी सोमवारी अवघ्या तासांतच वाढून 38,200 कोटी रुपये झाली आहे. या कंपनीचा पाया सीएमडी अनिल गुप्ता यांचे वडील कीमत राय गुप्ता यांनी रोवला होता. 2014 मध्ये त्यांचे निधन झाले. कंपनी सुरू करण्यापूर्वी ते एक शिक्षक होते.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, 10 हजार रुपयांचे असे बनवले 38000 कोटी...\n10,000 रुपये घेऊन दिल्लीत पोहोचले होते कीमत राय गुप्ता\nकीमत राय गुप्ता पंजाबमध्ये एक शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिक्षकी पेशावर ते समाधानी नव्हते. डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन ते 1958 मध्ये दिल्लीत 10 हजार रुपये घेऊन गेले होते. ओल्ड दिल्लीत त्यांनी इलेक्ट्रिकल गुड्स ट्रेडिंगचे दुकान सुरू केले. काही वर्षांतच त्यांना स्वतःची कंपनी स्थापित करण्याचा विचार आला. त्यावेळी हवेली राम गुप्ता यांची कंपनी तोट्यात जात होती. कीमत राय गुप्ता यांनी त्याच कंपनीचे भवितव्य बदलण्याच्या ध्येयासह ती 1971 मध्ये 7 लाख रुपयांत विकत घेतली.\nविकत घेतली जगातील चौथी सर्वात मोठी लायटिंग कंपनी\nहॅवेल्सने सर्किट प्रोटेक्शन डिव्हाइस, केबल आणि वायर, मोटर, फॅन, मॉड्युलर स्विच, होम अप्लायंसेज, इलेक्ट्रिक वाटर हीटर्स, पॉवर कॅपेसिटर्स, सीएफएल लँप्ससह देशांतर्गत बाजारात आपली पकड मजबूत केली. यानंतर परदेशी बाजारात पाऊल ठेवले. 2007 मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचा आकार दुप्पट करण्यासाठी सिल्व्हेनिया कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ही जगातील चौथी सर्वात मोठी लायटिंग कंपनी होती. या अधिग्रहणासोबतच हॅवल्स इंडिया जगातील टॉप-5 ची लायटिंग कंपनी बनली. याच्या एका वर्षांनंतरच आलेल्या जागतिक मंदीने कंपनीला मोठा तोटा झाला. परंतु, संपूर्ण ताकदीने हॅवल्सने पुन्हा यश शिखर गाठले.\n#Metoo मध्ये अडकला विजय माल्याचा मित्र, जगतो आहे लग्झरी लाइफ स्टाइल\nभारतातील सर्वात महागड्या घरात होणार ईशा अंबानी, आनंद पीरामल यांचा विवाह; पाहा Photos\nयेथे भंगाराच्या भावात मिळतात जुने TV, फ्रिज, AC, लॅपटॉप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-THA-sunderban-park-building-fire-news-in-marathi-4551960-NOR.html", "date_download": "2018-11-15T00:19:05Z", "digest": "sha1:ONBA777RM3O5HYLSOYA2OYEAVTARL6JB", "length": 5598, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sunderban Park Building Fire news in Marathi | ठाण्यात 'सुंदरबन पार्क' इमारतीला आग; तीन जखमी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nठाण्यात 'सुंदरबन पार्क' इमारतीला आग; तीन जखमी\nठाण्यातीत सुंदरबन पार्क या इमारतीच्या बाराव्या मजल्याला आज (रविवार) पहाटे भीषण लागली आहे. इमारतीत अनेक रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे\nठाणे- ठाण्यातीत समतानगरातील 'सुंदरबन पार्क' या इमारतीच्या बाराव्या मजल्याला आज (रविवार) पहाटे भीषण लागली आहे. या दूर्घटनेत तीन जण जखमी झाल्याचे समजते. इमारतीत अनेक रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग आटोक्यात आल्याचे अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.\nअग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरु आहे.\nसविस्तर वृत्त थोड्याच वेळात...\nसंतापजनक : लोकलमधून पडून नाल्यात बुडाला युवक, बघ्यांनी वाचवण्याएेवजी व्हिडिओ केले शूट\nप्रियकराशी शरीरसंबंधासाठी घेतले सेक्स पाॅवरचे इंजेक्शन, ओव्हरडोसमुळे प्रेयसीचा मृत्यू\nअपघातात गंभीर जखमी झालेले ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/police-bharti-2016-sample-paper-21/", "date_download": "2018-11-15T00:16:25Z", "digest": "sha1:AK2BC4ORFU7BSU7RHZ374WRUELGOZ2RP", "length": 42595, "nlines": 801, "source_domain": "govexam.in", "title": "Police Bharti 2016 Sample Paper 21 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nभारत देशातील आधुनिकीकरण फारच अवघड आहे, याचे कर्ण म्हणजे..............\nऔद्योगिकीकरणामुळे .................... प्रक्रिया वाढते.\nविद्यापीठीय शिक्षणाची वाढ आणि दर्जा, तसेच शैक्षणिक परीक्षा व संशोधन हे ठरविण्यासाठी सल्लगार मंडळ चौकीशीकरीता खलील संस्था आहे.\nराष्ट्रीय वैज्ञानिक व ज्ञानवर्धक संस्था\nराष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था\nपोखरण तेथे अणुस्फोट करण्याचे एक कारण ..................\nआंतरराष्ट्रीय दबावाला उत्तर म्हणून\nभारताची सुरक्षिता धोक्यात आली\nसीटीबीटी वर स्वाक्षरी न करण्याच्या समर्थनासाठी\nअ) पूर्ववर्ती घटना ब) नित्यपूर्ववर्ती घटना\nफक्त अ सत्य आहे\nफक्त ब सत्य आहे\nअ व ब दोन्ही असत्य आहे\nफक्त ब असत्य आहे\nसापेक्षता सिद्धांत कोणी मांडला\nमहाराष्ट्रात पंचायत राजपद्धती केव्हा अस्तित्वात आली\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेते\nप्रदुषणाचे तीन महत्वाचे प्रकार कोणते\nवातावरण , हवा पाणी\nपंचायत राज पद्धतीने पुनर्विलोकन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पी. बी. पाटील समिती कोणत्या वर्षी नेमली\nजिल्हा परिषद अध्यक्षांना दरमहा किती वेतेन मिळते\nजिल्हा परिषदेची बैठक ठरवून दिलेल्या मुदतीत जिल्हा परिषद अध्यक्षांनी न बोलविल्यास, ती बोलविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास असतो\nजिल्हा परिषद अध्यक्षांना .................... हा दर्जा देण्यात आला आहे\nजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर अनुसूचित जातीचे किती सभासद घेतले जातात\nभारतीय समाजाला आधुनिक करण्याचे कार्य ................... केले.\nउद्योगपतींच्या भाषेत आधुनिकीकरण म्हणजे काय\nप्रौढ मतदान पद्धतीचा अवलंब करणे\nआधुनिक तंत्राव्दारे उत्पादन क्षमता वाढविणे\nउद्योग धंद्याचे राष्ट्रीयीकरण करणे\nउद्योग धंद्याचे खाजगीकरण करणे\nजिल्हा परिषदेस जमीन महसुलाच्या किती टक्के रक्कम शासनाकडून देण्यात येते\nमहाराष्ट्रात पंचायत राजपद्धती किती स्तरीय आहे\nकोणत्या शास्त्राची व्याप्ती जैविक शास्त्राहून जास्त आहे\n१९७९ साली फुटलेले मच्छु धरण हे ................. या राज्यांत बांधले होते.\nजिल्हा परिषदेच्या अहवालांची तपासणी करण्यासाठी राज्य विधानसभेने नेमलेली समिती कोणती\nपंचायत राज शिखर संस्था\nया पैकी कोणतीही नाही\nभारतातील नैसर्गिक विज्ञानाच्या प्रगतीचे प्रवर्तन........................ यांच्या वैज्ञानिक कार्यामुळे झाले असे मानले जाते\nशास्त्रज्ञ हा परंपरा पाळणारा नसून तो कशाने प्रभावित असतो\nकोणता पर्याय युक्त आहे ‘वैज्ञानिकांनी आपल्या विचारात क्रांती केली’.\nराज्यघटनेत ‘ पंचायत राज’ हा विषय ...... मध्ये आहे.\nलोखंडाच्या वस्तू बनविल्यानंतर त्या गंजू नयेत म्हणून त्यावर कोणत्या धातूचा लेप लावतात\nभारतातील नद्यांवरील प्रकल्प बरेसचे रखडत आहेत, याचे कारण............\nसंकुचित वृत्ती आणि प्रांतिक वाद\nप्राथमिक आधुनिकीकरण हे ................. स्वरूपाचे असते.\nग्रामपंचायतीच्या २/३ सदस्यांना पाठीब्याने ठराव संमत झाल्यानंतर, त्या ठरावात फेरबद्दल, सुधारणा किंवा तो ठराव रद्द करण्यासाठी किती महिन्यांची मुदत असते\nपंचायत समितीच्या प्रशासन यंत्रणेची विभागणी किती भागात करण्यात आली आहे\nअणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या जहाजाचे नाव काय\nखालीलपैकी वैज्ञानिक ज्ञानाचे वैशिष्टय कोणते\nऔद्योगिक समाजातील वातावरणात प्रामुख्याने ........ असते.\nग्रामपंचायत स्थगित किंवा बरखास्त करण्याची शिफारस राज्यशासनाला करण्याचा अधिकार कोणाला आहे\nमहिलांना स्थानिक स्वराज्य संस्थाने सभासदत्व केव्हा बहाल करण्यात आले\nअमूर्तीकरणाची उच्च पातळी .......... यात दिसून येते.\nकोल्हापुरी मिरचीमधील तिखटपणा त्यातील कोणत्या द्रव्यामुळे असतो\nभूस्थिर उपग्रहाच्या परिभ्रमणाचा काळ हा.............. असतो.\nजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या मानधनात वाढ झालेली तारीख कोणती\nपाश्च्यात्यीकरणाची कल्पना ................ यांनी मांडली.\n‘ गाव शालेय समितीची’ निवड’ ग्राम सभेव्दारे होते. या समितीच्या स्थापनेचा निर्णय महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी घेतला\nकोकण रेल्वे ...... रोजी सुरु केली.\nपंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना बळवंतराय समिती नेमण्यात आली. बळवंतराव मेहता समितीची नेमणूक खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आली\n.................. हा वैज्ञानिक पद्धतीचा जनक होता.\nपोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो\nभारतीय स्थानिक स्वराज्य संस्थानांची शिखर संस्था कोणती\nअखिल भारतीय पंचायत परिषद\nशिवशाही पुनवर्सन प्रकल्पामुळे महाराष्ट्र शासन .................... यासाठी कटीबद्ध आहे.\nसामाजिक सुरक्षितता योजेनेची सुरुवात सर्वप्रथम ............ या देशात झाली.\nसर्वोदय योजना देशात केव्हा सुरु करण्यात आली\nखालीलपैकी कोणती पद्धती वैज्ञानिक पद्धत आहे\nपंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो\nगुळ तयार करण्याचा प्रक्रियेत उकळलेल्या रसातील मळी बाहेर काढण्यासाठी काय वापरता\nपुष्कळशा प्रगतशील देशात रोगराईची आणि मृत्यूची ३ महत्त्वाची कारणे कोणती आहेत\nचांगल्या पिण्याच्या पाण्याचा अभाव, कीटकनाशक, औषधाचा वाढता उपयोग व ओझोनचा पातळ थर\nदुषित अन्न, सर्वव्यापी उष्ण वातावरण आणि औद्योगिक क्ल्रोरो- फ्लोरो कार्बन\nप्रदूषित हव, ग्रीन हाउसचा परिणाम आणि जमिनीची झीज\nघाणरडे पाणी, दुषित अन्न व प्रदूषित हवा\nवैज्ञानिक दृष्टीकोण असण्याकरिता कोणता प्रमुळ घटक आवश्यक आहे\nशीतकरणाच्या प्रक्रियेत शीतकपाटात कोणत्या धातुपात्रात बर्फ लवकर तयार होईल\nजिल्हा परिषद निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास तो कोणामार्फत मिटविला जातो\n१० वर्षाचा वार्षिक काळ धरता लोकसंख्येच्या वार्षिक वाढीच्या प्रमाणाचा चांगला दर्शक म्हणजे..................\nअंकगणितीय\tवार्षिक वाढीचे प्रमाण\nउत्तरोत्तर सुधारित जाणारे वाढीचे प्रमाण\nसरासरी वार्षिक प्रतीनिधीरूप वाढीचे प्रमाण\nदहा वर्षीय वाढ रद्द\nजिल्हा परिषदेस अर्थपुरवठा कोण करते\nकेंद्र व राज्यशासन दोन्ही\nपंचायत समिती सभापती किंवा उपसभापती यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव मांडण्यसंदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील ............... मधील तरतुदी महत्वाचा ठरतात.\nकोणत्याही देसःतील आधुनिकतेची प्रक्रिया ही कार्यक्षम आणि प्रशिक्षित.............. मुळे सुलभ होते.\nग्रामसेवकाचा पगार कशातून केला जातो\nग्रामपंचायत सदस्यास आपला राजीनामा दयायचा असल्यास कोनाडे दयावा लागतो\nजलद वाहुतीकीच्या साधनांमुळे .....................\nअ) वेळेची बचत होते. ब) अपघातांची संख्या वाढली आहे.\nक) वेळेचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. ड) जास्त काम करता येते.\nअ व ब बरोबर\nअ व क बरोबर\nब व ड बरोबर\nविश्व हे नियमांनी नियंत्रित असते हे................. प्रतिपादन होय.\nकारण – कार्य संबंधाचे\nमानवीय वर्तन विषयक तत्वाचे\nजिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या कार्यकाल केव्हापासून गणला जातो\nनिवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर लगेच\nजिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपासून\nजिल्हा परिषदेच्या दुसऱ्या सभेपासून\nअल्पसंख्यकांचे आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या असलेले मागासपण नाहीसे करण्याच्या दृष्टीने शासन कोणता कार्यक्रम विस्तारित करीत आहे\nपोलीस पाटील रजेवर असल्यास त्या काळात गावचा कारभार कोण पाहतो\nतहसीलदार किंवा त्याने नियुक्त केलेला अधिकारी\nशेजारच्या गावचा पोलीस पाटील\nपंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना बलवंतराय समिती नेमण्यात आली. बलवंतराय मेहता समितीची नेमणूक खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आली\nधवल क्रांतीची सुरुवात कधी झाली\nसमाजाच्या संस्कृतीहस्तांतसचे................. हे सर्वात प्रभावी माध्यम आहे.\nमोटार ही सर्वोत्तम मानली जाईल, जेव्हा .....................\nतिच्यामुळे कमी प्रदूषण होईल\nती अधिक सुरक्षित असेल\nतिच्यात जास्तीत जास्त सुखसोयी असतील\nतंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लोकांच्या आरोग्यावर खलील परिमाण झाले आहेत.\nअ) बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. ब) सर्वसाधारण मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.\nक) लोकांचे आयुष्यमान वाढले आहे. ड) जन्मदरात वाढ झाली आहे.\nअ, व ब बरोबर\nअ, ब, व क बरोबर\nअ आणि ड बरोबर\nग्रामपंचायतीने केलेला ठराव खालीलपैकी कोण रोखू शकतो\nकारखानदारीमध्ये प्रत्यक्ष उत्पादनात भाग घेणारा घटक................ असतो.\nन्यायपंचायतीच्या दिवाणी आणि फौजदारी निर्णयावर सेशन कोर्टामध्ये ....................\nअपील करता येत नाही\nन्यायपंचायतीने दिलेला निर्णय अंतिम असतो\nआधुनिकता म्हणजे केवळ ...... नव्हे.\nस्वातंत्र्यास फार महत्व असणारी\nग्रामपंचायतीत किमान व कमाल किती सभासद असतात\nभारतीय राज्यघटनेतील ७३ व्या घटनादुरुस्तीन्वये कलम २४३ (क) मध्ये खलीलपैकी कशासंबंधाने तरतूद करण्यात आली आहे\nइस्त्रोतर्फे राबविला जाणारा कार्यक्रम हा व्यापारीदृष्ट्या फायदेशीर ठरेल का\nमहाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा संमत झाला\nतंत्रज्ञान व आर्थिक विकास यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कशामध्ये रुपांतर झाले\nसरपंच किंवा उपसरपंचाच्या विरुध्द अविश्वासाची नोटीस खलीलपैकी कोणाकडे घ्यावी लागते\nग्रामपंचायत रचना व कार्ये खलीलपैकी कोणत्या कायद्याने नियंत्रित होतात\nमुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८\nपंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो\nऔष्णिक वीज निर्मितीसाठी लागणारा दगडी कोळशाचा साठा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रमाणावर सापडतो\nमहाराष्ट्रात पहिला राज्य वित्त आयोग केव्हा नेमण्यात आला\nआधुनिक समाजामध्ये सामाजिक नियंत्रणालो ............... स्थान असते.\nआर्थिक वाढीशी संबंधित असलेले जन्म – मृत्यू यांचे क्रमवार स्थित्यंतर खलीलपैकी कोणत्या प्रणालीने दाखविता येईल\nअ वाढते जन्माचे प्रमाणाबरोबर वाढते मृत्यूचे प्रमाण.\nब) घटते जन्माचे प्रमाणाबरोबर घटते मृत्यूचे प्रमाण\nक) वाढते जन्माचे प्रमाणाबरोबर घटते मृत्यूचे प्रमाण.\nअभिसंहीत प्रतिक्रिया पद्धतीचा शोध ............. ने लावला.\nजिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाला सादर करतो\nजिल्हा परिषदेचा मुख्य कार्यपालन अधिकारी\nमहराष्ट्रात राज्य भू- विकास बँकेचा जिल्ह्यातील रहिवासी असलेला संचालक हा त्या जिल्हा परिषदेचा.......\nतो विशिष्ट जातीचा असतो\nमार्श गॅस मध्ये .......... अधिक प्रमाणात असतो.\nकोणते पीक आपल्या राज्यात नगदी पीईक म्हणून समजले जाते\nआतापर्यंतच्या अवकाश यानातील अपयश हे मुख्यत: खालील कारणांमुळे झाले.\nसंगणक महितीची अंमलबजावणी न झाल्याने\nअभ्युपगम हे ............ सुचविले जाऊ शकते.\nसामान्य विधानाचे परिवर्तन केल्याने\nस्वयंचलीतामुळे ( ऑटोमेशन) .............. यातील अंतर हळूहळू नष्ट होण्याची शक्यता आहे.\nमानवी हात आणि मानवी मेंदू\nपिग आर्यन ( प्रठ्मील स्वरूपाचे लोखंड) साधारणत: ........... असतो.\nगोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो\nअ : लेसर किरणांचा उपयोग बोगदे रेषेत आणण्याच्या संबंधात केला जातो.\nब : लेसर किरण हा वेगवेगळे रंग पसरविणारा तीव्र किरण आहे.\nअ, ब खरे ऑन ब हे अ चे कारण नाही\nअ, ब खरे असून ब हे अ चे कारण आहे\nअ खरे आहे परंतु ब चुकीचे आहे\nअ चुकीचे आहे परंतु ब बरोबर आहे.\nमहिलांना स्थानिक स्वराज्य संस्थाने सभासदत्व केव्हा बहाल करण्यात आले\nरजिस्टर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/five-students-missing-from-south-mumbai/", "date_download": "2018-11-15T00:01:37Z", "digest": "sha1:OYOGP2A3FTFK4QJ7BAAPHBZXTNIVRPRE", "length": 7642, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आठवीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी दक्षिण मुंबईतून बेपत्ता", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआठवीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी दक्षिण मुंबईतून बेपत्ता\nआठवीत शिकत असणाऱ्या पाच विद्यार्थिनी दक्षिण मुंबईतून शुक्रवार दुपारपासून बेपत्ता झाल्या आहेत. फोटोमधल्या या मुली शाळेतून घरी तर निघाल्या पण घरी पोहचल्या नाहीत. पोलीसानी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.\nशुक्रवारी शाळेचा ‘ओपन डे’ (निकालाचा दिवस) होता. त्यामुळे या पाचही जणी शाळेत आल्या होत्या. तसेच चाचणी परीक्षेचा निकालही जाहीर झाला होता. यामध्ये विद्यार्थिनींना कमी गुण मिळाले होते. या विद्यार्थिनी सायंकाळी ५ वाजता मरीन ड्राइव्हवर अखेरच्या दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांना कोणी पाहिले नाही, अशी कुलाबा पोलिसांची माहिती आहे.\nपोलिसांनी या पाचही जणींची फोटो सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तसेच संबंधित संस्थांकडे पाठवली आहेत. पालकांनी या मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद कुलाबा पोलिसांत दाखल केली आहे.\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/manmohan-singh-vajpeyee-may-have-to-leave-their-house-279121.html", "date_download": "2018-11-15T00:39:59Z", "digest": "sha1:BTQ7JESSDVCI2FBAVW3PBYP4ENMQ74VL", "length": 13330, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "... तर वाजपेयी, मनमोहन सिंह, प्रणव मुुखर्जी बेघर होणार?", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n... तर वाजपेयी, मनमोहन सिंह, प्रणव मुुखर्जी बेघर होणार\nतर झालंय असं अखिलेश यादव यांच्या आधी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांना निवासस्थान मिळणार की नाही याबद्दल एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती\n07 जानेवारी : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी , मनमोहन सिंह आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे बेघर होण्याची शक्यता आहे. माजी लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या शासकीय निवासस्थानांवर एक निर्णय लवकरच सुप्रीम कोर्ट देणार आहे. या निर्णयावर या माजी लोकप्रतिनिधींकडे शासकीय निवासस्थानांचा ताबा राहिल की नाही हे ठरणार आहे.\nतर झालंय असं अखिलेश यादव यांच्या आधी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांना निवासस्थान मिळणार की नाही याबद्दल एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. लोक प्रहरी या संस्थेने ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमुर्ती रंजन गोगोई आणि न्यायमुर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने न्यायमित्र म्हणून गोपी सुब्रम्ह्ण्यम यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना याप्रकरणी सर्व शासकीय निवासस्थांनासंदर्भात रिपोर्ट देण्यास सांगितलं आहे. या रिपोर्टवर आता 16 जानेवारीवला सुनावणी होणार आहे.\nनिवृत्त लोकप्रतिनिधींना सामान्य माणासांहून अधिक सुविधा मिळू नये तसंच माजी पंतप्रधानांच्या मृत्यू नंतर त्यांची घरं ही संग्रहालय होऊ नयेत अशा मागण्या या रिपोर्टमध्ये करण्यात आल्या आहेत. आता यावर जो निर्णय देण्यात येईल त्यानुसार यांची घरं यांच्याकडे राहतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: indiamanmohan singhप्रणव मुखर्जीमनमोहन सिंग\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/three-coaches-of-howrah-mumbai-mail-dropped-from-the-track-292212.html", "date_download": "2018-11-15T00:12:33Z", "digest": "sha1:JK7EUBXHJWZ5RF756HSSKOD4QHJRTNDO", "length": 12971, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हावडा-मुंबई मेलचे 3 डबे रुळावरून घसरले", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nहावडा-मुंबई मेलचे 3 डबे रुळावरून घसरले\nया अपघातामुळे मुंबई-दिल्लीसह उत्तर भारतात जाणारी-येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.\nमनमाड, 10 जून : इगतपुरीजवळ 12809 अप हावडा-मुंबई मेलचे 3 डबे रुळावरून घसरले. या अपघातामुळे मुंबई-दिल्लीसह उत्तर भारतात जाणारी-येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्ददेखील या अपघातामुळे रद्द करण्यात आली.\nकाही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या होत्या.\nमनमाड येथून साहित्य आणि कामगारांना घेऊन ब्रेक डाऊन ही विशेष गाडी इगतपुरीकडे रवाना झाली होती.\nरेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करून मुंबईकडे जाणारी अप लाईन मोकळी केली असून त्यावरून धीम्या गतीने काही गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र डाऊन लाईन अजून ही बंद असल्याने दिल्ली व उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्याचा खोळंबा झाला आहे.\nया अपघातानंतर असं असेल रेल्वेचं वेळापत्रक\n- मुंबई-पटना एलटीटीपाटली पुत्र एक्स्प्रेस आणि मुंबई-बनारस महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलून त्या पुणे मार्गे सोडण्यात आल्या आहेत.\n- मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, मनमाड-कुर्ला-गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत\nVIDEO : पुरंदरमध्ये वादळ आलं, तलावातलं पाणी ढगात नेलं\n, पूल पार करताना 'तो' गेला वाहून\nसलग तीन दिवस ड्युटी करुन घरी परतणाऱ्या एसटी चालकाचा मृत्यू\nपत्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत जमीनदोस्त\nनवी मुंबईत घरात शिरलं पाणी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/scuba-diving-parasailing-at-tarkarli-world-underwater-259632.html", "date_download": "2018-11-14T23:44:36Z", "digest": "sha1:PGU6TWQYY63HNNHVIOVSDDKXYNB35HEH", "length": 13985, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तारकर्लीतल्या समुद्राखालचं जग", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमी धार्मिक राॅबीनहूड...भय्यू महाराजांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्र May 7, 2018\nमहिला विशेष : 'या' गावात कुणीही उपाशी राहत नाही \nअडीच वर्षांनंतर पुन्हा बहरतंय माळीण\nनारायण राणे भूकंप घडवणार, हाती 'कमळ' धरणार \nकधी होणार हुतात्मा राजगुरूंचं स्मारक\nस्पेशल रिपोर्ट : योगी आदित्यनाथांमुळे नाथपंथी पुन्हा चर्चेत \nस्पेशल रिपोर्ट : सरकारी 'बाबू' रिटायर होत नाही \nस्पेशल रिपोर्ट : रिपाइंला एकही जागा नाही मग मतं गेली कुठे \nस्पेशल रिपोर्ट : ट्रम्प हे करून दाखवतील का \nस्पेशल रिपोर्ट : डोंबिवलीकरांचं स्वच्छ शहराच्या दिशेने एक पाऊल\nस्पेशल रिपोर्ट : 'चल गुरूजी सेल्फी लेले रे' \nस्पेशल रिपोर्ट : मुख्यमंत्री इमानदार अधिकाऱ्याच्या पाठीशी उभं राहतील का \nस्पेशल रिपोर्ट : निवडणुका, भाजप आणि राम मंदिर \nस्पेशल रिपोर्ट : का पेटला भगवानगड दसरा मेळाव्याचा वाद \nस्पेशल रिपोर्ट : गोरक्षणाचं वास्तव\nस्पेशल रिपोर्ट : शिवसेना-भाजपचं 'युतीस खेळ चाले' \nस्पेशल रिपोर्ट : परभणीत आयसिसविरोधात मुस्लिम तरुणांमध्ये जनजागृती\nस्पेशल रिपोर्ट : मुख्यमंत्री पाडताय ओबीसी नेत्यांमध्ये फूट \nस्पेशल रिपोर्ट : वाद आंबेडकर भवनाचा \nस्पेशल रिपोर्ट : सेना-भाजपचं तुझं माझं जमेना...\nस्पेशल रिपोर्ट : 'उडता महाराष्ट्र', राजधानी झालीये नशेचा अड्डा \nस्पेशल रिपोर्ट : डोंबिवलीत 300 कंपन्यांनी ओलांडली प्रदूषणाची अतिधोकादायक पातळी\nस्पेशल रिपोर्ट : 'महानंद'चं लोणी खाण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबादमध्ये शिवना टाकळी प्रकल्प अर्धवट राहिल्यानं शेतकरी हैराण\nस्पेशल रिपोर्ट : उच्चशिक्षित तरुण माओवाद्यांच्या रडारवर\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई कोर्टातील अन्यायाच्या खाणाखुणा हटवा \nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/actor/", "date_download": "2018-11-14T23:43:19Z", "digest": "sha1:MSWDKPORG6YHIME3UUQ2PD7H6KL5HVGP", "length": 10619, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Actor- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nशेअर बाजारात दिवाळी जोरात, तासाभरात कमावले १.१८ लाख कोटी रुपये\nआज विशेष मुहूर्तावर शेअर बाजारात ३१० अंकांनी उसळी मारून ३५ हजार अंकांच्या पार झाला\nमुंबईच्या रस्त्यांवर गर्लफ्रेंडसोबत फिरतोय हा बॉलिवूड स्टार\nVIDEO: प्रियांका आणि दीपिकाचं लग्न 'या' बाॅलिवूड लग्नांपेक्षा गाजणार का\nकैलाश खेरच्या अडचणी वाढल्या, सोना मोहापात्रानं केला लैंगिक गैरवर्तनाचा आरोप\nनाना पाटेकरांची पत्रकार परिषद रद्द, तनुश्री दत्ताच्या आरोपांना देणार होते उत्तरं\nजे खोटं आहे ते खोटच,तनुश्रीच्या आरोपावर नानांची पहिली प्रतिक्रिया\nअसा आहे उमेश कामतचा फिटनेस फंडा\nफू बाई फू' फेम अभिनेता संतोष मयेकर यांचं निधन\nअक्षयचं हे फिटनेस रुटिन तुम्हाला जमणं अशक्यच\nSacred Games : बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर जितू सांगतोय त्याचे ‘सॅक्रेड’ अनुभव\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/3000-caror-plan-shri-sai-samadhi-mahotsav-37904", "date_download": "2018-11-15T00:53:35Z", "digest": "sha1:QRYHXAFKEB6CCN7PBEIOG4QEGYQUK3AO", "length": 21698, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "3000 caror plan for shri sai samadhi mahotsav श्री साई समाधी शताब्दी महोत्सवासाठी 3 हजार कोटींचा आराखडा | eSakal", "raw_content": "\nश्री साई समाधी शताब्दी महोत्सवासाठी 3 हजार कोटींचा आराखडा\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nमुंबई - शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य शासन व संस्थानमार्फत करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या सुमारे 3 हजार 23 कोटी 17 लाख रुपयांच्या कृती आराखड्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीने मान्यता दिली. तसेच, केंद्राच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांनाही मान्यता देण्यात आली. हा महोत्सव जागतिक दर्जाचा व्हावा, यासाठी सर्व संबंधितांनी काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.\nश्री साईबाबा यांच्या महानिर्वाणास दि. 18 ऑक्‍टोबर 2018 रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त संस्थानच्यावतीने दि. 1 ऑक्‍टोबर 2017 ते 18 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. यासाठी महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समिती स्थापण्यात आली आहे. याची बैठक आज विधानभवनात झाली. या वेळी जलसंधारणमंत्री तथा नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सदस्य भाऊसाहेब वाघचौरे, आमदार स्नेहलता कोल्हे, सचिन तांबे, प्रतापराव भोसले, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके पाटील, सल्लागार अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. जमादार, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अगरवाल आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, की महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक विशेष सेल तयार करावा. प्रलंबित रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावावीत. महोत्सव जागतिक स्तरावर पोचविण्यासाठी नियोजन करावे. याशिवाय बाह्यवळण रस्त्याची कामेही तातडीने करावीत.\nश्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती आराखडा समिती, तसेच मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापण्यात आली आहे. उपसमितीने महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या प्रारूप आराखड्यास मान्यता दिल्यानंतर आज कृती समितीपुढे हा आराखडा सादर करण्यात आला. त्यानुसार श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत व राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत एकूण 3 हजार 23 कोटी 17 लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 789.62 कोटींची, तर दुसऱ्या टप्प्यात 2 हजार 233 कोटी 55 लाख रुपयांची कामे होणार आहेत.\n* दर्शनरांग उभारणे : 157.00 कोटी\n* साईसृष्टी, प्लॅनेटोरियम व व्हॅक्‍स म्युझियम प्रकल्पाचे बांधकाम करणे : 141 कोटी,\n* मल्टिमीडिया थीमपार्क अंतर्गत लेझर शो उभारणे : 72 कोटी,\n* साईभक्तांसाठी अतिरिक्त प्रसाद भोजन व्यवस्था करणे : 1 कोटी,\n* नवीन भांडार इमारतीचे बांधकाम : 13.71 कोटी,\n* भक्तनिवासाच्या खोल्यांचे नूतनीकरण : 14.10 कोटी,\n* संस्थान परिसरात विद्युतपुरवठा क्षमता वाढविणे : 14 कोटी,\n* संस्थानचा वाढीव पाणीपुरवठा : 58.14 कोटी,\n* माहिती व सुविधा केंद्र : 1.28 कोटी,\n* घनकचरा व्यवस्थापन : 5.00 कोटी,\n* स्वागत कमान उभारणे : 1.05 कोटी,\n* संस्थानच्या रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या वाढविणे : 5.00 कोटी,\n* शिर्डी विमानतळासाठी अर्थसाहाय्य : 5.00 कोटी,\n* कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे : 20 कोटी,\n* विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यासाठी : 25 कोटी,\n* जमीन अधिग्रहण भाडे : 3 कोटी,\n* साईभक्त कॅम्प व तात्पुरत्या स्वरूपात निवास व्यवस्थेसाठी व इतर सुविधा पुरविणे : 25.68 कोटी,\n* पोलिसांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था : 1.50 कोटी\n* तात्पुरते वाहनतळ, शौचालय व पाणीपुरवठा : 12.00 कोटी\nशिर्डी नगरपंचायतीच्या निधीतून सुमारे 25.90 कोटींची, पोलिस विभागाकडील कामांसाठी 27.28 कोटी, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील कामांसाठी 14.71 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेरसाठी 34.51 कोटी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 56.80 कोटी, राज्य वीज वितरण कंपनीच्या कामांसाठी 25.76 कोटी, भारत संचार निगमच्या कामासाठी 2.12 कोटी, मध्य रेल्वेच्या कामासाठी 27.08 कोटी रुपयांच्या कामांना या वेळी मंजुरी देण्यात आली.\n* बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम : 43.34 कोटी,\n* साई निवास अतिथिगृहाच्या तळमजल्यावर व्हीव्हीआयपी सूटचे बांधकाम : 7 कोटी,\n* साई शताब्दी कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करणे : 100 कोटी,\n* साईसिटी प्रकल्पाची उभारणी : 180 कोटी,\n* संस्थानसाठी पाणीपुरवठ्यासाठी निळवंडे धरणातून थेट पाइपलाइनसाठी : 139.60 कोटी,\n* शेती महामंडळाच्या शिर्डी परिसरातील जमिनीसाठी : 369 कोटी,\n* शिर्डी नगरपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांसाठी भूसंपादन व विकसित करण्यासाठी : 229.98 कोटी.\nविविध शासकीय विभागांमार्फत दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या कामांमध्ये शिर्डी नगरपंचायतीसाठी 160.87 कोटी, पोलिसांसाठी 27 कोटी, सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3.62 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर 538.70 कोटी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 220.50 कोटी, वीज वितरण कंपनीच्या कामासाठी 25.01 कोटी, राज्य परिवहन महामंडळासाठी 5 कोटी निधीची तरतूद सुधारित आराखड्यात करण्यात आली आहे.\nत्याशिवाय, मौजे निमगाव कोऱ्हाळे येथील संस्थानच्या मालकीच्या हरितपट्ट्यातील जमिनी रहिवासी करणे; श्री साई प्रसादालय, साई आश्रम, स्टाफ क्वार्टर येथील इमारतींचे बांधकाम नियमित करणे, शेती महामंडळाची जमीन कायमस्वरूपी संस्थानला विकत देणे, विश्वस्त व्यवस्था अधिनियमामध्ये सुधारणा करणे आदींचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिल्या.\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nकामास गती... अडचणीही तितक्‍याच\nसातारा - साताऱ्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम मध्यावर येऊन...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/why-we-make-fort-in-diwali/", "date_download": "2018-11-15T00:04:23Z", "digest": "sha1:YFSWPLNKBR6CSKCPQP42QKPIQHW4AKAV", "length": 2222, "nlines": 55, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Why We Make Fort in Diwali Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nदिवाळीत किल्ला का बनवतात\n दिवाळीत किल्ला करण्याची प्रथा केव्हापासून सुरु झाली आहे कदाचित मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे … Read More “दिवाळीत किल्ला का बनवतात कदाचित मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे … Read More “दिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \nआपट्याची पाने: दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2017/10/12/%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T00:54:28Z", "digest": "sha1:K54PKENIDC4MNNFYMYNWXNUEABITTQ5S", "length": 20809, "nlines": 159, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "चमत्कार « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« जीवन कसं जगणं हे आपल्या हातात आहे.\nनका सतावू मला. »\n“तिच परिस्थिती कवीची.शेकडो हजारो शब्द डोक्यात खच्चून भरलेले असतात.पण त्यातून मोजकेच शब्द वापरून कवीकल्पना तयार होते. तो ही एक चमत्कार असतो.पण कवी तसं मानत नाहीत.”\nश्रीरंग आणि मी एकदा चहा पित असताना,अनेक विषयावर चर्चा करीत होतो.मधूनच श्रीरंगाला आपलं लहानपण आणि त्यानंतर मोठं होत असतानाचे टप्पे आठवले.\n“मला आठवतं,लहान असताना इतर मंडळी वाट बघत असतात संवाद साधण्याचा आणि तो म्हणजे जीवनाच्या ह्या टप्प्यावरून नंतरच्या म्हणजेच पुढच्या टप्प्यात येण्यासाठी तो पूल तुम्ही केव्हा ओलांडणार अशा काहिश्या कुतहल-वजा चौकश्या हव्या असतात त्यांना. जेव्हा ही मंडळी असं कुतूहल दाखवत असतात ना,तेव्हा मला आश्चर्यचकीत झाल्याशिवाय रहावत नाही. जीवनात असं स्थित्यंतर होत असताना आणखीन एक पूल ओलांडायचा असतो.असं असूनही,जरी प्रत्येक लहान मुलात मोठं होत असतानाचा फरक पुस्सट असला,तरी तो फरक सुनिश्चित असतो,हा पूल ओलांडलयानंतर,ते लहान मुल जगात औपचारिकपणे वयात आल्याचा आरंभ करीत आहे असं संबोधलं जातं.ह्या ठिकाणी,नको ते वयात येणं,नको तो पोक्तपणा असं वाटायला लागतं.कारण मांडीवर बळेच थोपटून,थोपटून झोपवताना आजीकडून दिलेल्या त्या पिंपळावरच्या मुंजाची धाक, मिळाल्यावर झोप आपसूप यायची किंवा आईच्या कमरेवर बसून हा घास काऊचा म्हणून तोंडात कोंबलेला घास खूप गोड वाटायचा, अशा आठवणी विसरल्या जातात. कारण ते आता चमत्कार वाटत नाहीत.”\n“त्याचं कारण उघड आहे.त्या वयात आपलं जगच आपल्या आजी,आई पूरतं संकुचित असतं.त्यांच्यावर आपला गाढा विश्वास असतो.\nपरंतु,संदेह ठेवणार्‍या अंतरात,एक लहानसा कोपरा असतो त्याला हे सर्व भावत असतं.चमत्काराचं अस्तित्व न मानून कसं चालेल दुपारचा तळपता सूर्य अस्ताला जाताना, पूर्ण्पणे थंडगार संध्याकाळ आणण्यात, त्याचा मिलाप होतो त्याला चमत्कार न म्हणून कसं चालेल दुपारचा तळपता सूर्य अस्ताला जाताना, पूर्ण्पणे थंडगार संध्याकाळ आणण्यात, त्याचा मिलाप होतो त्याला चमत्कार न म्हणून कसं चालेलत्या मोहक क्षणाला तुम्ही काय म्हणाल,जेव्हा स्वरांचं टिपण करून ठेवलेली वही तुमच्यासमोर असताना,आणि ते टिपण नजरे खालून गेल्यावर पेटीवर असलेली बोटं नकळत तेच सूर कसे काढतात ह्याला तुम्ही काय म्हणाल\nपुस्तक वाचनात तुम्ही गर्क असताना काही शब्द क्षणभर का होईना तुमच्याशी बोलू पहातात तसच एखादा दारू पिऊन झिंगून सुन्न झालेला मोहिनी घातल्या सारखा करतो त्याला काय म्हणाल तसच एखादा दारू पिऊन झिंगून सुन्न झालेला मोहिनी घातल्या सारखा करतो त्याला काय म्हणाल चमत्कारच ना\nश्रीरंगाला मी जणू ट्रीगर दिल्यासारखं झालं असावं.\n“चमत्कार हा अनेक ढंगातला एक सुंदर ढंग आहे.कारण तो अनपेक्षीत स्थळातून उगम पावतो.सकाळच्या कुंद वातावरणात तळ्याच्या कडेकडेने चालत जात असताना,मंद वार्‍यामुळे तळ्यात उगम पावलेल्या अगदी छोट्याश्या लहरीवर हळुहळू हेलकावे घेणारी झाडाची पानं आणि पंख फडफडवणारी लहान लहान बदकं हा चमत्कार नव्हे काय\nअनोळख्या व्यक्ती कडून मेहरबानी होणं हे सर्व चमत्काराराचे प्रकार असावेत.\nचमत्कार हा फुलपांखराच्या पंखाना हलकेच स्पर्श करून मिळणार्‍या अपेक्षापूर्ती सारखा आहे.ते नीटनेटकं फुलपांखरूं नजरे आड झाल्यावर बर्‍याच वेळानंतर त्याचं स्पर्शज्ञान टिकून रहातं आणि खरंच असं घडलं की नाही ह्याची खात्री नसते. प्रत्येक कुरणात जरी तुम्ही नसला तरी गवताच्या आतल्या आणि बाहेरच्या रंगाचा हपकारा तुम्हाला जाणवत असतोच.”\nमला श्रीरंगाला थोडं सावध करायचं होतं.तसं पाहिलं तर प्रत्येकाकडून जीवनात नकळत चमत्कार घडवून आलेले असतात.पण तसं ते मानत नाहीत.त्याचं स्पष्टीकरण देताना मी श्रीरंगाला म्हणालो,\n“आपल्या जीवनात चमत्कार पहाणारे जे लोक येतात ते रोजच काहीतरी सुंदर पहायला आलेले असतात.असं असून सुद्धा ही मंडळी स्वतः चमत्कार घडवून आणीत नाहीत. जरी ते शाई आणि कागद वापरीत असतील किंवा रंग आणि कॅन्व्हास वापरत असतील,उल्हासित होत असतील तरी दुसर्‍याला त्यांच्या हातून होणारा चमत्कार उघड करून दाखवीत नाहीत.खरं तर तो चमत्कार असं त्यांना वाटतच नाही.पण नीट लक्ष देऊन पाहिल्यावर एक लक्षात येईल की,सुरवातीला पांढर्‍या कॅनव्हासवर काहीच नसतं.पण त्यावर ब्रश फिरवणार्‍याला त्याच्या अंतरातून आणि मेंदुतून ज्या संवेदना येतात त्या त्यांच्या त्यानाच माहित नसतात.पण चित्र पूर्ण झाल्यावर कॅनव्हासवर दिसणारा तो देखावा ही त्यांनी केलेली निर्मीतीच असते.म्हणजेच तो एक चमत्कारच असतो.तिच परिस्थिती कवीची.शेकडो हजारो शब्द डोक्यात खच्चून भरलेले असतात.पण त्यातून मोजकेच शब्द वापरून कवीकल्पना तयार होते. तो ही एक चमत्कार असतो.पण कवी तसं मानत नाहीत.”\nचमत्कारचा विषय काढून चर्चेला सुरवात करणारा श्रीरंग चर्चेचा समारोप करताना मला म्हणाला,\n“चमत्कार हा लोक-संगीतासारखा आहे.काहीतरी शिकलं जातं पण शिकवलं जात नाही.आणि उत्तम भाग असा की कुणालाही ते साधतं.बाकी इतर गोष्टींसारखंच ह्यातही एक मेख आहे.दुसर्‍याला तो चमत्कार दाखवणं म्हणजेच त्यातून पूर्णपणे प्रतिफलाचा फायदा उकळणं.कुणी जर का त्यांच्या जीवनात चमत्कार पाहिले तर त्यांना ते पाहून\nमत्सरी किंवा घृणापूर्ण राहून चालणार नाही.मला तरी वाटतं हे जग चम्तकारानी परिपूर्ण असेल तर छानच होईल. पण एक मात्र नक्की त्या चमत्काराची सुरवात तुमच्यापासून झाली पाहिजे.माझ्यावर विश्वास ठेवा”.\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« जीवन कसं जगणं हे आपल्या हातात आहे.\nनका सतावू मला. »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nजेव्हा गळाला मासा लागतो.\nप्रत्येकाच्या जीवनात येणारे ऋतु.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nरे मना धीर धर ना जरा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nकवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« सप्टेंबर नोव्हेंबर »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-kalyan-dombivali-roads-patholes-77485", "date_download": "2018-11-15T00:28:17Z", "digest": "sha1:7KMXWEMUTEJMZWMCNYSWNBBCVDNUY2ZE", "length": 17517, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news kalyan dombivali roads patholes खड्डेमय रस्त्यांमुळे मान, पाठदुखीच्या रुग्णांत वाढ; तरुणांची संख्या जास्त | eSakal", "raw_content": "\nखड्डेमय रस्त्यांमुळे मान, पाठदुखीच्या रुग्णांत वाढ; तरुणांची संख्या जास्त\nरविवार, 15 ऑक्टोबर 2017\nशहरातील खड्डे हां चिंतेचा विषय आहे, सर्व सामान्य माणसाच्या 45 वर्षानन्तर हाडांचे विकार, आजार सुरु होतात, मात्र आजकाल 25 ते 40 वयोगट मधील रुग्ण वाढले आहेत प्रति 10 रुग्णा मध्ये 4 ते 5 रुग्ण कंबर, मान, पाठ दुखीची तक्रार करत आहेत\nकल्याण : कल्याण डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात रस्ते खड्डेमय झाले असून परतीच्या पावसाने नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे. शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्डे तर जीवघेणे झाले असून शहरातील नागरिकांना मान, पाठ, कंबरदुखी वाढ सोबत डोळ्यांचे विकार वाढल्याचे डॉक्टर वर्ग सांगत असून त्यात तरुणांची संख्या जास्त आहे.\nकल्याण पूर्व पश्चिम आणि ग्रामीण भागात प्रमुख रस्त्यासोबत अंतर्गत असलेल्या खड्डेमय रस्त्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या आजाराने नागरीक त्रस्त असतात यावर्षी परतीच्या पावसाने एकीकडे साथीच्या आजाराने डोके वर काढले असून 10 रुग्णामध्ये 4 ते 5 रुग्ण पाठ, मान, कंबर दुखणे असलेले आहेत अशी माहिती खासगी डॉक्टर वर्ग देत आहेत. यात मोटार सायकल आणि रिक्षा चालक आणि प्रवासी वर्ग यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.\nअनेक भागात खड्डा की रस्ता आहे याचा अंदाज न आल्याने वाहने खड्यांमधून जात असल्याने जोरदार नागरिकांना झटके, दणका, आदळने, असे प्रकरात वाढ झाल्याने मणक्यामध्ये गॅप पडणे, चकती सरकणे, मानदुखी, पाठदुखी सारखे आजार म्हना तक्रारी घेवून येणाऱ्या रुग्णाची संख्या वाढली आहे. यात उपाय रुग्णाच्या आजराचे लक्षण नुसार आम्ही करत असल्याचे तज्ञ डॉक्टर सांगत आहेत, सध्या च्या महागाईच्या काळात हा उपचार महागड़ा असला तरी घरगुती उपाय टाळावेत असे आवाहन डॉक्टर वर्ग करत आहेत.\nशहरातील प्रमुख मार्गच खराब झाल्याने व वाहतुकीची वर्दळ नेहमी असल्याने धुलीकणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावरुन एखादे अवजड वाहन गेल्यास धुळीचे लोटच्या लोट तयार होत आहेत. धुळीकण डोळ्यात गेल्यामुळे डोळ्यातील ओलावा कमी होणे, जळजळ वाढणे, पापण्याचा कडा सुजणे, लाइट किंवा सूर्यप्रकाश सहन न होणे आदी प्रकारासह काहीवेळा डोळ्यांमंध्ये जंतूसंसर्ग होण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत आहे तर एक व्हायलर डोळ्याचा आजार सुरु झाला आहे आणि तो तरुणामध्ये जास्त दिसून येत आहे तो म्हणजे एकच डोळा लाल होने आणि हा आजार तब्बल 15 दिवस बरा होण्यास लागत असल्याचे मत डॉक्टर. डोळ्यांचे तज्ञ डॉक्टर अर्चना लावणकर यांनी केले आहे.\nपरतीच्या पावसाने खड्डेमय रस्तेमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे यामुळे डोळ्यांचे विकार वाढतात हे खरे असून, यावर्षी एक आजार व्हायलर झाला असून अचानक एक डोळा लाल होतो. आणि 20 ते 40 वयोगट मधील हे रुग्ण जास्त असून प्रति दिन 2 रुग्ण येत आहेत यावर तब्बल 14 ते 15 दिवस उपचार घ्यावा लागत असून घरगुती किंवा स्वतः मेडिकलमध्ये जाऊन औषध उपचार घेणे टाळावे तज्ञाचा सल्ला घ्या असे आवाहन डोळ्यांचे तज्ञ डॉक्टर अर्चना लावणकर यांनी केले आहे.\nशहरातील खड्डे हां चिंतेचा विषय आहे, सर्व सामान्य माणसाच्या 45 वर्षानन्तर हाडांचे विकार, आजार सुरु होतात, मात्र आजकाल 25 ते 40 वयोगट मधील रुग्ण वाढले आहेत प्रति 10 रुग्णा मध्ये 4 ते 5 रुग्ण कंबर, मान, पाठ दुखीची तक्रार करत आहेत. यात रिक्षा, बाईकस्वार सोबत प्रवासी वर्ग ही आहेत. जेष्ठ नागरिक यांच्यामधील हाडांचे फेक्चर प्रमाण वाढले आहे त्याला ही खड्डेच जबाबदार आहेत, मोटार सायकल सवार सोबत रिक्षा चालक आणि त्यातील प्रवासी ही ह्या तक्रारी घेवून येत आहेत. आजकाल आजारावर अनेक उपाय इंटरनेटच्या जमान्यात समोर आहेत. मात्र डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घरगुती उपाय करू नयेत. यामुळे आजार कमी होण्याऐवजी जास्त वाढल्याची चित्र समोर असून कोणताही आजारमध्ये डॉक्टरच्या सल्ला घेण्याचे आवाहन अस्थिरोग तज्ञ डॉ राजेंद्र लावणकर यांनी केले असून आपणच आपली काळजी घेतली नाही तर या आजराचे रुग्ण वाढण्याची चिंता यावेळी व्यक्त केली.\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nऔरंगाबाद - प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर परिवर्तन नक्कीच घडते. असाच परिवर्तनाचा ध्यास पोलिस आयुक्त, सामाजिक संस्थेने घेतला. केंद्राच्या कौशल्य विकास...\nपालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी\nयेवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T23:35:19Z", "digest": "sha1:AR3HYKZHKZYPXWI2P54SS7LPM6OHQEOQ", "length": 8732, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लष्कराच्या इफ्तार पार्टीवर काश्‍मीरात दगडफेक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलष्कराच्या इफ्तार पार्टीवर काश्‍मीरात दगडफेक\nजवानांच्या गोळीबारात चार मुली जखमी\nश्रीनगर – काश्‍मीरात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशान लष्कराच्यावतीने शोपिया जिल्ह्यात डीकेपुरा येथे स्थानिक नागरीकांसाठी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तेथे अभुतपुर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली. स्थानिक नागरीकांनी लष्कराची ही इफ्तार पार्टी नाकारून तेथे सरळ लष्करी जवानांवरच दगडफेक सुरू केली. या दंगेखोरांना आटोक्‍यात आणण्यासाठी लष्करालाही तेथे गोळीबार करावा लागला. त्याच चार स्थनिक मुली जखमी झाल्या आहेत.\nलष्कराने इफ्तार पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात बिर्याणी तयार केली होती. त्याचे वाटप सुरू होतानाच हा गोंधळ उडाला. स्थनिकांनी ही बिर्याणी स्वीकारण्यास नकार देत लष्करावर दगडफेक सुरू केल्याने तेथे मोठाच गोंधळ उडाला. त्याची व्याप्ती वाढत गेल्यानंतर जवानांना गोळीबार करावा लागला. त्यात 15 ते 17 वयोगटतील चार मुली जखमी झाल्या.\nहा प्रकार दुर्देवी आहे अशी प्रतिक्रीया राज्याचे पोलिस महासंचालक एस. पी वैद यांनी दिली. ते म्हणाले की लष्कराने सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता तेथे असे व्हायला नको होते.\nलष्करानेही या कार्यक्रमाचे नीट नियोजन केले नव्हते. त्यांनी लष्करी कॅम्प मध्येच ही इफ्तार पार्टी आयोजित करायला हवी होती असे त्यांनी म्हटले आहे. काश्‍मीरात लष्करी जवान आणि स्थनिक नागरीक यांच्यातील संबंध पुर्वी कधीही नव्हते इतके खराब झाले आहेत. आता तेथे लहान मुलीेही जवानावर दगडफेक करू लागली आहेत. दहशतवाद्याच्या विरोधातील कारवाईच्यावेळीही जवानांवर दगडफेक करून त्यात अडथळे आणले जात असल्याचे जवानांना सध्या आव्हानात्मक स्थितीला तोंड द्यावे लागत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleनवनिर्मिती ग्रामविकास आघाडी-जनसेवामध्ये सरळ लढत\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\nपढवलेली मुलाखत म्हणजे मॅच फिक्‍सींगच\nराफेल करार : राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; ‘दसॉल्ट’च्या सीईओंचे स्पष्टीकरण\nअस्तित्वाच्या लढाईत कॉंग्रेस तरणार का\nकोल्हापूरात नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/new-delhi-garbage-management-in-state-ban-on-construction-420101-2/", "date_download": "2018-11-14T23:48:45Z", "digest": "sha1:7BD4NWXZZK67TSMAGYNPSQO6GF7DVA7U", "length": 10963, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यात बांधकामांना बंदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघनकचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी\n-काही राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना दणका; प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला; पुढील सुनावणी 9 ऑक्‍टोबरपर्यंत तहकूब.\nनवी दिल्ली – वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य नियोजन करण्यात न आल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. जोपर्यंत घनकचरा व्यवस्थापनासाठी योग्य धोरण राबवण्यात येणार नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घातली आहे. तसेच महाराष्ट्र, चंदीगड, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला.\n2016 मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली तयार झाली असतानाही, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तराखंड, चंडीगड आदी राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेशांनी त्या नियमावलीस अनुसरून कुठलेही ठोस धोरण आखले नाही. हा धागा पकडून सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकूर व न्या. अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठाने राज्यांवर ताशेरे ओढले.\nदिल्लीत 2015 मध्ये एका सात वर्षीय मुलाचा डेंग्युने मृत्यू झाला. पाच खासगी रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याने या मुलाला आपला जीव गमवावा लागला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांनीही आत्महत्या केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करुन घेतली आणि या संबंधीच्या सुनावणीदरम्यान घनकचऱ्याचा, अस्वच्छतेचा मुद्दा चर्चेस आला.\nराज्यातील लोकांचे हित लक्षात घेता स्वच्छतेच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यांचे ठोस धोरण असणे गरजेचे आहे. मात्र आदेश देऊन दोन वर्षे उलटली तरीही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोणतेही धोरण आखलेले नाही हे अत्यंत दयनीय आहे, अशा शब्दांत न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांनी ताशेरे ओढले.\nघन कचरा व्यवस्थापनाचे धोरण आखण्यात दिरंगाई करणाऱ्या सर्व राज्यांना न्यायालयाने प्रत्येकी तीन लाखांचा दंड ठोठावला आहे. राज्य सरकारांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात न आल्याने हा दंड ठोठावण्यात आला. लोकांनी अस्वच्छ वातावरणात आणि कचऱ्यात राहावे असे जर राज्य सरकारांना वाटत असेल, तर आम्ही काय करु शकतो, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने नाराजी करत पुढील सुनावणी 9 ऑक्‍टोबरपर्यंत तहकूब केली.\nन्यायालयाच्या दणक्यानंतर सरकारला जाग\nराज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचे धोरण यापूर्वीच आखले असून त्यानुसार नियम तयार करण्यात आले आहेत. ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून राज्यातील गृहसंकुले व इतर बांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयास करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याशिवाय याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही दिले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext article‘स्त्री’ चित्रपट करतोय जबरदस्त कमाई\nछत्तीसगड मध्ये लोकांचे सरकार देऊ\nखराब अक्षराबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाचा डॉक्‍टरांना 5000 रु. दंड\nराफेल गैरव्यवहाराची कोर्टाच्या देखरेखेखाली चौकशी व्हावी\nइस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nभाजपा खासदारानंतर, आमदारही काँग्रेसच्या गळाला\nसीबीआय संबंधी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/hindustan-band-affected-public-life-9-died/", "date_download": "2018-11-15T00:06:52Z", "digest": "sha1:KUVDYILSGQWVFRHUXE2HS5NDQAACWV45", "length": 31607, "nlines": 297, "source_domain": "www.saamana.com", "title": "दलित आंदोलनाचा भडका… गोळीबार, लाठीमार ९ जणांचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nदलित आंदोलनाचा भडका… गोळीबार, लाठीमार ९ जणांचा मृत्यू\nआजच्या बंदचा महाराष्ट्रात परिणाम झाला नाही. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगरसह सर्वत्र जनजीवन सुरळीत होते. नंदुरबार येथे चार बसेसची तोडफोड झाली. नागपुरात शहर वाहतुकीची बस जाळण्यात आली.\n‘ऍट्रॉसिटी’ कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदचा भडका आज अनेक राज्यांमध्ये उडाला. बंदचा सर्वाधिक परिणाम उत्तर हिंदुस्थानातील राज्यांमध्ये झाला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबसह 10 राज्यांमध्ये हिंसाचार भडकला. यात किमान नऊजणांचा मृत्यू झाला असून, शेकडोजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहाजण मध्य प्रदेशातील, राजस्थानात एक आणि उत्तर प्रदेशातील एकाचा समावेश आहे. बिहारातही एका नवजात बालकाचाही मृत्यू झाला. पोलिसांना लाठीहल्ला करीत अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. संतप्त जमावाला आटोक्यात आणण्यासाठी गोळीबार केला. अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, रेल रोको, रास्ता रोकोमुळे जनजीवन विस्कळीत झाले. पंजाबमध्ये ‘सीबीएसई’ 10वी आणि 12वीचा आजचा पेपर पुढे ढकलला. बंदकाळात अफवा रोखण्यासाठी मोबाईल-इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.\nपंजाबमध्ये ‘सीबीएसई’चे पेपर पुढे ढकलले\nपंजाबमध्ये ‘सीबीएसई’ 12वी आणि 10वीचा सोमवारचा पेपर पुढे ढकलण्यात आला.\nराज्यात अनेक ठिकाणी रेल्वो रोको करण्यात आले. पोलिसांनी लाठीमार केला. खबरदारीचा उपाय म्हणून इंटनेट सेवा बंद करण्यात आली.\nदिल्ली, हरयाणातही पडसाद उमटले\nराजधानी दिल्लीत सर्व रेल्वेस्थानकांवर हायऍलर्ट जारी करण्यात आला होता, मात्र आंदोलकांनी देहरादून एक्सप्रेस, रांची राजधानी एक्प्रेससह अनेक रेल्वे रोखल्या. गाझियाबाद येथे जोरदार आंदोलन केले.\nदिल्लीत मंडी हाऊस येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रास्ता रोकोही करण्यात आले.\nअंबाला, रोहतक, चंदिगडमध्ये बंदचा मोठा परिणाम झाला.\nहरयाणात कैथल येथे एसटी डेपोत घुसून तिकीट काऊंटर फोडले. रेल्वे स्थानकातील इंजिनाची तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 10 जण जखमी झाले. दगडफेकीत 50 पोलीस जखमी झाले.\nहापूर रेल्वेस्टेशनवर दोन हजारांच्या जमावाने आंदोलन केले. मालवाहतुकीवर परिणाम झाला.\nरेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम\nबंदचे सर्वाधिक पडसाद उत्तर हिंदुस्थानात उमटले. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला.\n100 वर रेल्वे बंद करण्यात आल्या तर काही रेल्वे गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे राजधानी दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानातील अनेक स्टेशनवर प्रवाशांना अडकून पडावे लागले.\nगुजरातमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची तोडफोड करण्यात आली. जामनगर, राजकोट, अहमदाबाद, सुरतसह सर्व शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले.\nकच्छ जिह्यात सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी भावनगर जिह्यात घोडय़ावर बसला म्हणून एका दलित तरुणाची हत्या करण्यात आली होती.\nबिहारात नवजात बालकाचा मृत्यू\nमधुबनी, आरा, भागलपूर, अररियात रेल्वो रोको करण्यात आला. अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली.\nवैशाली येथे जमावाने रास्ता रोको केला त्यात एक ऍम्ब्युलन्स अडकली. ट्रफिक जाममध्ये अडकून पडल्यामुळे ऍम्ब्युलन्समधील एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.\nछत्तीसगड, ओडिशातही बंदमुळे जनजीवन ठप्प झाले. अनेक ठिकाणी तोडफोडी, दगडफेकीच्या घटना घडल्या.\nझारखंडमध्ये बाजारपेठा बंद करण्यात आल्या. रेल्वे रोको केले. रांची येथे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. जमशेदपूर येथे एक ट्रक पेटविला.\nहिंदुस्थान बंदमुळे झालेल्या हिंसाचाराला सुप्रीम कोर्ट आणि सरकारच जबाबदार\nअनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यातील (ऍट्रॉसिटी ऍक्ट) फेरबदलाविरोधात दलित-आदिकासी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे देशात झालेल्या हिंसाचाराला सर्वस्वी सुप्रीम कोर्ट आणि सरकार जबाबदार आहे असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. ऍट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाशी विसंगत निर्णय दिला आहे. आधीच राज्यघटनेत बदल, आरक्षण संपविण्याची चर्चा भाजप नेत्यांकडून केली जात असल्याने अस्वस्थता काढत असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या विसंगत निर्णयामुळे त्यात भर पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. हिंदुस्थान बंदच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\n…तर हिंदुस्थानचा सीरिया होईल\nदेशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. सर्वजण आपापल्या जातींचे नेते झाले आहेत. संभाजी भिडे – मिलिंद एकबोटे यांना सरकार पाठीशी घालत असून त्यांच्याकर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थतेची भावना वाढत आहे. भविष्यात हिंदुस्थानचा सीरिया व्हायला वेळ लागणार नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले.\nऍट्रॉसिटी कायदा शिथिल करून मूळ कायद्याची ताकद नष्ट करण्याच्या आदेशाला तीव्र किरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या हिंदुस्थान बंदला डहाणूत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आदिवासी एकता परिषद, भूमिसेना व समविचारी संघटनांनी बंदची हाक दिली होती. डहाणूतील जनतेने बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून सरकारविरोधात आपला निषेध नोंदवला. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.\nऍट्रॉसिटी कायदा शिथिल केल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला पालघर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. पालघरमधील दुकाने, भाजी मार्केट, 3 आसनी व सहा आसनी रिक्षा बंद होत्या. रिक्षाअभावी पालघर स्टेशनकर उतरणाऱया प्रकाशांचे हाल झाले. बस सुरू होत्या पण ती सेवा तुरळक प्रमाणात चालू होती. परीक्षेचा हंगाम असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. पालघर तालुक्यातील मनोर, नागझरी, बोईसर या ठिकाणी पण बंद पाळण्यात आला.\nहिंदुस्थान बंदला नागपुरात हिंसक वळण\nऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात, दलित संघटनांनी आज हिंदुस्थान बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान नागपूरमध्ये बंदला हिंसक वळण लागले. दलित कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बसवर दगडफेक करून नुकसान केले तर एका बसला आग लावली. गड्डीगोदाम चौकात गुरुद्वाराजवळ मालगाडी रोखून मालगाडी वाहन चालकाला मारहाण केल्याची घटना घडली.\nमध्य प्रदेशात लष्कराला पाचारण; संचारबंदी\nमध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे आंदोलनाचा मोठा भडका उडाला. पोलिसांनी लाठीमार केला. गोळीबाराच्या घटना घडल्या. दोन गटांनी आपापसात गोळीबार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ग्वाल्हेरमध्ये हिंसाचारात दोनजणांचा मृत्यू झाला तर मुरैना येथे विद्यार्थी नेता राहुल पाठकचा मृत्यू झाला. भिंड जिह्यातही दोनजण ठार झाले आहेत.\nग्वाल्हेर, भिंड आणि मुरैना या तीन जिह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली असून लष्कराला तैनात केले आहे. हिंसक जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. जाळपोळीचे लोण राज्यभर पसरण्याची भीती आहे.\nउत्तर प्रदेशात जाळपोळ; पोलिसांचा गोळीबार\nउत्तर प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर दलित संघटना रस्त्यावर उतरल्या. मेरठ, गोरखपूर, सहारनपूर, मुझफ्फरनगर, मथुरा, आग्रा, हापूर, बिजनौरसह अनेक जिह्यांमध्ये आंदोलन सुरू आहे.\nउत्तर प्रदेशात बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले. रास्ता रोको, रेल्वे रोको करण्यात आले. दुकानांची तोडफोड केली. एका पोलीस स्टेशनसह अनेक वाहने पेटविण्यात आली.\nमुझफ्फरनगर येथे हिंसाचारात एका नागरिकाचा मृत्यू झाला. 40 पोलीस आणि 27 नागरिक जखमी झाले.\nराजस्थानात जाळपोळ; एकाचा मृत्यू\nराजस्थानात देशव्यापी बंदचा भडका उडाला. बाडमेरमध्ये चार कार पेटविल्या. पुष्कर येथे वाहनांची तोडफोड केली. भरतपूर, दाऊदापूर येथे आंदोलन पेटले. पोलिसांनी लाठीमार केला.\nअनेक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारात एकजण ठार झाला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमाथेरानच्या जंगलात क्रौर्याची परिसीमा, गर्भवती प्रेयसीला ८०० फूट दरीत फेकले\nपुढीलमहाराष्ट्रावर अवकाळी संकट, ५ ते १० एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/isha-keskar-and-her-cat-love/", "date_download": "2018-11-15T00:31:34Z", "digest": "sha1:FZ5LNYKOMZCCW7BHR5RJEUHQG6HGG76J", "length": 30443, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "बानुबयाचं मार्जारपुराण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nबानू अर्थात ईशा केसकर चार मांजरांचं त्यांच्या मुलाबाळांसहीत मोठ्ठं बारदान सांभाळतेय…\nईशा केसकर म्हटलं तर पटकन चेहरा येणार नाही कदाचित तुमच्या डोळ्यांसमोर, पण तेच ‘बानू’ जय मल्हारमधली म्हटलं की अच्छा ती होय वाटून क्षणात ओळख पटेल. अय्या, तुझ्याकडे लॅब आहे. बघू फोटो… किती क्यूट… ओ…गं तरी असं अस्सल पुणेरी थाटात संभाषण सुरू झालं आणि मग कोको, किकी स्पॉटलेस पिक्चरमध्ये आल्या. आणि ‘बानू’ झाली ‘तायडी’ आणि नुसती ‘तायडा’ नाही मस्तीखोर, डांबरट तायडा.\nमाझ्याकडे ना आता ४ मांजरी आहेत. कोको माझं पिल्लू मला सापडलं होतं भरत नाटय़ मंदिराच्या बाहेर… ज्यावर्षी मला पुरुषोत्तम करंडकमध्ये बक्षीस मिळालं होतं… मी बक्षीस घेऊन बाहेर आले आणि आवारात टुणकन् उडी मारून जवळजवळ माझं अभिनंदन करायला आलं ते इतकं (पुणेरी थाटात हं) गोड होतं की तेच माझं एक मोठ्ठं बक्षीस झालं… खरंतर इतका पाऊस पडत होता, भिजलेलं हे पिल्लू बसलं होतं स्वतःला सावरत एका दगडावर, थोडंसं घाबरलं आणि अचानक मी दिसल्यावर आलं माझ्याकडे… बरोबर आई होती. तिला आता फायनली कन्व्हीन्स केलं की बाई प्लीज आता त्याला एकटं नाही सोडणार मी… मला याला घरीच न्यायचंय… आणि फायनली आमच्या घरात पेट आलं.\nत्याला घरी आणून गरम पाण्यानं आंघोळ घातली, पुसलं, सुकवलं. दूध दिलं माझ्याच चादरीवर छोटा बेड तयार केला कोकोसाठी… आय लव्ह द नेम म्हणून कोको.. त्यामागे खूप काही विचार नाही. ऐक ना… एक धम्माल किस्सा आठवलाय, कोको खूप हॅण्डसम.. म्हणजे इंडियन ब्रीड असूनही इतका हॅण्डसम असणाऱया कोकोवर बाकीच्या मांजरी आणि त्यांचे आईबाबा लट्टू व्हायचे आणि मला आईशप्पथ ‘स्थळासाठी’ फोन यायचे… एकदा एका फॅमिलीचा असाच फोन आला की बाबा आमची मांजर हीटवर आहे. तुम्ही कोकोला पाठवता का रात्री. तर आईबाबा म्हणाले… तू जा बाई त्याच्याबरोबर त्याला काही वेडवाकडं खाऊ घातलं, मारलं, डांबून ठेवलं तर… मला झेपलंच नाही ते त्या आमच्या मांजराच्या मेटिंगसाठी अनोळखी घरात रात्रभर त्यांच्या मुलीला पाठवत होते… कुठलाही असा विचारच नाही… खूप गंमत वाटली त्याचं इतकं प्रेम बघून… पण समोरची लोकंपण इतकी चांगली होती. रिश्ता करायला नवरदेवाला गाडीतून घेऊन गेली…\nदरम्यानच्या काळात माझं मुंबईत शूटिंग सुरू झाल्यानं मला शिफ्ट व्हावं लागलं… पण तुलनेत मांजर फार काही इमोशनल वगैरे नसल्याने तू आता कधीतरीच येणार आणि फक्त आईबाबा. इथं असणारेत का इतक्या इझिली कोकोने ते स्वीकारलं… मलाच उलट जाम त्याची आठवण यायची… मी कोणाला कुशीत घेऊन झोपू म्हणून… आय युज्ड टू मिस हिम अ लॉट. आणि इथं गोरेगावच्या रस्त्यावर मला एक फ्रेंड सापडलं. स्ट्रीट कॅट… मी थांबायचे, खेळायचे तिच्याशी आणि घरी यायचे. पण एकदा दिसलं की ती लंगडतेय, पायाला दुखापत झालीये. नीट जवळ जाऊन पाहिलं तर तिच्या हनुवटीलाही लागलं होतं हातात घेतल्यावर कळलं की ही प्रेगनंटही होती… सुदैवानं कोकोला सांभाळल्यामुळे फस्ट एड फॉर कॅट काय काय असतं ते माहीत होतं… रात्री तिला घरी आणलं. शांतपणे स्वच्छ केलं, मलमपट्टी केली, दूध संपलं होतं नेमकं. पोळी केली रात्री आणि खायला घातलं. डॉक्टरांना झोपेतून उठवलं… औषध आणलं, पेन किलर्स दिले आणि झोपवलं… घरीच मग वरचेवर घरी यायची. २-३ तास रमायची आणि परत जायची… एक दिवस अचानक सोसायटीच्या मुलांनी विचारलं “ताई किफी बरी आहे का इतक्या इझिली कोकोने ते स्वीकारलं… मलाच उलट जाम त्याची आठवण यायची… मी कोणाला कुशीत घेऊन झोपू म्हणून… आय युज्ड टू मिस हिम अ लॉट. आणि इथं गोरेगावच्या रस्त्यावर मला एक फ्रेंड सापडलं. स्ट्रीट कॅट… मी थांबायचे, खेळायचे तिच्याशी आणि घरी यायचे. पण एकदा दिसलं की ती लंगडतेय, पायाला दुखापत झालीये. नीट जवळ जाऊन पाहिलं तर तिच्या हनुवटीलाही लागलं होतं हातात घेतल्यावर कळलं की ही प्रेगनंटही होती… सुदैवानं कोकोला सांभाळल्यामुळे फस्ट एड फॉर कॅट काय काय असतं ते माहीत होतं… रात्री तिला घरी आणलं. शांतपणे स्वच्छ केलं, मलमपट्टी केली, दूध संपलं होतं नेमकं. पोळी केली रात्री आणि खायला घातलं. डॉक्टरांना झोपेतून उठवलं… औषध आणलं, पेन किलर्स दिले आणि झोपवलं… घरीच मग वरचेवर घरी यायची. २-३ तास रमायची आणि परत जायची… एक दिवस अचानक सोसायटीच्या मुलांनी विचारलं “ताई किफी बरी आहे का तेव्हा कळलं की मॅडमचं नाव किफी आहे आणि ती माझ्याकडे असते असं तिनंच डिक्लेअर करून टाकलंय.\nती प्रेगनंट असतानाच दिवाळीत ४ दिवस मी पुण्याला घरी सुट्टीसाठी गेले… मला वाटलं येईपर्यंत किफीनं पिल्लं दिली असतील, पण परत आले तेव्हाही ही पोटुशीच होती आणि वॉचमनच्या कॅबिनमध्ये बहुतेक माझीच वाट बघत बसली होती… घरी आली… सोफ्यावर बसली आणि हिच्या कळा सुरू झाल्या… मला हे माहीत होतं की डिलिव्हरी दरम्यान जर त्या मांजराची शक्ती कमी पडली, जोर कमी पडला तर शक्ती येण्यासाठी ते त्यांचं एखादं पिल्लू खातात. हे टाळण्यासाठी तिची शक्ती टिकण्यासाठी तिच्यासमोर कॅट फूड ठेवलं, पाणी ठेवलं. शांतपणे तिचा पंजा हातात धरून तिला धीर दिला की मी आहे, तू काळजी करू नकोस. तिला त्रास व्हायला लागला पण इतक्या रात्री डॉक्टर तरी कुठून आणायचा खरं तर माझ्यासमोर माझं बेबी पिल्लं देणार.. डिलिव्हर होणार.. हे खूपच एक्सायटिंग होतं. तेवढीच भीती होती. पण इथं मी किफीची आई असल्यानं मी स्ट्राँग रहाणं गरजेचं होतं… सगळी शक्ती एकवटून किफीनं माझ्यासमोर ४ पिल्लांना जन्म दिला. दर पिल्लांच्या मध्ये १०-१५ मिनिटांचा गॅप होता. ४ पिल्लं दिल्यावर ती प्रचंड दमली होती. पुन्हा तिला पाणी दिलं आणि दमून ती झोपली. फिडसाठी उठायची. तिथपासून ते… ते ही मस्तीखोर द्वाड पोरं मोठी होऊन आईला अक्षरशः त्रास होईपर्यंत सगळं माझ्यासमोर घडलंय. इतका अमेझिंग एक्सप्रियन्स होता… आहे हा अदिती..\nत्या सगळ्या पिल्लांची मी नाव ठेवली होती. मोठीचं नाव प्युरेओसा कारण तेव्हा आलेली फिल्म मॅडमॅक्स फुरोसा मला खूप आवडली होती… सगळ्यात लहान छोटं दुर्दैवानं ते दगावलं… एक पिल्लू अत्यंत वेगळं स्पॉटलेस होतं म्हणून तेच त्याचं नाव ठेवलं. मला त्या पिल्लांना ऍडॉप्शनला द्यायचं होतं कारण इतक्या सगळ्यांना शूटिंग सांभाळून जपणं कठीण होतं. दरम्यान माझ्या शेवटच्या मांजरीनं पण पिल्लं दिली होती आणि फायनली माझ्या मुली चांगल्या घरात गेल्या. एक मुलगी आली, स्पॉटलेसला ठेवलं आणि बाकी दोघांना घेऊन निघाली आणि जाताना म्हणाली, “मी आणि अनुराग कश्यप त्या पिल्लांना घेतोय. म्हणजे अनुराग कश्यप माझा व्याही (खूप हसून) अशी फिल्मी कल्पनाही मनात आली.\nपण इथं स्पॉटलेस मात्र एकटी पडायला लागली आणि सतत मी आसपास असल्यानं ती माझ्याशी कनेक्ट झाली. तिला फिरायला घेऊन जायला लागले… खाली खेळायला न्यायाला लागले. हळूहळू ती एकटी बाहेर जायला लागली. बरं सवयी सगळ्यांनाच चांगल्या अगदी कोको, किफीपासून स्पॉटलेसपर्यंत, कधीच कुणी ताटात तोंड नाही घातलं. सगळ्यांना पोटभर खायला दिलं की कुणाच्या ताटात बघत नाहीत. ओटय़ावर भांडय़ाचा कधी वास घेत फिरल्या नाहीत. व्हॅरी वेल मॅनर्ड बेबीज.. ठरलेल्या वेळी मला उठवतात, ठरलेल्या वेळी झोपतात.\nमग एकदा स्पॉटी प्रेगनंट राहिली. तिला पिल्लू झालं… एकच. मी शूटिंगवरून घरी येईपर्यंत तिनं ते पिल्लू चाटून साफ केलं होतं. सो आता घरात तीन पिढय़ा आज्जी (किफी) मुलगी (स्पॉटी) तिची मुलगी (छोटी) आणि मी राहतोय. आमची छोटी… खाणबिणं अगदीच माणसासारखं… स्ट्रॉबेरी, कच्चे मूग टॉमेटो हे सगळं आवडीनं खाते. ती बिनधास्त आहे. सतत सगळ्यांच्या पायात घुटमळत असते. वेलकमिंग कॅट किंवा ध्यान असं प्रेमानं म्हणते तिला. एकदा एक माकड घरात आलं त्याला छोटी आणि किफीनं घाबरवून पळवून लावलं होतं. घरात त्या माकडानं सगळं विस्कटून टाकलं होतं. कांदे इकडेतिकडे, तूरडाळ सांडलेली… घरी गेल्यावर तिची विचित्र ओरड… कधी मी कोणाला ओरडले तर त्यातली मोठी इतरांना जाऊन फटके देते. बापरे इतकं कसं समजू शकते. त्यामुळे मी एकटी रहात असूनही अज्जीबात एकटी नाहीये. माझं घर खूप आणि सतत भरलेलं आहे.\nगंमत अशी की किफी आपल्या पिल्लांना शिकवण्यासाठी कधी उंदीर मारून आणायची कधी सापाचं छोटं पिल्लू, कधी पाल, कधी काय. त्या सगळ्यात कितीही ओढाताण झाली तरी वैताग मात्र कधीच नाही आला. कारण डॉक्टर म्हणाले, माझ्याकडचं तिनं खाल्लंय याची परतफेड करण्यासाठी ती हे सगळं मला परत देतेय… बापरे किती तो स्वाभिमान.\nमी आज अभिमानानं सांगू शकते की मी एक स्ट्राँग सक्षम रिस्पॉन्सिबल प्रेमळ आणि सक्सेसफूल आई आहे इमोशन आहे आणि सायकॉलॉजीचा अभ्यास केल्यानं कुठेतरी सतत त्यांच्या मनाचा ठाव घ्यायचा प्रयत्न करतेय… आणि एकच प्रार्थना करतेय की माझी पिल्लं आयुष्यभर अशीच माझ्याकडे सुखात राहू देत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलनाणेफेक रद्द झाली तर…\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…वाघांना जपणारा शिकारी\nफोटोच्या गोष्टी…गाणं आणि व्हायोलिन\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/bags/top-10-fastrack+bags-price-list.html", "date_download": "2018-11-15T00:02:48Z", "digest": "sha1:FAO7ILI36LANVZQC5TE7KSG3UJNBNWQN", "length": 11488, "nlines": 280, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 फास्त्रक बॅग्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 फास्त्रक बॅग्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 फास्त्रक बॅग्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 फास्त्रक बॅग्स म्हणून 15 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग फास्त्रक बॅग्स India मध्ये फास्त्रक तोटे अकं००६नर्द०१अब Rs. 895 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nथे हौसे ऑफ तारा\nफास्त्रक ब्लॅक लॅपटॉप सलिव्ह\nफास्त्रक लार्गे स्लिंग बॅग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/health-wellness/breast-cancer-awareness-month-warning-signs-of-breast-cancer-2673.html", "date_download": "2018-11-14T23:27:22Z", "digest": "sha1:7EBE53E2GFEYIA32CWEX4XQRSJDIEMEP", "length": 22046, "nlines": 184, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Breast Cancer Awareness Month : या '5' लक्षणांवरुन ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ! | LatestLY", "raw_content": "गुरूवार, नोव्हेंबर 15, 2018\nमध्य रेल्वेने महिला प्रवाशी डब्याचे चित्र पालटले\nसमृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव \nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीग आयोग उद्या सरकारला सादर करणार अहवाल\nसायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद\nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीगआयोगाचा अहवाल आणि त्यामधील नेमक्या अडचणी कोणत्या \nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nदहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी\nसरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 गावांची नावे बदलली; पाहा यादी\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nElisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना\nजगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nवाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स\nSamsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री\nमहिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nInd Vs WI T 20 : रोहित शर्माला आज T 20 मध्ये नवे विक्रम रचण्याची संधी\n66th Nehru Trophy Boat Race 2018 : जाणून घ्या केरळच्या संस्कृतीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या 'बोट रेस'बद्दल काही गोष्टी\nICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nDeepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार\nनवा विक्रम; देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' ठरले बॉलीवूडमधील सर्वोकृष्ट नृत्य\nMumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nजाणून घ्या घरातील सफेद रंगांच्या भिंतीचे महत्व\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nछठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल\nThugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल \nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nBreast Cancer Awareness Month : या '5' लक्षणांवरुन ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका \nआपल्या आयुष्याचा खरा साथीदार कोण असेल तर आपले आरोग्य. पण आपण विशेषतः स्त्रिया सर्व भूमिकांवर स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात त्याकडे अगदी दुर्लक्ष करतो. पण आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची ही आपली सवय आपल्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. अनेक आजार डोकी वर काढू लागतात. ब्रेस्ट कॅन्सर हा त्यापैकीच एक आजार.\nतणावग्रस्त जीवनशैली, ताण-तणाव, खाण्याच्या चूकीच्या वेळा आणि सवयी, निद्रानाश, फार लवकर वयात पाळी येणे, वयाच्या तिशीनंतरचे गरोदरपण, उशीराचे मोनोपॉज या लहान वाटणाऱ्या समस्या कॅन्सरचा धोका निर्माण करतात. म्हणूनच आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे सुरुवातीलाच जाणवल्यास त्यावर उपाय करणे शक्य होते. या लक्षणांवरुन ओळखा कॅन्सरचा धोका...\nब्रेस्ट कॅन्सर होण्याची सामान्य कारणे\n-पहिल्या बाळाच्या जन्मावेळी अधिक वय असणे\nस्तनातून रसदार स्त्राव बाहेर पडणे\nगरोदर स्त्रिया किंवा नवमातावगळता इतर स्त्रियांच्या स्तनातून स्त्राव होत नाही. मात्र जर स्तनातून रक्त किंवा स्त्राव बाहेर पडत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nसामान्य स्वरूपात स्तनाची स्थिती ही बाहेरच्या बाजूला अधिक असते. मात्र जर तुम्हांला ते आता ओढले गेल्याचे वाटत असल्यास किंवा त्यांची दिशा बदललेली आढळल्यास काहीतरी समस्या आहे, असे समजावे.\nस्तनांच्या त्वचेचे स्वरूप बदलणे\nस्तनांजवळील त्वचा ही मुलायम असते. परंतू त्वचेमध्ये काही बदल आढळून आल्यास ही धोक्याची घंटा समजावी. स्तनांजवळील त्वचा जाडसर जाणवल्यास त्याचे कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.\nस्तनाजवळ जाडसर आणि वेदनारहित गाठी आढळल्यास मॅमोग्राफी करून घ्या. केवळ स्पर्शज्ञानाने तुम्ही गाठी ओळखू शकता. यासाठी किमान महिन्यातून एकदा ब्रेस्ट सेल्फ एक्झाम करा. सेल्फ ब्रेस्ट एक्झामने घरच्या घरी सुरूवातीच्या टप्प्यावर ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका\nकाखेत गाठ असणे हे सामान्य आहे. परंतू त्याला हात लावल्यानंतर वेदना होणे किंवा सूज आढळणे हे ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते.\nब्रेस्ट कॅन्सर रोखण्याचे उपाय\n-शारीरिकरित्या अधिक सक्रिय व्हा. नियमित व्यायाम करा.\n-रेड मीटचे सेवन कमी प्रमाणात करा.\n-मीठाचे सेवन नियंत्रित ठेवा.\n-सूर्यकिरणांच्या सान्निध्यात अधिक वेळ राहणे टाळा.\n-गर्भनिरोधक गोळ्यांचे (contraceptive pill)सातत्याने सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nब्रेस्ट कॅन्सरचे योग्य निदान करण्यासाठी वेळोवेळी चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच शरीरात होणारे बदल आणि त्यातून मिळणार्‍या संकेताकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.\nTags: ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिना ब्रेस्ट कॅन्सर लक्षण\nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nमुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचं संकट BMC मध्ये आज होणार निर्णय\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nMumbai Pune Mumbai 3 Song : ‘कुणी येणार गं’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nनेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Collected-composite-response-in-Kolhapur/", "date_download": "2018-11-14T23:57:17Z", "digest": "sha1:24TXR2PYE2GYAB2AYAMC3HGXTD2SREFM", "length": 10557, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापुरात काँग्रेससह मित्रपक्षांचे आंदोलन ः शाळा, कॉलेजना सुट्टी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापुरात काँग्रेससह मित्रपक्षांचे आंदोलन ः शाळा, कॉलेजना सुट्टी\nकोल्हापुरात बंदला संमिश्र प्रतिसाद\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँगे्रसने पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली, तर एस.टी.सह केेएमटीची धावही दुपारपर्यंत थांबली. रिक्षा वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. बंद काळात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.\nपेट्रोल, डिझेलसह गॅसच्या किमतीत गेल्या काही दिवसांत झालेल्या भरमसाट वाढीचा निषेध करण्यासाठी काँगे्रसने आज (सोमवारी) भारत बंदची हाक दिली होती. या आंदोलनाला राष्ट्रवादीसह शिवसेना, मनसे व इतर पक्षांनीही पाठिंबा दिला होता. प्रत्यक्षात मनसेवगळता इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते रस्त्यावर दिसले नाहीत.\nबंदच्या पार्श्‍वभूमीवर शाळा व महाविद्यालयांना सकाळीच सुट्टी देण्यात आली. प्रार्थना घेऊन शाळा सोडून देण्यात आल्या. सकाळी सुरू असलेली केएमटी व एस.टी. बससेवा 11 नंतर बंद करण्यात आली. रिक्षा वाहतूक मात्र दिवसभर सुरू होती. स्टेशन रोड, राजारामपुरी मेन रोड, महाद्वार रोड, चप्पललाईन, पापाची तिकटी, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी या शहराच्या प्रमुख मार्गांवरील दुकाने दुपारपर्यंत बंद राहिली. पेट्रोल पंपचालकांनीही दुपारपर्यंत पंप बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदवला.\nबंदचे आवाहन करण्यासाठी काँगे्रसच्या वतीने महापौर शोभा बोंद्रे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मोटारसायकल रॅली काढण्यात आली. दाभोळकर कॉर्नर येथून रॅलीला सुरुवात झाली. मध्यवर्ती बसस्थानक, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, महापालिका, शिवाजी चौक, गुजरी, महाद्वार रोड, लक्ष्मी टॉकिज, रंकाळा स्टँड, पापाची तिकटी, धान्यलाईन, राजारामपुरीमार्गे काँगे्रस कमिटीत सांगता झाली. रॅलीतील कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकावर जाऊन मुख्य दरवाजा बंद करून एस.टी.ची वाहतूक बंद पाडली, त्याच मार्गावरील केएमटीही रोखून धरल्या. त्यामुळे या दोन्हीही सेवा दुपारपर्यंत बंद राहिल्या.\nआंदोलनात महिला काँगे्रसच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे, प्रदेश उपाध्यक्षा सरला पाटील, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, प्रवीण केसरकर, दिलीप पोवार, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे, माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, सुरेश कुराडे, एस. के. माळी, दीपा पाटील, चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, दयानंद नागटिळे, अमर देसाई, किरण मेथे आदी सहभागी झाले होते.\nलोकसभा निवडणुकीसंदर्भात दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक होती. या बैठकीला गेल्याने काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील आंदोलनात दिसले नाहीत. राष्ट्रवादीचे जयकुमार शिंदेवगळता पक्षाचा एकही नेता, नगरसेवक, दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते आंदोलनात दिसले नाहीत. मनसेच्या वतीने मिरजकर तिकटी येथे इंधन दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आली.\nइंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या बंदचे आवाहन करण्यासाठी काँगे्रसने काढलेल्या रॅलीतच दोन कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाली. काँगे्रस कमिटीसमोरच घडलेल्या या प्रकाराने तणाव निर्माण झाला. नगरसेवक तौफिक मुल्लाणी व पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. काँगे्रस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दाभोळकर कॉर्नरजवळून बंदचे आवाहन करण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली मध्यवर्ती बसस्थानकमार्गे पुन्हा काँगे्रस कमिटीच्या दारात आल्यानंतर किरकोळ कारणावरून दोन कार्यकर्त्यांत हाणामारी सुरू झाली. अर्वाच्य शिवीगाळ करत एकाने दुसर्‍याला बेदम चोप द्यायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपस्थित पोलिस व मुल्लाणी यांनी हा वाद मिटवून दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर रॅलीला पुन्हा सुरुवात झाली; पण या हाणामारीचीच चर्चा सुरू राहिली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/shivsena-amit-shaha-political-matter-in-mumbai/", "date_download": "2018-11-15T00:13:06Z", "digest": "sha1:VQL5QJ6IW3QPAFS5VMX2OE4QXINT4D52", "length": 12259, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तणाव शिगेला असताना अमित शाह आज ‘मातोश्री’वर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › तणाव शिगेला असताना अमित शाह आज ‘मातोश्री’वर\nतणाव शिगेला असताना अमित शाह आज ‘मातोश्री’वर\nमुंबई : उदय तानपाठक\nभाजप आणि शिवसेनेतला तणाव गेल्या काही महिन्यांपासून शिगेला पोहोचला असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उद्या, बुधवारी ‘मातोश्री’वर जाऊन सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. भाजपने आपल्या दुरावलेल्या मित्रांसह अन्य पक्षांच्या प्रमुखांचा रागरुसवा काढून पुन्हा एकदा त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’ हे अभियान सुरू केले आहे. शाह हे याच अभियानांतर्गत उद्धव यांना भेटणार आहेत.\nया भेटीत ठाकरे यांच्याशी शाह नेमके काय बोलणार किंवा उद्धव आपल्या तक्रारी शाह यांच्यापुढे मांडणार काय याबद्दल आज दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.\nआगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुका त्यांनी भाजपविरोधात लढवलेल्यादेखील आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याखेरीज ठाकरेंचा एकही दिवस जात नाही. भाजपनेही आता सेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी सुरू केलेली असताना अमित शाह उद्या ‘मातोश्री’वर जात आहेत. याआधी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी शाह यांनी ‘मातोश्री’वारी केली होती.\nपंचवीसहून अधिक वर्षे टिकलेली सेना-भाजप युती 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र तुटली होती. निवडणुकीनंतर मात्र शिवसेना भाजप सरकारमध्ये सामील झाली होती. अमित शाह हेच युती तुटण्यास जबाबदार असल्याच्या समजाने शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. युती तोडावी, या मताचे कट्टर समर्थक असलेले संजय राऊत हे ‘सामना’तून अमित शाह यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. सेनेकडून सतत टीका होत असताना भाजपने मात्र नेहमीच युती टिकली पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस, तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही युती करण्याची गरज वेळोवेळी जाहीरपणे सांगितली आहे.\nया पार्श्‍वभूमीवर भाजपाध्यक्ष ‘मातोश्री’ भेटीत केवळ भाजपला पाठिंबा मागण्यासाठी नव्हे, तर आगामी लोकसभा निवडणुकीत युतीसाठी ठाकरे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासोबत असतील. मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचारणा केली असता, अजून त्यांचा उद्याचा कार्यक्रम निश्‍चित झाला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, ते शाह यांच्यासोबत जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्य कुणी नेता शाह यांच्याबरोबर असणार की नाही, याची माहिती मिळू शकली नाही.\nमुंबईत उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अमित शाह गुरुवारी अकाली दलाच्या प्रकाशसिंह बादल यांना चंदीगढमध्ये भेटणार आहेत.\nएकीकडे, विरोधकांची एकजूट वाढत असताना उत्तर प्रदेशात सपा-बसपाची संभाव्य मैत्री त्रासदायक होईल, याची कल्पना असल्यानेच आता महाराष्ट्रात शिवसेनाही विरोधात लढली, तर परत सरकार येणे अवघड होईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळेच ‘एनडीए’चे घटक असलेल्या नाराज पक्षांची मनधरणी करण्यासाठीच हे ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.\nनाही : संजय राऊत\nपालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेची ताकद दिसल्याने अनेकांना धडकी भरली असून, अमित शाह यांना चार वर्षांनंतर ‘मातोश्री’वर का यावेसे वाटते, याचा त्यांनीच विचार करावा. ही परिस्थिती दुर्दैवी आहे. मात्र, शिवसेना ‘एकला चलो रे’ची भूमिका बदलेल असे मला वाटत नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.\n‘एनडीए’मधील मित्रपक्ष एकापाठोपाठ सोडून जात आहेत. देशातील राजकारण बदलत आहे. भाजपविरोधात सार्वत्रिक रोष असल्यानेच आता सगळ्यांना भेटून मोट बांधावी असे त्यांना वाटत असेल. त्यामुळेच ही भेट होत असावी, असा अंदाज राऊत यांनी व्यक्त केला.\nसेना भूमिका बदलणार नाही\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करतानाच यापुढे कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नाही, अशी भूमिका विचारपूर्वक घेतलेली आहे. जनमताचा कानोसा घेऊन ही भूमिका घेतल्याने या भूमिकेत बदल होईल, असे वाटत नसल्याचे राऊत म्हणाले.\nअमित शहा हे केवळ उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी येणार नाहीत. ते टाटा हाऊसमध्ये उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेणार आहेत. याशिवाय ते प्रभुकुंजवर लता मंगेशकर यांची तसेच माधुरी दीक्षीत यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता ते मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या या भेटीगाठी सुरु होणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या आईचे नुकतेच निधन झाले असून ते शेलार कुटुंबियांच्या सांत्वनासाठीही जाणार असल्याचे समजते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/A-serious-in-accident-in-accident/", "date_download": "2018-11-14T23:49:11Z", "digest": "sha1:SOCRZCRFOUHJNMUC35N7CJTF2CPEQR2S", "length": 3704, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रेलर व कंटेनर अपघातात एक गंभीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ट्रेलर व कंटेनर अपघातात एक गंभीर\nट्रेलर व कंटेनर अपघातात एक गंभीर\nपुणे-सातारा महामार्गावरील वेळे गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटाच्या पायथ्याला उतारावरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरची दोन कंटेनरला जोराची धडक बसली. या तिहेरी अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातातील ट्रेलर चालकाने वाहनासह पोबारा केला.\nयाबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, पुणे सातारा महामार्गावरील वेळे गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटाच्या तीव्र उताराने (क्र. एम एच 12 एम बी 3404) या ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर (क्र. एम एच 04 एफ जे 9605) ला पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत हा कंटेनर रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनर (क्र. के ये 01 ए जी 7707) ला जाऊन धडकला. या तिहेरी अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला. त्याचे नाव समजू शकले नाही. त्याच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/karmyogini-pushapatai-kale-annotation/", "date_download": "2018-11-15T00:10:51Z", "digest": "sha1:2YWU6652QF7WMXNQJW3DW4FY34J2MYHB", "length": 21729, "nlines": 172, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महिला देशाचे भविष्य घडविणारी शक्ती !", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमहिला देशाचे भविष्य घडविणारी शक्ती \n‘सार्वमत कर्मयोगिनी’च्या निमित्ताने पुष्पाताई काळे यांचे भाष्य\nस्त्री अनादीकाळापासून शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परिभाषा जरूर बदलली आहे. राक्षसांचा संहार असो वा कठीण काम स्त्री सर्वदाच अग्रणी आहे. म्हणून महिला सशक्तीकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे. बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक, अशा अनेक रूपांनी आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत. त्यांना अधिक चमक तिने आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही.\nप्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे वाटते की आम्हाला आमची जागा मिळाली आहे. पण माझ्या मते अजून आम्हाला बरेच प्रयत्न करायचे आहेत. महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे, असे मत कोपरगाव येथील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ.पुष्पाताई अशोकराव काळे यांनी नोंदविले आहे.\nबुधवार, 25 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता नगर येथील शिर्डी रोडवरील माऊली सभागृहात ‘सार्वमत कर्मयोगिनी पुरस्कार’ प्रदान सोहळा अभिनेत्री, निर्माती पूनम शेंडे यांच्या विशेष उपस्थितीत रंगणार आहे. कर्मयोगिनी उपक्रम आणि महिलांचे विश्‍व या अनुषंगाने सौ.पुष्पाताई बोलत होत्या. ‘सार्वमत’च्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी महिला विश्‍व, सध्याची परिस्थिती, भविष्यातील आव्हाने या अनुषंगाने विवेचन मांडले.\nत्या म्हणाल्या, आमचा विकास तर झालाच आहे. पण सर्वांगीण नाही. अजूनही अनेक स्त्रिया अशिक्षित, अंधश्रद्धा, पतीची मारहाण, हुंडा अशा अनेक गोष्टींच्या बंधनात अडकलेल्या आहेत. त्यांना परिवर्तनाची दिशा मिळालीच नाही. त्यांचा दिवस कोंबडं आरवण्याच्या आधी सुरू होतो आणि रात्रीची किरकिर होता संपतो. अजूनही त्या दोन वेळेची भूक भागवण्यासाठी नवर्‍याची मारहाण सहन करण्यात आख्खं आयुष्य घालवत असतात. आज आमच्यापैकी अनेक महिला डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, नेता, अभिनेत्री, मंत्री, देशाच्या सर्वोच्च पदांवरदेखील आहेत. त्याचवेळी दुसरीकडे गावात अनेक स्त्रिया मुलांना जन्म देताना मरतात, हुंड्याच्या अभावी जळतात पण त्यांना न्याय मिळत नाही. त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन होत नाही. असे का जर आपण सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करतो, तर या स्त्रियांचा विकास ही आपली जबाबदारी नाही का जर आपण सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करतो, तर या स्त्रियांचा विकास ही आपली जबाबदारी नाही का याची जाणीवही आपल्याला होईल. त्यांच्या मागासण्याचं कारण आम्ही काही अंशी आहोतच.\nसमाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान राबविण्यास सुरुवात करतो. पण याच वेळी या समाजाला प्रश्न विचारावासा वाटतो, खरंच भारतातील महिला अबला आहेत का ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का पूर्ण जगात भारत देश आपली संस्कृती, परंपरा, अध्यात्म व भौगोलिक विविधता यामुळे ओळखला जातो. भारतात महिलांना आदिशक्तीचे रूप मानून पुरातन काळापासून पूजनीय मानले गेलेले आहे. त्याचवेळी याच भारत देशात महिला घरात आणि समाजात बंधनामध्ये अडकून पडल्या आहेत. त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांचे अधिकार व विकास यापासून त्यांना पूर्णपणे दूर केले जाते. तरीसुद्धा येथे स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी बोलल्या जातात. महिलांच्या स्वातंत्र्य व अधिकाराविषयी कळकळ व्यक्त केली जाते.\nअसे असतानाही निर्भया कांड किंवा कोपर्डीसारख्या अमानुष अत्याचाराच्या घटना घडतात. अशावेळी आपल्यासमोर महिलांचे प्रश्न बिकट समस्या बनून उभे राहतात. त्यावर उपचार म्हणून समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान राबविण्यास सुरुवात होते. खरंच भारतातील महिला अबला आहेत का ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का जेव्हा अनेक महिलांशी चर्चा केली, तेव्हा कुणीही सबलीकरण होते आहे हे मान्य केले नाही. असे का जेव्हा अनेक महिलांशी चर्चा केली, तेव्हा कुणीही सबलीकरण होते आहे हे मान्य केले नाही. असे का मुळातच भारतीय महिला ही कधी अबला नव्हतीच. भारत हा नवदुर्गेची पूजा करणार्‍या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, असे येथे म्हटले जाते. किंबहुना या समाजात घडलेले अनेक महापुरुष स्त्रीमुळे घडले.\nराजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी. टी. उषा आणि इतरही अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलैकिक वाढविला आहे. राजमाता जिजाऊ होत्या म्हणून संस्कारमूर्ती व कीर्तिवंत छत्रपती शिवराय घडले. सावित्रीबाई फुलेंची साथ होती म्हणून जोतिबा फुले महात्मा झाले आणि इतकेच नव्हे, तर कौसल्यानंदन श्रीराम व अंजनीपुत्र हनुमान ही आपली देवप्रतीके स्त्रीच्या संस्काराचा आणि सृजनाचा आविष्कार आहे. मुळातच महिलांमध्ये निसर्गाकडून काही देणग्या पुरुषांपेक्षा जास्त आहेत. स्त्रीमध्ये सहनशीलता, नावीन्यता, सौंदर्याची जाणीव, बचत वृत्ती, संघप्रेरणा, स्मरणशक्ती हे गुण निसर्गतःच अधिक आहेत. स्त्री सृजनशील आहे. कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार स्त्रियांना दिला आहे.\nस्त्री मुळातच सबला आहे. जरी संविधानाने स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिले असले तरी भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आज समाज व कुटुंबाच्या बंधनात अडकून पडली आहे. महिला सबलीकरण म्हणजे फक्त कार्यक्रम, व्याख्यान आहे; पण तसे न होता वास्तविकतेत महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य व निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे होय. महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि त्यामुळे ही शक्ती सुदृढ व सक्षम बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. आपल्या देशाची अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे. या लोकसंख्येसाठी सरकारद्वारे मातृ दिवस, महिलादिन, बालिकादिन, जननी सुरक्षा अभियान असे कार्यक्रम राबविले जातात.\nत्यामुळे समाजात स्त्री शक्तीचे महत्त्व व अधिकार जागृत करण्याचे काम केले जाते. पण यासोबत आज महिला सबलीकरण करताना सर्वप्रथम समाजात महिलांचे अधिकार व मूल्य यांच्यावर आघात करणार्‍या विघातक प्रवृत्ती अर्थात हुंडा प्रथा, स्त्री भ्रूणहत्या, निरक्षरता, लैंगिक अत्याचार, असमानता इत्यादींचा नाश करणे गरजेचे आहे. लैगिक भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करणे, तसेच सामाजिक, घरगुती अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध कठोर कायदे व उपाययोजनांना बरोबरच महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे महिला सबलीकरण करणे म्हणजे पुरुषांना हिणवणे किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठता सिद्ध करणे असे नव्हे, तर फक्त महिलांना त्यांच्या नैसर्गिक गुणधर्म, क्षमता, परंपरा यांच्यासह समानतेने वागविणे होय. असा विचारप्रवाह समाजात प्रस्थापित झाला तर खर्‍या अर्थाने महिलांचे सबलीकरण होईल.\nPrevious articleलोकसहभागातून राखडी नाला बंधार्‍याचे भूमिपूजन\nNext articleपानी फाऊंडेशनतर्फे ‘जलमित्र’ मोहीम\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमहिला सक्षमीकरणातून भारत बलशाली होईल\nकठोर संकटाला सामोरे जाण्यास स्त्री सक्षम\nअहमदनगर (कर्मयोगिनी) : अंजली अंगद गायकवाड – स्वरांजली \nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी\nपेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1097", "date_download": "2018-11-14T23:53:29Z", "digest": "sha1:6OCYVGWXB5TNP7DKVKI7UIKIALAONBLD", "length": 5293, "nlines": 87, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अन्धश्रद्धा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अन्धश्रद्धा\nसाप्ताहिक साधना - डॉ नरेन्द्र दाभोळकर स्म्रुति अन्क\nसाप्ताहिक साधनाचा डॉ नरेन्द्र दाभोळकर यान्च्या स्म्रुतिप्रित्यर्थ अन्क.\nविवेकाचा आवाज बुलन्द करु या\nRead more about साप्ताहिक साधना - डॉ नरेन्द्र दाभोळकर स्म्रुति अन्क\nविषाची संपूर्ण बाटली पिवून हि मेलो नाही म्हणून तरुणानेच केली तक्रार आज देश्याला भ्रष्टाचार, फसवेगिरी, भेसळ, लाच-खोरी , चोरी, दरोडा, अंधश्रद्धा अश्या अनेक रोगांनी ग्रासले आहे. नैराश्य भावनेने पेटलेल्या तरुणाने जगण्यात काही मजा नाही म्हणून एका दुकानाहून विषाची बाटली विकत घेतली...पण हे औषध पिवून त्याला साधी गुंगी हि आली नाही...केवळ जगणेच मुश्कील नाही तर मरणे देखील अवघड झाले आहे हे त्याला समजले. मग विशौषाधी निर्माता, वितरक, यांच्या नावावर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा का दाखल करू नये... आज देश्याला भ्रष्टाचार, फसवेगिरी, भेसळ, लाच-खोरी , चोरी, दरोडा, अंधश्रद्धा अश्या अनेक रोगांनी ग्रासले आहे. नैराश्य भावनेने पेटलेल्या तरुणाने जगण्यात काही मजा नाही म्हणून एका दुकानाहून विषाची बाटली विकत घेतली...पण हे औषध पिवून त्याला साधी गुंगी हि आली नाही...केवळ जगणेच मुश्कील नाही तर मरणे देखील अवघड झाले आहे हे त्याला समजले. मग विशौषाधी निर्माता, वितरक, यांच्या नावावर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा का दाखल करू नये.....पण गुन्हा दाखल करून काही उपयोग आहे का....पण गुन्हा दाखल करून काही उपयोग आहे का.. हा गुन्हाच कुणी करू नये म्हणून काही उपाय योजना का असू नये..\nRead more about विस्तव आणि वास्तव \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30274/", "date_download": "2018-11-14T23:56:52Z", "digest": "sha1:PGWDACSOLVSKYITHMORRGCKKXO4XOJBE", "length": 3056, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-जेंव्हा-तेंव्हा", "raw_content": "\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\nगोडवा चहाचा कळला जेंव्हा\nकान मी कपाचा धरला तेंव्हा\nझाली साखर अशी गोड जेंव्हा\nमुंगिनेच हात फिरवला तेंव्हा\nचहाला पण तेज आले जेंव्हा\nमळा कसदार मी खुडला तेंव्हा\nभुरका घेत मग्न झालो जेंव्हा\nटेकवला ओठ बशीला तेंव्हा\nआधन लाविन मी पुन्हा जेंव्हा\nसगळेच या मग चहाला तेंव्हा\n© शिवाजी सांगळे \nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.ddsahyadri.in/gallery.php?view=Mg==", "date_download": "2018-11-15T00:27:48Z", "digest": "sha1:JZ4GRVVWGDQ26Y7VQ74ST6SWYGQPV7WQ", "length": 2198, "nlines": 33, "source_domain": "www.ddsahyadri.in", "title": "DD - Sahyadri", "raw_content": "भाषा निवडा : इंग्रजी मराठी\nShow Name डीडी सह्याद्री ०१०० बातम्या दु. ४ -३० च्या बातम्या सायं. ७ च्या बातम्या सकाळी ८-३० च्या बातम्या रात्रौ ९-३० च्या बातम्या भारत एक खोज चालता बोलता क्लासिकल म्युझिक दुसरी बाजू गली गली सिम सिम गाव विकास की ओर हास्यरंग हॅलो डॉक्टर जय महाराष्ट्र जनता दरबार कृषी समृद्धीची गुरुकिल्ली कृषीदर्शन महाचर्चा मंगल आरती मुंबई आमची मुंबई रेखा ही भाग्याची रुचिरा सह्याद्रीच्या पाऊलखुणा सखी सह्याद्री सायन्स मॅगेझिन स्मार्ट सुनबाई तराने पुराने (जुन्या गाण्यांचा कार्यक्रम) वार्तापत्र स्वच्छता अभियान योगसंजीवनी\nउत्पादन आणि सेवा |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/terrorists-abducted-relatives-of-policemen/", "date_download": "2018-11-15T00:47:21Z", "digest": "sha1:GHDER4KO46L5XA7RSCDLZZY3V577LQN3", "length": 17089, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "दहशतवाद्यांनी केले पोलिसांच्या कुटुंबियांचे अपहरण, पोलीस दल हादरले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nनॅश नॉबर्ट यांच्या बासरीकादनाची मैफल\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nदहशतवाद्यांनी केले पोलिसांच्या कुटुंबियांचे अपहरण, पोलीस दल हादरले\nजम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी कमीतकमी ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे अपहरण केले आहे. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकींसाठी सतत चर्चेत असलेल्या शोपियां, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग या जिल्ह्यांमधील पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अपह्रत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांची घरं शोधून शोधून घरातील मुलांना किंवा भावांना पळवून नेलं आहे. पोलीस महासंचालक एसपी पाणी यांनी आम्हाला अजूनपर्यंत अपहरणाची तक्रार मिळाली नसल्याचं सांगितलंय, मात्र आम्ही या हे प्रकरण बारकाईने पाहात असं सांगितलं आहे.\nगुरुवारी ४ पोलीस कर्मचाऱ्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यानंतर दहशतवाद्यांची घरं अज्ञातांनी जाळून टाकली होती. शोपियां जिल्ह्यातील या घटनेचा बदला घेण्यासाठी पोलिसांच्या कुटुंबियांचं अपहण करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी या दहशतवादी घटनांनंतर हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी रिजाज नईकूच्या वडिलांना अटक केली होती. कदाचित याचा बदला घेण्यासाठीही हे अपहरण करण्यात आलं असावं असं सांगितलं जातंय.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअजिंठा घाटात दरड कोसळली ; वाहतूक नसल्याने अनर्थ टळला\nपुढीलसोशल मीडियाच्या माध्यमातून गावाचा विकास\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/468646", "date_download": "2018-11-15T00:26:59Z", "digest": "sha1:W7KDOR7E6GWBQ7HBQ3AJFAQSMDANUYZX", "length": 7476, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आदमापूरात बाळूमामांच्या यात्रेला अलोट गर्दी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आदमापूरात बाळूमामांच्या यात्रेला अलोट गर्दी\nआदमापूरात बाळूमामांच्या यात्रेला अलोट गर्दी\n़च्या जयघोषात, भंडाऱयाच्या मुक्तहस्ते उधळणीत व ढोल-कैताळाचा गगनभेदी आवाजात श्रीक्षेत्र आदमापूर ता. भुदरगड येथील संत बाळूमामांचा भंडारा उत्सव उत्साहात सुरू आहे. गेल्या चार दिवसात लाखो भाविकांनी संत बाळूमामांचे दर्शन घेतले. यात्रेतील महाप्रसादाचा लाभ लाखो भाविकांनी घेतला. सकाळपासून सायंकाळ पर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आले. पोलिस खात्यांसह स्वयंसेवकांनी नेटके संयोजन व शांतता सुव्यवस्थेत यात्रा पार पाडण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.\nभंडारा उत्सवाची सुरूवात चार दिवसापूर्वी झाली असून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा चालणार आहे. त्यामुळे भाविक आदमापुरावर मोठय़ा संख्येने हजेरी लावत आहेत. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत येणाऱया जाणाऱया भाविकांची रिघ अखंडपणे सुरू आहे. शुक्रवारी रात्री वाघापूरच्या डोणेंची भाकणूक पार पडली. काल सायंकाळपासून संपूर्ण रात्रभर ढोलवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्र-कर्नाटकातील धनगर समाजातील भाविक सहभागी झाले होते. तर भंडारा मिरवणूकीत सर्वच भाविक मोठय़ा भक्तीने रंगून गेल्याचे दिसून येत होते. दोन दिवसापासून ठिकठिकाणच्या पायी दिंडय़ा येत होत्या. यात्रेसाठी एस. टी.ने यात्रेकरूंसाठी सुविधा केली होती. तसेच खासगी व वडापच्या वाहनांनी भाविक ये-जा करत होते. शासनाच्या आरोग्य विभागामार्फत यात्रेकरूंसाठी मोफत आरोग्य सुविधा करण्यात आली होती. आदमापुर मार्गावर ठिकठिकाणी दानशूर व्यक्ती व मंडळांच्यावतीने हजारो भाविकांना मोफत सरबताचे वाटप करण्यात आले.\nयात्रा सुरळीत व शांततेने पार पाडण्यासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशिल भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, सचिव रावसाहेब कोनेकरी, कारभारी मंडळी, आदमापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, व्यापारी संघटना, तरूण मंडळे, पोलिस, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वराज्य फोर्स बिद्री, कमांडो फोर्स, आरोग्य विभाग, ग्रामस्थ आदींनी सहकार्य केले.\nसंगीत मैफिलीत पंचमदांच्या स्मृतींना उजाळा\nकेंबळीच्या साळोखे कुटुंबियांनी मिळविले ऊसशेतीतून लाखोंचे उत्पन्न\nखंडपीठासाठी आजी-माजी शिक्षकांचे उपोषण\nचांगभलं’च्या गजरात जोतिबा डोंगर दुमदुमला\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/videos/page-3/", "date_download": "2018-11-15T00:13:13Z", "digest": "sha1:AAOUGPTTYPVDZGWP7L6DV6G7VCWEAF3T", "length": 11762, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO: भीमा कोरेगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना दिलासा\nपुणे, 29 ऑक्टोबर : भीमा कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्याचं हे प्रकरण होतं. त्यावर मुंबई हायकोर्टानं मुदतवाढ देण्यास नकार दिला होता. सुरेंद्र गडलिंगांच्या याचिकेवर हायकोर्टानं हा नकार दिला होता.\nVIDEO: मुंबईच्या लोकलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, क्षणात संपलं असतं आयुष्य पण...\nVIDEO: 'त्याने मला मागून उचललं आणि चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला'\nLive Video: भिवंडीत अज्ञाताने पेटवून दिल्या दुचाकी\nएका तरुणाचा जीव घेणाऱ्या बोटीला असं काढलं समुद्रातून बाहेर\nशिवस्मारकाच्या ठिकाणी २० वेळा गेलो, पण कधी असं घडलं नाही -विनायक मेटे\nमहाराष्ट्र Oct 24, 2018\nVIDEO : बापाचं स्मारक बांधता न येणारे अयोध्येत काय दिवा लावणार - अजित पवार\nप्रत्येक पालकानं पाहावा हा VIDEO, शाळेतली मुलं-मुलीही करतायत रेल्वे स्टंट\nVIDEO: मुंबईकरांनो...पायाने धुतलेल्या याच भाज्या तुम्ही खाता\nगैरसमज झाला असेल तर माफी मागते : अमृता फडणवीस\nVIDEO : मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत तुफान राडा, पहा काय झालं ते...\n सोशल मीडियावरच्या नोकरीच्या जाहिरातीमुळे होऊ शकते लाखोंची फसवणूक\nसिंघम अधिकारी शिवदीप लांडेंची हुक्का पार्लरवर कारवाई, LIVE व्हिडिओ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/indian-idol/", "date_download": "2018-11-14T23:45:12Z", "digest": "sha1:KTIRGTVVMLRGFUSDYPU26EYHARL33DQ2", "length": 9033, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Indian Idol- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nIndian Idol च्या ऑडिशनची आतली गोष्ट, 'पाणी मागितले म्हणून कानशिलात लगावली'\n'बाहुबली'चा गायक रेवंत कुमार ठरला 'इंडियन आयडाॅल 9'चा विजेता\n'इंडियन आयडॉल'शी सुरेल गप्पा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5102", "date_download": "2018-11-15T00:07:38Z", "digest": "sha1:QUOWG7WJLXZB65T6NN7BI6ZWYMIS5IUV", "length": 6165, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुतुहल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कुतुहल\nआजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा, स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा, स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो... कोणाच्याही डोक्यापर्यंत पोहचण्याचा हक्क आपल्याला नसल्यामुळे आय रेस्ट माय 'केस' हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो... कोणाच्याही डोक्यापर्यंत पोहचण्याचा हक्क आपल्याला नसल्यामुळे आय रेस्ट माय 'केस'\nRead more about माझ्या कुतुहलाची दीनगाथा \nमुलांचे प्रश्न आणि त्यांचे कुतुहल\nमुलं बोलायला लागली एक दिड वर्षाची झाली.. की त्यांची बड्बड..सुरू होते. आपल्या अवती भोवती पाहिलेल्या.. ऐकलेल्या गोष्टींबद्दल त्यांना कुतुहल वाटायला लागतं. आणि मग आपोआपच त्यांचे प्रश्न सुरु होतात. आपण आपल्या परीने... ह्या छोट्या दोन पाच वर्षाच्या बाळांना उत्तरे देतोही. काही वेळा त्यांना ती पटतात तर काही वेळा.. आपल्या उत्तरांमधून नवे प्रश्ण निर्माण होतात. मुलांना खरंही सांगितलं पाहिजे..आणि त्याना पट्लंही पाहिजे.. मग असे करताना अनेकदा गमती होतात्...तर काही वेळा मुलं आपल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतात.\nपिल्लू : आई गणपती बाप्पा शर्ट का घालत नाहीत \nमी : ते अंगावर शेला घेतात म्हणून.\nRead more about मुलांचे प्रश्न आणि त्यांचे कुतुहल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2010/01/16/", "date_download": "2018-11-14T23:57:01Z", "digest": "sha1:OZUEKAETZBRUUVMVJVDEI3I3RWGP2DNB", "length": 9171, "nlines": 111, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2010 जानेवारी 16 « कृष्ण उवाच", "raw_content": "\nअनुवाद (भूली हुई यादों…..) विस्मरलेल्या स्मृतिनो नका एव्हडे सतावू घेऊ का मी जरा विश्राम कसे दूर तुम्हा मी ठेवू ओंजळीत माझ्या मी जमविले तारे सहारा घेऊनी स्वपनांचा कसे मी जगावे विक्षिप्त मी असे मुळचा नका विक्षिप्त आणखी करू विस्मरलेल्या स्मृतिनो नका एव्हडे सतावू नका लटू मला घालूनी कसला वाद दाखवण्या नवा मार्ग नका घालू साद […]\nमी आणि माझी आई.\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nजेव्हा गळाला मासा लागतो.\nप्रत्येकाच्या जीवनात येणारे ऋतु.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nरे मना धीर धर ना जरा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nकवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« डिसेंबर फेब्रुवारी »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2010/04/16/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2018-11-15T00:42:33Z", "digest": "sha1:JRCXE5PQICE2AU4A433EVSNKJ2VUNTEB", "length": 27057, "nlines": 183, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "“हवामानाला तुझा शत्रू करूं नयेस” « कृष्ण उवाच", "raw_content": "\nकळेना कसे मी नकळत तुला रडवीले »\n“हवामानाला तुझा शत्रू करूं नयेस”\n“गाणारे पक्षी प्रत्येक वसंत ऋतूत, डाळींबाच्या झाडावर परत येऊन त्याच ठिकाणी आपली घरटी बांधतात.”\nसुधाकर करमरकरचा मुलगा,हर्षद, शिक्षणासाठी अमेरिकेत गेला.नंतर शिक्षण पूरं झाल्यावर तिथेच स्थाईक झाला. स्वतःची कंपनी काढून तिथेच बिझीनेस करायला लागला.मुंबईत एखादं घर असावं म्हणून त्याने ठाण्याला घोडबंदर रस्त्यावर,टुमदार बंगले बांधणीच्या स्कीममधे पैसे गुतंवून आपल्यासाठी एक बंगला घेण्याचा बेत केला.\nसुधाकर घरचा धनाड्य.त्याचे वडील,काका डॉक्टर होते.आत्या मुंबईला एका कॉलेजात प्राध्यापिका होती.सुधाकर स्वतः शेतकीइंजीनियरींग शिकला, आणि घरची शेतीवाडी पहात आहे.सरस्वती आणि लक्ष्मी करमरकरांच्या घरात स्थानापन्न होती.\nहर्षदने अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याचं नुसतं मनात आणलं आणि त्याच्या मनासारखं झालं.\n“आपले बाबा एव्हडं शेतीबद्दल शिकले आहेत मग त्यांचा उपयोग आपल्या बंगल्याच्या समोर आणि मागे एखादा सुंदर बाग-बगीचा करून घ्यावा.”\nअसं हर्षदच्या मनात आलं आणि मला त्याने तिकडून फोनकरून कळवलं. म्हणून मी मुंबईला थोडे दिवसासाठी येऊन बागेच्या तजवीजेला लागलो.”\nसुधाकरने मला फोन करून ठाण्याला आपल्याला भेटायला ये म्हणून कळवलं.आणि मी त्याला भेटलो तेव्हा तो मला असं म्हणाला.\n“मी निसर्गदृश्य रम्य दिसण्यासाठी सल्लागार म्हणून काम इथेच करावं असं इथे आल्यावर इकडच्या लोकांच्या मनात आलं.मला इकडच्या आणखी बंगल्यांची बगीचे बनवून घेण्याची कामं मिळाली.”\nइतर टुमदार बंगले आणि सभोवतालचे बगीचे बघून मी सुधाकरला त्याबद्दल विचारल्यावर मला त्याने असं उत्तर दिलं.\n“माझ्या गिर्‍हाईकाना उत्तम बगीचा देऊन त्यांना बगीच्यांची देखभाल ठेवायला कमीत कमी भार पडावा म्हणून बगीचे बनविण्यासाठी मी माझ्याकडून त्यांना मदत करायला लागलो.पण एखादं गिर्‍हाईक मला सांगायचं की असा बगीचा त्यांना हवा की तो तयार झाल्यानंतर त्यात मुळीच काम करण्याची आवश्यक्यता नसावी. हे ऐकल्यावर मला वाटायचं, सगळं सोडून बगीच्यात काम न करण्याची गरज यांना का भासावी.\n“अरे बाबा,आता जमाना पूर्वीचा राहिलेला नाही.पैशाच्या जीवावर आपोआप सर्व मेहनतीची कामं केली जावी अशी पैसेवाले अपेक्षा करतात.झाडांना हाताने पाणी द्यायला नको.आता टाईमर्स सहीत स्प्रिंक्लर्स आले आहेत.बाकी बागेतली कामं,उदा. विड्स, म्हणजे रानटी गवतांचे तृण उपटून काढणं, झाडांच्या जोमाने वाढणार्‍या फांद्या छाटणं,बाग साफ ठेवणं असली कामं करून देणार्‍या कंपन्या शहरात आल्या आहेत.कॉन्ट्र्याक्टवर त्या कंपन्या काम करून देतात.”\nमाझी ही सर्व माहिती ऐकून सुधाकर हंसायला लागला.\n“मी ऍग्रीकलचरीस्ट आहे हे तू विसरलास की काय \nअसा प्रश्न करून मला म्हणाला,\n“मी कोकणात शेतीवाडी पहात असलो तरी आधूनीक सुधारणाबद्दल पुस्तकं वाचीत असतो.माझा हर्षद मला त्या विषयांवर तिकडून मासिकं पण पाठवीत असतो.माझा मुद्दा निराळाच आहे.\nबगीच्यात काम करणं हे प्रत्येकासाठी चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं.नक्कीच,चांगला शारिरीक व्यायाम होतोच, तसंच कुणालाही बगीच्यात काम करण्याने,बागेची प्रशंसा करण्याची,चकित होण्याची आणि परख करण्याची संधी मिळते असंही मला वाटतं.”\nसुधाकरचा बाग बनविण्याच्या तंत्रशास्त्राबद्दल कसलाच मुद्दा नव्हता. त्याला त्या शिवाय आणखी काही तरी सांगायचं आहे,हे कळायला मला वेळ लागला नाही.\n“तुला कोकणातल्या शेतीवाडीचा एव्हडा अनुभव आहे आणि तू निसर्गात एव्हडा एकजीव झाला असावास की तू मला काही तरी निराळंच सांगणार आहेस ह्याची मला खात्री आहे.तू सांग मी ऐकतो.”\nसुधाकरला मी असं म्हणाल्यावर जराशीही संधी न दवडता मला म्हणाला,\n“उदाहरण म्हणून सांगतो,बागेत एखादं झाड मरण्याच्या पंथाला लागलेलं पाहून मला ते झाड आठवण करून देतं की,मी जीवंत असल्याने किती नशिबवान आहे. माझ्या बगीच्यातून मला ताजी भाजी मिळत असते ही आठवण भाजी खाताना होत असते.\nबाहेर आमच्या बागेत काम करीत असताना,माझं मन शांत आणि उल्हासीत रहातं.काही गंमती पण पहायला मिळतात. गवताच्या तृणाच्या बिया, कित्येक महिने नव्हे तर कित्येक वर्षं सुप्त राहूनही जरा जरी वातावरण योग्य झालं की ते तृण उगवून वर येतात. गाणारे पक्षी प्रत्येक वसंत ऋतूत डाळींबाच्या झाडावर परत येऊन त्याच ठिकाणी आपली घरटी बांधतात.मला पोषण देणार्‍या भाज्या सूर्याच्या उन्हातून अन्न बनवतात.मी जर बागेत काम करायला गेलोच नाही तर ह्या गोष्टी माझ्या ध्यानातही येणार नाहीत.\nहे झालंच त्या शिवाय मी तुला एक माझी आठवण सांगतो आमच्या ह्या बगीच्यातच मी काम करताना शिकलो की दुःखा़शी दोन हात करायचे नाहीत.”\nआता सुधाकर मुळ मुद्यावर येऊन सांगू लागला,\n“त्याचं असं झालं,मी त्यावेळी आठवी/नव्वीत शिकत असेन.माझी आजी न्हाणी घरात पडली आणि त्या अपघातातून ती उठलीच नाही.माझं माझ्या आजीवर अत्यंत प्रेम होतं.प्रेम करण्यासारखीच माझी आजी होती.माझ्या वयाचे माझे मित्र जेव्हा आमच्या घरी यायचे तेव्हा आजीला भेटल्याशिवाय जायचेच नाहीत.\nअसं म्हणून आमच्यापैकी कुणालाही तिने हांक दिली की,तिच्या तोंडून आलेले हे शब्द आम्हाला धीर द्यायचे.आजीच्या जाण्याने माझ्याबरोबर सर्व मित्रही हळहळले.\nतर सांगायचा मुद्दा असा की त्या वयात मला जेव्हडं जमेल तेव्हडं त्या दुःखाला मी तोंड दिलं.आजीच्या जाण्याचं दुःख मला जमेल तेव्हडं मनातून काढण्याचा मी प्रयत्न करीत राहिलो.\nत्यानंतर मला आठवतं हा माझा मुलगा ज्याने इथे हा बंगला बांधला आहे त्याच्या जन्मानंतर, मला झालेलं मी लहान असतानाचं ते आजीचं दुःख जे मी विसरण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालो होतो,ते परत माझ्या मनात यायला लागून मला फारच कठीण वाटायला लागलं.मनात म्हणायचो,मी आता मोठा झालो आहे,मुलांच्या जोपासनेची जबाबदारी माझ्यावर आहे,बागेत फोफाऊन आलेली ती रानटी गवताची तृणं उपटून काढायची आहेत,असं म्हणून मी आमच्या बागेत जायचो.\nपावसाळा यायला अजून उशीर होता.पाणी नसल्याने जमीन तशी बरीच कोरडी झालेली होती.ते रानटी गवत उपटून काढायला जे श्रम लागायचे ते पावसाच्या आभावी जमीन घट्ट झाल्याने आहेत, हे मनात येऊन मी कष्टी व्ह्यायचो.मान वर करून आकाशाकडे पाहून काळ्या ढगांची अपेक्षा करायचो.\nआणि चटकन लक्षात यायचं की हवामानाकडे काळ्याबेर्‍या दृष्टीने बघून उगाचच हवामानाशी मी शत्रुत्व घेत आहे. हवामान जसं आहे तसंच असणार. गरमी,उकाडा देणारं हवामान मला आवडलं जरी नसलं तरी माझ्या हातात काहीच नव्हतं शिवाय परिस्थितीशी जुळतं घेण्यापलीकडे.\n“हवामानाला तुझा शत्रू करूं नयेस”\nमी माझ्या मलाच म्हणायचो.\nनंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या “अंतरातल्या हवामानाला”ही मी अस्वस्थ करतोय.मनात आलेल्या दुःखाला प्रतीरोध करीत होतो. कारण ते मला नष्ट वाटायचं,अगदी त्या कोरड्या जमीनीसारखं.पण ते तात्पूरतं होतं,आणि बर्‍याच वर्षानी झालं होतं.मी बागेत उकीरडा बसलो,माझे डोळे ओले झाले,गवताची तृण उपटताना आणखी डोळे पाणवले,आणि शेवटी माझ्या आजीची आठवण काढून मी शोकाकुल झालो.”\nसुधाकर अगदी मोकळ्या मनाने आपलं दुःख माझ्याकडे उघड करीत होता.मलाही त्याची कींव आली.\n“चल,तू मला तुझा बगीचा दाखव”\nअसं म्हणून चप्पल घालून आम्ही बंगल्याच्या बाहेर पडलो.\nजाता जाता मी सुधाकरला म्हणालो,\n“सध्याचा जमाना असा आहे की आराम आणि चैनीचा आपण उदोउदो करतो,खरंतर आपण कामातही व्यस्त असतो. त्यामुळे काही लोकाना बगीच्याची देखभाल कमीतकमी कष्टात व्हावी असं वाटणं सहाजीक आहे.\nतरीपण बगीच्याची देखभाल करण्यात आपण कसलाच भाग घेऊ नये आणि नुसतं वरवरचं निसर्गदृश्य रम्य दिसावं अशी भलतीच इच्छा कुणी करूं नये कारण, बागेची राखण करताना आपण,बागेची परख करीत असतो आणि कृतज्ञतेची,मनुष्यत्वाची आणि आनंदाची जोपासना करीत असतो.”\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nकळेना कसे मी नकळत तुला रडवीले »\nमी आपला लेख अवश्य वाचीन.\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nजेव्हा गळाला मासा लागतो.\nप्रत्येकाच्या जीवनात येणारे ऋतु.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nरे मना धीर धर ना जरा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nकवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« मार्च मे »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/jackets/full-sleeve+jackets-price-list.html", "date_download": "2018-11-14T23:57:57Z", "digest": "sha1:A5PEWLPIFXXOZJXFGHJTA6JLKO6C34TK", "length": 20905, "nlines": 518, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुल्ल सलिव्ह जॅकेट्स किंमत India मध्ये 15 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुल्ल सलिव्ह जॅकेट्स Indiaकिंमत\nIndia 2018 फुल्ल सलिव्ह जॅकेट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nफुल्ल सलिव्ह जॅकेट्स दर India मध्ये 15 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2100 एकूण फुल्ल सलिव्ह जॅकेट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन जुस्टननेंद फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट SKUPDdw8mL आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Naaptol, Homeshop18, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी फुल्ल सलिव्ह जॅकेट्स\nकिंमत फुल्ल सलिव्ह जॅकेट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन फ्रेंच काँनेक्टिव फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट SKUPDdwA6F Rs. 16,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.150 येथे आपल्याला निनेटीं फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s जाकीट SKUPDdAnbt उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 2100 उत्पादने\nशीर्ष 10फुल्ल सलिव्ह जॅकेट्स\nलेवी s फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nनायलॉन सलिव्ह डेटाचफुर जाकीट\nनुमेरो उनो फुल्ल सलिव्ह सॉलिड में s पुफर जाकीट जाकीट\nनॉमकलेर नायलॉन हुडेड फर जाकीट\nपिपे जीन्स फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nनुमेरो उनो फुल्ल सलिव्ह सॉलिड में s पुफर जाकीट जाकीट\nपिपे जीन्स फुल्ल सलिव्ह सॉलिड में s फळीचे जाकीट जाकीट\nनु९ नव्य पॉलिस्टर सासूल\nली फुल्ल सलिव्ह स्त्रीपीडा में s जाकीट\nपिपे जीन्स फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nजुस्टननेंद फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s मोटरसायकलला जाकीट\nगो गॉसिप मिड ग्रे कोट\nफिन्ससे फळीचे येल्लोव कोट जाकीट\nनॉमकलेर येल्लोव तात्विक ओव्हरकोट\nक्रझ्झ्या कॉलेक्टिव पिंक उल्लें कोट\nहेर ग्रास ब्लू तात्विक पार्टीवेअर फुल्ल सळीवेस कोट\nस्पोर्टइल्ले ऊस इंडिया फुल्ल सलिव्ह प्रिंटेड वूमन s Quilted जाकीट\nथे इंडियन गर्गे कॉ फुल्ल सलिव्ह चेकेरेड में s जाकीट\nब्रेस्किन १००% लाथेर नव स्लिम फिट जाकीट\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nनुमेरो उनो फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nसिलिओ ग्रे सासूल जाकीट\nपुम फुल्ल सलिव्ह सॉलिड में s स्पोर्ट्स जाकीट जाकीट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://bhagyashreee.blogspot.com/2007/", "date_download": "2018-11-15T00:39:07Z", "digest": "sha1:WUXWV4WG5RDOXXPVGWYZ4RLIGCCH73RO", "length": 27063, "nlines": 426, "source_domain": "bhagyashreee.blogspot.com", "title": "माझे विचार...", "raw_content": "\nविचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न...\nया ब्लॉगची सदस्यता घ्या\n2007 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे\n- ऑक्टोबर १६, २००७\n(सद्ध्या पेन-स्केच-शेडींग चा प्रयत्न चालू आहे.. त्यातलाच एक.. )\n- ऑक्टोबर ११, २००७\n मराठी मधे science fictions खूप वाचल्या आहेत.. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके, अजुनही काही.. पण नारायण धारपांची फार कमी पुस्तके वाचली मी.. जी वाचली त्यांची नावं पण आठवत नाहीत आता.. :( असो.. पण आता त्यांची सगळी पुस्तके वाचून काढली पाहीजेत असं वाटायला लागले आहे.. 'नेनचिम' वाचल्यामुळे... \nखरं म्हणजे हे पुस्तक मी अजून २-३ वेळा वाचले तरच मला याच्यावर काही लिहीता येईल.. वाचतानाच इतकं जड जात होतं समजायला, धारपांनी कसे लिहीले कमाल आहे.. केव्हढा अभ्यास असेल त्यांचा ( अर्थात मला जड जात होतं कारण ते सगळं मराठीतून वाचणं खरच अवघड आहे ( अर्थात मला जड जात होतं कारण ते सगळं मराठीतून वाचणं खरच अवघड आहे\nनेनचिम नावाचा एक आकाशमालेतला छोटासा ग्रह.. तेथील लोकांनी खूपच प्रगती केली आहे.. अगदी science च्या सर्व ब्रॅंचेस मधे तेथील सर्व शासन व्यवस्था 'ता वरीनी' नावाची संस्था पाहते.. अतिशय उत्तम प्रकारे सर्व ग्रहावर(त्यांच्या मते जगावर) नियंत्रण आणले आहे .. कुठेही असंतोष नाही,सर्व कारभार सुरळीत चालू आहे.. मधल्या काळामधे 'पामिली' नावाची एक संस्था ता वरीनी ने उभी केलेली आहे, जिच्यामधे science च्या सर्व शाखा एकत्र आणल्या आहेत, आणि न…\n- सप्टेंबर १४, २००७\nआज सकाळ पासून कॉलनीच्या देवळातून कसले तरी फेकल्याचे, आणि बांधाबांधीचे आवाज आले, आणि एवढा आनंद झाला.. गणपती आले कायम आदल्या दिवशी दिवसभर हे मांडव घालायचे काम, वर्षानुवर्षे चालत आले आहे.. लहानपणी शाळेतून आले की समोरच्या बिल्डींगमधे हा मांडव तयार होताना दिसायचा.. तेव्हा कॉलनीमधे देऊळ , ती मोकळी जागा झाली नव्हती.. तो मांडव पाहून होणारा आनंद खरच अवर्णनीय असे.. संध्याकाळचे खेळ सगळे सोडून त्या मांडववाल्यांचे काम तासन-तास निरखत बसायचे, एव्ह्ढाच उद्द्योग कायम आदल्या दिवशी दिवसभर हे मांडव घालायचे काम, वर्षानुवर्षे चालत आले आहे.. लहानपणी शाळेतून आले की समोरच्या बिल्डींगमधे हा मांडव तयार होताना दिसायचा.. तेव्हा कॉलनीमधे देऊळ , ती मोकळी जागा झाली नव्हती.. तो मांडव पाहून होणारा आनंद खरच अवर्णनीय असे.. संध्याकाळचे खेळ सगळे सोडून त्या मांडववाल्यांचे काम तासन-तास निरखत बसायचे, एव्ह्ढाच उद्द्योग बर्‍याचदा त्याच दिवशी, संध्याकाळपासून मॅचेस चालू व्हायच्या.. कॅरम, बॅडमिंटन, चेस वगैरे.. मी नेहेमी प्रमाणे कॅरम आणि बॅडमिंटन मधे भाग घ्यायचे.. आणि बर्‍याचदा हरून यायचे.. पण तरी ते खेळण्यातला आनंद जबरी असायचा.. अधून मधून जिंकल्यावर तर फारच छान वाटायचे... :)\nदुसर्‍या दिवशी दुपारपासून आरास करणार्‍यांची, प्रसादाचे काम असणार्‍यांची, आणि अर्थात आमची मिरवणुकीची गडबड चालू व्हायची ती नेहेमीची लाल व्हॅन दारं उघडी ठेवून कॉलनीच्या रस्त्यावरून जायला लागली की अक्षरशः हातातलं काम टाकून पळत सुटायचो आम्ही ती नेहेमीची लाल व्हॅन दारं उघडी ठेवून कॉलनीच्या रस्त्यावरून जायला लागली की अक्षरशः हातातलं काम टाकून पळत सुटायचो आम्ही त्या गाडीमधून गणपतीच्या सुंदर मुर्तीची इतकी वा…\n- ऑगस्ट ०९, २००७\nकाही दिवसांपुर्वी मायबोलीवर हे चित्रं(pen-sketch) पाहीले.. खूपच छान काढलं होतं, आणि ते पाहूनच आपणही try करावा असं वाटायला लागलं, साध्या वहीवर काढून पाहीले.... well.. अजुन सुधारणेला खूपच वाव आहे, पण पहीला प्रयत्न बर्‍यापैकी जमल्यामुळे छान वाटतंय.. :)\n( सेल-फोन वर फोटो काढल्यामुळे चित्र जामच गरीब दिसतय\nसद्ध्या डीजीटल कॅमेरा आल्यामुळे हेच चित्र फोटो काढून चिकटवत आहे.. आधीचं सेल्-फोन वरचं चित्र फारच गरीब आहे\nआणि त्याची अशी फ्रेम करून स्वयपाकघरात लावलीय..\n- जून २५, २००७\nमागचा आठवडा फारच मस्त गेला\nआठवड्याच्या सुरवातीलाच Junior College च्या Principal सत्यनारायण मॅडम भेटल्या.. खरंतरं, दिसल्या... पण चक्क चक्क त्यांनी मला ओळखलं.. आणि आम्ही कितीतरी वेळ गप्पा मारल्या कॉलेज चालू असताना मी कधी बोलले नव्हते... तरी त्यांनी मला ओळखलं,बोलल्या... सही वाटलं.. (तेव्हा कधी वाटलं नव्हतं सत्तूला पाहून,बोलून मला एव्हढा कधी आनंद होईल... :D किती त्रास द्यायचो आम्ही त्यांना कॉलेज चालू असताना मी कधी बोलले नव्हते... तरी त्यांनी मला ओळखलं,बोलल्या... सही वाटलं.. (तेव्हा कधी वाटलं नव्हतं सत्तूला पाहून,बोलून मला एव्हढा कधी आनंद होईल... :D किती त्रास द्यायचो आम्ही त्यांना\nफक्त एवढंच नाही.. तो आठवडाच वेगळा होता Junior collegeचे एक सर, MIT मधले chemistry चे कोकाटे सर, आणि साठे मॅडम सुद्धा दिसल्या.. \nजबरी वाटलं.....आणि जबरी वाटलं म्हणून आश्चर्य सुद्धा मी कधीच फार sincere/fav student नव्हते.. (हम्म्म.. black list मधे पण नव्हते बरका...) पण तरी या शिक्षकांनी आपली आठवण ठेवली, मला त्यांना भेटून आनंद झाला(आणि त्यांना मला भेटून मी कधीच फार sincere/fav student नव्हते.. (हम्म्म.. black list मधे पण नव्हते बरका...) पण तरी या शिक्षकांनी आपली आठवण ठेवली, मला त्यांना भेटून आनंद झाला(आणि त्यांना मला भेटून) यामुळे मजा वाटली\nएकंदरीतच जुन्या आठवणींमधे किती रमतो ना आपण जुने दिवस, शाळा-कॉलेज मधले शिक्षक,मित्र-मैत्रिणी....त्यांना भेटल्यावर आपल्याला तो काळ आठवतो.. एकदम tension free,मस्त life होतं ते.. तेव्हा कदाचित तितकं जवळचे कुणी वाटत नसेलही, परंतू न…\n- जून १३, २००७\nहल्ली काही लिहायला सुचतच नाही... स्वस्थपणा मिळाला नाही तर ते सुचणे अवघड आहे..\nसो, सद्ध्या फक्त एवढंच..माझ्या अतिशय आवडत्या गाण्याच्या ओळी\n- मार्च २७, २००७\nकाल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते\n२ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे..\nसुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. \"तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले\" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे\" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध '…\n- मार्च ०७, २००७\nआज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणा‍र्‍या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता ) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today ब‍र्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते\n- फेब्रुवारी २६, २००७\nहा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय आणि ते पण घरात आणि ते पण घरात हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प…\n- फेब्रुवारी ०२, २००७\nwww.marathiblogs.com वरचे ब्लॊग्स पाहून आपणही ब्लॊग लिहावा अशी बरेच दिवस मनात इच्छा होती, पण धाडस होत नव्हतं. :) सगळेच इतकं सुरेख लिहीतात की आपलॆ पोस्ट कोण वाचणार ही शंका.. तरीही काहीतरी लिहायची इच्छा झाली तर असु द्यावा म्हणून हा खटाटोप.. लवकरच इथे काही (पब्लीश करण्याजोगं) लिहीता येईल अशी आशा करते \n- जानेवारी २५, २००७\nब्लॉग सुरू करून वर्ष उलटून गेले,तरी मला अजुन इथे काय लिहावं हे काही झेपत नाही..\nब्लॉगवर इतकी सारी बडबड करून देखील अजुन मला स्वतःबद्द्ल ४ ओळी लिहीता येत नाहीत..\nमाझ्यासाठी सर्वात कठीण काम....\nहा माझा ब्लॉग, माझे विचार.. वाचून बघा..\nविचार वाचून कळेलच मी कशी आहे/असेन ते.. काय\n- जानेवारी २५, २००७\nपेन स्केच ( वैशाली )\nपेन स्केच ( बाप-लेक )\n ( लोकसत्ता मधे दखल\nपेंटींग ( वारली - मोर )\nआवडलेले काही - कवितांचा खोखो.\n\"स्वच्छतेच्या बैलाला...\" च्या निमित्ताने..\nएक उनाड पोस्ट... :D\nमाझेही दोन पैसे.. सारेगमप\nमाझी भटकंती - ओहाय (Ojai)\nमी - एक करोडपती\nमी टिपलेली काही फुले\nमाझी भटकंती - कशुमा लेक ( Cachuma Lake )\nमाझी भटकंती - सोल्वॅंग -…\n- जानेवारी २२, २००७\nGaleries द्वारे थीम इमेज\nकाही दिवसांपुर्वी मायबोलीवर हे चित्रं(pen-sketch) ...\nमागचा आठवडा फारच मस्त गेला\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nये जो देस है तेरा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-142014.html", "date_download": "2018-11-14T23:41:49Z", "digest": "sha1:K5BFV5P3VXGLA5WP52AAIQLEL6RFZNIA", "length": 12978, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आयुष्यात झोकून देवून जिद्द, चिकाटीने केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळाल - स्लमडॉग सीए अभिजित थोरात. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Ahmednagar News Social News Youth News आयुष्यात झोकून देवून जिद्द, चिकाटीने केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळाल - स्लमडॉग सीए अभिजित थोरात.\nआयुष्यात झोकून देवून जिद्द, चिकाटीने केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळाल - स्लमडॉग सीए अभिजित थोरात.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- यशाला शॉर्टकट नाही. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही मी मोठ स्वप्न पाहिलं. त्यासाठी झपाटून परिश्रम घेतले. वाट्टेल ती काम केली. कशाची लाज बाळगली नाही. सर्वस्व झोकून देत जिद्दीने, चिकाटीने केलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमा मुळेच प्रतिकूल परिस्थितीतूनही सीए होऊ शकलो, असे प्रतिपादन स्लमडॉग सीए अभिजित थोरात यांनी केल.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nन्यू आर्ट्स महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि थिंक ग्लोबल फौंडेशनच्या संयुक्त वतीने महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांसाठी “सलाम जिद्दीला- टॉक विथ स्लमडॉग सीए” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी थोरात बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा सुप्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख (पुणे) यांनी थोरात यांना बोलत केल. जिल्हा मराठा संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.\nशिरूर नगरपालिकेच्या शाळेत माझ प्राथमिक शिक्षण झाल. त्यावेळी इतर मुलांकडे दप्तर असायचं. माझ्याकडे मात्र साधी पिशवी होती. आई बरोबर आम्हा भावंडांचा जगण्याचाच संघर्ष सुरु असताना दप्तर घेण्याचीही ऐपत नव्हती. पण शाळेतल्या माझ्या शेख बाईंनी पहिला नंबर आला तर मी दप्तर देईल अस आमिष दिल आणि मी झपाटल्या सारखा अभ्यास करून दप्तराच पाहिलं बक्षीस मिळवलं. यातूनच पुढील आयुष्यात अनेक स्पर्धांना सामोरं जावून यश मिळविण्याची सवय, जिद्द आणि चिकाटी माझ्यात निर्माण झाली.\nलहानपणी एकदा पैसे चोरल्याच्या आरोपामुळे मी अस्वस्थ झालो. शाळा शिकण्याच्या वयात मी पेरू विकले, वीट भट्टीवर रोजाने काम केल, लग्नामध्ये पन्नास रुपयाच्या मानधनावर केटररवाल्यांकडे काम केल, किराणा दुकानात काम केल. कारण पैशाला पर्याय पैसेच होते. यामुळे आयुष्यात पुढे कुठल्याही कामाची लाज मला वाटली नाही. आयुष्यात निंदा करणारी खूप माणसं भेटली. पण बळ देवून पाठीशी उभी राहणारी माणसं पण देवा सारखी भेटली. म्हणूनच सीएच स्वप्न घेवून पुण्याला जाऊ शकलो.\nतयारी सुरु असताना घर चालवण्यासाठी आईने एकाकडून व्याजाने पैसे घेतल्याच समजल्यावर निराश होवून परत शिरूरची वाट धरली. पण नियतीला बहुदा मला वाऱ्यावर सोडायचं नव्हत. वयाच्या २२ व्या वर्षी मी सीए झालो आणि आयुष्य बदलून गेल. यावेळी अभिजित यांनी अनेक गमतीदार किस्से देखील सांगितले. लग्नाच्या प्रांजल पुराणाला विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमामुळे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मुलांना भावी वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली.\nदीपा देशमुख यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा\nआयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले. परंतु स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या नावाने थिंक ग्लोबल फौंडेशनने मला दिलेल्या पुरस्कारच्या आठवणी माझ्यासाठी खास आहेत. अच्युत गोडबोले, सुरेश वाडकर अशा कर्तुत्वान व्यक्तींना ज्या पुरस्काराने सन्मानित केले ततोच पुरस्कार मलाही मिळाल्याचा मला अभिमान आहे. अमरापूरकर नगरचे भूषण होते. अभिनया बरोबरच ते चळवळीतील संवेदनशील कार्यकर्ते देखील होते. महाविद्यालयाच्या याच सभागृहात तो भव्य-दिव्य सोहळा पार पडला होता. त्याच्या आठवणीने माझे मन आज भारावून गेले आहे.\nपुस्तक खरेदीसाठी विद्यार्थ्यांनी केली गर्दी\nस्लमडॉग सीए आणि दीपा देशमुख यांची कॅनव्हास, जीनियस, तसेच अच्युत गोडबोले, प्रकाश आमटे, डॉ. आनंद नाडकर्णी,डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. अनिल अवचट, ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर लिहिलेल्या सुपर हिरोच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी यावेळी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.\nप्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी केल. संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे, थिंक ग्लोबल फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांची यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचलन महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक सहाय्यक प्राध्यापक डॉ. सतीश जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि बीबीए विभागाचे प्राध्यापक वृंद, थिंक ग्लोबल फौंडेशनचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.\nयावेळी उपप्राचार्य अरुण पंधरकर, उपप्राचार्य आर. जी. कोल्हे, थिंक ग्लोबलचे उपाध्यक्ष संजय पाठक, स्वप्नील पाठक, चित्रपट निर्माते श्रीपाद दगडे, सीए राजेंद्र काळे, प्रा. पेटकर, प्रा. सातभाई, प्रा. थोरात, प्रा. ठाकूर आदी उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआयुष्यात झोकून देवून जिद्द, चिकाटीने केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळाल - स्लमडॉग सीए अभिजित थोरात. Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, March 14, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2006.html", "date_download": "2018-11-15T00:54:39Z", "digest": "sha1:ZTKARIDZQVXIKTX6UI3YCPMC7Z4DV63M", "length": 7513, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सत्ताधार्‍यांनी सत्ता मिळवण्यासाठी युवकांना रोजगाराचे स्वप्न दाखविले -प्रा.माणिक विधाते - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Ahmednagar South NCP Ahmednagar Politics News सत्ताधार्‍यांनी सत्ता मिळवण्यासाठी युवकांना रोजगाराचे स्वप्न दाखविले -प्रा.माणिक विधाते\nसत्ताधार्‍यांनी सत्ता मिळवण्यासाठी युवकांना रोजगाराचे स्वप्न दाखविले -प्रा.माणिक विधाते\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर तालुका उपाध्यक्षपदी अशोक जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली. जिल्हा पक्ष कार्यालयात जाधव यांना शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, जि.प. सदस्य माधवराव लामखडे, सुजित झावरे, नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी सुरेश गायकवाड, पोपट घुंगार्डे, राजेंद्र गावकरे, दिपक कराळे, सागर वाळुंज, अंकुश काळे, सुनिल गोंडाळ, बापू पवार, रावसाहेब गोंडाळ आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nप्रा.माणिक विधाते म्हणाले की, सुशिक्षित बेरोजगार हा मोठा प्रश्‍न समाजापुढे आहे. सत्ताधार्‍यांनी सत्ता मिळवण्यासाठी युवकांना रोजगाराचे स्वप्न दाखविले. शेतकरी, युवक, सर्वसामान्य कामगार, नोकरवर्ग अच्छे दिनाच्या प्रतिक्षेत होरपळले जात आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून शेतकरी, कामगार व युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. तर पक्षामध्ये येण्यासाठी युवकांची ओढ लागली असून, युवकांना संधी देण्याचे कार्य केले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nनगर तालुक्यात अशोक जाधव यांचे असलेले उत्तम युवकांचे संघटन व सामाजिक प्रश्‍नांवर चालू असलेल्या कार्याची दखल घेत त्यांची नगर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे गहिनीनाथ (दादा) दरेकर म्हणाले. अशोक जाधव यांनी वंचितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी समाजाच्या तळागाळा पर्यंन्त राष्ट्रवादीच्या माध्यमातून कार्य करणार आहे. ग्रामीण भागातील युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसत्ताधार्‍यांनी सत्ता मिळवण्यासाठी युवकांना रोजगाराचे स्वप्न दाखविले -प्रा.माणिक विधाते Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, March 20, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/rajapur-question-marks-regarding-refinery-resistance/", "date_download": "2018-11-15T00:11:31Z", "digest": "sha1:D4Y5WZG2ZI5EYOV5XVW7RZIXD2CAXWZG", "length": 5998, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिफायनरी विरोधाबाबत प्रश्‍नचिन्ह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रिफायनरी विरोधाबाबत प्रश्‍नचिन्ह\nरिफायनरी प्रकल्पाला शंभर टक्के विरोध असल्याचे चित्र सध्या दिसत असले, तरी दुसरीकडे प्रशासनाच्या आवाहनानुसार योग्य मोबदला दिला, तर जमिनी देण्याची आपली तयारी असल्याची संमतीपत्रे प्रकल्पग्रस्त गावांमधील जनतेकडून प्रशासनाला देण्यात आली आहेत. त्यामध्ये सुमारे एक हजार एकर जमिनींचा समावेश असून, आणखी साडेचार हजार एकर जमिनींची संमतीपत्रे मिळणार असल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे रिफायनरी विरोधाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे.\nतालुक्यातील नाणार व सागवे परिसरातील चौदा गावांत केंद्र व राज्य शासनांची संयुक्त भागीदारी असणारा सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प मंजूर झाला असून, या प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल, या कारणास्तव मागील अनेक महिन्यांपासून या प्रकल्पाविरुद्ध जोरदार विरोधाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामध्ये विविध राजकीय पक्षदेखील सहभागी झाले आहेत.\nगेल्या काही दिवसांत अनेक आंदोलने झाली. मोर्चे निघाले, तालुका बंदचे आंदोलन झाले. मुंबईपासून ते थेट नागपूर अधिवेशनापर्यंत रिफायनरीचाच मुद्दा गाजला होता. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाला शंभर टक्के विरोध असल्याचे चित्र उभे राहिले असताना प्रशासनाच्या वतीने राजापूरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी समस्त प्रकल्पग्रस्तांना नोटिशीद्वारे आवाहन केले होते. त्यानुसार जमिनीसाठी शासनाकडून प्रतिहेक्टर किती दराने मोबदला आवश्यक आहे, याबाबतचे संमतीपत्र सक्षम प्राधिकार अधिकारी यासहित उपविभागीय अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे 15 जानेवारीपर्यंत द्यावीत, असे आवाहन केले होते. त्याला प्रकल्प परिसरातील गावांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जर शासनाने नव्वद लाखांपासून सव्वा कोटी प्रतिएकर दर दिल्यास आपण जमिनी द्यायला तयार आहोत, अशी संमतीपत्रे दिलेल्या मुदतीत उपविभागीय कार्यालयात सादर केली आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/kidnapping-sugarcane-worker/", "date_download": "2018-11-15T00:24:19Z", "digest": "sha1:HYSQSUNROU7LPGOHEA5KD4UZ2U2OOUME", "length": 6249, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उचलपोटी ऊसतोड कामगाराचे अपहरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › उचलपोटी ऊसतोड कामगाराचे अपहरण\nउचलपोटी ऊसतोड कामगाराचे अपहरण\nऊसतोडणीसाठी टोळींना आगाऊ उचल म्हणून दिलेल्या 50 हजार रुपयांच्या वसुलीसाठी एकास अपहरण केल्याप्रकरणी उत्तर पोलिस ठाणे येथे तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 21 मे 2018 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान हन्नूर-चुंगी रस्त्यावर घडली आहे.\nअधिक माहिती अशी की, पीडित गिरेप्पा जगन्नाथ तिघाडे (रा. किणी) यास मनोहर पात्रे यांनी नेहमीप्रमाणे ऊसतोडणीसाठी येणेकामी आगाऊ म्हणून 50 हजार रुपये दिले होते. मात्र गिरेप्पा हा न आल्याने आरोपी मनोहर पात्रे यांनी सोबतीला यल्लप्पा पात्रे, लक्ष्मण पात्रे (रा. निरगुडी, ता. आळंद, जि. कलबुर्गी), शिवाजी गौरु बंदिछोडे (किणी, ता. अक्‍कलकोट) यांना घेऊन सोमवार, 21 मे 2018 रोजी गिरेप्पा यांनी अक्‍कलकोट येथील आठवडा बाजार करुन परत किणीकडे जात असताना दरम्यान हन्नूर ते चुंगी रस्त्यावर गिरेप्पा याला अडवून मोटारसायकलसह जगन्नाथला जीपमध्ये बसवून अपहरण केले होते.\nत्यानंतर तीन दिवसांनी गिरेप्पा यांच्या नातेवाईकांना सदर घटनेची माहिती मिळाली. त्यावरुन गिरेप्पा यांचे वडील जगन्नाथ तिघाडे यांनी उत्तर पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली. त्यावरुन ऊसतोडणीसाठी दिलेली 50 हजारांची उचल वसुलीसाठी किणी येथील एकाचे अपहरण केलेल्या चौघांना अक्‍कलकोट दक्षिण पोलिसांनी आठ तासांत पकडले. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. गिरेप्पा जगन्नाथ तिघाडे (वय 35) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर, पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव, हेडकॉन्स्टेबल नागा कुंभार, धनराज राठोड, दगडू पठाडे, रियाज मुल्ला, सीताराम राऊत यांनी सदर आरोपीस पकडण्यासाठी रवाना झाले असता केवळ आठ तासात आरोपींना शोधून अटक केली. त्यानंतर अक्‍कलकोट कोर्टासमोर शुक्रवार, 25 मे रोजी उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर आरोपींना सोमवार, 28 मे रोजी पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. अधिक तपास सपोनि दीपक जाधव हे करीत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/road-repair-work-start-in-malshiras/", "date_download": "2018-11-14T23:44:51Z", "digest": "sha1:HQXDLUUJPV7KFTYLB3Q4IGQCOLEY7OAI", "length": 6164, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माळशिरस तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › माळशिरस तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे सुरू\nमाळशिरस तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे सुरू\nमाळशिरस : तालुका प्रतिनिधी\nमाळशिरस तालुक्यातील अनेक रस्त्यावर खड्डे पडले होते. याबाबत सर्वसामान्य नागरिकांची होणार्‍या त्रासापासून मुक्तता व्हावी. यासाठी माळशिरस तालुका पंचायत समितीचे भाजप सदस्य अजय सकट यांनी ना. चंद्रकांत दादा पाटील व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे भाजप नेते उत्तमराव जानकर, के. के. पाटील , भाजप तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, पं. स. गटनेते रणजीतबापू जाधव, अनिल जाधव, उत्तम माने, पक्षनेते माऊली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी रस्ते दुरूस्तीबाबत पाठपुरावा केला होता. याची दखल घेत तालुक्यातील अनेक रस्त्यावरील कामे सध्या सुरू झाली आहेत.\nमाळशिरस-पिलीव या मार्गावर या रस्ते दुरूस्तीचे कामे सुरू असताना पं. स. सदस्य अजय सकट यांनी कामाला भेट देत खड्डे चांगले भरून घ्यावेत अशा सूचना देऊन कामाची पाहणी केली. यावेळी तरंगफळचे नूतन सरपंच माऊली कांबळे, सावळा कांबळे, छगणदास कांबळे, महावीर कांबळे, ठेकेदार तरंगे उपस्थित होते.\nतालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने सर्वसामान्य जनता भाजप सरकार बदल समाधान व्यक्त करीत आहे. यावेळी अजय सकट बोलताना म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा चांगला विकास होत असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न लवकर सुटत आहेत.\nहोत असलेल्या विकास कामामुळे व सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असल्याने सर्वसामान्य सरकार बद्दल आनंद व्यक्त करीत आहेत.\nगव्हाणीत उड्या मारून गाळप रोखणार\nपंढरपुरातील पाणीपुरवठा जॅकवेलची इमारत खचली, पाणीपुरवठा धोक्यात\nभंगार वाहनांच्या लिलावातून जिल्हा परिषदेला 48 लाखांचा महसूल\nक्रीडाधिकारी नजीर शेख यांच्या बडतर्फीचा स्थायीचा ठराव\nमाळशिरस तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे सुरू\nसोलापूर : ऊसदरासाठीचे आंदोलन रोखल्याने रास्ता रोको\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Jay-Jawan-Jay-kisan-Savstha-Sharad-Khedekar-dies-in-naagpur-farmers-protest/", "date_download": "2018-11-15T00:36:17Z", "digest": "sha1:53CMZQLJLMGJO4N66S4AT3PM5PNXA7X4", "length": 3939, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ​​​​​​​‘जय जवान जय किसान’ संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › ​​​​​​​‘जय जवान जय किसान’ संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचा मृत्यू\n​​​​​​​‘जय जवान जय किसान’ संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचा मृत्यू\nनागपूर : पुढारी ऑनलाईमन\n‘जय जवान जय किसान’ संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते नागपूरच्या प्रजापतीनगरमध्ये आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात रस्त्यावर दूध ओतण्यावरून खेडीकर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती.\nआंदोलनात सहभागी होण्यासाठी खेडीकर सकाळी ११ च्या सुमारास प्रजापतीनगरमध्ये गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत उभे असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कार्यकर्त्यांनी जवळच असणाऱ्या रूग्णालयात खेडेकर यांना नेले. पण, डॉक्टरांनी खेडीकर यांना मृत घोषित केले.\nआंदोलनात सहभागी झाल्याने ऊनाचा त्रास आणि धावपळ यामुळे खेडीकर यांना त्रास झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.पण, वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच सर्वकाही स्पष्ट होईल.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-745/", "date_download": "2018-11-15T00:19:33Z", "digest": "sha1:MELSHEYCFBJTJX7ZGMONSUCJLD3MUVMA", "length": 11155, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "21 तासांच्या अथक परिश्रमानंतर श्रीगणपती म्युरलची निर्मिती पूर्ण | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n21 तासांच्या अथक परिश्रमानंतर श्रीगणपती म्युरलची निर्मिती पूर्ण\n खान्देश एज्युकेशन सोसायटीमध्ये सुरु असलेला एक लाख एक लिटरच्या रंग भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा श्री गणपती म्युरल निर्मिती उपक्रम 20 तास 50 मिनीटांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी पूर्ण झाला. त्याचबरोबर या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉडर्स व एशिया बुक ऑफ रेकॉडर्स या दोन्ही संस्थांमध्ये नोंद देखील झाली. यामुळे केसीई सोसायटीचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.\nआनंदयात्री डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्यक्रमाप्रित्यर्थ व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने आयोजित भव्य श्रीगणपती म्युरल निर्मिती दि. 11 व 12 रोजी एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडला. दि. 11 रोजी दुपारी 12.30 वाजेपासून निर्मितीला प्रारंभ होवून दि. 12 रोजी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी समाप्त झाला. एकूण 20 तास 55 मिनिटांत निर्मिती पूर्ण झाली. याकरिता ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे,\nशिक्षक पुरुषोत्तम घाटोळ, प्राजक्ता तायडे यांचेसह 50 विद्यार्थ्यांनी म्युरल पूर्ण केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी डॉ.ममता काबरा श्री गणपती म्युरल निर्मितीवेळी उपस्थित होत्या. या श्री गणपती म्युरलची निर्मिती पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी म्युरल निर्मिती टीमचे कौतुक केले. केसीई सोसायटीच्या शिरपेचात या विक्रमामुळे मानाचा तुरा रोवला गेला असे ते म्हणाले.\nयावेळी टीमने ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला. दुपारी 4 वाजता इंडिया बुक ऑफ रेकॉडर्स व एशिया बुक ऑफ रेकॉडर्स या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी डॉ.ममता काबरा यांनी विक्रमाची नोंद झाल्याबद्दलचे पदक व प्रमाणपत्र संस्थेस प्रदान केले. यावेळी संस्थेतर्फे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी पदक व प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी मुख्य व्यवस्थापन समितीचे सचिव संजीव पाटील यांचेसह डॉ.जगदीप बोरसे, अ‍ॅड. राहुल राणे, सुभाष तळेले, डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते.\nPrevious articleबाहेती हायस्कूलमध्ये 40 विद्यार्थ्यांना मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण\nNext articleगांधी मार्केटमध्ये थर्माकॉल विक्रेत्यावर कारवाई\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 15 नोव्हेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 नोव्हेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 नोव्हेंबर 2018)\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी\nपेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B3/", "date_download": "2018-11-14T23:29:13Z", "digest": "sha1:WEL3FBBDJVLYJIFEIZ5C5BK63PC3DDFS", "length": 10841, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजमातांमुळेच मंगळवार तळ्यातील गणेशविर्सनावर बंदी आली : अविनाश कदम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजमातांमुळेच मंगळवार तळ्यातील गणेशविर्सनावर बंदी आली : अविनाश कदम\nआमदार व खासदार गटात आरोप प्रत्यारोपांची कळवंड सुरूच\nसातारा- मंगवार तळ्यात गणेशविसर्जन करण्यास बंदी करण्याची मागणी मी नव्हे तर, राजमाता कल्पनाराजे भोसले यांनीच केली होती. 2015 ला राजमातांनीच जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देवून मंगळवार तळ्यात गणेशमुर्ती विजसर्जीत करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी केली होती. विसर्जनाबाबतच्या सुनावणीस उच्च न्यायालयाने 10 तारीख दिली आहे पण, गणेशोत्सवास तर 13 तारखेला सुरुवात होत आहे. सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता असून विसर्जनाची सोय करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मात्र आता फार उशीर झाला आहे. त्यामुळे स्वत:च्या चुका लपवण्यासाठी दुसऱ्यावर शिंतोडे उडवून प्रश्‍न सुटणार आहे का असा सवाल माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी केला आहे.\nप्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कदम यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला असताना गणेशमुर्ती विसर्जनासाठी स्थळ उपलब्ध झालेले नाही. यामुळे सातारकर आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. सातारा पालिकेच्या इतिहासात कधीही निर्माण झाली नाही अशी गंभीर समस्या निर्माण झाली असून याला सर्वस्वी सातारा पालिका जबाबदार आहे.\nदोन दिवसांपुर्वी सत्ताधाऱ्यांनी काढलेल्या पत्रकात मंगळवार तळ्यात गणेशमुर्ती विसर्जनाला अविनाश कदम यांनी विरोध केला म्हणून या तळ्यातील विसर्जन बंद झाले, अशी धादांत खोटी आणि चुकीची माहिती देण्यात आली. वास्तविक 2015 सालीच दस्तुरखुद्द राजमातांनीच जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देवून मंगळवार तळ्यातील विसर्जनास प्रतिबंध करण्याची मागणी केली होती. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने मंगवार तळ्यात विसर्जनास मज्जाव करुन हे तळे बंद केले. याचे लेखी पुरावे उपलब्ध आहेत आणि सोशल मिडीयावर सध्या राजमातांचे हे पत्र सर्वत्र फिरत आहे. त्यामुळे स्वत: चुका करायच्या आणि वादंग निर्माण झाला की त्याचे खापर दुसऱ्यावर फोडायचे हा नेहमीचाच प्रकार सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. असा आरोप कदम यांनी केला आहे.\nस्वत:चा नाकर्तेपणा आणि बेजबाबदारपणा लपवण्यासाठी सत्ताधारी सातारा विकास आघाडी पत्रकबाजी करुन नेहमीप्रमाणे शिळ्या कढीला उत आणत आहे. येत्या 10 दिवसांत गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. विसर्जन कोठे करायचे यासाठी पालिका उच्च न्यायालयात गेली आहे आणि न्यायालयाने सुनावणीसाठी 10 तारीख दिली आहे. 13 तारखेला गणेशोत्सव प्रारंभ होत असल्याने अजूनही गणेशमुर्ती विसर्जनाचा प्रश्‍न अनुत्तीर्णच आहे. याचे सत्ताधाऱ्यांना काहीही देणेघेणे नाही. स्वत:ची चूक लपवण्यासाठी दुसऱ्यावर शिंतोडे उडवायचे प्रकार सुरु असून त्यातून विसर्जनाची समस्या सुटणार आहे का असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुचाकीच्या डिकीतील वीस हजार लांबवले\nNext articleयंदाचा जयपुर फेस्टीव्हल अमेरिकेत\nमंडप, विसर्जन रथांचा “विसर’\nअनधिकृत मंडपांवर कारवाई टाळणे भोवणार\nयंदा ध्वनिप्रदूषण विरहीत गणेशोत्सव\nगणेशोत्सवात पीएमपी उत्पन्नात घट\nपालिकेची लेखी परवानगी दर्शनीय भागात न लावलेले मंडप बेकायदेशीरच\nकर्जत तालुक्‍यात गणेश विसर्जन शांततेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/550810", "date_download": "2018-11-15T00:23:00Z", "digest": "sha1:UP3UW47HKMBW4NCDYIVLYV7V6M6Z2BCO", "length": 6749, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नवोदितांना चित्रपटाचे मूलभूत प्रशिक्षण आवश्यकच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » नवोदितांना चित्रपटाचे मूलभूत प्रशिक्षण आवश्यकच\nनवोदितांना चित्रपटाचे मूलभूत प्रशिक्षण आवश्यकच\nआपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला चित्रपटांची आवड आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱया प्रत्येक कलाकार, दिग्दर्शकाला चित्रपटाच्या मूलभूत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी व्यक्त केले. 8 व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवात रमेश सिप्पी यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक आणि महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल, शरद काळे, हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.\nजर चित्रपटांचे मूलभूत प्रशिक्षण असेल तर आपला प्रेक्षकवर्ग कोणता आहे, त्याला कोणती गोष्ट सांगायची आहे, ती कशाप्रकारे मांडायची, याचे पूर्ण ज्ञान मिळते. शोले चित्रपटाबद्दल अनेक आठवणी असून माझ्या नव्या पुस्तकामध्ये त्या मांडल्या आहेत. लवकरच हे नवे पुस्तक प्रकाशित होईल, असे रमेश सिप्पी यांनी सांगितले. जब्बार पटेल यांनी या महोत्सवाबद्दल विस्तृत माहिती दिली. 19 ते 25 जानेवारीदरम्यान हा महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे. या महोत्सवात जगभरातील 91 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल, तुर्की, चिली अशा देशांमधील चित्रपटांचा समावेश आहे. ‘जॅम’ या फ्रेंच चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली. तसेच, भारतीय चित्रपट विभागात बिसोर्जन, ज्युझ, क्लिंट आणि टेक ऑफ हे पाच चित्रपट दाखविले जाणार आहेत. तर मराठी चित्रपट विभागात मुरांबा, झिपऱया, पिंपळ या चित्रपटांचे विशेष आकर्षण असणार आहे.\nनाशकात राजू शेट्टी शिवसेनेसोबत\nविधानसभेत गोंधळ घालणारे 19 आमदार निलंबित\nमुंबईतील दोन रेल्वे स्थानकांची नावे बदलणार ; केंद्राकडून अधिसूचना जारी\n‘तेजस’ एक्सप्रेसला प्रभूंनी दाखवला हिरवा झेंडा\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/smartphone-cameras-may-soon-monitor-health-food-quality-18278", "date_download": "2018-11-15T00:18:43Z", "digest": "sha1:M5ZQ6NHFKFDXILXGZPTB7IZVEGDJTGI7", "length": 11682, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Smartphone cameras may soon monitor health, food quality स्मार्टफोन्समुळे कळणार पदार्थाची गुणवत्ता | eSakal", "raw_content": "\nस्मार्टफोन्समुळे कळणार पदार्थाची गुणवत्ता\nमंगळवार, 29 नोव्हेंबर 2016\nलंडन - सध्या लहानमुलांपासून सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन्स असतात. त्यामुळे स्मार्टफोनच्या टेक्नॉलॉजीत रोज नवनवीन बदल होत असातात. यात पुढचे पाऊल म्हणजे, स्मार्टफोनच्या सहाय्याने अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासता येणार आहे. एवढेच नाही तर, काही आरोग्य चाचण्यादेखील करण्याची सोय अशा प्रकारच्या फोनमध्ये उपलब्ध होणार आहे.\nया नवीन स्मार्टफोन्समध्ये 'हायपरस्पेक्ट्रल कॅमेरा'चा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी अशा कॅमेराची किंमत खूपच जास्त असल्याने फक्त वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रातच याचा वापर होत असे.\nलंडन - सध्या लहानमुलांपासून सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन्स असतात. त्यामुळे स्मार्टफोनच्या टेक्नॉलॉजीत रोज नवनवीन बदल होत असातात. यात पुढचे पाऊल म्हणजे, स्मार्टफोनच्या सहाय्याने अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासता येणार आहे. एवढेच नाही तर, काही आरोग्य चाचण्यादेखील करण्याची सोय अशा प्रकारच्या फोनमध्ये उपलब्ध होणार आहे.\nया नवीन स्मार्टफोन्समध्ये 'हायपरस्पेक्ट्रल कॅमेरा'चा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी अशा कॅमेराची किंमत खूपच जास्त असल्याने फक्त वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रातच याचा वापर होत असे.\nअशाप्रकारच्या टेक्नॉलॉजीमुळे विविध पदार्थांचे गुणधर्म जाणून घेऊन, त्याचे विश्लेषण करण्याची सोय देखील उपलब्ध होणार आहे.\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nफ्लिपकार्टमधून बिन्नी बन्सल बाहेर\nनवी दिल्ली - ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बन्सल यांच्यावरील गैरवर्तणुकीच्या...\nबीड : कोळवाडीत डेंगीचे पन्नास रूग्ण\nशिरूर कासार, जि. बीड : शिरूर कासार जवळील येथे साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. आज मितीला कोळवाडीमधील सुमारे चाळीस ते पन्नास रूग्नावर वेगवेगळ्या...\nअन् एसटी बस पोहचली आरोग्य केंद्रात\nकिनगावराजा (जिल्हा बुलडाणा) : जागतिक पर्यटनस्थळ असलेले लोणार येथे येण्यासाठी निघालेली बस लोणारकडे न जाता आरोग्य केंद्राकडे वळते... असा काही प्रसंग...\n9 डिसेंबरची धावाधाव कुटुंबासाठी\nपुणे : बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमधील फॅमिली रनला पुणेच नव्हे तर राज्यभरातून लक्षवेधी प्रतिसाद मिळू लागला आहे. सहकुटुंब सहपरिवार धावण्यासाठी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/shikhar-dhawan-overtakes-virat-kohli-in-bcci-gross-revenue-share-262559.html", "date_download": "2018-11-15T00:31:16Z", "digest": "sha1:U2QI4NXM5K4NHHSJGJP4WDFT2JTHTB7U", "length": 11834, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोहलीपेक्षा शिखर धवनची 'विराट' कमाई", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकोहलीपेक्षा शिखर धवनची 'विराट' कमाई\nबीसीसीआय ने नुकतीच 25 लाखाहून जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केलीय.\n09 जून : कॅप्टन विराट कोहलीला स्पॉनसरशीप ही सगऴ्यात जास्त मिळतेय. टीममध्ये सर्वाधिक लोकप्रिय ही तोच. पण सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे मॅचेसमधून सगळ्यात जास्त पैसे कमावणारा विराट नाही.\nबीसीसीआय ने नुकतीच 25 लाखाहून जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केलीय. या यादीनुसार फलंदाजांमध्ये शिखर धवनने सगळ्यात जास्त तब्बल 87.76 लाख रूपये कमवले. विराट कोहलीलने त्याच्या खालोखाल 83.07 लाख रूपये कमवले तर अजिंक्य रहाणे 81.06 लाख कमवत तिसरा आणि आर अश्विन आणि रोहित शर्मा यांनी 73.2 लाख रूपये कमवले.\nसगळ्यात कमी पैसे वरूण एरॉन ने 32.15 लाख कमवले.\nखेळाडूंना बीसीसीआयच्या नकद बक्षीसांचे आणि आयसीसीआय च्या टेस्ट रँकिंगचे ही करमुक्त भाग देण्यात आले. याशिवाय आशिष नेहराला त्याच्या दुखापतासाठी कोटी 52 लाख रूपये नुकसान भरपाई मिळाली\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BCCIvirat kohaliबीसीसीआयविराट कोहली\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/471810", "date_download": "2018-11-15T00:25:32Z", "digest": "sha1:5LUABC76Y5GWBOSI5UOUIPV3CXPDYT2F", "length": 5244, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रेल्वे विकास प्राधिकरण ठरवणार रेल्वेचे तिकीट दर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » रेल्वे विकास प्राधिकरण ठरवणार रेल्वेचे तिकीट दर\nरेल्वे विकास प्राधिकरण ठरवणार रेल्वेचे तिकीट दर\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nकेंद्रीय कॅबिनेटने रेल्वे विकास प्राधिकरणाला मंजुरी दिली आहे. रेल्वे विकासाठी केंद्र सरकारचे हे मोठे पाऊल मानले जात आहे. रेल्वे सेवा सुधारणा आणि रेल्वेतील गुंतवणूक वाढवण्यासाठी या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.\nआरडीए आता रेल्वेचे तिकीट दर आणि मालगाडीच्या भाडय़ावर अंतिम निर्णय घेईल. केंद्र सरकारच्या अखत्यारितील ही स्वतंत्र समिती असेल. रेल्वेत ही समिती असावी, अशी शिफारस अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. 2001 मध्ये राकेश मोहन समिती आणि 2014मध्ये विवेक देवराय समितीनेही या समितीची शिफारस केली होती. तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही 2015-16च्या अर्थसंकल्पात या समितीचा उल्लेख केला होता. रेल्वे तिकीट दर, मालगाडीचे भांड आणि प्रवासी सुविधा याबाबतचा निर्णय आता केवळ रेल्वेमंत्रालयच घेणा नाही. आरडीएमध्ये अर्थमंत्रालय,निती आयोगासह विविध विभागाचे अधिकारी असतील, सर्वांच्याह सहमतीनंतर कोणत्याही निर्णयावर अंतिम निर्णय घेतला जाईल.\nअंतराळात सापडलेल्या जीवाणूला डॉ. कलामांचे नाव\nडीएसकेंची मालमत्ता खरेदी करण्यासाठी ग्राहक नाहीत\nकेजरीवालांची माफी जेटलींनी फेटाळली\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/tapsi-pannu-becomes-bollywoods-busy-girl-18112", "date_download": "2018-11-15T01:06:55Z", "digest": "sha1:SDDDKZRBBXI22A5CNZOZCS2GGYQ3UWX3", "length": 15181, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tapsi Pannu becomes Bollywoods Busy Girl 'पिंक'फेम तापसी पन्नू बनली बॉलीवूडची 'बिझी गर्ल' | eSakal", "raw_content": "\n'पिंक'फेम तापसी पन्नू बनली बॉलीवूडची 'बिझी गर्ल'\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nमुंबई - काही दाक्षिणात्य सिनेमांसह \"चष्मेबहाद्दूर', \"बेबी' आदी हिंदी चित्रपटांत झळकलेल्या अभिनेत्री तापसी पन्नूला \"पिंक'ने खर्ऱ्या अर्थाने प्रकाशात आणले. बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकल्यानंतर तिचे नशीबच पालटले. तिच्याकडे आता बरेच हिंदी चित्रपट असल्याने सध्या ती भलतीच बिझी झाली आहे. काहींचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. काहींच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे. आता ती \"जुडवा'च्या सिक्वेलमध्ये अभिनेता वरुण धवनसोबत रोमांस करताना दिसणार आहे.\nमुंबई - काही दाक्षिणात्य सिनेमांसह \"चष्मेबहाद्दूर', \"बेबी' आदी हिंदी चित्रपटांत झळकलेल्या अभिनेत्री तापसी पन्नूला \"पिंक'ने खर्ऱ्या अर्थाने प्रकाशात आणले. बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकल्यानंतर तिचे नशीबच पालटले. तिच्याकडे आता बरेच हिंदी चित्रपट असल्याने सध्या ती भलतीच बिझी झाली आहे. काहींचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. काहींच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे. आता ती \"जुडवा'च्या सिक्वेलमध्ये अभिनेता वरुण धवनसोबत रोमांस करताना दिसणार आहे.\nतापसीने करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून केली. तिने तमीळ व तेलुगू असे बरेच चित्रपट केले. 2013 साली \"चष्मेबहाद्दूर'मधील सीमाच्या भूमिकेतून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अक्षय कुमारच्या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या \"बेबी' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर \"पिंक' चित्रपटात मीनल अरोराची व्यक्तिरेखा तिने साकारली. साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिने अप्रतिम काम केले. आगामी वर्षात ती एक-दोन नाही तर तब्बल पाच चित्रपटांत झळकणार आहे. पाचही चित्रपटांत ती वेगवेगळ्या भूमिकेत आहे. त्यातील पहिला चित्रपट जानेवारी 2017मध्ये प्रदर्शित होणार आहे. \"रनिंग शादी डॉट कॉम' असे त्याचे नाव असून, सुजित सरकार त्याचा निर्माता आहे. तापसी त्यात एका बिनधास्त मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. अमित साध तिचा अभिनेता आहे. करण जोहरच्या फेब्रुवारीत प्रदर्शित होणाऱ्या \"गाझी' चित्रपटात ती झळकणार आहे. पाणबुडी युद्धनौकेवर आधारित असणारा तो पहिला भारतीय चित्रपट आहे. त्यानंतर प्रकाश राज यांच्या \"तडका' आणि \"मखना' चित्रपटात तापसी काम करतेय. त्यानंतर अभिनेता अक्षय कुमारच्या \"नाम शबाना'त ती स्पेशल एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचे मलेशियातील चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या \"जुडवा'च्या सिक्वेलमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनंतर तापसीचीही वर्णी लागली आहे. राजकुमार राव व बिजॉय नंबियार यांच्यासोबतही तापसी काम करणार असल्याचे समजते.\n\"पिंक'मुळे माझ्या करिअरला कलाटणी मिळाली. \"पिंक' माझ्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला याचा मला अत्यंत आनंद आहे. आता खूप चांगल्या चित्रपटांच्या ऑफर मला येत आहेत; पण मी कथा व माझी भूमिका प्रेक्षकांना आवडतील, असेच चित्रपट स्वीकारणार.\nशेतकऱ्यांसाठी मनसेचा २७ रोजी दंडुका मोर्चा\nमुंबई - राज्यातील बहुतांश भागांत दुष्काळ पडला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. आता सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याची...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nमिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून\nपाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64038", "date_download": "2018-11-15T00:16:11Z", "digest": "sha1:VFOAL6Z2ZWAER5SUNQQU7CUR4GHZVONZ", "length": 11820, "nlines": 153, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चवळी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चवळी\nकाही दिवसांपूर्वी चवळी काढली आणि लक्षात आलं, चवळीला भुंगा लागलाय. कडधान्यं मी शक्यतो फ्रिजरमध्ये टाकते म्हणजे किडे-भुंग्यांचा त्रास होत नाही. नेमकी ही नवी आणलेली चवळी गडबडीत बाहेर राहून गेली. संपवायच्या दृष्टीने मग मी ती सगळीच भिजवली. ‘रोजच्या व्यस्त वेळापत्रकात विसरघोळ घातला की हे असं पुढे काम वाढतं’… डोक्यातल्या विचार भुंग्यासोबत भिजलेली चवळी पटापट निवडायला घेतली. नेहमीसारखा खराब भाग बाजूला काढून उरलेलं दल घेण्याची काटकसर बाजूला ठेवत मी भुंगा लागलेल्या सगळ्या आख्या चवळ्याच बाजूला काढल्या आणि पुढच्या स्वयंपाकाला लागले.\nजलसमाधी मिळालेल्या भुंग्यांना पोटात घेऊन त्या चवळ्या ओल्या कचऱ्याच्या पिशवीशी ३-४ दिवस पडून होत्या. आठवड्याची ओट्याची साफसफाई करताना लक्ष गेलं. चवळ्यांची दलं वेगळी होऊन भुंग्यांची प्रेते बाजूला सारत प्रत्येकीला इंचभर मोड आणि सुंदर पोपटी अंकुर फुटला होता. मला गंमत वाटली. मी लागलीच ती ताटली हातात घेतली आणि बाहेर बागेतल्या कुंड्यांमध्ये जिथे जागा होती तिथे त्या अंकुरलेल्या चवळ्या हळुवार खोचून टाकल्या.\nथंडी संपून वसंत ऋतूची चाहूल घेत त्या चवळ्यांची रोपे मस्त तरारली आणि मागच्या दोन पावसात फुलं येऊन शेंगांनी मढलीही काळीज पोखरणाऱ्या भुंग्यांना हार न मानता जगण्याची केवढी जिद्द दाखवलीत गो… माझं बोलणं जणू काही कळतंय अशा आविर्भावात वाऱ्याच्या मंद झुळूकेवर किंचित डोलत ती रोपं जणू गर्भवतीचा साज लेऊन सस्मित शहारली\nकृपया आहारशास्त्र व पाककृती\nकृपया आहारशास्त्र व पाककृती विभागात पूर्ण पाककृती मराठीत लिहा. ललितलेखन विभागात फक्त लिंक देऊ नका.\nही नुसतीच पाककला नसून लेख आणि\nही पाककला नसून लेख आहे...\n>>>> मी लागलीच ती ताटली हातात\n>>>> मी लागलीच ती ताटली हातात घेतली <<<\nहे वाचल्यावर मी टरकले. मला वाटले, की पुढे लिहिल की चवळीची आमटी भुंग्यामिश्रित करून खाल्ली आणि चवदार वाटली.;)\nकृपया आहारशास्त्र व पाककृती\nकृपया आहारशास्त्र व पाककृती विभागात पूर्ण पाककृती मराठीत लिहा. ललितलेखन विभागात फक्त लिंक देऊ नका.>>>\nही पाककला नसून लेख आहे...>>> सॉरी पण मला हसुच आलं\nवाऱ्याच्या मंद झुळूकेवर किंचित डोलत ती रोपं जणू गर्भवतीचा साज लेऊन सस्मित शहारली\nमस्तच लिहीलय . खूप आवडलं.\nमस्तच लिहीलय . खूप आवडलं.\nसायली सहज-सोपं अन विषयहि अगदि\nसायली सहज-सोपं अन विषयहि अगदि घरगुती.. छान लिहिलयस..\n - च्रप्स, मनीमोहोर, भावना\nछान लेख आहे आवडला\nछान लेख आहे आवडला\nभुंगा काय प्रकार असतो, मला पहिले मुंग्याचे टायपो होत भुंग्या झाले की काय असे वाटलेले. मग कळले की वाळवीसारखा काहीतरी किडीचा प्रकार असावा.. पुढच्यावेळी फोटो नक्की काढा\nआणि तुमच्या निरिक्षणशक्ति तसेच त्या रोपांच्यासुद्धा भावना शब्द बद्ध करण्याच्या कल्पनाशक्तिला मनापासून दाद\nलेखाच्या अखेरीस नुसती लिंक देण्यासह सोबत त्या रोपांचा फोटो दिला असता तर अधिक छान झाले असते असे वाटते\n रोपाचा फोटो लिंकवर आहे.\nपुरंदरे शशांक - धन्यवाद\nपुरंदरे शशांक - धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.snehalniti.com/blogs_details/165-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A+%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%83+%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%82+%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80+%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8+%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C+%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88+%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE+%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2018-11-14T23:51:27Z", "digest": "sha1:AHOSMT5BYPW7SVVOCQ2JHVDZOOZ7K7MV", "length": 9969, "nlines": 68, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "सरपंच थाळीः नवं काहीतरी करून दररोज लाखोंची कमाई करणारा तात्यांचा ढाबा", "raw_content": "\nसरपंच थाळीः नवं काहीतरी करून दररोज लाखोंची कमाई करणारा तात्यांचा ढाबा\nसरपंच थाळीः नवं काहीतरी करून दररोज लाखोंची कमाई करणारा तात्यांचा ढाबा\nआपल्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये रोज काहीतरी नवीन करणे हे आव्हानात्मक असते; पण जेव्हा आपण काहीतरी नवं करण्याचा ध्यास ठेवतो आणि ते पूर्ण करतो, त्यानंतर मिळणारा आनंद समाधानकारक असतो. असचं काम केलयं सचिन आणि संदीप वाळके या पुण्यातील उद्योजकांनी... रोजच्या हॉटेल व्यवसायात त्यांनी नवं काहीतरी निर्माण केलं आणि खवय्यांना भावले. आज नाशिक, मुंबई, सातारा, कोल्हापूर येथून खवय्ये पुण्यातील तात्यांच्या ढाब्यावर जेवायला येतात. तर आज आपण पाहू यात तात्यांच्या ढाब्याची यशाचे रहस्य...\nसुरुवात... संदीप आणि सचिन वाळके यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या नावावरुन तात्यांचा ढाबा पुण्यातील औंध येथे सुरू केला. अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी आणि मासांहारी जेवण म्हणून हा ढाबा तेव्हा प्रसिद्ध होता; परंतु कालांतराने व्यवसायात तोच-तोचपणा दोन्ही भावांचे सतवत होता. दोघांनाही काहीतरी नवीन करायचे. तेव्हा पुण्यातील एक पंजाबी थाळी फेमस झाली होती.\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nअनोख्या मासाहारी थाळी... आणि सदर पंजाबी थाळी महाराष्ट्रभर फेमस झाली. तेव्हा या दोन्ही भावांनी ठरवले. आपण याचसारखी महाकाय थाळी निर्माण करायची परंतु थाळीमध्ये असतील मासांहारी पदार्थ... होय, मासांहारी... असे मासांहारी पदार्थ जे खाऊन खवय्यांचे मन तृप्त झाले पाहिजे. अशी थाळी ज्यात खवय्यांना वेगवेळ्याप्रकारचे मासांहारी पदार्थ असले पाहिजे, असं काहीतरी तयार करायचं या दोघांनी ठरवले.\nलोकांना लुभावणा-या थाळ्या... त्यातून वाळके बंधूंनी सरपंच थाळी, पाटील थाळी, सावकार थाळी, कारभारी थाळी अशा थाळींचे निर्माण तात्यांचा ढाबा या आपल्या हॉटेलमध्ये केले. सरपंच थाळीमध्ये मटणाचे अनेक प्रकार आणि पाच ते सात लोकं जेवतील असे अन्नपदार्थ असतात. तर पाटील थाळी चार ते पाचजण आरामात खाऊ शकतात. त्याचप्रमाणे सावकार थाळी, कारभारी थाळीही आहेत. या थाळ्यांमधील अन्नपदार्थ जेवढे चविष्ट असतात, तेवढेच त्यांची नावे आकर्षक आहेत. म्हणून लोकं या नावाने आकर्षक होऊन येथे जेवणासाठी येतात.\nभविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा\nथाळींची किंमत... तात्यांच्या ढाब्यावरील थाळींची किंमत पुढीलप्रमाणे... सर्वात मोठी सरपंच थाळी २,१०० रुपये, पाटील थाळी १,६०० रुपये सावकार थाळी १,६०० रुपये, कारभारी थाळी १,२०० रुपये अशी या थाळींची किंमत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोकं येतात तात्यांच्या ढाब्यावर येतात. तर नाशिक, मुंबई, सातारा, कोल्हापूर येथूनही येथे लोकं आपली मासांहारी खाण्याची तलफ भागवण्यासाठी येतात.\nरोजची गुंतवणूक... वाळके बंधू सांगतात, दररोज दीड लाख रुपये एवढी गुंतवणूक आहे. दररोज २०० किलो मटन, १०० चिकन आमच्या किचनमध्ये शिजते. तसेच पूर्वी ३० ते ४० हजारपर्यंत रोजचा बिझनेस व्हायचा. आता म्हणजेच थाळींचा बिझनेस सुरु झाल्यापासून दोन ते अडीच लाखांपर्यंत रोजचा गल्ला जमा होतो. ते पुढे सांगतात, जर तुम्ही चव चांगली दिली की लोकं तुमच्याकडे नक्की येतील. म्हणून आम्ही चवीवर कधीही तडजोड करीत नाही.\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\nतर उद्योजकांनो पाहिलतं, तुमच्या व्यवसायामध्ये नव्याची सांगड घालण किती महत्त्वाचे आहे. आपल्या व्यवसायात दररोज काहीतरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या ग्राहकांन काहीतरी नवीन द्या, त्यांना नक्कीच तुमची सेवा आवडेल...\n१०० वर्षे जुनी पद्धत जी तुम्हाला मोकळा वेळ देऊ शकते\n1 कोटींपर्यंतचे व्यवसायिक कर्ज मिळणार फक्त 59 मिनिटात\nतामिळनाडूमधील छोट्याशा गावातून आलेले शिव नाडर... आज आहेत भारतातील श्रीमंत उद्योजकांपैकी एक\nमहेश गुप्ता यांच्या एका कल्पनेने घडवली 800 कोटींची कंपनी...\n13 बिझनेस जे शून्य रुपये गुंतवणुकीतून सुरु होतात...\n१०० वर्षे जुनी पद्धत जी तुम्हाला मोकळा वेळ देऊ शकते\n1 कोटींपर्यंतचे व्यवसायिक कर्ज मिळणार फक्त 59 मिनिटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/550813", "date_download": "2018-11-15T00:23:49Z", "digest": "sha1:QG5HNMULIZURSN5IMRTYECJSYOFRLK6J", "length": 7791, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पॅडमॅन 9 फेब्रुवारीला प्रदर्शित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » पॅडमॅन 9 फेब्रुवारीला प्रदर्शित\nपॅडमॅन 9 फेब्रुवारीला प्रदर्शित\nबराच वाद आणि विरोध झाल्यानंतर आता पद्मावत हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमारचा पॅडमॅन यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने खास आकर्षण होते. पद्मावतला हिरवा कंदील मिळाल्यानंतर पॅडमॅन आणि पद्मावतची टक्कर होणार हे निश्चितच होते. पण अखेरीस पॅडमॅनच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असून 9 फेब्रुवारीला पॅडमॅन रिलीज होणार आहे. त्यामुळे 25 जानेवारीला केवळ पद्मावतचा बोलबाला बॉक्सऑफिसवर असणार आहे.\nराजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश अशा राज्यांमधून पद्मावतला झालेला विरोध, सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक कारण पुढे करून चित्रपटाला नाकारलेले प्रमाणपत्र, कलाकारांना इजा पोहोचविण्याची धमकी अशा अनेक कठीण प्रसंगांमधून पद्मावत चित्रपट गेला आहे. सेन्सॉर बोर्डाने शीर्षकात तसेच प्रसंगांमध्ये काही बदल सुचविल्यानंतर चित्रपटाला परवानगी दिली. तरीही काही राज्यांनी चित्रपटावर बंदी घातली. पद्मावतच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने चित्रपटाच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे पद्मावत येत्या 25 जानेवारीला संपूर्ण देशामध्ये प्रदर्शित होणार हे निश्चित झाले आहे. अक्षय कुमारच्या पॅडमॅनची पद्मावतसोबत होणारी टक्करही आता टळली आहे. पद्मावतचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी अक्षय कुमारची भेट घेऊन पॅडमॅन प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी अशी विनंती केली आणि अक्षय कुमारनेही विनंती मान्य करून पॅडमॅन पुढे ढकलला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पॅडमॅनच्या निर्मात्यांनी याची अधिकृत घोषणा केली. पद्मावत 25 जानेवारीला रिलीज होणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर नीरज पांडे दिग्दर्शित अय्यारीचे प्रदर्शन पुढे ढकलून याआधीच 9 फेब्रुवारी केले आहे. तर 9 फेब्रुवारीला मराठीतील बहुचर्चित अजय देवगणची निर्मिती असलेला आणि नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘आपला मानूस’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे खरी स्पर्धा येत्या 9 फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. पॅडमॅनचे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी केले असून अक्षय कुमारसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nएसटी कामगारांना 52 टक्के पगार वाढ द्या\nनेरुळ, ऐरोली रुग्णालयात डायलेसीस सुविधा\nभाजप आमदाराची पोलिसांना दमदाटी\nमोदींच्या हत्येच्या कटाचा पत्रात उल्लेख , माओवादी ‘थिंक टँक’ला अटक\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-211/", "date_download": "2018-11-15T00:15:30Z", "digest": "sha1:CAIKYN47C5G5DPJBNIZMNDG4TII6FS5A", "length": 5063, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजेट एअरवेजच्या अनुषंगाने काही आर्थिक प्रश्‍न निर्माण झाल्याचे वातावरण वृत्त माध्यमात आहे. या पार्श्‍वभूमीवर कंपनीच्या नेमक्‍या स्थितीबाबत आपण जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांच्याशी तपशीलात चर्चा केली आहे.\n-आर. एन. चोबे नागरी विमान वाहतूक सचिव\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलालकिल्ल्यावरील भाषणात मोदी करणार आयुष्यमान भारत योजनेची घोषणा\nNext articleमलेशियातील दोन मोठे चिनी प्रकल्प रद्द करणार – महातीर मोहंमद\nबॅंक ऑफ इंडियाला झाला तब्बल 1156 कोटींचा तोटा\nरिझर्व्ह बॅंकेचे काम सीट बेल्टसारखे : रघुराम राजन\nभाव जास्त तरीही सोने खरेदीत वाढ\n…तर पटेल यांनी राजीनामा द्यावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-14T23:28:33Z", "digest": "sha1:ZFXDJBMWIBJKXZUU6FDR7EU2R4YPQD2H", "length": 7699, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वरगंगा भजनी मंडळ प्रथम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वरगंगा भजनी मंडळ प्रथम\nभोर- पसुरे (ता. भोर) येथील श्री दुर्गा माता महिला भजनी मंडळातर्फे आयोजित भजन स्पर्धेत शिंद येथील स्वरगंगा भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकविला आहे.\nएक दिवसीय महिला भजन स्पर्धेत भोर तालुक्‍यातील एकूण 16 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. तबला, पखवाज वादन, व ढोलकी यांच्या जुगलबंदीने कार्यक्रमाची रंगत वाढली होती. स्पर्धेचे पंच म्हणून किसन महाराज रवळेकर(मुंबई), पखवाज तबला विशारद गणेश महाराज कळंबे(मुंबई), यांनी काम पाहिले.दरम्यान, स्पर्धेचे उद्‌घाटन हभप विष्णू महाराज बांदल यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली होती. यावेळी श्री दुर्गामाता भजनी मंडळाच्या अध्यक्षा प्रमिला जंगम, लता बिऱ्हामणे, अंबिका बिऱ्हामणे, सविता बिऱ्हामणे, सविता बिऱ्हामणे, मालन धुमाळ, वैजयंता दुधाणे, कविता जंगम, छाया सणस, मंडळाचे कार्याध्यक्ष सुरेश जंगम, विलास दुधाणे, बाळासाहेब धुमाळ, चंद्रकांत कुरगवडे, अशोक जंगम, हरिभाऊ जंगम, गोपाळ मळेकर, मोहन बदक, दत्ता धुमाळ आदी मान्यवरांसह पंचक्रोशितील नागरीक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत महुडे खोऱ्यातील वीर बाजी प्रभू देशपांडे यांचे जन्मगांव असलेल्या शिंद येथील स्वरगंगा महिला भजनी मंडळ, ब्राह्मणघर येथील श्री जननीदेवी सांप्रदायीक भजनी मंडळ तर चिखलावडे येथील श्री भैरवनाथ महिला भजनी मंडळाने अनुक्रमने प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकविला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवारजेतील रामनगर पोलीस चौकीची सराईताकडून तोडफोड\nNext articleनिमगाव म्हाळुंगी येथे शाळेच्या वर्ग खोल्यांचे भूमिपूजन\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/bowler-shiv-singh-takes-360-degree-rotation-before-delivery-umpire-calls-dead-ball-6627.html", "date_download": "2018-11-14T23:43:01Z", "digest": "sha1:EHUP73CP3DKOBNQWT3LPGTPCO4QWSIMV", "length": 21388, "nlines": 164, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "क्रिकेट: शिव सिंहच्या 360° चेंडूवरुन वाद; पंच सायमन टॉफेल म्हणाले हे चुकेचे (व्हिडिओ) | LatestLY", "raw_content": "गुरूवार, नोव्हेंबर 15, 2018\nमध्य रेल्वेने महिला प्रवाशी डब्याचे चित्र पालटले\nसमृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव \nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीग आयोग उद्या सरकारला सादर करणार अहवाल\nसायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद\nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीगआयोगाचा अहवाल आणि त्यामधील नेमक्या अडचणी कोणत्या \nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nदहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी\nसरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 गावांची नावे बदलली; पाहा यादी\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nElisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना\nजगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nवाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स\nSamsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री\nमहिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nInd Vs WI T 20 : रोहित शर्माला आज T 20 मध्ये नवे विक्रम रचण्याची संधी\n66th Nehru Trophy Boat Race 2018 : जाणून घ्या केरळच्या संस्कृतीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या 'बोट रेस'बद्दल काही गोष्टी\nICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nDeepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार\nनवा विक्रम; देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' ठरले बॉलीवूडमधील सर्वोकृष्ट नृत्य\nMumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nजाणून घ्या घरातील सफेद रंगांच्या भिंतीचे महत्व\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nछठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल\nThugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल \nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nक्रिकेट: शिव सिंहच्या 360° चेंडूवरुन वाद; पंच सायमन टॉफेल म्हणाले हे चुकेचे (व्हिडिओ)\nक्रिकेट अण्णासाहेब चवरे Nov 09, 2018 12:15 PM IST\nक्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. हा वाद शिव सिंहच्या 360° चेंडूवरुन निर्माण झाला आहे. माजी अंपायर (पंच) सायमन टॉफेल यांनीही हा चेंडू नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे. टॉफेल यांच्या म्हणण्यानुसार 360° चेंडू म्हणजे फलंदाचाचे लक्ष जाणीवपूर्वक विचलीत करण्यासाठी केलेला प्रकार आहे. फलंदाज आणि गोलांदाज यांच्या रिव्हर्स अॅक्शनबाबतच्या विचारांमध्ये कमालीचे अंतर असते. फलंदाजांना ज्या ठिकाणी फटका मारायचा असतो त्या पद्धतीची गोलंदाजी करणे गोलंदाजाला आवश्यक नसते, असेही टॉफेल यांनी म्हटले आहे.\nगोलंदाजीच्या नियमाकडे बोट दाखवत टॉफेल यांनी सांगितले की, 'पंचाजवळ नियम 20.4.2.1 (अनुचित खेळ) आणि 20.4.2.7 (जाणीवपूर्वक लक्ष विचलित करणे) या दोन नियमांनुसार अशा पद्धतीचा चेंडू डेड म्हणून जाहीर करण्याचा अधिकार असतो. तसेच, गोलंदाजाने हा चेंडू का टाकला हे विचारण्याचाही पंचाला अधिकार असतो. या नियमाच्या अधारे पंच गोलंदाजाने फलंदाचाचे लक्ष विचलीत करण्यासाठी जाणीवपूर्वक तर, चेंडू टाकला नाही ना, हे जाणून घेऊ शकतो. माझ्या दृष्टीने तर, हे योग्य नसल्याचे टॉफेल यांनी म्हटले आहे.\nपंश्चिम बंगालविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात उत्तर प्रदेशच्या शिव सिंहने हा जादूभरा चेंडू टाकला होता. मात्र, पंचाने हा चेंडू डेड म्हणून घोषीत केला. पंचाच्या या निर्णयानंतर शिव सिंह नाराज झाला. पण, त्याचा संघ पंचांसोबत चर्चा करताना मैदानावर दिसला. या चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य वक्त केले आहे. या चेंडूची क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीआहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन आणि भारतीय संघाचा माजी लेफ्ट आर्म स्पीनर बिशन सिंह बेदी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. (हेही वाचा, सोशल मीडियावर 'विराट' संघर्ष; कोहली विरुद्ध चाहते, एकमेकांना केले ट्रोल)\nशिव सिंगने दिले स्पष्टीकरण\nदरम्यान, आपण पहिल्यांदाच असा चेंडू टाकला नाही. तर, यापूर्वीही आपण अनेकदा अशा पद्धतीने चेंडू टाकला आहे. विजय हजारे ट्रॉफी वेळीही आपण असाच चेंडू टाकला होता. शिव सिंगचा युक्तिवाद असा की, फलंदाजही रिवर्स स्वीप खेळतो तर, गोलंदाजालाही असे काही करण्याची संधी जरुर असावी.\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nमुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचं संकट BMC मध्ये आज होणार निर्णय\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nMumbai Pune Mumbai 3 Song : ‘कुणी येणार गं’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nनेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-rajapur-nagarpalika-election-105657", "date_download": "2018-11-15T01:10:57Z", "digest": "sha1:PEM7DJHFNVXL4R3CF73ZKH534R76Y2TT", "length": 14001, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Rajapur Nagarpalika Election राजापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चुरस | eSakal", "raw_content": "\nराजापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चुरस\nमंगळवार, 27 मार्च 2018\nराजापूर - राजापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांसह राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी आणि उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली आहे.\nराजापूर - राजापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांसह राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी आणि उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली आहे. पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि विरोधातील शिवसेनेला शह देण्यासाठी समविचारी पक्षांकडून तिसरी आघाडी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले\nनगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदारांमध्ये सत्ताधारी काँग्रेसकडून विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक अभय मेळेकर, ॲड. शशिकांत सुतार, माजी नगरसेवक नरेंद्र कोंबेकर आदींची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून शीतल पटेल यांचे नाव आघाडीवर आहे.\nवर्षभरापूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हनिफ काझी यांनी बाजी मारली होती. मात्र जातपडताळणीमध्ये त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूका होणार आहे. ही निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पक्षांसह इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.\nनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवारीच्या दृष्टीने विचार करता सत्ताधारी काँग्रेस आघाडीकडून विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. शिवसेनेकडूनही जोरदार फिल्डींग लावली जात आहे. सेनेकडून उमेदवार म्हणून मेळेकर यांच्यासह कोंबेकर, ॲड. सुतार आदींची नावे चर्चेत आहेत. मेळेकर आणि कोंबेकर यांनी नगरसेवकपदाच्या कारकिर्दीमध्ये विकासकामे केली आहेत.\nतसेच वकील असूनही सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ॲड. सुतार यांची प्रतिमा आहे. त्यामुळे सेनेसमोर निवडीचे आव्हान आहे. भाजपकडून सौ. पटेल यांना रिंगणात उतरविले जाण्याची शक्‍यता आहे. नव्याने स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निवडणुकीत उतरणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\nबळी की बळीचा बकरा \nभारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या \"फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pimpri-news-old-people-one-crore-102630", "date_download": "2018-11-15T00:13:22Z", "digest": "sha1:KNGBI7HEK3O7CUIUIJLZMUS7E2I4BGIH", "length": 15557, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pimpri news old people one crore ज्येष्ठांसाठी एक कोटी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 13 मार्च 2018\nपिंपरी - शहरातील एकूण लोकसंख्येच्या १८-२० टक्के असणारा ज्येष्ठ नागरिक हा घटक महापालिका स्तरावर आतापर्यंत दुर्लक्षित राहिला होता. मात्र, ज्येष्ठांची ही व्यथा जाणून घेत यंदा प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वसमावेशक असे ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले आहे. हे धोरण तयार करतानाच त्यासाठी स्वतंत्रपणे एक कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. महापालकेच्या या निर्णयामुळे ज्येष्ठांमध्ये सध्या आनंदाचे वातवरण आहे.\nपिंपरी - शहरातील एकूण लोकसंख्येच्या १८-२० टक्के असणारा ज्येष्ठ नागरिक हा घटक महापालिका स्तरावर आतापर्यंत दुर्लक्षित राहिला होता. मात्र, ज्येष्ठांची ही व्यथा जाणून घेत यंदा प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वसमावेशक असे ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले आहे. हे धोरण तयार करतानाच त्यासाठी स्वतंत्रपणे एक कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. महापालकेच्या या निर्णयामुळे ज्येष्ठांमध्ये सध्या आनंदाचे वातवरण आहे.\nज्येष्ठांसाठी धोरण निश्‍चित करावे, अशी ज्येष्ठ नागरिक महासंघाची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी होती. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याचे गांभीर्य ओळखून धोरण राबविण्याचा निर्णय घेतला.\n- सूर्यकांत मुथियान, कार्याध्यक्ष, महासंघ\nराज्य सरकार ज्येष्ठ नागरिक धोरण आहे. त्या अनुषंगाने महापालिकेनेदेखील धोरण तयार करावे, अशी स्थानिक ज्येष्ठ नागरिक महासंघाची मागणी होती. त्यानुसार महापालिकेच्या वतीने प्रारुप आराखडा तयार केला होता. त्यावर ज्येष्ठांच्या हरकती व सूचना मागवून मागील आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब केला. आगामी सर्वसाधारण सभेसमोर हे धोरण सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n- प्रवीण अष्टीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त, महापालिका\nविरंगुळा केंद्रात फिजिओथेरेपी, नेत्रतपासणी, प्रथमोपचार, रक्तदाब, रक्तशर्करा तपासण्याची व्यवस्था, आरोग्य प्रशिक्षण सुविधा\nशिक्षण कार्यक्रम सुनिश्‍चित करून विविध यंत्रणांच्या वापरातून त्यांना बळकटी देण्याचा प्रयत्न\nआरोग्यविषयक, मानसिक समुपदेशनाची सुविधा\nखासगी रुग्णालय व तज्ज्ञांनाही त्यात सहभागी करून घेणे\nविविध करमणूक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन\nग्रंथालयाची सुविधा मोफत अथवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे\nसिनेमागृह, नाट्यगृहात सवलतीच्या दराने प्रवेश देणे. आसने आरक्षित करणे\nनाना-नानी उद्यानांसारख्या सुविधांची व्यवस्था\nशहरांतर्गत वाहतूक व्यवस्था व त्यात आसने आरक्षित करणे\nजागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करणे\nसामाजिक कार्यात क्रियाशील असणाऱ्या पाच जणांचा गौरव\nसक्षम असणाऱ्यांना अर्धवेळ नोकऱ्या, लघुउद्योगामध्ये प्राधान्य देणे\nलघुकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे\nमहापालिकेकडून नवीन टाउनशिप किंवा मोठ्या संकुलास परवानगी देताना तेथे वृद्धाश्रम स्थापनेसाठी प्रयत्न करणे\nज्येष्ठ नागरिक संघांना, महासंघांना, विरंगुळा केंद्रांना आवश्‍यक साहित्य, सेवांसाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देणे\nआधारकार्ड दाखविल्यानंतर महापालिकेच्या सर्व सुविधा मिळाव्यात\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.snehalniti.com/blog.php?page=2", "date_download": "2018-11-14T23:51:00Z", "digest": "sha1:OYN5D7HQ4FCXRBZES7C7EB7UWNPUQ2L7", "length": 6868, "nlines": 81, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n13 बिझनेस जे शून्य रुपये गुंतवणुकीतून सुरु होतात...\nमराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांना सेमिनार, सेशन्स, फेसबुक किंवा युट्यूब माध्यमातून अनेक मराठी बिझनेसमन नवीन बिझनेस आयडिया किंवा कमीतकमी रुपयांत बिझनेस कसे सुरु करायचे याबाबत विचारणा करतात. म्हणून आज आम्ही 'स्नेहलनीती' ब्लॉगमार्फत असे काही बिझनेस पर्याय मांडणार आहोत जे शून्य रुपये गुंतवणुकीतून सुरु होतात... तर घेऊयात अशा बिझनेसेसचा आढावा.ब्लॉगिंग... जर तुम्हाला लिखाणाची आ�\nधकाधकीच्या जीवनात स्वतःची काळजी घेण्याच्या काही स्टेप्स\nआयुष्यात स्वतःची काळजी घ्या कारण त्यावरच आपले यश अवलंबून आहे. आपण प्रोफेशनल किंवा पर्सनल लाईफमध्ये बॉस, मित्र किंवा नातेवाईकांना खूश करण्यासाठी अनेक अशा गोष्टी करतो. त्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत; पण दुस-यांच्या काळजी खातर आपण त्या करत असतो. तेव्हा आपली काळजी कोण घेणार म्हणूनच आज आपण पाहूयात स्वतःची काळजी कशी घ्यावी...स्वतःवर प्रेम करायला शिका... मित्रांनो, स्वतःवर प्रेम करा\nनाबाद 100... बिस्किट बनविणा-या 'ब्रिटानिया' कंपनीबाबत काही रंजक बाबी\nवेळ कोणतीही असो आपली भूक क्षमविण्यासाठी आपण बिस्किटांचा आधार घेतो. छोटे, तरुण किंवा मोठी माणसं कोणालाही बिस्किटांचा मोह आवरला नाही. त्यात 'ब्रिटानिया'ची बिस्किटं म्हणजे काय तर सोने पे सुहागा... बिस्किट, केकसारख्या बेकरी खाद्यपदार्थांमध्ये पारंगत असणा-या 'ब्रिटानिया इंडस्ट्रिज लिमिटेड' या कंपनीने आपली 100 वर्षे पूर्ण केली आहेत. म्हणून आज आपण पाहू यात या कंपनीबाबत काही रंजक बाबी\nडिजिटल मार्केटिंगद्वारे स्वतःच्या बिझनेसमध्ये Crowdfunding कशी आणाल\nCrowdfunding हा एक गुंतवणुकीचा भाग असून या गुंतवणुकीद्वारे बिझनेसमन आपल्या बिझनेसमध्ये अधिकाधिक गुंतवणूक आणू शकतात. आज आपण पाहू यात डिजिटल मार्केटिंगद्वारे आपल्या बिझनेसमध्ये Crowdfunding कशी आणायची.Crowdfunding म्हणजे काय रे भाऊ... वर सांगितल्याप्रमाणे हा एक गुंतवणुकीचा भाग आहे. मोठ्या समुहाने कमी प्रमाणात जमा केलेली रक्कम म्हणजेच क्राऊडफंडिंग बिझनेस. तसेच क्राऊडफंडिंग हा बिझनेस इंटरनेटवर अधि�\nधकाधकीच्या जीवनात स्वतःची काळजी घेण्याच्या काही स्टेप्स\nनाबाद 100... बिस्किट बनविणा-या 'ब्रिटानिया' कंपनीबाबत काही रंजक बाबी\nडिजिटल मार्केटिंगद्वारे स्वतःच्या बिझनेसमध्ये Crowdfunding कशी आणाल\n बाबा रामदेव यांनी कशी बदलली बिझनेस जगतातील समीकरण...\nMoney Management - पैसे बचत करण्याचे प्रभावी मार्ग...\n१०० वर्षे जुनी पद्धत जी तुम्हाला मोकळा वेळ देऊ शकते\n1 कोटींपर्यंतचे व्यवसायिक कर्ज मिळणार फक्त 59 मिनिटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Religious-place-issue/", "date_download": "2018-11-14T23:48:50Z", "digest": "sha1:6TEDJGNCWKRRAAUN4J6KTG52LT66TEA7", "length": 7279, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धार्मिक स्थळांच्या धोरणाला मनपाकडून हरताळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › धार्मिक स्थळांच्या धोरणाला मनपाकडून हरताळ\nधार्मिक स्थळांच्या धोरणाला मनपाकडून हरताळ\nधार्मिक स्थळांविषयी शासनाने ठरविलेल्या धोरणाची महापालिकेने योग्यरीतीने अंमलबजावणी केली नाही. नियमितीकरण आणि स्थलांतरित होऊ शकणार्‍या धार्मिक स्थळांबाबत मनपा प्रशासनाने विचारच केला नाही. त्यामुळे संबंधित स्थळांबाबत पुन्हा योग्य पडताळणी व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येत असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांनी दिली.\nपहिल्या टप्प्यात शहरातील 71 धार्मिक स्थळांसंदर्भातील कायदेशीर लढाईला वेग प्राप्त झाला आहे. शनिवारी (दि.25) उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत रामायण या महापौरांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्यांनी उपस्थित धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. बैठकीस आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, भाजपा शहर उपाध्यक्ष अनिल भालेराव, अ‍ॅड. मीनल भोसले, विनोद थोरात, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.\n29 सप्टेंबर 2009 रोजी सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांबाबत निकाल दिला. त्या निकालाच्या आधारे न्यायालयाने धार्मिक स्थळे काढली का अशी राज्य शासनाला विचारणा केली जात होती. त्यानंतर शासनाने मे 2011 मध्ये याबाबतचे धोरण जाहीर करत धार्मिक स्थळांची तीन वर्गात विभागणी केली. त्यानुसार नियमित करता येऊ शकतील अशी धार्मिक स्थळे ‘अ’ वर्गात, स्थलांतरित करता येऊ शकणारी स्थळे ‘क’ वर्गात समाविष्ट करण्यात आली. तसेच उर्वरित अनधिकृत धार्मिक स्थळांचा समावेश ‘ब’ वर्गात करण्यात आला होता. अशा अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी महापालिकेने केवळ संकेतस्थळावर जाहीर केली. तसेच कोणत्याही प्रकारची वर्गवारी न करता नियमित आणि स्थलांतरित होऊ शकतील अशा स्थळांचा विचार मनपाने केला नाही. नियम पाळले गेले नाही. यामुळे अशा सर्वच धार्मिक स्थळांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात यावी, यासाठी याचिका दाखल केली जात असल्याचे अ‍ॅड. पाठक यांनी सांगितले.\nमहापालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी कामकाजाची रूपरेषा यावेळी ठरविण्यात आली. धार्मिक स्थळ वाचविणे ही सामूहिक लढाई असून, संबंधित संस्थांनी योग्य व पुरेशी माहिती दिल्याखेरीज कोर्टात बचाव करणे शक्य नाही, असे प्रतिपादन प्रवर्तक पाठक यांनी केले. आमदार फरांदे यांनी सर्व संबंधित संस्थांनी आवश्यक ती कागदपत्रे लवकरात लवकर रामायण बंगला येथे जमा करावी, असे आवाहन केले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/37-workers-die-on-construction-site-in-eight-months/", "date_download": "2018-11-15T00:16:09Z", "digest": "sha1:DWHBTBFSXWIXARNE7XV2BVVGC2V5U3LL", "length": 8222, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आठ महिन्यांत बांधकाम साईटवर ३७ कामगारांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आठ महिन्यांत बांधकाम साईटवर ३७ कामगारांचा मृत्यू\nआठ महिन्यांत बांधकाम साईटवर ३७ कामगारांचा मृत्यू\nपिंपरी ः प्रदीप लोखंडे\nयंदाच्या वर्षी पुणे जिल्ह्यात सुमारे विविध बांधकामांच्या ठिकाणी 37 बांधकाम कामगारांचे अपघात होऊन मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक साईटवर कामगार उपायुक्त कार्यालयाने भेट दिली नाही; तसेच मृत्यू पावलेल्या कामगारांच्या नातेवाइकांना उपायुक्त कार्यालयाकडून कामगारांना नुकसानभरपाई देखील मिळवून देण्यात आली नाही. कामगार उपायुक्तांनादेखील अपघाताच्या घटनेची माहिती दिली जात नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम ठेकेदारांवर कारवाई करणार कोण, असा प्रश्‍न बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने उपस्थित केला जात आहे.\nपुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बांधकाम साईटवर बांधकाम कामगारांचा अपघात होऊन मृत्यू हेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगार सेनेच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयाकडे अपघाताच्या घटनांची माहिती मिळवली. त्यानुसार पुणे जिल्ह्यामध्ये 37 बांधकाम साईटवर कामगार अपघाताच्या घटना घडल्या असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक ठिकाणी एक किंवा दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. बांधकाम करताना ठेकेदाराकडून सुरक्षा साधनांचा पुरवठा न केल्यामुळे या घटना घडल्या आहेत. यामधील अनेक बांधकाम ठेकेदारांवर कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. अपघात झाल्यानंतर संबंधित साईटवर जाऊन पाहणी करणे बंधनकारक आहे; मात्र अधिकार्‍यांकडून याची टाळाटाळ होत आहे. कामगार उपायुक्तांनादेखील माहिती दिली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगार शासनाच्या योजनांपासून वंचितच राहत आहेत. कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असणारे बांधकाम ठेकेदारही राजरोसपणे फिरत असून त्यांच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कामगारांना न्याय देणार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nकामगारांची नोंदणी करण्याबाबत ठेकेदार व अधिकार्‍यांमध्ये उदासिनता दिसत आहे. नोंदित लाभार्थी कामगारांस 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य दिले जाते. या बरोबरच नोंदीत बांधकाम कामगारांचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. साईटवर कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास दहा हजार रक्कम अंत्यविधीसाठी दिली जाते. नोंदित लाभार्थी कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगारांच्या विधुर पतीस प्रतिवर्षी चोवीस हजार आर्थिक सहाय्य (पाच वर्षांपर्यंत) दिले जाते. नोंदित लाभार्थी बांधकाम कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास पाच लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य मिळत आहे; मात्र बांधकाम ठेकेदार कोणतीच माहिती देत नसल्याने कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. या बाबत कामगार उपायुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Keshavrao-Patil-Merchant-Package-of-Satara-District-Central-Co-operative-Consumer-Association-sharad-pawar/", "date_download": "2018-11-14T23:49:42Z", "digest": "sha1:E5W5QQLLHVVDFC7275FZAN4XU3MRPEVW", "length": 5424, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्राहक संस्थेत केशवरावांनी केलेले काम मोलाचे : खा. पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ग्राहक संस्थेत केशवरावांनी केलेले काम मोलाचे : खा. पवार\nग्राहक संस्थेत केशवरावांनी केलेले काम मोलाचे : खा. पवार\nकेशवराव पाटील यांनी पुढाकार घेत ग्राहक संस्था सुरू केली. सामान्य माणसांच्या जीवनात मदत करणारी ही ग्राहक संस्था आहे. सहकाराचा अर्थ सर्वसामान्यांच्या जीवनात अनुभवण्यास मिळेल, यासाठी केशवरावांनी केलेले काम मोलाचे आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काढले.\nसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाच्या केशवराव पाटील व्यापारी संकुल इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे व मान्यवर उपस्थित होते.\nखा. पवार म्हणाले, आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अलीकडे ग्राहक चळवळ मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे. जागतिक स्तरावरील मोठ्या कंपनी देशात येत असल्याने ग्राहक चळवळीपुढे मोठी स्पर्धा आहे. आमच्या काळात या संस्थांना थांबवले होते. मात्र, अलीकडे त्यांना परवानग्या दिल्या आहे. वास्तविकता ग्राहक संस्था टिकवायची असेल तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांना थांबवले पाहिजे.\nसध्या अनेक मोठे मॉल बंद पडू लागले आहेत. गरजूंपेक्षा केवळ एअर कंडीशनचे वारे घेण्यासाठी अनेकजण तेथे जात असल्याने हा परिणाम होत आहे. परंतु, विदेशात ज्यांना मजबूत पाठिंबा आहे, ते सध्या चालले आहेत. सातारा जिल्हा सहकारी ग्राहक संघाने अशा काळात प्रगती सुरु ठेवली आहे. हे अभिनंदनीय असल्याचेही खा. पवार यांनी सांगितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Market-committee-election-Survival-Candidates-Penalty-In-Solapur/", "date_download": "2018-11-15T00:51:32Z", "digest": "sha1:USXBGGDXEOQBKW55KVELA2OP2D6PHRPP", "length": 5891, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाजार समिती निवडणूक; राखीव गणातील उमेदवारांचा जीव टांगणीला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बाजार समिती निवडणूक; राखीव गणातील उमेदवारांचा जीव टांगणीला\nबाजार समिती निवडणूक; राखीव गणातील उमेदवारांचा जीव टांगणीला\nसोलापूर : महेश पांढरे\nसध्या सुरु असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला चांगला जोर चढला असला तरी या प्रक्रियेत राखीव गणातून निवडणूक लढणार्‍या उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. कारण येत्या दोन दिवसांत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा सूचना निवडणूक अधिकार्‍यांकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांचे धाबे दणाणले असून याविषयी निवडणूक सहकार प्राधिकरणाकडे प्रशासनाच्यावतीने खुलासा मागविण्यात आला आहे. त्यामुळे सहकार प्राधिकरण यावर काय निर्णय घेणार्‍यांवरच राखीव मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. बाजार समिती निवडणुकीसाठी राखीव मतदारासंघातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रांची मागणी केली जात आहे.\nसध्या अर्ज दाखल करुन घेतले असले तरी अर्जाच्या छाननीपूर्वी जात वैधता प्रमाणपत्र द्या, अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. सध्या तरी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याचेच निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत हे प्रमाणपत्र कसे मिळणार याची धास्ती उमेदवारांना लागून राहिली आहे. यामधून तोडगा काढावा तसेच ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे पडताळणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर मिळणारी पावती गृहीत धरुन उमेदवारी अर्ज ग्राह्य धरुन छाननीत पात्र करावा, अशी मागणी काही उमेदवारांनी निवडणूक अधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या जात वैधता प्रमाणपत्राविषयी नेमकी आता काय भूमिका घ्यायची याविषयी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडेच खुलासा मागविण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक प्राधिकरण यावर काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.snehalniti.com/blog.php?page=3", "date_download": "2018-11-14T23:51:16Z", "digest": "sha1:PQCGBM4MI5YYN7XIKXGSA7HQOSSPWSVI", "length": 6677, "nlines": 82, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n बाबा रामदेव यांनी कशी बदलली बिझनेस जगतातील समीकरण...\nयोगगुरु बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' या आयुर्वेदिक कंपनीने सर्वप्रथम टूथपेस्ट बाजारात आणली त्यानंतर साबण, बिस्किट आणि नूडल्स इत्यादी. यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांच्याकडे बिझनेसमन म्हणून पाहू लागले. असं का साधारण योगगुरु ते यशस्वी बिझनेसमन झालेल्या बाबा रामदेव यांनी बिझनेस जगतातील समीकरण कशी बदलली, ते पाहू यात...बीएसएनएलसोबत हातमिळवणी... काही महिन्यापूर्वी 'पतंजली'ने बीएस�\nMoney Management - पैसे बचत करण्याचे प्रभावी मार्ग...\nआयुष्यात मनी मॅनेजमेंट महत्त्वाचे असते. आपल्या कधी, केव्हा, कुठे आणि किती पैशांची गरज लागेल हे सांगता येत नाही. यासाठीच मनी मॅनेजमेंट करणे महत्त्वाचे असते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स घेऊन आलो आहोत. पाहू यात कोणत्या आहेत या टीप्स... तारुण्यातच पैसे बचत करण्याची सवय लावा... साधारणतः (१८-२५) वयोगटातील मुलं-मुली वाम मार्गाला लागतात. त्यांना तेव्हाच पैशांचे म�\nमार्क झुकरबर्गने तरुण बिझनेसमन्सला दिलेले यशाचे मंत्र\nफेसबूकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गकडे आपण तरुण यशस्वी उद्योजक म्हणून पाहतो. मोठे विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण न घेता त्याने फेसबूकचे स्वप्न पाहिले. पहिले लोकांना त्यावर बोलवून आणि आता त्यातून अमाप रेव्हेन्यू कमविण्याचे मॉडेल मार्कने फेसबूकला बनविले आहे. फेसबूक आणि मार्कच्या यशात काही बाबींचा मोठा वाटा आहे. त्याशिवाय मार्क कधीच पुढे नसता गेला. असेच काही यशाचे मंत्र त्याने ए\nबिझनेस जगतातील तुम्हाला माहीत नसलेल्या रंजक बाबी...\nबिझनेस म्हणजे पैशांचा खेळ... एवढा सेल झालाच पाहिजे... मार्केटिंग टीमचे लुभावणारे आकडे... नफा मिळवण्यासाठी वाट्टेल ते करणारी माणसं... अशी काही बिझनेसची संज्ञा आपल्या डोक्यात घर करुन बसली आहे; परंतु बिझनेसमध्येही काही घडामोडी घडतात, त्या रंजक असून आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाहीत. म्हणूनच 'स्नेहलनीती' तुमच्यासाठी बिझनेस जगतातील काही रंजक गोष्टी घेऊन आली आहे.कोका-कोला लोगोबद्दल... कोक�\nमार्क झुकरबर्गने तरुण बिझनेसमन्सला दिलेले यशाचे मंत्र\nबिझनेस जगतातील तुम्हाला माहीत नसलेल्या रंजक बाबी...\nगॅरेजमधील वर्कर आज आहे 1,000 कोटी कंपनीचे मालक...\nतुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर कसे आणाल\nबिझनेसमधील टार्गेट ग्राहकांचा शोध कसा घ्याल\n१०० वर्षे जुनी पद्धत जी तुम्हाला मोकळा वेळ देऊ शकते\n1 कोटींपर्यंतचे व्यवसायिक कर्ज मिळणार फक्त 59 मिनिटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-111120800018_1.htm", "date_download": "2018-11-15T00:18:24Z", "digest": "sha1:OJHR2MXMOYTJVTD6O3E4PRYJKNMTPUXC", "length": 6119, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वशीभूत | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबायको : संमोहन कशाला म्हणतात माहित आहे\nएखाद्याला आपल्या प्रभावाने वशीभूत करून त्याच्याकडून हवं ते करुन घेणं म्हणजे संमोहन.\nनवरा : नाही गं, त्याला लग्न म्हणतात.\nयावर अधिक वाचा :\nअसा झाला साखरपुडा आणि मेहंदी व संगीताचा कार्यक्रम\nबॉलीवूडचे लव्ह बर्ड दीपिका आणि रणवीर सिंह आज इटली मधील लेक कॉमोमध्ये लग्नाच्या बेडीत ...\nहसू थोडं, व समजू थोडं\nप्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते आपणास कळतही नसते डोक्यावर ती केव्हा बसते बायको ...\n'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चे कलेक्शन खाली आले\n'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा अगदी तोंडावर पडला आहे. सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nआहेर आणू नका, दान करा दीपिका- रणवीरचे आवाहन\nबॉलिवूडमधलं सर्वाधिक लोकप्रिय जोडपं दीपिका- रणवीर इटलीत १४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangali-lingayat-mahamarch-tomorrow-elgar/", "date_download": "2018-11-14T23:50:40Z", "digest": "sha1:SAO2OIT4CWFBWQ5P2UOKBG36OXZNLLQS", "length": 7574, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लिंगायत महामोर्चाचा उद्या एल्गार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › लिंगायत महामोर्चाचा उद्या एल्गार\nलिंगायत महामोर्चाचा उद्या एल्गार\nलिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्यावतीने पश्‍चिम महाराष्ट्राचा लिंगायत महामोर्चाद्वारे एल्गार पुकारला आहे. त्याला सर्वपक्षीय, संघटना, समाजाने पाठिंबा दिला आहे. किमान 5 लाख समाजबांधव रविवारी रस्त्यावर उतरणार असल्याचे समन्वय समितीचे सुधीर सिंहासने, प्रदीप वाले, विश्‍वनाथ मिरजकर यांनी सांगितले.\nराष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य या महामोर्चाचे नेतृत्व करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या महामेळाव्यास देशभरातील लिंगायत समाजाचे सर्व पीठांचे जगद्गुरू उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने पुन्हा एकदा सांगलीत भगवे वादळ उठणार असल्याचे ते म्हणाले.\nवाले म्हणाले, गेल्या 2012 मध्ये समाजाचे नेते (कै.) विजय सगरे यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत धर्ममान्यतेसाठी चळवळ सुरू झाली. सांगली, कराड येथे आंदोलने झाली. तेव्हापासून हे आंदोलन सुरूच आहे. आता लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी देशभरात आंदोलने सुरू आहेत. याअंतर्गत पश्‍चिम महाराष्ट्राचा आवाज राज्य आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा एल्गार आहे. शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे.\nसिंहासने, मिरजकर म्हणाले, या मोर्चात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, उत्तर कर्नाटकातील लाखो बांधव सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्वपक्षीय सुमारे अडीच लाखांहून अधिक बांधव उतरतील. त्यासाठी पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनानेही चोख व्यवस्था केली आहे.\nमिरजमार्गे येणार्‍या सर्वच जिल्हा, तालुक्याच्या वाहनांसाठी संजय भोकरे कॉलेज, चिंतामण, विलिंग्डन महाविद्यालय, भारती विद्यापीठाजवळील ‘वॉन्लेस’चे मैदान येथे पार्किंग व्यवस्था आहे. कुपवाड, माधवनगरसह सर्व वाहनांसाठी सह्याद्रीनगर, मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था आहे. कोल्हापूरमार्गे येणार्‍या सर्व वाहनांसाठी 100 फुटी रस्ता, नेमीनाथनगर ग्राऊंड येथे पार्किंगव्यवस्था आहे. या मेळाव्यासाठी सुमारे पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक राबत आहेत. यावेळी सुशील हडदरे, अशोक पाटील, विनायक शेटे, प्रदीप दडगे, नगरसेवक शिवराज बोळाज, डी. के. चौगुले, रविंद्र केंपवाडे, संजीव पट्टणशेट्टी, प्रदीप पाटील, सतीश मगदूम, दिलीप देसाई उपस्थित होते.\nदोन चिमुरड्यांसह मातेची आत्महत्या\nउसाच्या ट्रॉलीखाली सापडून महिला ठार\nलिंगायत महामोर्चाचा उद्या एल्गार\n‘येता वरिष्ठांचा दौरा, तोचि दिवाळी दसरा’ (व्हिडिओ)\nदलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 17 कोटी रुपये: पडळकर\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/550816", "date_download": "2018-11-15T00:24:40Z", "digest": "sha1:HGL34LRGFSXOIPIOH5HMDG6KJDIDCXV2", "length": 7326, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पोलीस संरक्षणात प्रदर्शीत होणार पद्मावत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » पोलीस संरक्षणात प्रदर्शीत होणार पद्मावत\nपोलीस संरक्षणात प्रदर्शीत होणार पद्मावत\nपद्मावत सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी याला अद्याप करणी सेनेचा विरोध असल्याने, या चित्रपटाला पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. ज्या-ज्या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे, त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवणार असल्याचे पोलीस उपायुक्त देवराज यांनी सांगितले.\nकरणी सेनेचा विरोध पाहता मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सिनेमा रिलीज करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केलं जाईल, असे पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांनी स्पष्ट केले. गेली दोन म]िहन्यापासून पद्मावत सिनेमा भोवती सुरु असलेले वादळ अद्याप घोंगावत आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने नावासह काही बदल करण्यास सांगितल्याने, तसेच हे बदल केल्याने, सर्वोच्च न्यायालयाने देखील या सिनेमाला ग्रीन सिग्नल दिला आहे. तसेच चार राज्यातील पद्मावतच्या बंदीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व राज्यात पद्मावत प्रदर्शित होणार आहे.\nसिनेमाच्या घोषणेपासूनच करणी सेना विरोध करत आहेत. जर पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली नाही तर सामूहिक आत्महदहन करु, अशी धमकी करणी सेनेच्या कार्यर्त्यानी दिली आहे. एवढंच नव्हे, सिनेमा प्रदर्शित झाल्यास तलवारी घेऊन सिनेमाचे प्रदर्शन रोखण्यासाठी थिएटरमध्ये जाऊ, असेही करणी सेनेने म्हटले आहे. यामुळे पद्मावत सिनेमाला वाढता विरोध पाहता, राजस्थान सरकारने आधीच सिनेमावरील बंदीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा या राज्यांमध्येही सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात आली होती. दरम्यान, येत्या 25 जानेवारी रोजी पद्मावत सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.\nयुतीसाठी भाजपकडून 50-50 चा प्रस्ताव\nअखेर स्पर्धा पारितोषिक वितरणास मुहूर्त सापडला\nशेतकऱयांच्या मागण्यांबाबत सकारत्मक निर्णय घेऊ : मुख्यमंत्री\nराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ रूग्णालयात\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/anna-hajare-on-strike-latest-update/", "date_download": "2018-11-15T00:01:16Z", "digest": "sha1:K2BXY45HPLCT667IZP6OEAL3OS5RJYKZ", "length": 7846, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जनलोकपालसाठी शहीद दिनापासून अण्णा हजारे पुन्हा मैदानात !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजनलोकपालसाठी शहीद दिनापासून अण्णा हजारे पुन्हा मैदानात \nटीम महाराष्ट्र देशा: जनलोकपाल संपूर्ण देशात जनआंदोलन उभारणे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शहीद दिनापासून अर्थात 23 मार्च 2018 पासून जनलोकपाल कायद्यासाठी आंदोलन सुरु करणार आहेत. अण्णांनी या संदर्भात देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला असून, त्यानुसार फेब्रुवारी ऐवजी मार्चला प्राधान्य देण्यात आलं आहे.\nरामलीला मैदान, जंतर-मंतर किंवा शहीद पार्कवर हे आंदोलन करणार असून जागेसंदर्भात सरकार बरोबर पत्र व्यवहार सुरु आहे. असं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे. तर 23 मार्चला शहीद दिन असतो. त्यामुळे या तारखेची आंदोलनासाठी निवड केल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले.\nया आंदोलनासाठी अण्णा देशभरात जनजागृती करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पत्रव्यवहार करून सुद्धा काहीही उत्तर न आल्याने मी हे आंदोलनाच हत्यार उपसलं आहे असं अण्णा हजारे यांनी सांगितलं\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/p-v-sindhu-defeated-world-champion-nozomi-okuhara-to-clinch-the-womens-singles-title-at-the-korea-open-super-series/", "date_download": "2018-11-15T00:02:09Z", "digest": "sha1:WE4YQAGVDADUWSFPQQDZP4HIN2RY262R", "length": 7335, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोरियन सुपर सीरिजमध्ये पी.व्ही सिंधूला जेतेपद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोरियन सुपर सीरिजमध्ये पी.व्ही सिंधूला जेतेपद\nजागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जपानच्या नोझुमी ओकुहाराने केलेल्या पराभवाची परतफेड सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये ओकुहारावर मात करत केली आहे.\nपी.व्ही सिंधूनं कोरिया सुपर सीरिजचं जेतेपद पटकावलं आहे. 22-20, 11-21, 21-18 अशा सेटमध्ये सिंधूने ओकुहारावर मात केली. कोरिया सुपर सीरिज जिंकाणारी सिंधू हि पहिलीच भारतीय बनली आहे.\nअंतिम सामन्याचा खेळ सुरु झाला तेव्हा सिंधूने ओकुहाराला टक्कर देत २२-२० ने जिंकला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये ओकुहाराने २१- ११ विजय मिळवला. दोघींची बरोबरी झाल्याने सर्वांचे लक्ष तिसऱ्या सेटकडे लागले. तिसऱ्या सेटमध्ये आघाडी घेत सिंधूने २१-१८ ने जिंकला\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/arvind-kejriwals-office-spent-over-rs-one-crore-tea-and-snacks-109610", "date_download": "2018-11-15T01:04:24Z", "digest": "sha1:EETP42EJMMQSCFTW7V5JWYC6EQL4GYO2", "length": 11454, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "arvind kejriwals office spent over rs one crore on tea and snacks केजरीवाल यांच्या ऑफिसमधील चहाचा खर्च 1.03 कोटी | eSakal", "raw_content": "\nकेजरीवाल यांच्या ऑफिसमधील चहाचा खर्च 1.03 कोटी\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nनवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयामधील तीन वर्षांत चहा व खाद्यपदार्थावर 1.03 कोटी रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.\nनवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयामधील तीन वर्षांत चहा व खाद्यपदार्थावर 1.03 कोटी रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.\nअरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या कार्यालयातील चहा व खाद्यपदार्थावर किती रुपये खर्च झाला आहे, याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंतसिंग गौनिया यांनी मागितली होती. त्यांना देण्यात आलेल्या उत्तरामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये 1,03,04,162 रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे. 2015-16 मध्ये 23.12 लाख रुपये, 2016-17 मध्ये 46.54 लाख रुपये तर 2017-18 मध्ये 33.36 लाख रुपये चहा व खाद्यपदार्थांवर खर्च करण्यात आले आहेत.\nगौनिया म्हणाले, 'सर्वसामान्य नागरिकांना एक वेळेसचे जेवण मिळत नसताना दुसरीकडे नागरिकांचा पैसा हा मोठ्या प्रमाणात चहा व खाद्यपदार्थांवर खर्च केला जात आहे. मला अपेक्षा आहे की सरकार या खर्चात कपात करून आदर्श दाखवून देईल.'\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nमराठवाड्यात \"जलयुक्‍त शिवार'पुढे आव्हान\nऔरंगाबाद - राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत जलयुक्‍त शिवार अभियानाच्या माध्यमातून शिवार हिरवेगार करण्याचा दावा केला. परंतु, या योजनेतून उभारलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/madhav-rajgurus-poem-saptarang-28065", "date_download": "2018-11-15T00:24:57Z", "digest": "sha1:YAXH74J5APRWBMDRI5SPRYGIKS4VRI4S", "length": 11164, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "madhav rajguru's poem in saptarang अशी बोलते माझी कविता (माधव राजगुरू) | eSakal", "raw_content": "\nअशी बोलते माझी कविता (माधव राजगुरू)\nमाधव राजगुरू, पुणे (९४२३५६९०८४)\nरविवार, 29 जानेवारी 2017\nकुणासाठी कुंजवन बनतात रस्ते\nकुणासाठी काटेरीच असतात रस्ते\nवाटतात तितके सोपे नसतात रस्ते\nमाणसाचा इतिहास लिहितात रस्ते\nकुणी चालो न चालो, चालतात रस्ते\nथकून येता पांथस्थ कुणी\nहळुवार पावलांशी हितगुजतात रस्ते\nरानावनात, दूर दूर भटकतात रस्ते\nलळा इतका माणसांचा की\nवस्तीच्या दिशेनं पुन्हा परततात रस्ते\nनिर्मनुष्य जेव्हा रात्री होतात रस्ते\nकुणाची तरी वाट बघत बसतात रस्ते\nकुणासाठी कुंजवन बनतात रस्ते\nकुणासाठी काटेरीच असतात रस्ते\nवाटतात तितके सोपे नसतात रस्ते\nमाणसाचा इतिहास लिहितात रस्ते\nकुणी चालो न चालो, चालतात रस्ते\nथकून येता पांथस्थ कुणी\nहळुवार पावलांशी हितगुजतात रस्ते\nरानावनात, दूर दूर भटकतात रस्ते\nलळा इतका माणसांचा की\nवस्तीच्या दिशेनं पुन्हा परततात रस्ते\nनिर्मनुष्य जेव्हा रात्री होतात रस्ते\nकुणाची तरी वाट बघत बसतात रस्ते\nचालताना पावलांत अडखळतात रस्ते\nनव्या आशा मनी पालवतात रस्ते\nकधी जिवलग मित्रही बनतात रस्ते\nशेतकऱ्यांसाठी मनसेचा २७ रोजी दंडुका मोर्चा\nमुंबई - राज्यातील बहुतांश भागांत दुष्काळ पडला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. आता सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याची...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nकामास गती... अडचणीही तितक्‍याच\nसातारा - साताऱ्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम मध्यावर येऊन...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://suvidyaprasaraksanghborivali.in/index_files/Page1488.htm", "date_download": "2018-11-15T00:53:58Z", "digest": "sha1:22LR3GRNMDTCAWTTBZZ3KHYZU2SONXVU", "length": 3404, "nlines": 41, "source_domain": "suvidyaprasaraksanghborivali.in", "title": "dattani6", "raw_content": "दि. 13 जुलै 2013 रोजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम\n(HSC Vocational) पूर्ण केलेल्या मुंबर्इ शहर व उपनगरातील विद्यार्थ्यांसाठी ‘भरती मेळावा’ आयोजित केला होता. या प्रसंगी मुंबर्इ शहर विभागाच्या उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी (DVO) श्रीम.जाधव मँडम बोर्ड आँफ अँप्रेंटीसशिप ट्रेनिंग (BOAT) मुंबर्इ चे संचालक श्री.देशमुख साहेब, सुविदया प्रसारक संघाचे कार्याध्यक्ष\nश्री.म.गो.रानडे साहेब मुलाखती घेण्यासाठी आलेले विविध आस्थापनाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nया प्रसंगी मुंबर्इ शहर व उपनगरातील सर्व व्यवसाय शिक्षक व निदेशक उपस्थित होते. मुलाखतीसाठी निरनिराळया महाविदयालयातून उत्तीर्ण झालेले 350 विदयार्थी उपस्थित होते.\nकु, पवार सुरेश रामचंद्र मुंबर्इ विभागीय मंडळामध्ये पायाभूत अभ्यासक्रम (Foundation Course) मध्ये सर्वप्रथम.\nश्रीम. संगीता पेंडभाजे यांची इयत्ता 11 वी व 12 वी च्या Building Maintenance याअभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयतर्फे लेखक मंडाळात नियुक्ती.\nश्री. बाळासाहेब गिरी यांची इ. 11 वी व 12 वी च्या Marketing & Salesmanship या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे लेखक मंडळात नियुक्ती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t30364/", "date_download": "2018-11-15T00:36:34Z", "digest": "sha1:ETHZM3DNZZI7TEUZUC3TIZN2667QLYTT", "length": 2595, "nlines": 59, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेमाचे", "raw_content": "\nकाहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.\nकसला तुझा नखरा,कसली तुझी छाप\nफसवी तुझी वकब,मारण्याची भलती थाप\nकसला तुझा ईशारा,नुसता डोक्याला ताप\nप्रेमात काढण्या माझ्या,प्रेमाचे सूक्ष्म मोजमाप\nयेतो अंगावरती शहारा,असतेस जेंव्हा चुपचाप\nवाटते रुंदावली कि काय,हृदयाची हृदयापर्यंची झ्याप\nमनात तुझ्या माझा निवारा,उडवतो माझा थरकाप\nदेताच जागा परक्याला,क्षणात भरते हृदयात धाप\nकसला हा तुझा सहारा,देवून दुराव्याचा श्राप\nझालीस दुर माझ्यापासून,तर कुठे फेडू पाप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t29067/", "date_download": "2018-11-14T23:41:32Z", "digest": "sha1:AO5FBA4PAH7WDQC53BKJHXT2KHFNOVIR", "length": 2342, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-मधुचंद्र", "raw_content": "\nशेज सजलेली तू नटलेली\nमंद वा-याची झुळुक येई सावकाश\nओल्या मिठीतली फुले सुगंधी\nकुरवाळ तू हळुवार सावकाश\nधुंद येथ मी झाले अशी\nएकवार होऊ दे पुन्हा मला बेहोश\nबंधने हातांची माझ्या कुंतलातली सारी\nकर मोकळे तू सारे पाष\nलाजुनी आली गाली गुलाबी\nआज तुला ना मला पुरता होश\nनववधू मी लाजलेली बावरलेलीे\nमधुचंद्राची रातही आज मदहोश\nमहफील चांदण्यांची रंगलेली दंगलेली\nवसुंधरा कशी पुनवेच्या रातीला वश\n©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/mumbai-news/12", "date_download": "2018-11-14T23:30:04Z", "digest": "sha1:QPDMNMCNMKHAQ72ECWOCZXGHMT3QGDMM", "length": 33964, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mumbai News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nSBI च्या अकाऊंटला मोबाइल नंबर रजिस्टर करणे बंधनकारक; 1 डिसेंबर अंतिम मुदत, अन्यथा ही सुविधा बंद\nनवी दिल्ली/मुंबई- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोबाइल क्रमांक जोडणी बंधनकारक केली आहे. मोबाइल क्रमांक खात्याशी जोडला नाही तर या ग्राहकांची नेट बँकिंग सुविधा बंद केली जाऊ शकते. ग्राहकांना मोबाइल क्रमांक नोंदणीसाठी आपले खाते असलेल्या बँकेच्या शाखेत जावे लागेल. आपला मोबाइल क्रमांक खात्याशी जोडला गेलेला आहे की नाही याची पडताळणी ग्राहक एसबीआय.डॉट कॉमवर करू शकतील. ग्राहकांना एसएमएस आणि इ-मेल अलर्टसाठी मोबाइल क्रमांक...\nशरद पवारांचे भाकीत..लोकसभेसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती होईल, विधानसभा मात्र एकमेकांच्या विरोधात\nमुंबई- शिवसेना स्वबळावर लढण्याचे म्हणत असली तरी लोकसभेसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती होईल आणि विधानसभेसाठी दोघेही वेगळे लढतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना केले. तसेच काही दिवसांपूर्वी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते, मात्र यावर बोलताना त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचे भाकीत वर्तवले. रफाल प्रकरणावर प्रतिक्रिया विचारता शरद पवार म्हणाले, रफाल...\n#MeToo: नाना पाटेकरांची नार्को, ब्रेन मॅपिंग टेस्ट करा; तनुश्री दत्ताची पोलिसांकडे मागणी\nमुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील #Metoo वाद टोकाला पोहोचला आहे. नाना पाटेकर यांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याची मागणी तनुश्री दत्ताने शनिवारी केली आहे. तनुश्रीने आपल्या वकिलांमार्फत ओशिवरा पोलिसांना अर्ज करुन ही मागणी केली आहे. दरम्यान, लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तनुश्रीने नाना पाटेकरा यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर नाना पाटेकर यांनीही तनुश्रीला कायदेशीर नोटिस बजावली आहे. त्या दिवशी सेटवर घडले ते...\nअंबरनाथमध्ये तरुणाची अर्धनग्न होऊन सहाव्या मजल्यावरून उडी...वाचा नंतर काय झाले..\nमुंबई- अंबरनाथमध्ये एका विक्षिप्त तरुणाने अर्धनग्न होऊन राहात्या इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारली. क्लिफर्ड मॅबेन (37) असे या तरुणाचे आहे. मॅबेनने इमारतीवरून उडी घेतली परंतु, त्याचा वायरमध्ये गुंतल्याने तो चौथ्या मजर्याच्या टेरेसवरच पडला. त्यामुळे थोडक्यात बचावला. फायरब्रिगेडच्या जवानांनरी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले केले आहे. मिळालेली माहिती अशी की, अंबरनाथच्या पनवेलकर गार्डनमधील संकुलातला ही धक्कादायक शनिवारी सकाळी घटना घडली. क्लिफर्ड मॅबेन हा युवक त्याच्या...\nVIDEO: गडकरींचे 'ते' वक्तव्य ठरू शकते BJPची डोकेदुखी..सत्तेत येण्यासाठी दिले होते बॅंक खात्यावर 15 लाख जमा करण्‍याचे आश्वासन\nनॅशनल डेस्क/नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरु केली असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे एक वक्तव्य पक्षाची डोकेदुखी ठरू शकते. गडकरींनी एका मराठी चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने देशातील जनतेला दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांमागील कारणे स्पष्ट केली होती. गडकरींच्या या वक्तव्याचा व्हिडिओही समोर आला होता. काय बोले होते गडकरी.. आम्हाला कधीच वाटले नव्हते की,2014 मध्ये देशात आमची सत्ता येईल,...\nसलमानच्या शेरापेक्षा कमी नाही शिवसेना आमदारांचा हा Bodygaurd, हाताने अडवली तलवार; जीवाची बाजी लावून असे वाचवले...\nमुंबई - शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्या दुर्गा पंडालमध्ये जीवघेणा हल्ला झाला. अचानक झालेल्या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले आहेत. त्यांच्यावर तलवारीने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात कातेंना काही जखमा झाल्या तरीही त्यांचा जीव वाचला. याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या अंगरक्षकाला जाते. घटनास्थळी उपस्थित राहिलेला त्यांचा अंगरक्षक यात गंभीर जखमी झाला आहे. यासोबत त्यांचे दोन कार्यकर्ते देखील जखमी झाले. मानखुर्द गोवंडी परिसरात शुक्रवारी संध्याकाळी शिवसेना आमदार काते...\nबीसीसीआयचे CEO राहुल जोहरींवर लैंगिक शोषणाचा आरोप..नोकरीच्या बदल्यात केली होती शरीर सुखाची मागणी\nमुंबई- महिलांचे लैंगिक शोषणाविरोधात सोशल मीडियावर उठलेल्या #Metoo वादळाने बॉलिवूडसह मीडियाला चांगलाच तडाखा दिला आहे. आता हे वादळ भारतीय क्रिकेटवर घोंगावत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एका महिला पत्रकाराने राहुल जोहरी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मात्र, या महिलेने स्वत:चे नाव जाहीर केले नाही. दरम्यान, राहुल जोहरी हे एप्रिल 2016 मध्ये बीसीसीआयच्या सीईओ पदावर रुजू झाले होते....\nनरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी.. वाचा कसे असते पंतप्रधानांचे सुरक्षा कवच\nनवी दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा धमकी देणारा ईमेल दिल्ली पोलिस आयुक्तांना प्राप्त झाला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांना ठार करु, असे ईमेलमध्ये म्हटले आहे. अज्ञात व्यक्तीने हा ईमेल पाठवला आहे. गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात माहिती दिली. पंतप्रधानांना धमकी देणारा ईमेल ईशान्य भारतातील राज्यांमधून आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, ईमेल नेमका कोणी पाठवला आहे, यासंदर्भात अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. या अनुषंगाने आम्ही...\nमुंबई: शिवसेना आमदारावर तलवारीने जीवघेणा हल्ला, बॉडीगार्ड गंभीर, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nमुंबई - मुंबईच्या ट्रॉम्बेमध्ये शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात ते बालंबाल बचावले आहेत. परंतु, आमदारांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाला आहे. सध्या पोलिस हल्लेखोरांचा तपास करत आहेत. देवी दर्शनासाठी गेले आमदार, 5 जणांनी तलवारीने चढवला हल्ला हा जीवघेणा हल्ला शुक्रवारी रात्री मुंबईच्या ट्राम्बे परिसरात करण्यात आला. शिवसेना आमदार काते यांचा आरोप आहे की, गतरात्री ते एका माता मंडळामध्ये दर्शनासाठी गेले होते. त्यादरम्यान काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा...\nPetrol: पेट्रोलची पुन्हा 90च्या दिशेने घोडदौड, आज 18 पैशांनी महागले, पाहा आजचे दर\n8 दिवसांत दिल्लीत डिझेल 2.24 रुपये, पेट्रोल 1.16 रुपयांनी महागले. 6 ते 13 ऑक्टोबर दरम्यान ही वाढ झाली. सरकारकडून दिलासा मिळाल्याने 5 ऑक्टोबरला पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त झाले होते. दर सतत वाढल्याने ग्राहकांना सरकारी दिलाशाचा फायदा नाही. नवी दिल्ली - पेट्रोलचे दर शनिवारी 18 पैशांनी वाढले. या वाढीनंतर दिल्लीत 82.66 रुपये आणि मुंबईत 88.12 रुपये दर झाले आहेत. दिल्लीमध्ये डिझेल 29 पैसे आणि मुंबईत 31 पैशांनी महागले. पेट्रोलच्या दरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आणि डिझेलमध्ये सलग 8व्या दिवशी वाढ झाली आहे....\n​डेक्कन क्वीन व पंचवटी एक्स्प्रेसमधून फिरते ग्रंथालय वाचकांच्या भेटीला\nमुंबई - भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी रेल्वे विभाग अनोख्या पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करणार आहे. यंदापासून रेल्वेत लायब्ररी ऑन व्हील्सची (फिरते ग्रंथालय) अभिनव संकल्पना सुरू करण्यात येत असून याचा शुभारंभ १५ ऑक्टोबरला होणार आहे. मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई-पुणे) आणि पंचवटी एक्स्प्रेस (मनमाड-मुंबई-मनमाड) या दोन गाड्यांत लायब्ररी ऑन व्हील्सची (फिरते ग्रंथालय) सुविधा दिली जाणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी...\nसणांचा उत्साह द्विगुणित : शेअर बाजारात तेजी, रुपया मजबूत, कच्चे तेल स्वस्त\nमुंबई/नवी दिल्ली -कच्च्या तेलाच्या घसरत्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयांची मजबूत घोडदौड, विदेशी संस्था आणि गुंतवणूकदारांकडून सणांची उत्साही खरेदी यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात तेजी परतली. शेअर बाजाराने गुरुवारी जे गमावले ते शुक्रवारी कमावले. कमावले ते गमावले : सेन्सेक्सची ७३२ अंकांची उसळी, १९ महिन्यांतील एका दिवसातील सर्वोत्तम तेजी, ३ दिवसांत रुपया ८५ पैसे वधारला, कच्चे तेलात २ दिवसांत ३% घसरण शेअर बाजार : गोल्डन फ्रायडे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक ७३२.४३ अंकांनी...\nखुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बढतीचा मार्ग खुला, आदेश जारी, वरिष्ठ सहायकापासून शिपायांपर्यंतच्या व्यक्तींना मिळणार पदोन्नती\nमुंबई -सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, असा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढल्याने पदोन्नतीतील साशंकता आता दूर झाली आहे. गुरुवारी ११ ऑक्टोबर रोजी सामान्य प्रशासन विभागाने सर्व सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठववून खुल्या प्रवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे वरिष्ठ सहायकापासून शिपायांपर्यंत पदोन्नती करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने ११ एप्रिल...\nआव्हाड, उद्धव ठाकरे यांंची भेट; राजकीय चर्चेला उधाण, पुस्तक प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याचा दावा\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु आव्हाड उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याने राजकीय चर्चा थंड पडल्या. एखाद्या पक्षाच्या नेत्याने वैयक्तिक कामासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची भेट घेतली की लगेचच त्यातून राजकीय अर्थ काढले जातात, असे सांगत आपण...\nमराठी माणूस-उत्तर भारतीय संघर्ष महाराष्ट्रात थांबणार उत्तर भारतीय महापंचायतीने राज ठाकरेंना दिले आमंत्रण\nमुंबई - गुजरात राज्यात गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतीय लाेकांविराेधात हिंसक अांदाेलने सुरू असताना महाराष्ट्रात मात्र गेल्या दहा-बारा वर्षांपासून सुरू असलेला मराठी माणूस विरुद्ध उत्तर भारतीय यांच्यातील संघर्षाला पूर्णविराम देण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली सुरू झाल्या अाहेत. मुंबईतील उत्तर भारतीय महापंचायतीतर्फे शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना संवादासाठी अामंत्रण दिले अाहे. त्याचा स्वीकार करून २ डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला स्वत: राज ठाकरे हजर...\nराष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट..राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण\nमुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु आव्हाड उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याने राजकीय चर्चा थंड पडल्या. एखाद्या पक्षाच्या नेत्याने वैयक्तिक कामासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची भेट घेतली की लगेचच त्यातून राजकीय अर्थ काढले जातात, असे सांगत आपण...\nरत्नागिरीत भूकंप...देवरुखला दुपारी सौम्य धक्क्याने हादरले\nमुंबई- रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख शुक्रवारी दुपारी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले. देवरुखसह परिसरात शुक्रवार दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.8 रिश्टर स्केलाचा भूकंप झाला. दरम्यान, जीवितहानी किंवा वित्तहानीचेअद्याप वृत्त नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nनरेंद्र मोदी हे विष्णूचा 11 वा अवतार; भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचे ट्विट, नंतर उठली टीकेची झोड\nमुंबई- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा 11 वा अवतार असल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटले आहे. अवधूत वाघ यांनी शुक्रवारी दुपारी ट्वीट करून नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार असल्याचे म्हटले आहे. मात्र, वाघ यांच्या ट्वीटवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णु चे अकरावे अवतार आहेत Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp)October 12, 2018 फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही- जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अवधूत वाघ...\nभाजप महिला पदाधिकारी हत्याप्रकरण..संशयित आरोपीला पोलिसांनी लातूरमधून घेतले ताब्यात\nमुंबई- नालासोपारा येथील भाजपच्या महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण (32) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी लातूर येथून एका संशयित आरोपीला गुरुवारी (ता.11) रात्री ताब्यात घेतले आहे. नितीन चाफे असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. रुपाली चव्हाण यांच्या हत्येनंतर आरोपी फरार होता. रुपाली यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहात होता नितीन नितीन चाफे हा रुपाली यांच्या फ्लॅटवर पेईन्ग गेस्ट म्हणून राहात होता. अशी माहिती रुपाली यांच्या वडिलांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिस नितीनचा शोध घेत...\n#MeToo: गँगरेप पीडितेने गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केला गैरवर्तनाचा आरोप\nपीडितेवर 2017 मध्ये 7 नराधमांनी केला होता सामूहिक बलात्कार मुंबई- बॉलीवड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तवणुकीचा आरोप केला असताना एका बलात्कार पीडितेने राज्याचे गृहराज्य मंत्री दीपक केसकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेने आरोप केला आहे की, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर ती तक्रार घेऊन दीपक केसरकर यांच्याकडे गेली होती. मात्र, केसरकर यांनी तिला शिविगाळ करून हाकलून दिले होते. महिलेवर 2017 मध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. मात्र,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-15T00:47:19Z", "digest": "sha1:5ITV5PR7E7DW5EKICGL5UQMTEKTX3ZO6", "length": 6665, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंडोनेशियात अरुंद दरीमध्ये बस कोसळून 21 ठार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंडोनेशियात अरुंद दरीमध्ये बस कोसळून 21 ठार\nबानदुंग (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील मुख्य जावा बेटावर एक प्रवासी बस खोल अरुंद दरीमध्ये कोसळल्याने 21 जण ठार झाले. या बसमध्ये उत्तर जावा प्रांतातील बोगोर शहरातील एका खासगी कंपनीतील कर्मचारी प्रवास करत होते. हे सर्वजण पश्‍चिम जावामधील सुकाबुमी जिल्ह्यातील पर्यटनस्थळाला भेट द्यायला निघाले होते. या अपघातामध्ये अन्य 9 जणही गंभीर जखमी झाल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले.\nया मार्गावर अनेक वळणे असलेले घाट आहेत. येथे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस 30 मीटर खोल दरीमध्ये कोसळली, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. इंडोनेशियामध्ये रस्ते सुरक्षा विषयक उपाय योजना फारच कमी असल्याने अशा प्रकारचे अपघात नित्याची बाब आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा रेल्वेस्टेशन होणार ऐतिहासिक स्टेशन म्हणून विकसित\nNext articleगणेशउत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखा : नारायण गीते\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\nकॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 42 वर\nआम्ही तालिबान्यांवर विजय मिळवत आहोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/550819", "date_download": "2018-11-15T00:25:41Z", "digest": "sha1:UT7TCCYUZQHGPZZCASLCYSLAPI4BQDRZ", "length": 6745, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘सिद्धीविनायक न्यास’तर्पे सिंधुदुर्ग-रत्नागिरीला 1 कोटी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘सिद्धीविनायक न्यास’तर्पे सिंधुदुर्ग-रत्नागिरीला 1 कोटी\n‘सिद्धीविनायक न्यास’तर्पे सिंधुदुर्ग-रत्नागिरीला 1 कोटी\nमुंबईतील प्रसिद्ध ‘सिद्धिविनायक मंदिर’ न्यासच्यावतीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी †िजह्यातील जलयुक्त शिवार योजनेसाठी एक कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी लवकरच संबंधित जिल्हाधिकाऱयांकडे विश्वस्तांमार्फत देण्यात येईल, अशी माहिती न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली. यापूर्वी ठाणे जिह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी एक कोटी रुपयांचा धनादेश न्यासच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला आहे. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्हय़ांना प्रत्येकी एक कोटी देण्यात येणार असल्याचे न्यासच्यावतीने सांगण्यात आले होते.\nजलयुक्त शिवारसाठी जिह्यात 44 गावे निवडण्यात आली असून सुमारे 40 कोटींचा आराखडा आहे. श्रीसिद्धीविनायक न्यासाने तीन टप्प्यात अनुक्रमे 1 कोटी, 19 लाख 11 हजार आणि 1 कोटी असे राज्यातील 34 जिह्यांना 74 कोटी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले असून 67 कोटी 50 लाख रुपयांचे वाटप 34 जिह्यांना केले. जिह्यातील शेतीच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीच्या विकासांशी संबंधित योजनांसाठी आमचे योगदान देत आलो असल्याचे आदेश बांदेकर यांनी सांगितले. तसेच सामाजिक जाणीवेतून मग ती नैसर्गिक आपत्ती असो किंवा जलयुक्तसारखे अभियान असो, सामाजिक जाणीवेचा भाग म्हणून श्रीसिद्धीविनायक न्यासच्यावतीने साडेचार कोटी रुपयांची आर्थिक मदत गरजू रुग्णांना देण्यात आली असल्याचेही न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पतंगराव कदम यांना श्रद्धांजली\nमाझ्या शेतातील आंबा खाल्यास अपत्यप्राप्ती होते-संभाजी भिडे\nअंधेरी पूल दुर्घटनेला रेल्वे, पालिका जबाबदार\nपुण्यात ज्येष्ठ लेखक ‘जयवंत दळवी महोत्सव’\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-11-15T00:09:05Z", "digest": "sha1:Z573YCZQTPKVTGVN7KDJBMM3ENQAOAYW", "length": 4453, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८०६ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८०६ मधील जन्म\n\"इ.स. १८०६ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जानेवारी २०१३ रोजी ०४:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2009/08/24/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-14T23:52:05Z", "digest": "sha1:566JNPVFOG32MPU5FFNHCPY25OWXHAM5", "length": 20688, "nlines": 168, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "आयुर्वृद्धितली सूंदरता. « कृष्ण उवाच", "raw_content": "\nगिरगावातल्या कुडाळदेशकर निवासातल्या सहा नंबरच्या चाळीत माझा मित्र भाली(भालचंद्र) रेडकर राहायचा.अलीकडेच तो गेला.त्याची मोठी बहिण अर्थू रेडकर त्याच्याच घरी राहायची. तिने लग्न केलं नव्हतं.वयस्करपणाचा परिणाम तिच्या चेहर्य़ावर उठून दिसत होता.मी अर्थूला ओळखलंच नाही.मला तिने ओळखलं.तिला पाहून माझा चेहरा तिला काही तरी सांगून गेला हे केव्हाच माझ्या लक्षात आलं.\n“तू मला ओळखणार नाहीस.कित्येक वर्षानी आपण भेटतोय.तू मात्र आहेस तसाच आहेस.”\n“पण तू इतकी खराब कशी झालीस\nअसं मी म्हणता म्हणता मला अर्थू म्हणाली,\n“अरे हे सर्व प्रश्न दारातच विचारणार की आत येणार\nमी आत गेल्यावर प्रथम सहाजीकच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.चहापाणी झालं.आणि नंतर अर्थू मला म्हणाली,\n“मगासच्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला सविस्तरपणे सांगते.\nआता माझं वय सत्तरीकडे आलं आहे.तू मला पाहिलंस त्यावेळचा माझा चेहरा अजून कसा रहाणार\nआयुर्वृद्धि होत असतानाच्या प्रक्रियेतील सुंदरता मला भावते. जी नैसर्गिक आयुर्वृद्धि आहे,जी सन्मानाने होणारी आयुर्वृद्धि आहे,जी आयुर्वृद्धि होत असताना चेहर्य़ावरच्या सुरकुत्या जशास तशा राहत आहेत अशी आयुर्वृद्धि मी म्हणते.”\n“मला वाटतं ऐन तारुण्य आणि त्या तारुण्याचं वैभव उपभोगताना न सापडणारी उदाहरणं उतार वयात सापडतात.खरं आहे ना\nमी तिची बाजू घेऊन बोलतोय हे समजायला अर्थू खूळी नव्हती.मला म्हणाली,\n“खरं म्हणजे, तारुण्य अनेक आणि विशिष्ट उदाहरणाने ओतोप्रत भरलेलं असतं.ही गोष्ट नाकारताही येत नाही आणि त्याचं महत्व कमी होत नाही.पण एकप्रकारची अंगात आलेली विनम्रता,चेहर्यावरच्या सुरकुत्यांची आठवण करून देणारी विनम्रता,पिकलं जाणं,केस विरळ होणं,कंबर जाड होणं हे सर्व आयुर्वृद्धिची आठवण करून देतं.तसंच विनम्रता ठेऊन जीवनाकडे पहाण्याचा प्रयत्न केल्यास तो डोळ्यांना दिसणारा प्रकाशपुंजही आठवण करून देतो.”\n“अर्थू,तुझ्याशी चर्चा करायला नेहमीच मजा येते.तू दादरच्या कन्याशाळेत शिक्षीका होतीस. तिथूनच निवृत्त झालीस असं भाली मला बोलला होता.नंतर तू क्लासिस्स घ्यायचीस.तुझं वाचनही दाणगं असणार.तू आत्ता म्हणालेल्या मुद्यावरून माझ्या लक्षात आलं की तू कुठच्याही गोष्टीचा सारासार विचार करून तुझं मत बनवित असावीस.खरं ना\nमाझं हे बोलणं ऐकून अर्थूला मला काहीतरी आणखी सांगायचं आहे असं तिच्या चर्येवरून मला भासलं.\nमी तुला एक किस्सा सांगते. मागे एकदा चौपाटीवर फिरत असताना मला वाळूत एक जूना खडबडीत झालेला शंख दिसला.तो मी उचलून घेतला.तो मी घरी आणला.नंतर गंमत काय झाली, दिवस निघून जाऊ लागले आणि पावसाळा जाऊन थंडी आली थंडी जाऊन उन्हाळा आला आणि मी तो शंख नेहमी उचलून उलटा सुलटा ठेऊन न्याहाळत असायची. माझ्या हाताची बोटं त्या शंखावरून फिरवताना डोक्यात नेहमी त्या शंखाच्या भंगुरतेचे आणि त्याच्या बळाचे विचार यायचे आणि वाटायचं की मला हा शंख इतका जगावेगळा का वाटत आहे\nतो जसा गुळगुळीत होता तसा सर्व ऋतुतून मुरून गेला होता.झिजून गेला होता.काही जागेवर तो चांगलाच झिजलेला दिसत होता. त्यावरची काही छिद्र पाहून माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं.\nहल्ली एकदा दिवाळीच्या एका थंडीच्या दिवसात मी चहा घेत बसले होते.एक गमतीदार दृश्य माझ्या डोळ्यांना दिसलं.तो शंख खिडकीच्या पट्टीवर ऐटबाज बसलेला दिसला.आणि नंतर माझ्या चहाच्या गरम गरम वाफेतून पलिकडे पाहिल्यावर थंडीच्या वातावरणातला वाटणारा मंद प्रकाश त्या शंखाच्या छिद्रातून बाहेर पडताना दिसत होता.त्याचं ते खडबडीतपण, घासून गेलेलं,आणि क्षीण झालेलं अंग त्या प्रकाशाला बाहेर येऊं देत होतं.\nतो एक साधा क्षण होता,जो अजून माझ्या बरोबर आहे.”\nमी अर्थूला मधेच अडवीत म्हणालो,\n“मला वाटतं निसर्ग देवतेला ती काय करते ते अवगत असावं.”\n“माझ्या अगदी मनातलं बोललास”\nअसं म्हणत अर्थू मला म्हणाली,\n“माझ्या घरातल्यांचे,माझ्या मैत्रिणींचे आणि माझे पण चेहरे मृदु-कोमल होत आहेत हे पाहून चेहर्‍यावरची प्रत्येक सुरकुती मला आवडते,पिकलेला प्रत्येक केस मला आवडतो. आता समजायला लागलंय की मला सगळंच काही माहित नाही.मी आता ऐकायला शिकले आहे. हंसायला चालू केलं आहे.आणि ते सुद्धा दहा मजली हंसणं.मी देणं तसंच घेणं शिकत आहे.माझा प्रेमाचा अनुभव मी विकसीत करायला शिकत आहे.शेवटी “मी आहे म्हणून कसं असावं” हे शिकत आहे.मलापण आता थोडा नरमपणा आल्यासारखं थोडं झीज झाल्यासारखं वाटत आहे.मला वाटतं माझ्यावर पण एखाददुसरं छिद्र असल्याचा भास होत आहे.आणिकदाचीत त्यातून तो मंद प्रकाश पण येत असल्यासारखं वाटत आहे.तू कदाचीत माझे हे विचार ऐकून मला हंसशील,पण खरं सांगायचं तर जावे त्याच्या वंशातेव्हां कळे.”\n“अर्थू,मी तुझ्या विचारांना मुळीच हंसणार नाही.तू इतकी खराब कशी झालीस हे तुला विचारल्याबद्दल सुरवातीला मला वाईट वाटलं होतं.पण जर ते मी म्हटलं नसतं तर मला हा तुझा शंखाचा अनुभव कसा कळला असता ह्याचा विचार येऊन आता बरं वाटतं.”\nअसं मी म्हणाल्यावर अर्थूचे डोळे पाणावले,मी तिचा हात माझ्या हातात घेत म्हणालो,\n“ह्यातून सर्वांना जावं लागतं.आज तू आहेस उद्या मी असणार.”\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nलेख आवडला हे वाचून बरं वाटलं. प्रतिक्रियेबद्दल आभार\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nजेव्हा गळाला मासा लागतो.\nप्रत्येकाच्या जीवनात येणारे ऋतु.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nरे मना धीर धर ना जरा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nकवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जुलै सप्टेंबर »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-administrators-market-committees-will-get-extension-70983", "date_download": "2018-11-15T00:34:35Z", "digest": "sha1:VA47FPGUETULOGJYHNB6Q3XNZS323HO5", "length": 13686, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news Administrators of market committees will get the extension बाजार समित्यांमधील प्रशासकांना मुदतवाढ मिळणार - सुभाष देशमुख | eSakal", "raw_content": "\nबाजार समित्यांमधील प्रशासकांना मुदतवाढ मिळणार - सुभाष देशमुख\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nसोलापूर - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे प्रशासक आणि प्रशासकीय मंडळास मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम-1963 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी अध्यादेश काढण्यास राज्यपालांना विनंती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nसोलापूर - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे प्रशासक आणि प्रशासकीय मंडळास मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम-1963 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी अध्यादेश काढण्यास राज्यपालांना विनंती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nदेशमुख म्हणाले, 'या अधिनियमाच्या कलम 15(अ)(1-ब) नुसार सध्या सहा महिन्यांची तरतूद आहे. परंतु, विशेष परिस्थितीत आणखी सहा महिन्यांनी मुदत वाढविता येते. अशा प्रकारे एक वर्षाची असलेली मुदत वाढवून ती आता एक वर्ष सहा महिने करण्यात आली आहे. तसेच कलम 45(2-क) नुसार सध्याची सहा महिन्यांची मुदत वाढवून एक वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.''\nकृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 13 जून 2017 रोजी अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशातील तरतुदींनुसार बाजार समित्यांच्या निवडणुका होण्यासाठी निवडणूक नियम तसेच बाजार समितीच्या नियमामध्ये आवश्‍यक बदल करणे गरजेचे आहे. निवडणूक नियमात सुधारणा करणे व उपविधीत दुरुस्ती करण्यास अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रशासक आणि प्रशासक मंडळ नियुक्त बाजार समित्यांवरील प्रशासकाचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी निवडणुका होऊ शकणार नाहीत.\nत्याचप्रमाणे बाजार समित्यांना आदर्श उपविधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कारणांमुळे मुदत पूर्ण झालेल्या प्रशासक आणि प्रशासकीय मंडळास मुदतवाढ देण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nकामास गती... अडचणीही तितक्‍याच\nसातारा - साताऱ्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम मध्यावर येऊन...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nमागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत 13 कोटी खर्च\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत तब्बल 13 कोटी 16 लाख रुपये खर्च झाले...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.adinama.com/2017/11/blog-post_70.html", "date_download": "2018-11-15T00:01:49Z", "digest": "sha1:S6TNHFYJFO6ZB6DIAFUROMVWGNFHMISL", "length": 15514, "nlines": 71, "source_domain": "www.adinama.com", "title": "आदिनामा Adinama : स्त्री-शिक्षणाच्या विरोधाचा बळी ठरलेल्या बाहुलीची करुण कहाणी...", "raw_content": "\n(साईट तयार करणे सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होईल. पुन्हा भेट द्यावी ही विनंती.)\nस्त्री-शिक्षणाच्या विरोधाचा बळी ठरलेल्या बाहुलीची करुण कहाणी...\nमुलींच्या शिक्षणास कडवा विरोध असूनही शिकतच असलेल्या डॉ. विश्राम घोले यांच्या ९ वर्षांच्या मुलीला काही नतद्रष्टांनी लाडूतून कुटलेल्या काचा वगैरे खाऊ घातल्या. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला. समाज-परिवर्तनाच्या कार्यात बळी गेलेल्या एका अजाण बालिकेची करुण आणि अंगावर शहारे आणणारी ही कहाणी...\nडॉ. विश्राम रामजी घोले (१८३३ ते १९००) हे यादव गवळी समाजातील पुण्यातील प्रतिष्ठित शल्यविशारद आणि समाजसुधारक होते. ते पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समितीचे अध्यक्षसुद्धा होते. १८५७ च्या युद्धात त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर वैद्यकीय सेवा देण्याचे उल्लेखनीय कार्य केले होते. त्यांनी मागास जातीतील लोक तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरसुद्धा विशेष कार्य केले होते. त्यांच्या मोठेपणामुळे पुण्यातील मॉडर्न हायस्कूलजवळच्या रस्त्याला घोले रोड असे नाव देण्यात आले आहे. ते महात्मा फुले यांचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर होते. ते महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या चळवळीचे कार्यकर्ते होते. ते क्रांतिकारी फुले दांपत्याच्या स्त्री-शिक्षणाच्या विचारांनी भारून गेले होते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलींना पण चांगले शिकवायचे असे त्यांनी ठरविले.\nत्यानुसार त्यांनी त्यांची मोठी मुलगी काशीबाई हिला इंग्रजी शिक्षण देणे सुरु केले. तिला घरात लाडाने बाहुली म्हणण्यात येत असे. सुंदर व चुणचुणीत अशी ही बाहुली अतिशय हुशार होती व शिक्षणात तिची चांगलीच प्रगती दिसून येत होती. मुलींना शिकवण्यास त्याकाळी लोकांचा, समाजाचा अत्यंत विरोध होता. मुलींना शिकवल्यामुळे त्या बिघडतील, धर्म भ्रष्ट होईल इत्यादी अनेक गैरसमजुती पसरल्या होत्या. डॉ. घोले यांना मुलीच्या शिक्षणाविषयी कितीही आस्था असली तरी कुटुंबातील व्यक्तींना ते पसंत नव्हते. डॉक्टर घोले यांना समजविण्याचा प्रयत्नै अनेकदा जातीतील मान्यवरांनी केला. मुलीचे शिक्षण थांबवावे यासाठी त्यांच्या लोकांनी, नातेवाईकांनी भरपूर त्रास देणे सुरू केले. विविध प्रकारे छळ केला. जातीतून बहिष्कृत करण्याची धमकीही दिली. पण डॉक्टर घोले यांनी कुठल्याही विरोधांना भीक घातली नाही.\nअखेरीस त्यांच्या काही नतद्रष्ट नातेवाईकांनी क्रूर निर्णय घेतला. त्यांनी लाडूमध्ये काहीबाही मिसळून बाहुलीला खायला घातले. काहींच्या मते त्यात काचा कुटून तिला लाडूतून खाऊ घातल्या. त्यामुळे त्या कोवळ्या बालिकेला शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. साऱ्या जगाला जीवदान देणारे डॉ. घोले स्वतःच्या मुलीच्या बाबतीत हतबल ठरले. शेवटी त्या रक्तस्त्रावाने त्या ९ वर्षांच्या बालिकेचा १८७७ साली मृत्यू झाला.\nमात्र या घटनेनंतरही ते खचले नाहीत तसेच त्यांनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही त्या वेळच्या रूढीप्रमाणे अगदी बालपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच डॉ. रघुनाथराव खेडकर यांच्याशी केले. रघुनाथरावही एक निष्णात सर्जन होते. इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करताकरता त्यांनी भारतीय धर्माचे अध्ययन आणि अध्यापन चालू ठेवले होते. त्यांनी येथील धर्मातील अंधश्रद्धांवरही कठोर टीकाही केली.\nबाहुलीच्या अकाली व अनैसर्गिक मृत्यूमुळे डॉ. विश्राम घोले यांच्या मनावर खोल जखम झाली. त्यांनी तिच्या स्मरणार्थ १८८० साली पुण्यात शुक्रवार पेठेतील कोतवाल चावडी भागात एक हौद बांधला. त्या काळी पुणे शहराला कात्रज तलावातून पाणीपुरवठा होत असे. ते पाणी या हौदात येत असे. तेथून सर्व जाति-धर्माच्या लोकांनी ते घ्यावे व त्यानिमित्ताने बाहुलीची आठवण जागृत राहावी या उद्देशाने तो हौद बांधण्यात आला होता. हा हौद फरासखाना पोलिस चौकीच्या हद्दीत सध्याच्या दगडूशेठ दत्त मंदिराजवळ आहे. त्या हौदास बाहुलीचा हौद असे म्हणण्यात येते. सुरुवातीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याला “बाहुलीचा हौद गणपती” असे नाव होते. त्या हौदावर बाहुलीचे एक शिल्प (मूर्ती) उभारण्यात आले होते. कालांतराने ती मूर्ती तेथून नाहीशी झाली. त्या काळात पुण्यात जातीभेद प्रचंड प्रमाणात होता. तथापि, त्या हौदाचे उद्घाटन मातंग समाजातील एक सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी करण्यात आले. हा हौद सुरुवातीपासून सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी खुला ठेवला. हौदावरील उल्लेखानुसार काशीबाईचा जन्म १३ सप्टेंबर १८६९ रोजी व मृत्यू २७ सप्टेंबर १८७७ रोजी झाला होता.\nसमाज परिवर्तनाच्या लढ्यात अशा अनेकांना आपले प्राणही द्यावे लागले आहेत. त्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींना विनम्र अभिवादन. #adinama\n(टीप- या विषयी एक पोस्ट उल्का मो*** या महिलेच्या नावे काही ठिकाणी फिरविली जात आहे. त्यात बाहुलीचा म्हणून जो फोटो देण्यात आला आहे तो बडोद्याचे महाराजे सयाजीराव गायकवाड यांची मुलगी इंदिरा देवी यांचा आहे, तर बाहुलीचा हौद म्हणून जो फोटो देण्यात येत आहे तो नागपूर येथील भोसलेकालीन बाहुली प्रकारच्या विहिरीचा आहे.त्याविषयी फोटोसहित अधिक स्पष्टीकरण माझ्या पेजवरील दुसऱ्या पोस्ट मध्ये दिलेले आहे.)\nएकोणिसाव्या शतकातील समन्वयवादी, लेखक- पराग पाटील, लोकसत्ता रविवार १२ ऑक्टोबर २००३\nसार्वजनिक सत्यधर्माचे उपासक डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार, लेखिका- अरुणा ढेरे, राजहंस प्रकाशन २००२ (दुय्यम)\nमराठी विकीपेडिया, विश्राम घोले, ५ मे २०१७ ची आवृत्ती.\nमराठी विकीपेडिया, बाहुलीचा हौद, ५ मे २०१७ ची आवृत्ती, नंतर ही गोष्ट त्यातून काढून टाकण्यात आली.\nपहिल्या शाळेचे महाकठीण ऐतिहासिक कार्य\nजोतीसावित्री: एका वादळाला दुसऱ्या वादळाची सोबत...\nसावित्रीमाई लहानपणापासूनच अन्यायाच्या विरोधात\nअंधार युगात क्रांतीज्योतीचा उदय\nसावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य\nक्रांतीयुगाची पायाभरणी करणारे फुले दाम्पत्य\nमैत्रीभावानेचा उदात्त संदेश देणारी मार्गशीर्ष पौर्...\nमोठ्या समस्या, साधे उपाय\nस्त्री-शिक्षणाच्या विरोधाचा बळी ठरलेल्या बाहुलीची ...\nसयाजीराव गायकवाड यांच्या मुलीला बाहुली कोणी केले\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, अर्था...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या शाळेची दुरावस्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/author/tushar_ovhal/page/76/", "date_download": "2018-11-15T00:52:15Z", "digest": "sha1:3UE4J3SNBYPIZUVTDM5GIHFML3DOOHHL", "length": 18358, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "saamana.com | Saamana (सामना) | पृष्ठ 76", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nनॅश नॉबर्ट यांच्या बासरीकादनाची मैफल\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n1507 लेख 0 प्रतिक्रिया\nअपघातातील बळींना जबाबदार कोण\n मुंबई पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली असून वाताहत झालेल्या या महामार्गावरूनच वाहनचालकांना वाट काढत कोकण गाठावे लागत आहे. आदेश देऊनही सरकारने अद्याप...\nगणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘मरे’चा मेगाब्लॉक\n मुंबई गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेने रविवारच्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक राबविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. रविवारी मेगाब्लॉकच्या दिवशी चालविण्यात...\nफोटो : आजच्या दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला होता\n>> संगीता कर्णिक, उल्हासनगर बर्‍याचदा आपल्याकडे एखादी कला असते, पण त्याची आपल्याला जाणीव नसते. नकळत कुणाच्या तरी बोलण्यातून ती कला अचानक बाहेर पडते आणि त्यातच मग आपलं करीअर घडतं. माझ्या...\nतर खर्च कमी करा, इंधन दर वाढीवर भाजप मंत्र्याचा अजब सल्ला\n जयपूर ‘पेट्रोल डिझेलचे दर जर वाढले असतील, तर जनतेने काही खर्च कमी करावे’ असा अजब सल्ला राजस्थानचे राज्यमंत्री राजकुमार रिणवा यांनी दिला...\nबीड जिल्ह्यात दृष्टीदान उपक्रम पाच महिन्यात 2700 डोळ्याच्या शस्त्रक्रिया\n बीड बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी सामान्य रुग्णासाठी आरोग्य सुविधा सक्षम केली आहे, बीड च्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनी...\nमराठा आरक्षणासाठी 16 वर्षीय युवतीची आत्महत्या\n नगर चांगले गुण मिळवूनही अनूदानीत तुकडीत प्रवेश मिळाला नाही, केवळ मराठा समाजात जन्माला आल्याने आपल्यावर ही वेळ का आली\nकर लावूनही पेट्रोल डिझेलचे दर होऊ शकतात कमी, कसे\n मुंबई देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत 80.73 रुपये तर डिझेलची किंमत 72.83 रुपये इतकी आहे. मुंबईत पेट्रोलची...\nगटार साफ करताना विषारी वायूने 5 जणांचा मृत्यू\n नवी दिल्ली नवी दिल्लीच्या मोती नगर भागात एका रहिवासी सोसायटीत गटार साफ करण्यासाठी गेलेल्या 5 मजूरांचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मृत...\nपाणी आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा विहिरीत बुडून मृत्यू\n बीड बैल पोळ्याच्या सणानिमित्त विहिरीवरील देवतांची पुजा करण्यासाठी पाणी आणण्यासाठी उतरत असताना पाय घसरून विहिरीत बुडून डोक्याला गंभीर मार लागल्याने शेतकर्‍याचा मृत्यू...\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/20.html", "date_download": "2018-11-15T00:33:15Z", "digest": "sha1:MFOEPUPLE3RPWWWHEHGSJLM2NRW276EA", "length": 4464, "nlines": 90, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन 20 डिसेंबर 2017. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन 20 डिसेंबर 2017.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nलोकांच्या सेवेसाठी सत्तेचा वापर करणारे लोकनेते : स्व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे.\nमसुरीतील प्रशिक्षणानंतर जिल्हाधिकारी महाजन पुन्हा रुजू.\nजि. प. ची सभा आरोग्य केंद्रांच्या मुद्यावरुन गाजली.\nराहत्या घरात गळफास घेवून तरूणाची आत्महत्या.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nकोपरगाव-संगमनेर रस्त्यावर डिझेल चोरट्यांचा उच्छाद.\nपाथर्डीतील दोन गटातील मारामारीत एक जण जखमी.\nप्रा.राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने पांढरेवाडी साठवण तलाव योजनेला प्रशासकीय मान्यता.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-14T23:28:08Z", "digest": "sha1:TGNVM74ASONV5V64W4PA2WDYEAIYVAXJ", "length": 9003, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एनडीए प्रश्‍नी सुळे यांनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएनडीए प्रश्‍नी सुळे यांनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट\nपुणे-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) लगत असलेल्या गावांचे विविध प्रश्‍न, शहरातील बांधकामांना सर्व्हे ऑफ इंडिया आणि संरक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची अट\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या लगत वसलेल्या गावांच्या विविध प्रश्नांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक सचिन दोडके, शुक्राचार्य वांजळे, सुरेश गुजर, खुशाल करंजावणे, प्रवीण शिंदे, सचिन घुगे उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी ही भेट अतिशय समाधानकारक झाली असून संरक्षणमंत्र्यांनी याबाबत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.\nखासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये एनडीएमध्ये कार्यरत असणारे परंतु लगतच्या गावांत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनडीएतील क्वार्टर्स सोडण्यास सांगितले आहे. याबाबत चर्चा करण्यात आली. पुणे महापालिका, एनडीए आणि स्थानिक नागरिकांच्या जमीनीसंदर्भातील मुद्यांवरही या भेटीत चर्चा झाली. याशिवाय परिसरातील चार वाड्यांसाठी पर्यायी रस्ता बांधून देण्याचीही मागणी करण्यात आली.\nयाशिवाय पुणे एअरपोर्ट स्टेशनच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची अट रद्द करण्याचा मुद्दा या भेटीत प्राधान्याने चर्चिला गेला. याशिवाय सार्वजनिक वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी सुरक्षाभिंत पाडावी, एनडीएच्या आतील भागातील धार्मिक स्थळी कार्यक्रम करण्याबाबत परवानगी आणि एनडीएमध्ये स्थानिक तरुणांना नोकऱ्यामध्ये प्राधान्य देण्याचा मुद्दा देखील यावेळी प्राधान्याने चर्चिण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाई तालुक्‍याला पेयजल योजनेसाठी 11 कोटी\nNext articleकोयना व कृष्णा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना\n‘ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली उपलब्ध करा’\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nपुणे महापौर श्री 2018 : अवधूत निगडे, नितिन म्हात्रे, गणेश आमुर्ले यांना विजेतेपद\nहॉटेल मालकाला नोकरांचा 10 लाखाचा गंडा\nमहामार्गावरील दुभाजकामधील फुलझाडांची स्थिती दयनीय\nपुणे विभागात अडिच हजार तलाठी पदे मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T23:31:22Z", "digest": "sha1:7NUOLNLWO52NDGJHM4SH2EBS4ZESZTKN", "length": 7115, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऋतुगंध अंकाचे प्रकाशन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऋतुगंध अंकाचे प्रकाशन\nपुणे – बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऋतुगंध या अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. महाविद्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात साहित्यिक राजन खान व लेखक व पत्रकार राज काझी यांच्या उपस्थितीत बैजिमिक ऋतुरंग या अंकाचे प्रकाशन झाले.\nयावेळी व्यासपीठावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, उपअधिष्ठाता डॉ. अरूण कोवाळे, डॉ. समीर जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. डी. जी. कुलकर्णी, मॅगझिन सल्लागार डॉ. वर्षा सरोदे उपस्थित होते. सौरभ निवडेकर याने खान व काझी यांची मुलाखत घेतली. या वेळी साहित्यावर चर्चा झाली.\nसहा ऋतूंवर आधारित संगीत आणि नृत्य वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सादर केले. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. बैजिमिक ऋतुरंग हे बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अध्यापक आणि विद्यार्थी यांचे विचार व भावना यांचे मुक्‍त व्यासपीठ असल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजुन्या वाड्यांचे पुनर्वसन पुन्हा अडचणीत\nNext articleकाले ग्रामस्थांच्या पहिल्या लढाईला यश\nआक्षेपार्ह मजकूर असलेली “ती’ दोन्ही पुस्तके रद्द\nसुरक्षा परिषदेच्या पुनर्रचनेवरून “ब्रिक्‍स’मध्ये दुफळी नको – सुषमा स्वराज\nभाडे नाकारणाऱ्या ओला, उबर चालकांना 25 हजारांचा दंड होणार\nअरविंद केजरीवाल यांना क्‍लीन चीट\nशिर्डी संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटींचा धनादेश\nतुम्ही न्यायालयापेक्षा मोठे आहात का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-14T23:28:12Z", "digest": "sha1:O7GUBOMWALDO7IEYGBB3MWH2OXQALNLX", "length": 10066, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : गणेश उत्सवात डॉल्बी नाही म्हणजे नाही : विश्‍वास नांगरे पाटील | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा : गणेश उत्सवात डॉल्बी नाही म्हणजे नाही : विश्‍वास नांगरे पाटील\nसाताऱ्यात साधला पत्रकारांशी संवाद; सुज्ञ सातारकरांना विचार करण्याचे अवाहन\nगणेश उत्सव हा विद्या देवतेचा उत्सव आहे. अशा या देवतेच्या उत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही याची पोलिस काळजी घेत आहेत. उत्सव शांततेने पार पडावा यासाठी डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही. असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी साताऱ्यात बोलताना सांगितले. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर अधिक्षक विजय पवार यांच्यासह पोलिस दलातील अनेक अधिकारी उपस्थित होते.\nनांगरे पाटील म्हणाले साताऱ्यातील जनताही सुज्ञ आहे. चांगल्या वाईटातला फरक त्यांना नक्की कळतो. त्यामुळे जनता, मंडळाचे कार्यकर्ते हे पोलिसांच्या हातात हात घालून कायदा सुव्यस्थेचे पालन करतील असा मला विश्‍वास आहे. डॉल्बी असो किवा विसर्जन याबाबत न्यायालयाने जे आदेश दिलेत त्याचेच पालन केले जाईल. कायद्याला जे चुकीचे वाटेल अशा गोष्टी करणारे कारवाईच्या टप्प्यात येतील, असा इशारा नांगर पाटील यांनी दिला.\nएसपींचे काम चांगले आहे. व संपर्कही चांगला आहे. अशा शब्दात पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांचे कौतुक केले. डॉल्बी नाही म्हणजे नाही. गत वर्षी परिक्षेत्रात एकतीस हजार मंडळांनी डॉल्बी लावली नाही असे त्यांनी आवर्जुन नमुद केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार साताऱ्यातील विसर्जनाचा प्रश्‍न समन्वयाने सोडवला जाईल या अनुषंगाने मंगळवार दिनांक 11 रोजी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या समवेत बैठक घेण्याचे त्यांनी सुचित केले.\nसाताऱ्याच्या गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे, त्यामुळे सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या झांज पथकांची कोणती अडचण नाही. मात्र डॉल्बीचा आग्रह धराल तर नाईलाजाने कारवाई करावी लागेल. असा इशारा दिला. डॉल्बी लावली तर ती जप्त करण्यात येईल. याचा नांगरे पाटील यांनी पुनरूच्चार केला.\nगणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना नांगरे पाटील यांनी काही आकडेवारी स्पष्ट केली. कोल्हापूर परिक्षेत्रातील 96 टोळ्यानां मोक्‍का, 772 लोक तडीपार, एमपीडीचे 84 प्रस्ताव, 17 लोक स्थानबध्द, 65165 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई, व 58600 लोकांचे समुपदेशन अशा कारवाया केल्याची माहिती त्यांनी दिली. उत्सव काळासोबतच इतर वेळी सुध्दा साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केला जाईल.\nअसे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे नमुद केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभूमिका नसणाऱ्यांबद्दल काय बोलायचे राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला\nNext articleचार वर्षात डिझेलवर 443 टक्के तर पेट्रोलवर 233 टक्के वाढले उत्पादन शुल्क…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/maratha-kranti-morcha-andolan-pandharpur-st-bus-todfod-maratha-reservation-latest-297948.html", "date_download": "2018-11-14T23:43:08Z", "digest": "sha1:DLIOR3U5GMMN2WIAEPJV3UE3HOYMPHTD", "length": 16412, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आरक्षणासाठी पंढरपूरमध्ये 4 एसटी बस फोडल्या, एसटी वाहतूक बंद", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमराठा आरक्षणासाठी पंढरपूरमध्ये 4 एसटी बस फोडल्या, एसटी वाहतूक बंद\nकाल मध्यरात्री आंदोलकांनी 4 बसेसवर दगडफेक केली आहे तर 1 बस जाळण्याचा प्रयत्न केला आहे.\nपंढरपूर, 30 जुलै : मराठा आरक्षणासाठी पेटलेला वणवा अजूनही धुमसत आहे. पंढरपूरमध्ये आंदोलकांनी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला आहे. काल मध्यरात्री आंदोलकांनी 4 बसेसवर दगडफेक केली आहे तर 1 बस जाळण्याचा प्रयत्न केला आहे. आज तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि काल झालेली बसेसची तोडफोड पाहता परिवहन महामंडळाने आज बस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बस स्थानकावर बसेस नसल्याने स्थानकावर शुकशुकाट पाहयला मिळतो. बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.\n27 दिवसांनंतर संपली मृत्यूशी झुंज, अंधेरी पूल दुर्घटनेतील मनोज मेहता यांचं निधन\nआजही मराठा आरक्षणासाठी सोलापूरमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सोलापुरातील रुपाभवानी मंदिरात काल दिवसभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला आणि त्यानंतर आज हा बंद ठेवण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात ही बंदची हाक देण्यात आलीय.\nसोलापूर बंदला धनगर, मुस्लिम, दलित, लिंगायत समाजाने जाहीर पाठिंबा दिलाय. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी पेठ व्यापारी असोशिएशननेही पाठिंबा जाहीर केलाय. यावेळी दिवसभर जागरण गोंधळ करण्यात आले. तसेच सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांची बैठकही काल घेण्यात आली. दरम्यान आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे हिंसक वळण देवू नये असं आवाहन आयोजकांनी केलंय. मात्र तरिही पोलीस प्रशासनाकडून सर्वप्रकारची काळजी घेण्यात येणार आहे.\nआरक्षणासाठी बैठकींचं सत्र, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या आमदारांसोबत स्वतंत्र बैठका\nत्यामुळे काही केल्या आंदोलनांची धग काही कमी होताना दिसत नाही आहे. तर दुसरीकडे आंदोलनादरम्यान ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे मागे घेण्यात यावे नाहीतर येत्या 9 ऑगस्टला त्याविरोधात राज्यभर मोठं आंदोलन करण्याचा इशारा मराठा मोर्चा संघटनेनं दिला पण तरुणांवर दाखल करण्यात आलेले ३०७ सह सर्व प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र, पोलिसांवरील हल्ले आणि जाळपोळींसारखे गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जे व्हिडीओंमध्ये या सर्व गोष्टी करताना दिसत आहेत त्यांच्यावरील गु्न्हे कुठल्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nमराठा आरक्षणाची धग कायम, सोलापूरात आज बंदची हाक\nडीएमकेचे प्रमुख एम.करूणानिधी यांची प्रकृती अत्यवस्थ\nप्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर, मोदींचेही जिंकले मन\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AD%E0%A5%A7", "date_download": "2018-11-15T00:17:52Z", "digest": "sha1:ANDV2HFENELCYF4MTAWRIBYL34K7Z372", "length": 5327, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२७१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२५० चे - १२६० चे - १२७० चे - १२८० चे - १२९० चे\nवर्षे: १२६८ - १२६९ - १२७० - १२७१ - १२७२ - १२७३ - १२७४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १२७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/two-terrorist-arreated-jammu-kashmir-14097", "date_download": "2018-11-15T01:11:23Z", "digest": "sha1:PSDD7OXSCDY5IVBMHAIHUSXGBXNDI2P4", "length": 12574, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "two terrorist arreated in Jammu Kashmir जम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक! | eSakal", "raw_content": "\nजम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक\nशनिवार, 22 ऑक्टोबर 2016\nसांबा (जम्मू-काश्‍मीर) - जम्मू-काश्‍मीरमधून आज (शनिवार) जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी जिवंत सापडले असून शुक्रवारी पाकिस्तानचा एक गुप्तहेरही जिवंत सापडला आहे. तो भारतीय लष्करासंदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तानमध्ये पोहचवित होता.\nसांबा (जम्मू-काश्‍मीर) - जम्मू-काश्‍मीरमधून आज (शनिवार) जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी जिवंत सापडले असून शुक्रवारी पाकिस्तानचा एक गुप्तहेरही जिवंत सापडला आहे. तो भारतीय लष्करासंदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तानमध्ये पोहचवित होता.\nपोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला. त्यांच्याकडे पाकिस्तानमधील दोन सिम कार्डस्‌, दोन मोबाईल फोन्स आणि इतर काही कागदपत्रे सापडली आहेत, अशी माहिती सांबा चे पोलिस निरीक्षक जोगिंदरसिंह यांनी वृत्तंसस्थेशी बोलताना दिली. सफीर अहमद भट आणि फरहान फयाज या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते खालीद या सांकेतिक नावाने ओळखले जात होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या बारामुल्ला आणि परिसरात दहशतवादी कारवायांशी ते संबंधित होते. त्यांच्याकडून रायफल्स आणि काही शस्त्रास्त्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. 16 ऑगस्ट रोजी लष्कराच्या एका सुरक्षा पथकावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा सहभाग होता का याचा तपास करण्यात येत आहे. बारामुल्ला येथे या गुप्तहेरांना शोधण्यासाठी शुक्रवारपासून शोधमोहिम राबविण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी बोधराज नावाचा एक गुप्तहेर ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्याकडूनही सिमकार्डसह भारतीय सुरक्षा पथक तैनात असलेल्या ठिकाणाचा नकाशा ताब्यात घेण्यात आला आहे.\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nकाश्‍मिरी तरुणाकडून दोन किलो चरस जप्त\nमुंबई - पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील शीळ फाटा येथे गुलाम खान या काश्‍मिरी तरुणाला अटक करून सुमारे दोन किलो चरस हस्तगत केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/nation-marathi-infographics/farmers-suicide/articleshow/65287748.cms", "date_download": "2018-11-15T01:00:57Z", "digest": "sha1:AGRLSNOCNDKG7JCXJGLMAGABQZNRYZEL", "length": 8244, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "शेतकरी: farmers suicide - शेतकरी आणि शेतमजूरही.... | Maharashtra Times", "raw_content": "\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटी\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटीWATCH LIVE TV\nमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या\nमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या\nमिळवा इन्फोग्राफिक्स बातम्या(Marathi Infographics News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMarathi Infographics News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nउज्जैनः महाकालेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची भाविकाला मारहा\nदिल्लीतून खासगी वाहनं लवकरच हद्दपार होणार\nपाक काश्मीर काय सांभाळणार\nनव्या संशोधनामुळे अन्नातून पोषक आहाराची हमी\nअमेरिकाः कॅलिफोर्नियातील भीषण आगीत ४८ जणांचा मृत्यू\nअमेरिकाः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये केली दिवाळी साजरी\nजगातील १० टक्के महिला पायलट भारतीय\nछत्तीसगडमध्ये लोकशाहीचा विजय, ६७%मतदान\nपत्रकारांशी वैर नाही,पण..: नक्षलवाद्यांचं पत्र\nअमेरिकेत शिक्षणाचा भारतीयांचा टक्का वाढला\nभारतातले पुरुष तासभरही करत नाहीत घरकाम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nTimes Mega Poll: मोदी सरकारची चार वर्षे...\nNipah Virus: 'निपाह'ची लागण कशी होते\n...या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ ठरला सर्वात छोटा...\nएकटा भारत १२ देशांना भारी...\nबालविवाहाची समस्या आजही कायम...\nटॅटू हटविण्यात भारत आघाडीवर...\nएल्फिन्स्टन पुलाचे आज लोकार्पण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/Nashik,Nasik,breaking,news,India,%20Asia,%20China,%20Uk,%20Nagar,%20Maharastra,%20Breaking,%20How%20to,%20What,%20which,%20free,%20download,%20xxx,%20xx,%20desi,Jalgaon,%20Nadurbar/blog/", "date_download": "2018-11-14T23:55:18Z", "digest": "sha1:IF2ST4DGUIFFM3SHPXQ7DN5EUTODNIKS", "length": 20730, "nlines": 192, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशदूत | Deshdoot | नवी आशा नवी दिशा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\nनाशिक | प्रतिनिधी किसान सभेच्या वतीने मार्च महिन्यात मुंबईत काढलेल्या मोर्चाला घाबरून मुख्यमंत्र्यांनी घाईघाईत आश्‍वासने दिली. परंतु ही आश्‍वासने सरकारने पाळली नाहीत. त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही केली नाही. आतातरी शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्या मान्य करा, नाशिक जिल्ह्यात संपूर्ण दुष्काळ जाहीर करा, वनाधिकार कायद्याचे सर्व दावे पात्र करा, दुष्काळात होरपळणार्‍यांना तातडीने दिलासा द्या, या मागण्यांसाठी मुंबईत पुन्हा एकदा लॉंग मार्च काढायला लावू नका, असा इशारा आज किसान सभेने शहरात भव्य मोर्चा काढत राज्य शासनाला दिला.\nजिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकरी, शेतमजूर यांचा भव्य मोर्चा आज शहरात काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे ज्येष्ठ नेते आ. जे. पी. गावित यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केले. आज शहरातील गोल्फ क्लब मैदानातून काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. गोल्फ क्लब मैदानावरून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला.\nयात सहभागी महिला-पुरुष व युवकांनी हातात लाल झेंडे घेत आणि आपल्या मागण्यांच्या आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. शालिमार चौकात मोर्चा थांबवण्यात येऊन या ठिकाणी किसान सभेच्या पदाधिकार्‍यांनी शेतकरी, शेतमजुरांना मार्गदर्शन केले.\nयात राज्य शासनाने दुष्काळाचे निकष बदलावेत, नाशिक जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात तीव्र दुष्काळ आहे. तेथे दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तातडीने दिलासा द्यावा, जिल्ह्यात दुष्काळी कामे सुरू करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, वनाधिकारी कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी व दुष्काळग्रस्तांचे सर्व कर्ज माफ करावे आदींसह मागण्या किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे यांनी यावेळी केल्या.\nमोर्चानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांनाही मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात सर्व वृद्धांना वृद्धापकाळ पेन्शन योजना लागू करा, दरमहा पाच हजार रुपये द्या, वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस दिरंगाई करणार्‍या शिबबाला आणि श्रीमती टिब्युला या वन अधिकार्‍यांची त्वरित नाशिक शहरातून बदली करा यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.\nया मोर्चात किसान सभा पदाधिकारी सुनील मालुसरे, किसन गुजर, रमेश चौधरी, देवीदास आडोळे, इरफान शेख, इंद्रजित गावित, सुभाष चौधरी, मोहन जाधव, सावळीराम पवार, हनुमंत गुंजाळ, नामदेव मोहंडकर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.\nमंजूर मागण्यांवर कार्यवाही नाही\nगेल्या ६ ते १२ मार्चदरम्यान नाशिक ते मुंबई असा किसान सभेच्या वतीने आदिवासी, शेतकर्‍यांनी लॉंग मार्च काढला होता. आमच्या मागण्यांची दखल घेताना आमच्या लोकांना मुंबईबाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मंजूर केल्या. मात्र अद्याप त्यावर शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने आजचा इशारा मोर्चा काढण्यात आला. आमच्या मागण्यांबाबत त्वरित निर्णय घ्या. पुन्हा आम्हाला लॉंग मार्च काढायला लावू नका, असा इशारा किसान सभेचे नेते आ. जे. पी. गावित यांनी दिला.\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n१५ नोव्हेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nई पेपर- गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nजळगाव ई पेपर (दि 15 नोव्हेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 नोव्हेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 नोव्हेंबर 2018)\nनेवासा व श्रीरामपूर तालुक्यांत दूषित पाणी\nसंबंधित ग्रामपंचायतीला कार्यवाहीचे आदेश\nअहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेची आरोग्य समितीची सभा बुधवारी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा सभापती राजश्री चंद्रशेखर घुले यांच्या अध्यक्षतेखाली होऊन या सभेत काही निर्णय घेण्यात आले. या सभेत नेवासा व श्रीरामपूर तालुक्यात दूषित पाण्याचे नमुने जास्त प्रमाणात असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी यांना याबाबतचा खुलासा मागविण्यात व उचित कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2018 अखेर 58 टक्के शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट अपेक्षित होते. परंतु अहमदनगर जिल्ह्यात आजअखेर 55 टक्के इतके उद्दिष्ट्य साध्य केलेले आहे. तसेच 24 सष्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2018 या कालावधीत जिल्ह्यात कुष्ठरूग्ण शोधून त्यांना औषधोपचार सुरू केल्याबाबत माहिती समिती सभेत देण्यात आली आहे. 14 नोव्हेबर जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह आजाराविषयी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी समिती सभेत दिली.\nआरोग्य विभागाकडील बांधकामांचा आढावा तसेच स्वाईन फ्लू, डेंग्यू, हिवताप व इतर किटकजन्य, जलजन्य आजारांचा आढावा घेण्यात आला. क्षयरूग्ण शोध मोहिम 12 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन क्षयरोगाबाबत माहिती देऊन तपासणी करणार असल्याची महिती सभेत दिली. या सभेत सदस्य रामभाऊ साळवे, नंदाताई गाढे, सीताराम राऊत यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. सभेचे कामकाज सचिव डॉ. संदीप सांगळे, सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पाहिले. तसेच सभेत संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सक जिल्हा सामान्य रूग्णालय यांचे प्रतिनिधी व जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.\nशाळा अंगणवाडीत गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार\n27 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा सभेत घेण्यात आला. या मोहिमेत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील एकूण 12 लक्ष लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 10,317 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेली आहे. ही लस सर्व शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये देण्यात येणार आहे. गोवर रूबेला लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन उपाध्यक्षा तथा सभापती आरोग्य समिती तसेच समिती सदस्यांनी केले आहे.\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n१५ नोव्हेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66540", "date_download": "2018-11-15T00:49:36Z", "digest": "sha1:G5IVC4UYXXXUOZMQZRBIYOULEIRSYPIZ", "length": 21139, "nlines": 162, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऑन लाईन फर्निचर विकत घेण्याबद्दल | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऑन लाईन फर्निचर विकत घेण्याबद्दल\nऑन लाईन फर्निचर विकत घेण्याबद्दल\nमला पलंग, वॉर्डरोब, आणि सोफा विकत घ्यायचे आहे. Urban ladder किंवा पेपरफ्राय चा इथे कोणाला अनुभव आहे का खूप डिस्काउंट देत आहेत त्यामुळे गुणवत्तेबद्दल बद्दल शंका वाटतेय. तसेच mdf, रबर वुड, पावडर वुड इंजिनिअर्ड वुड अशा पासूनच बनवलेले फर्निचर जास्त दिसते आहे. त्याबद्दल ही नेटवर खूप उलट सुलट माहिती आहे. Urban ladder आणि pepperfry दोन्हीचे मिक्स रिव्ह्यू आहेत नेटवर. तुमचा कोणाचा वैयक्तीक अनुभव चांगला / वाईट असेल तर इथे प्लिज शेअर करा म्हणजे निर्णय घेताना मला उपयोग होईल.\nमला urbanladder चा अनुभव नाही\nमला urbanladder चा अनुभव नाही.\nपण माझ्यामते Its not about pepperfry or urbanladder. तिथुन आपण काय घेतो हे महत्वाचे.\nपेपरफ्राय साईटवरून मी आजवर फर्निचर व्यतोरिक्त अनेक छोट्या छोट्या वस्तु मागवल्या आहेत त्यांच्या गुणवत्तेबाबत आणि सर्विसबाबत माझा अनुभव चांगला आहे.\nफर्निचर पैकी फक्त बूक रॅक, बारस्टूल अशा छोट्या वस्तुच मागवलेल्या आहेत. पण मला त्यांचा अनुभव चांगला म्हणता येईल असाच आलाय. पेपरफ्राय साईटवर 'वूड्स्वर्थ' नामक ब्रँडचे फर्निचर सॉलिडवूड मधले असते. मला त्यातल्या अजूनही काही वस्तु घ्यायच्या आहेत, घेणार आहे. तर एकदा 'वूड्स्वर्थ' ची रेंज बघून घे.\nमी अर्बन लॅडरवरून सोफा सेट\nमी अर्बन लॅडरवरून सोफा सेट घेतलाय. शिवाय दोन तीन बेडस पण घेतले आहेत. गुणवत्ता छान आहे. सर्विसही व्यवस्थित आहे.\nसोफासेटच्या वेळी बुकींग नंतर त्यांनी आधी एक खुर्ची (आम्हाला ज्या रंगात हवी होती ती) घरी आणून दाखवली होती, आम्हाला बघायची होती म्हणून. कदाचित बुकींगच्या आधी देखिल दाखवतात आणून बहुतेक.\nपण माझ्यामते Its not about\nफर्निचर या कॅटेगरीतल्या फक्तच दोनच वस्तू आतापर्यंत ऑनलाइन मागवल्या आहेत.\n१. स्नॅपडिल वरुन लॅपटॉप टेबल. ही खरेदी अगदीच अडाणीपणाची होती. घरातला ग्लासटॉप टीपॉय खराब झाल्याने त्याला पर्याय म्हणून शोधताना हा लॅपटॉप टेबल दिसला. त्याची माहिती (आकार वगैरे) काहीच नीट न पाहता ऑर्डर केला, घरी येताच निराशा झाली. पण हरकत नाही, तोच आता लॅपटॉप टेबल कम मुलाला अभ्यास करण्यासाठी म्हणून वापरला जातोय.\n२. पेपरफ्राय वरुन शू रॅक. पहिला डाव देवाचा म्हणत वर केलेली चूक, इकडे सुधारली. ऑर्डर करण्याआधी सगळी माहिती व्यवस्थित पाहून मगच ठरवलं. वेळेत डिलिवरी व व्यवस्थित असेंब्ली करुन दिली पेपरफ्रायवाल्यांनी. मिळालेली वस्तू हवी तशीच निघाल्याने ही डील व्हॅल्यू फॉर मनी ठरली\nमी अर्बन लॅडर वरून एक शू रॅक\nमी अर्बन लॅडर वरून एक शू रॅक घेतला. चांगला आहे. दुसृया सुतारा कडून असेंबल करून घेतला. तो भेटेपरेन्त दोन तीन महिने ते पॅकेट पण उघड्ले नव्हते. पेपर फ्राय मध्ये क्वर्की फर्नि चर छान मिळते. माझ्या हैद्राबादच्या घरासमोरच त्यांचे एक चक्क फिजिकल दुकान आहे. तिथे जाउन चेक केला स्टफ खूप वेगळ्या लुकचे व सॉलिड फर्निचर आहे. पण महागही आहे. जसे साडेतीन लाखाचा सोफासेट, दीड लाखाचा बेड इतक्या इन्वेस्ट्मेंटची मला आता गरज नाही म्हणून ते ड्रॉप केले. बारकी टेबले, कपाटे सुरेख वाटली. एखादा अ‍ॅक्सेंट पीस दुकानातूनच घेण्यालायक आहे.\nआता जून जुलै मध्ये हैद्राबादेत पहिले आय किया दुकान उघडत आहे तिथे बघितल्या शिवाय त्या घरासाठी काही घेणार नाही. आयकिया चे पण ऑनलाइन उपलब्ध होईल तिथे जरूर बघा.\nअ‍ॅमेझॉन वरून मागवलेला सोफा\nअ‍ॅमेझॉन वरून मागवलेला सोफा खराब निघाला. पण काहीही कटकट न करता त्यांनी परत घेतला. पैसे मिळायला थोडासा उशीर झाला. पण मिळाले.\nपेपरफ्रायचे स्टुडीओज आहेत. पुण्यात सेबा रोडला आहे. तिथे वस्तू पाहता येते आणि ऑर्डर करता येते. मुंबईत पण असणारच. अर्बन लॅडरचा स्टुडीओ आहे कि नाही कल्पना नाही. पण तिथून मागितलेली एक वस्तू आलीच नाही. डिलीव्हरीचा प्रॉब्लेम. सीओडी असल्याने त्रास नाही झाला.\nदुकानात एमडीफपेक्षा हलके लाकूड वापरतात. रबर वूड किंवा काही ठिकाणी आंब्याचे लाकूड वापरतात. रबर वूड टिकते पण आंब्याचे तुटते. तो भाग कापडाने झाकला गेल्याने कळत नाही. सागवानी खूपच महाग आहे. पण त्याला पर्याय नाही.\nआम्ही पेपराफ्राय वरून एक\nआम्ही पेपराफ्राय वरून एक स्टडी टेबल आणि एक 4 खणाचे उभे लाकडी कपाट घेतले आहे.\nकिंमत सुतारापेक्षा हाय एन्ड असेल थोडी.पण फिनिश मस्त.\nएलडीएफ + पेपर लॅमिनेट आहे का\nएलडीएफ + पेपर लॅमिनेट आहे का \nबहुधा पार्टीकल बोर्ड आहे\nबहुधा पार्टीकल बोर्ड आहे\nसनामायका नेहमीचेच आहे.कलर वॉलनट ब्राऊन.\nमी पेपरफ्रायवरून टीव्ही युनिट\nमी पेपरफ्रायवरून टीव्ही युनिट, चेस्ट ऑफ ड्रॉवर्स, सिंगल बेड विथ बॉक्स स्टोरेज, लॅपटॉप टेबल, २-डोअर वॉर्डरोब, आणि छोट्यामोठ्या इतर वस्तू अशी बरीच खरेदी केलीय गेल्या ५-६ महिन्यात. ओव्हरॉल चांगला अनुभव आहे. यापुढेही घेणार आहे.\nसनमायका/लॅमिनेट बनवायची फॅक्ट्री कुणी पाहिली आहे का ती पाहिली तर पेपर लॅमिनेशनला नावे ठेवता येत नाहीत.\nदोन मुलांसाठी स्टडी युनिट्स\nदोन मुलांसाठी स्टडी युनिट्स बनवून घेतली घरी. लाकडी फ्रेम + प्लायवूड वापरून बनवलं तर प्लायचा खर्च अधिक मजुरी असा प्रत्येकी ३५ ते चाळीस हजार खर्च सांगितला. फक्त प्लाय आणि मजुरी हा एकूण चाळीस हजार आणि चांगल्या दर्जाचं एमडीएफ वापरून दोन्हीचे २५००० ठरले. माझे बजेट २५००० च असल्याने तेच केलं. एमडीफ चा दर्जा चांगला आहे. एलडीफ असेल तर दरवाजे हातात येतात काही दिवसांनी. नेटवर जे उपलब्ध आहेत ते बहुतेक एलडीएफ आहेत. स्वस्त आहेत. शिवाय प्रत्येक विशेष दिवसाचं निमित्त साधून ४०% डिस्काउंट वगैरे सांगितलेले असते.\nखर तर तीच खरी किंमत असते.\nअर्बन लडर आणि पेपरफ्रायवर दोन\nअर्बन लडर आणि पेपरफ्रायवर दोन प्रकाराचे फर्निचर असते १. प्रेस्स्ड फायबर वुड (एम डि एफ) आणि २. सॉलिड वुड (शिशम वुड)\nजर तुम्हाला मजबूत आणि कायमचे फर्निचर पाहिजे असेल तर सॉलिड वुड, मॅगो वुड, शिशम वुडचे मॅटरियल असलेले फर्निचर मागवा..हे महाग असते पण डिल असेल तर दुकानापेक्षा स्वस्त पडते. जर तुम्हाला नाजूक, हलके, छोटे किंवा तात्पुरते फर्निचर पाहिजे असेल तर एम डि एफ असलेले फर्निचर मागवा..हे तसं जरा स्वस्त असते आणि डिल असेल तर अजून स्वस्त पडते.\nमला दोघांचा चांगला अनुभव आहे.\nफ्लिपकार्ट वाल्यांची फर्निचरची ऑनलाईन शॉपिंग साईट होती. मेटलकार्ट की असं काही तरी नाव होते. त्या साईटवर चांगल्या दर्जाचे फर्निचर होते. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून बंद करताना खूप स्वस्तात सगळे फर्निचर विकून टाकले. ज्यांनी घेतले त्यांच्याकडे पाहीले. लॉटरीच लागली त्यांना.\nधन्यवाद सर्वाना लगेच इथे\nधन्यवाद सर्वाना लगेच इथे अनुभव शेअर केलेत म्हणून.\nसगळेच प्रतिसाद चांगले आहेत. मला निर्णय घेताना ह्याचा नक्कीच उपयोग होणार आहे.\nममो, ऑनलाईन डील्स स्वस्त पडेल\nममो, ऑनलाईन डील्स स्वस्त पडेल हे आलंच ओघानं; तरीही जर ओळखीतला अनुभवी सुतार असेल आणि फर्निचर हलवा-हलवीचा प्लॅन नसेल तर बनवून घेतलेलं फर्निचर केंव्हाही बेस्टच... जरा महाग पडेल, घरात सामानाचा पसारा होईल पण फिनिशिंग मध्ये हे सगळ्यात जास्त उजवं ठरतं हे ही तेव्हढच खरं. आणि अर्थातच प्लाय कुठल्या गेज चा हवाय, फिटिंग्स कुठल्या स्टाईलच्या हव्यात, सन्मायकाची काय क्वालिटी हवीय हे आपलं आपल्याला ठरवता येतं.\nअजून एक; सोफा वगैरे लाकडी ठीक पण डबल-बेड/ सिंगल बेड लोखंडाच्या मट्रेल चा का विचार नाही करत... ते ही एलेगंट दिसतील वर पुन्हा मस्त मजबूत असतात आणि पलंग वगैरे डिसमेंटल करता येतो अगदीच कुठे मूव् करायचा झाला तर. वाळवी वगैरेची ही झिगझिग नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shabanawarne.blogspot.com/2014/04/blog-post_1647.html", "date_download": "2018-11-14T23:30:54Z", "digest": "sha1:VW5HWKZVOIV7OV5MGKKCQMCN7VTJ7RKE", "length": 25424, "nlines": 56, "source_domain": "shabanawarne.blogspot.com", "title": "बैरी अपना मन ….: काय घडतंय मुस्लिम जगात ? भाग ८ आधुनिक तुर्कस्तानची निर्मिती आणि मुस्तफा केमालचे नेतृत्व", "raw_content": "बैरी अपना मन ….\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ८ आधुनिक तुर्कस्तानची निर्मिती आणि मुस्तफा केमालचे नेतृत्व\nआधुनिक तुर्कस्तानची निर्मिती आणि मुस्तफा केमालचे नेतृत्व\nओटोमान साम्राज्य लयास जाउन आधुनिक तुर्कस्तानचा उदय आपण या सदरात पाहणार आहोत. मुस्तफा केमाल आणि आधुनिक तुर्कस्तान एकमेकांशी अगदी घट्ट जुळलेल्या आहेत. केमालची कारकीर्द आणि यश समजावून घेतांना विसाव्या शतकातील या कालच्या एका महत्वाच्या घटकाकडे पाहूयात. दक्षिण गोलार्धातील अनेक देश आणि त्यातील नेते यामध्येही असे अगदी हिरो असल्यासारखे त्या त्या नेत्यांचे स्थान आणि कार्य पाहिले जाते. या सर्व नेत्यांनी पाश्चिमात्य देशांकडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देवून देशाचा विकास केला, नवी घडी बसवली आणि म्हणूनच तिथल्या जनमानसात त्यांची प्रतिमा ही अगदी अतुलनीय अशा नायकाच्या जागी आहे उदा. इजिप्तचे गमाल नासेर. क्युबाचे चे गवेरा आणि फिडेल केस्ट्रो, घानाचे क्वामे न्कुमा किंवा भारताचे नेहरू- गांधी. या सर्वांच्या भोवती एक प्रकारचे अदभूततेचे वलय त्यांच्या समर्थकांनी निर्माण केलेले दिसते. त्या त्या देशांच्या राष्ट्रीय अस्मिता या नेत्यांशी जोड्लेल्या दिसतात. या देशांचे इतिहासही या नायकांना केंद्रीभूत ठेऊन लिहिलेले आहेत. या नायकांकडे सुपरह्युमन गुण असून राष्ट्रबांधणीतील त्यांची भूमिकेबद्दल खूपशी मिथके पसरलेली किंवा त्यांच्या समर्थकांनी पसरवलेली दिसतात. या नेत्यांच्या भूमिका या बहुतांशी त्यांच्या देशांच्या नीती आणि कार्यक्रमात तंतोतंत प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. अगदी हेच नायकपूजेचे ( Hero warship ) रसायन केमाल आणि तुर्कस्तानच्या निर्मितीत दिसते. केमालचा उदय हा ओटोमान साम्राज्यांने आपली लष्करी आणि प्रशासकीय वाढ व्हावी यादृष्टीने केलेल्या प्रयत्नाच्या कालावधीतील आहे.\nलष्करी सुधारात ओटोमान साम्राज्याने सुरुवातीला फ्रांस आणि ब्रिटनचे सहाय्य घेतले. परंतु १९व्या शतकाच्या सुरुवातीपासून ओटोमान साम्राज्याने प्रशिया आणि जर्मनीकडून लष्करी प्रशिक्षण आणि सामुग्री घेणे सुरु केले. जर्मनी आणि ओटोमान साम्राज्याच्या ब्रिटन, फ्रांस किंवा रशिया प्रमाणे समान सीमा नव्हत्या. जर्मनीची ब्रिटन, फ्रांस व रशियाशी साम्राज्य विस्ताराबाबत चढाओढ होतीच. १८७०- ७१ साली जर्मन साम्राज्य विस्तारून युरोपमधील महासत्ता म्हणून पुढे येत होते. १८८२ पासून ओटोमान साम्राज्याच्या प्रशिक्षणाची पूर्ण जबाबदारी आणि लश्कराचे नेतृत्व जर्मन अधिकार्यांकडे होते. याच काळात आधी उल्लेखलेले इतर सुधार - दळणवळण, पोस्ट, तार वगैरे सुरु झाले होते. परंतु पहिल्या बाल्कन युद्धातील पराभवामुळे हे प्रयत्न आणखी सखोल करण्याची निकड ओटोमानांना भासली आणि १९१३ साली लिमन फोन स्यंडर्सं च्या नेतृत्वाखाली ओटोमान लष्करात आणिक कडक बदल सुरु करण्यात आले. पहिल्या महायुद्धास तोंड फुटण्याच्या अगदी काही महिन्यापूर्वी ओटोमान साम्राज्यास जास्तीत जास्त कुमक जर्मनांनी दिली आणि याचवेळी स्यंडर्संकडे सर्व लष्करी अधिकार एकवटले होते. पहिल्या महायुद्धात जर्मनीस एका बाजूला रशिया तर दुसऱ्या बाजूस फ्रांस व ब्रिटन अशा दोन बलाढ्य सेनाना तोंड द्यावे लागले. Flanders प्रांतात ब्रिटन आणि फ्रांसच्या पायदलाची जर्मन सैन्याने कोंडी केली आणि त्याचवेळेला बाल्टिक समुद्रातून येणारी रशियाची कुमक थांबवली. दोस्त सैन्याला आपली कुमक पाठवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधणे भाग होते. Dardanelles व the Bosphorus या भूमाध्यासमुद्रातून जाणाऱ्या सामुद्र्धुन्या, आंतराष्ट्रीय समुद्र व्यापारच्या दृष्टीनी महत्वाचे मार्ग ओतोमानांच्या कब्जात होते. खालील नकाशात दाखवलेले हे अतिशय चिंचोळे परंतु त्या परिस्थितीत अतिशय महत्वाचे, अशा या मार्गावर ताबा मिळवण्यासाठी दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांनी गालीपोली या बंदरावर हल्ला चढवला.\nगालीपोलीचा स्थानिक सेनापती हा केमाल मुस्तफा होता, त्याने शर्थीने दोस्त राष्ट्रांचा मुकाबला केला. या द्वीपकल्पावर समुद्रमार्गे कब्जा मिळवणे दोस्त राष्ट्रांना शक्य झाले नाही. त्यांनी जमिनिमार्गे हल्ले चढवणे सुरु केले. ओटोमान साम्राज्याच्या सार्वभौमत्वासाठी हा लढा फार महत्वाचा होत.\nस्यंडर्सच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या केमालने गालीपोली वाचवण्यासाठी दिलेल्या लढ्यात दोस्तराष्ट्रांच्या सैन्याने माघार घेतली. या लढ्यात लाखो धारातीर्थी पडले, २५०,००० च्या वर जखमी झाले, दोस्तांना याचा फटका बसलाच परंतु न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या सैनिकांसाठी आतापर्यन्तची ही सर्वात मोठी लढाई ठरली. आणि या घटकेपर्यंत एक स्थानिक पातळीवरचा सेनापती म्हणून माहित असलेल्या केमालला अधिक प्रशस्ती आणि प्रसिद्धीही प्राप्त झाली.\n१९१२- १३ पासून सुरु झालेली साम्राज्याच्या विघटनाची प्रक्रिया पहिल्या महायुद्धात आणि त्यानंतरच्या वर्साय आणि सव्हायच्या तहांतर्गत पूर्णत्वास जाते. पहिल्या महायुद्धादरम्यान अरब प्रांतांमध्ये उठाव होतो. या विषयावर लौरेन्स ऑफ अरेबिया हा, थोडा ब्रिटीशांच्या दृष्टीकोनातून चितारलेला, पण त्याकाळची परिस्थिती दर्शवणारा चांगला चित्रपट आहे. महायुद्धात जर्मनी आणो ओटोमान साम्राज्याचा पराभव होतो. आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सीमेवरच्या राष्ट्राना ओटोमान प्रांत गिळंकृत करण्याची संधीच या निमित्ताने मिळते. सव्हायच्या शांती तहात १९२० साली दोस्त राष्ट्र आणो ओटोमान सम्राटाचे प्रतिनिधी नव्या नकाशावर शिक्कमोर्तब करतात. खालील नकाशावरून १९१९ साली झालेल्या या विभागणीची आणि विघटीत प्रांतांची कल्पना येईल. तुर्कस्तानच्या सीमाही याच वेळी अधोरेखित झाल्या असल्या तरी १९२३ पर्यंत चाललेल्या राष्ट्रीय युद्धां मध्येच त्या निश्चित झाल्या.\nनकाशात दाखवल्याप्रमाणे ग्रीसने तुर्कस्तानच्या डावीकडचा भाग आपल्या सीमांना जोडून घेतला. पूर्वेकडे अर्मेनिया प्रजासत्ताक उदयास आले तर व्हान तळ्याकाठी व दक्षिणेला अन्तोलिआने मोठा भूभाग ताब्यात घेतला. त्याच्यापलीकडे कुर्डांच्या राज्यासाठीची जागा आरक्षित करण्यात आली. जोपर्यंत कुर्डीश राज्य स्थापन होत नाही तोपर्यंत तो भूभाग ब्रिटन आणि फ्रान्सच्या अधिपत्याखाली आला. त्याचप्रमाणे सिरीया आणि इराक हे हि ब्रिटन आणि फ्रान्सचे सुरक्षित शासनविभाग म्हणून निर्मित झाले. परंतु त्याचवेळी हे सुरक्षित प्रदेश आंतराष्ट्रीय प्रभावाखाली आणले गेले. त्यामुळे या प्रदेशांवर इटालीयान आणि फ्रेंच आंतरराष्ट्रीय शासनाचाही अधिकार आला. भूमध्य आणि काळ्या समुद्राला जोडणाऱ्या दोन्ही समुद्र्धुनीचेही आंतरराष्ट्रीयीकरण करण्यात आले. सव्हायच्या तहातील अटींबाबत लोकांमध्ये असंतोष होताच. त्यात १९१९ मध्ये ग्रीसने ओटोमान साम्राज्याच्या काही भागांवर आक्रमण केले, ग्रीसला ब्रिटन आणि फ्रांसने मदत केली. आणि इथूनच तुर्कांचा राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा सुरु झाला तो १९२२ पर्यंत या सत्ताविरुद्ध विजय मिळेपर्यंत चालू राहिला. लष्करी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील या लढ्यात तुर्कस्तानने सव्हायच्या तहातील अटी झुगारून सीमेवरच्या रशिया, अर्मेनिया, फ्रांस आणि ब्रिटनशी सीमानिश्चीतीकारिता स्वतंत्र करार केले. लोसान येथील करारात सध्याच्या सीमा निश्चित झाल्या फक्त सामुद्र्धुनीवर ब्रिटनचा हक्क १९३६ पर्यंत चालू राहिला, नंतर तुर्कांनी तोही ताब्यात घेतला. तुर्की स्वातंत्र्याचा लढा हा तुर्की अस्मितेचा अविभाज्य भाग बनला कारण पहिल्या महायुद्धानंतर पराभवग्रस्त आणि पारतंत्र्यात गेलेल्या देशाला बलाढ्य शत्रूंच्या तावडीतून स्वतंत्र करून सार्वभौमत्व या लढ्याने दिले, आजच्या तुर्कस्तानची भौगोलिक आणि राजकीय ओळख जगाच्या नकाशावर करून दिली.\nपरंतु त्याचबरोबर या अस्मितेच्या राजकारणात ओटोमान साम्राज्यात एकत्र राहणाऱ्या विविध समुदायांमध्ये असलेला एकोपा व सहजीवन संपुष्टात आले. लोसानच्या तहानंतर फक्त तुर्की वांशिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारे लोक तुर्कस्तानात राहतील असे निश्चित करण्यात आले. दिढ लाखाच्यावर ग्रीक लोकांना तुर्की भागातून निष्कासित करण्यात आले तर ग्रीकमध्ये दोन हजार वर्षांपासून राहणाऱ्या लाख तुर्कांना सध्याच्या तुर्कस्तानात यावे लागले. फाळणीचा अनुभव घेतलेल्या कुठल्याही देशास या अनुभवातली दाहकता आणि या दरम्यान घडणाऱ्या आपदांची कल्पना येईल. अर्मेनिया येथून येणारे तुर्क आणि नवीन तुर्कस्तानातून जाणारे अर्मेनियन लोक यांच्या नरसंहारातूनच आजचा एकसंघ तुर्कस्तान निर्माण झाला. परंतु राष्ट्रीय लढा, असामान्य नेतृत्व आणि परिश्रमाने मिळालेले स्वातंत्र्य या समीकरणात तेव्हा इतर अर्मेनियन, ग्रीक, कुर्द या लोकांवरचे अत्याचार मात्र समाजमानसात सोयीने विसरले गेले. केमालच्या नेतृत्वाखाली नवीन तुर्कस्तानची निर्मिती करताना या स्वातंत्र्यलढ्याला केंद्रीभूत असणे हे साहजिक होते. परंतु त्याननंतर शासनव्यवस्थेमार्फत निर्मित आणि रचित अशा तुर्की एकसंघ समाजाचे एक मिथक निर्माण करण्यात आले आहे. नित्शे या तत्व्वेत्त्याने usable past ही संकल्पना मंडळी आहे. तुर्की अस्मिता निर्मितीत एकसंघ, एकजिनसी समाजाच्या कल्पनेत हजारो वर्षे एकत्र राहिलेल्या या सभ्यतांना जागा नाही. केमालच्या राष्ट्र्निर्मितीतला सर्वात कमजोर दुवा हा या पारंपारिक विविधतेचा नकार हाच आहे. परंतु त्याचबरोबर केमाल पाशाने अंगीकारलेली धोरणे आणि त्याचे लोकप्रिय नेतृत्व याच्या जोरावरच तुर्कस्तान एक प्रबळ राष्ट्र म्हणून पुढे आले आहे. कमालची धोरणे, तत्वे याबरोबरच केमालीझ्मच्या मर्यादा यावर पुढच्या लेखात चर्चा केली आहे.\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nमहाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास\nसौदी अरेबिया, गल्फ देश- संक्षिप्त इतिहास सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश. अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांन...\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nकिसी की मुस्कराहटो पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल मी प्यार ----जीना इसीका नाम है :)\nकाय घडतंय मुस्लिम जगात\nकाय घडतंय मुस्लिम देशांत\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग २- मुस्लिम राजवटींचा स...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ३ आधुनिकता-प्रतिसाद, ...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ४ इस्लामिक कायदा - का...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ५ तुर्कस्तान - मध्य ...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ६ ऑटोमन साम्राज्याचा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ७ ऑटोमन सुधारणा - तं...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ८ आधुनिक तुर्कस्तानच...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ९ केमालीझम आणि त्याच्...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग १०. आंतरराष्ट्रीय पटल...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग 11 इजिप्त - ऐतिहासिक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B5-3/", "date_download": "2018-11-15T00:49:22Z", "digest": "sha1:35CGTWMUNGAWAEMAEB5V3NEL7O2ZF5LN", "length": 8756, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वे आज दोन तास बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वे आज दोन तास बंद\nपुणे – वाहनचालकांमध्ये जनजागृती आणि अन्य माहिती मिळण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर दिशादर्शक आणि जनजागृतीपर फलक तसेच ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हे फलक आणि साईनबोर्ड लावण्याचे काम गुरूवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतूक जुन्या पुणे- मुंबई या महामार्गावरुन वळविण्यात येणार आहे. दरम्यान; त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महामार्ग पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.\nमहाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड यांच्या वतीने पुणे-मुंबई एक्‍सप्रेस-वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याशिवाय आवश्‍यक त्याठिकाणी दिशादर्शक आणि जनजागृतीपर फलक लावण्यात येणार आहे. यासाठी किमान दीड तासांहूनही अधिक कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या महामार्गवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग दुपारी बारा ते दोन या कालावधीत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे; ही वाहतूक जुना पुणे-मुंबई या पर्यायी महामार्गावरुन वळविण्यात येणार आहे असे महामार्ग पोलीसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nपर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरुन ही वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा; तसेच या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना थांबवून ठेवण्यात येणार आहे; त्यामुळे अवजड वाहनचालकांनी आधीच नियोजन करावे. जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही; असे आवाहन महामार्ग पोलीसांच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विजय पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेरळमधील सर्व महोत्सव वर्षभरासाठी रद्द\nNext article#विविधा: पहिली चित्रपट अभिनेत्री कमलाबाई गोखले\nकोठडीतील दुर्गंधीबाबत अॅड. गडलिंग यांची तक्रार\nहद्दीतील जुन्या वाड्यांचे करायचे काय\n“स्मार्ट’ वाहतुकीसाठी 20 मार्ग\nठेकेदारांना रस्ता “वॉरन्टी पिरियड’चे बंधन\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\nमहापालिकेचे व्याजाचे उत्पन्न वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/blog/3103451", "date_download": "2018-11-15T00:53:25Z", "digest": "sha1:J7H5664VYBGYYJUQU6MSMPY54XHYEUBI", "length": 3304, "nlines": 74, "source_domain": "www.netbhet.com", "title": "marathi-motivational-video - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\nजबरदस्त मराठी मोटीव्हेशन - जिंकणं आणि पहिलं येणं यातील फरक \nजबरदस्त मराठी मोटीव्हेशन - जिंकणं आणि पहिलं येणं यातील फरक \n२९ ऑगस्ट २००४ अथेन्स ओलिम्पिक साली वेनडरले-डी- लिमा हा ब्राझीलचा धावपटू मॅरेथॉन शर्यतीत सर्वात पुढे होता. तो ज्या प्रकारे धावत होता, सुवर्ण पदक तोच जिंकणार he निश्चित होत. अजून शर्यत पूर्ण व्हायला ६ किलोमीटर अंतर बाकी होते. पण तितक्यात एक माथेफिरू प्रेक्षकाने मध्येच त्याला शर्यतीतून बाहेर ढकललं. त्यातून सुटका करून परत शर्यतीत येईपर्यंत महत्वाचा वेळ डी- लिमाने गमावला होता. आणि तितक्यात दिन स्पर्धक डी-लिमाच्या पुढे निघून गेले. डी-लिमाने शर्यत तिसऱ्या क्रमांकावर पूर्ण केली.\nशर्यत पूर्ण करताना मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. ते हास्य एका खेळाडू वृत्तीचे उत्तम उदाहरण होते.\nपुढे २०१६ मध्ये ब्राझील ऑलिम्पिकच्या उदघाटनाची मशाल डी-लिमाच्या हाती देउन त्याचा उचित सम्मान केला गेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/524209", "date_download": "2018-11-15T00:26:23Z", "digest": "sha1:NX52USEMA4LZVFPZTQ26ZPAJ73JLCWLA", "length": 4891, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय\nभांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमुंबईतील प्रभाग क्रमांक 116मध्ये भांडूपच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदाणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभाव केला.\nकाँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटविनडणुक घेण्यात आली होती जागृती पाटी या प्रमिला पाटीला यांच्या सुन आहेत, मात्र या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून न लढता भाजपचा झेंडा हाती घेतला. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेने बराच जोर लावला होता. पण अखेर भाजपने मोठय़ा मतांनी इथे बाजी मारली. पहिल्या फेरीपासूनच जागृती पाटील यांनी मोठी आघाडी घेतली होती. हिच आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि मोठय़ा फरकाने विजय मिळवला. या विजयामुळे मुंबई महापलिकेतील सत्ता समीकरणातही काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nराजस्थानातही रोमिओविरोधी पथक स्थापन होणार\nकुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानची कोंडी\nत्या रस्त्याचे नाव ‘मोदी बुलेट रस्ता’ असे ठेवा ; अजित पवार\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-crime-70991", "date_download": "2018-11-15T00:35:53Z", "digest": "sha1:MQ4EFTJXGQEMUXD36LKCNYPJ2AIEF2NJ", "length": 12126, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news crime गतिमंद मुलीवर अत्याचार; दोघांना 20 वर्षांची शिक्षा | eSakal", "raw_content": "\nगतिमंद मुलीवर अत्याचार; दोघांना 20 वर्षांची शिक्षा\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nठाणे - अल्पवयीन गतिमंद मुलीला खाऊचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोघा आरोपींना ठाणे विशेष सत्र न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा केली. आरोपींनी केलेला अपराध हा अमानवी, भयानक अत्याचाराचा निंदनीय प्रकार असल्याचे न्यायाधीश ए. एम. भैसाने यांनी शिक्षा सुनावताना म्हटले.\nठाणे - अल्पवयीन गतिमंद मुलीला खाऊचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोघा आरोपींना ठाणे विशेष सत्र न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा केली. आरोपींनी केलेला अपराध हा अमानवी, भयानक अत्याचाराचा निंदनीय प्रकार असल्याचे न्यायाधीश ए. एम. भैसाने यांनी शिक्षा सुनावताना म्हटले.\nसमीन अन्सारी व सोनू मुर्म अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी झारखंड येथील असून, त्यांचा तिसरा साथीदार इसाक अन्सारी ऊर्फ रेंगा अद्याप फरारी आहे. पीडित मुलीला तिघा जणांनी खाऊचे आमिष देऊन घरापासून लांब निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर अत्याचार व अनैसर्गिक कृत्य केले. घटनेनंतर आरोपी समीन अन्सारी व फरारी आरोपी इसाक अन्सारी ऊर्फ रेंगा यांनी पीडितेस जिवे ठार मारण्याचे ठरविले होते; परंतु त्यात ते यशस्वी झाले नाहीत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी इसाक अन्सारी ऊर्फ रेंगा हा अद्याप फरारी असून, पोलिस त्याच्यापर्यंत पोचू शकलेले नाहीत. मुख्य सरकारी अभियोक्ता संगीता फड यांनी सरकारची बाजू मांडली, तर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून फिर्यादीतर्फे ऍड. सुजाता जाधव यांनी सुरवातीपासून प्रयत्न केले.\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nमराठवाड्यात \"जलयुक्‍त शिवार'पुढे आव्हान\nऔरंगाबाद - राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत जलयुक्‍त शिवार अभियानाच्या माध्यमातून शिवार हिरवेगार करण्याचा दावा केला. परंतु, या योजनेतून उभारलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-1521.html", "date_download": "2018-11-15T00:48:31Z", "digest": "sha1:DOVPEJ3GXEA7BJ6SO77LDOKOC7ESPUJK", "length": 7091, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "वाळूतस्करावरील महसूलची कारवाई संशयास्पद. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nवाळूतस्करावरील महसूलची कारवाई संशयास्पद.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलीस आणि महसूलच्या पथकाने एकत्रित वाळू तस्करांवर कारवाया कराव्यात असे जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांचे आदेश असताना देखील महसूलची पथके स्वतंत्ररित्या तस्करांवर कारवाया करताना अडचणीत सापडतात. महसूलच्या पथकांची हीच कृती संशयास्पद ठरत असल्याने महसूल आणि तस्कारातील मिलीभगत त्यांच्या वरील हल्ल्यासाठी पूरक ठरू लागली आहे. या मुळे शासनाला देखील कोट्यावधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडण्याची वेळ संगमनेर तालुक्यात आली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनगर जिल्यातील संगमनेर, कोपरगाव, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, श्रीरामपूर आदि तालुके सुरक्षितरित्या वाळू तस्करीसाठी प्रसिद्ध आहे. महसूल विभागाने खरच ठरविले तर वाळू तस्करी थांबविणे फारशी कठीण बाब नाही. मात्र या उलट स्थिती येथे निर्माण झाली असून महसूलच्याच आशीर्वादाने वाळू तस्करी फोफावली आहे. येथील वाळूला पुणे-मुंबई सह राज्याच्या अन्य भागात मोठी मागणी आहे. त्यामुळे दिवसरात्र येथे वाळू तस्करी जोमात सुरु असताना देखील महसुलाला याची माहिती होत नाही हे विधान जरा धाडसाचे ठरेल. येथील मार्ग थेट महसूलच्या दारावरून जात असल्याने पोलीस देखील या कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात.\nमहसूलच्या पथकावर, अधिकाऱ्यांनवर वाळू तस्करांकडून होणारे हल्ले लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे व तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठी यांच्या एकत्रित बैठकीत हल्ले टाळण्यासाठी व वाळू तस्करी थोपविण्यासाठी महासुलने स्वतंत्रपने पथकांची स्थापना करून या पथकासोबत दोन शस्र धारी पोलीस नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. पोलीस संरक्षण असल्या शिवाय महसूलच्या पथकाने कारवाया करू नयेत असे आदेश असताना देखील महसूल विभागाकडून स्वतंत्र कारवाई केली जात असल्यानं ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/2-terrorists-killed-by-indian-army-in-kashmir-266230.html", "date_download": "2018-11-15T00:30:26Z", "digest": "sha1:BTVBJ7NDEI6S2T5DXUCIBKR4LUSS4LX2", "length": 12057, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काश्मीरमध्ये भारतीय सेनेने केला दोन दहशतवाद्यांचा खातमा", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकाश्मीरमध्ये भारतीय सेनेने केला दोन दहशतवाद्यांचा खातमा\nपुलवामाच्या ताहब विभागात आतंकवादी लपले असल्याची माहिती सेनेला सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर आतंकवाद्यांना सेनेनं चहू बाजूने घेरलं.\nकाश्मीर,30जुलै: काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय सेना आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सेनेचा एक जवानही जखमी झाला आहे.\nपुलवामाच्या ताहब विभागात दहशतवादी लपले असल्याची माहिती सेनेला सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर दहशतवाद्यांना सेनेनं चहू बाजूने घेरलं. दोन्ही बाजूंनी फायरिंग सुरू झाली. आणि अखेर दोन दहशतवाद्यांचं एन्काऊंटर करण्यात सेनेला यश आलं. अजूनही काही दहशतवादी या भागात लपले असल्याची शक्यता असल्यानं त्यांना शोधण्यासाठी सेनेचं सर्च ऑपरेशन चालू आहे.\nजखमी जवानाला बेसवरच्या रुग्णालयात भरती केलं गेलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या दहशतवाद्यांकडून भारतीय सेनेनं एके 47 आणि काही शस्त्रंही जप्त केली आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nराफेल खरेदीच्या चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-raigad-news-maharashtra-first-handicap-center-100096", "date_download": "2018-11-15T01:01:39Z", "digest": "sha1:MBDTB6OH4P5KNXOZISNPCH5JXEP4EO3K", "length": 13856, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news raigad news maharashtra first handicap center रायगड - पालीत साकारणार महाराष्ट्रातील पहिले अपंग भवन | eSakal", "raw_content": "\nरायगड - पालीत साकारणार महाराष्ट्रातील पहिले अपंग भवन\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nपाली (रायगड) : पाली येथे महाराष्ट्रातील पहिले अपंग भवन उभारले जात अाहे. या अपंग भवनास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या खासदार फंडातून तब्बल 10 लाखाचा निधी उपलब्ध होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील सुधागड, रोहा, अलिबाग, महाड, तळा, माणगाव येथील अपंग बांधवांना इलेक्ट्रोनिक रिक्षा देण्यात येणार असल्याचे गिते यांनी सांगितले.\nपाली (रायगड) : पाली येथे महाराष्ट्रातील पहिले अपंग भवन उभारले जात अाहे. या अपंग भवनास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या खासदार फंडातून तब्बल 10 लाखाचा निधी उपलब्ध होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील सुधागड, रोहा, अलिबाग, महाड, तळा, माणगाव येथील अपंग बांधवांना इलेक्ट्रोनिक रिक्षा देण्यात येणार असल्याचे गिते यांनी सांगितले.\nअपंग संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष साईनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जागृत्ती अपंग कल्याणकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश सोनकर व शिवसेना अपंग सहाय्य सेना सुधागड तालुका संघटक रमेश मुल्ल्या यांच्यासह पदाधिकारी व अपंग बांधवांनी अनंत गिते यांची भेट घेतली. अपंग भवनाकरीता निधी मिळण्याकरीता संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची गिते यांनी तत्काळ दखल घेतली व खासदार फंडातून अपंग भवनाला 10 लाखाचा निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.\nयाबरोबरच रायगड जिल्ह्यातील सुधागड, रोहा, अलिबाग, महाड, तळा, माणगाव येथील अपंग बांधवांना इलेक्ट्रोनिक रिक्षा देण्यात येणार असल्याचे ना. गिते यांनी सांगितले. या इलेक्ट्रॉनिक रिक्षा अपंग बांधवांना व्यवसायीक दृष्ट्या उपयुक्त ठरणार अाहेत. त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन अपंग बांधवांना आपली प्रगती साधता येणार आहे. याबद्दल अपंग बांधवांनी अनंत गिते यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, शिवसेना सुधागड तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख, शिवेसना रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे आदिंचे आभार मानले आहेत. यावेळी जागृत्ती अपंग कल्याणकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश सोनकर,शिवसेना अपंग सहाय्य सेना सुधागड तालुका संघटक रमेश मुल्ल्या,जयराम तेलंगे, सखाराम कुडपणे, दिपेश वालगुडे, सौरभ पालांडे, भरत अधिकारी, संतोष डाके, महेश देशमुख आदिंसह अपंग बांधव उपस्थित होते.\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nनाशिक - शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात झालेल्या गोंधळामुळे गेल्या वर्षी शैक्षणिक संस्था \"व्हेंटिलेटर'वर आल्या होत्या. या शैक्षणिक वर्षातही असाच गोंधळ...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.adinama.com/2017/12/first-teachers-training-school.html", "date_download": "2018-11-15T00:03:48Z", "digest": "sha1:QN45Q6SWNWUMPAFWEB3FGXZDOJAJGEW3", "length": 6966, "nlines": 57, "source_domain": "www.adinama.com", "title": "आदिनामा Adinama : भारतीयांचे पहिलेच शिक्षक प्रशिक्षण केंद्र", "raw_content": "\n(साईट तयार करणे सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होईल. पुन्हा भेट द्यावी ही विनंती.)\nभारतीयांचे पहिलेच शिक्षक प्रशिक्षण केंद्र\nपुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव\nजोतीराव व सावित्रीमाई यांनी पुणे परिसरात कमीत कमी १८ शाळा काढल्या होत्या. या सर्व शाळांचे संचालन करण्याची जबाबदारी सावित्रीमाई यांच्यावर होती. ती त्यांनी लीलया पार पाडली. इतक्या शाळांचे संचालन करणारी इतिहासातील पहिली संचालिका म्हणून सावित्रीमाई यांचेच नाव घ्यावे लागते. एकापाठोपाठ शाळा काढल्यामुळे तेथे शिकवायला शिक्षक मिळत नव्हते. अशा शाळांमध्ये शिकवण्यासाठी सहसा उच्च वर्णीय शिक्षक तयार होत नसत.\nविद्यार्थी ज्या स्तरांतून येतो त्या स्तरातील, त्या समाजातील शिक्षक त्याना शिकवण्यासाठी असल्यास अध्यापन व अध्ययन चांगले होते, असा अनुभवसिद्ध सिद्धांत त्यांनी मांडला होता. त्यामुळे बहुजन वर्गातून शिक्षक तयार करण्यासाठी फुले दाम्पत्याने एक शिक्षक प्रशिक्षण केंद्र काढले होते. त्याला नॉर्मल स्कूल हे नाव दिले. याप्रकारे भारतीयांनी शिक्षक प्रशिक्षण केंद्र काढून यशस्वीपणे चालविण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग होता.\nया नॉर्मल स्कूलमधून पास झालेली पहिली विद्यार्थिनी म्हणजे उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख होय. त्यांचे शिक्षक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या सावित्रीमाईबरोबर अध्यापनाचे कार्य करू लागल्या. फातिमा शेख या मुस्लीम समाजातील पहिल्या शिक्षिका होत. अशा प्रकारे मुस्लीम समाजातील पहिल्या अध्यापिका तयार करण्याचा मान जोतीराव व सावित्रीमाई यांना जातो.\nसावित्रीमाईंनी 1852 साली महिला सेवा मंडळ नावाची संस्था स्थापन केली होती. त्याच्या अध्यक्षा श्रीमती जोन्स होत्या व सचिव सावित्रीमाई होत्या. त्या मंडळाच्या नियमित बैठका होत असत. स्त्रियांच्या समस्या व त्यांचे निवारण यावर त्यात चर्चा होत असे. सर्व जातीधर्माच्या महिलांना एकत्र आणण्यासाठी हळदीकुंकू व तिळगुळाचा कार्यक्रमही आयोजित केला जात असे. “कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या बायका आल्या तरी त्या एकाच जाजमावर बसतील. जातीभेद, पक्षपात न करता सर्वांना सारखेच धरुन हळदीकुंकू लावण्यात आणि तिळगुळ वाटण्यात येईल.” अशा मजकुराची निमंत्रण पत्रिका काढली होती. #adinama\nभारतीयांचे पहिलेच शिक्षक प्रशिक्षण केंद्र\nजोतीराव व सावित्रीबाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\n‘सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य’ या पुस्तकाच...\nइतिहासातील पहिल्या सर्वात मोठ्या धम्मदीक्षा सोहळ्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0/all/page-4/", "date_download": "2018-11-15T00:41:02Z", "digest": "sha1:FJAXE6FSKNJG5F2MWX6WSSLIYDEQU7FS", "length": 10720, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इंदूर- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nभारताचा ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सनं शानदार विजय,मालिकाही जिंकली\nइंदूर वनडेत भारतानं ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनं पराभव करीत वन-डे मालिका खिशात घातलीये.\nज्येष्ठ सितारवादक उस्ताद रईस खान यांचं निधन\nमहाराष्ट्र May 4, 2017\nअस्वच्छ पुण्याचे वाजले '13', मुख्यमंत्र्यांचं नागपूर 137 क्रमांकावर ; स्वच्छ शहरांची संपूर्ण यादी\nब्लॉग स्पेस May 1, 2017\nमहाराष्ट्र Apr 27, 2017\n49 व्या वर्षी भय्यू महाराज दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nब्लॉग स्पेस Mar 23, 2017\nमराठी भाषा 'वाचणार' कशी \nनोटाबंदीवरून आजही खडाजंगी, दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक\nLIVE : कानपूर रेल्वे अपघाताली मृतांचा आकडा 143 वर\nदोषींवर कठोर कारवाई केली जाईल - सुरेश प्रभू\n'मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू'\nपाटणा-इंदूर एक्सप्रेस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदतीचा ओघ\nकिवींना व्हॉईटव्हाश, भारताने लुटलं विजयाचं सोनं \nशिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही - मोदी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/10-september-2018", "date_download": "2018-11-15T01:07:41Z", "digest": "sha1:XZOC2PQALYXH4H2ROTCAVGM2U64I3G7X", "length": 13140, "nlines": 249, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "10 september 2018 Marathi News, 10 september 2018 Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nमराठा समाजाला १०% आरक्षण\nओला, उबरचा पुन्हा संप\nमूळ चालींसह गीतरामायण हिंदीत\nआरती शरयूकाठी, नाद महाराष्ट्रात\nपहाटे गारठा; दिवसा चटके\nराफेल किंमत उघड करण्यास केंद्राचा नकार\nराफेल करार दोन सरकारांमधील नव्हे\nशबरीमला निकालाला स्थगिती नाहीच\nनेओमी राव अमेरिकेत न्यायाधीशपदी\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nश्रीलंका: SCने रद्दबातल ठरवला राष्ट्रपतींच...\n'स्पायडरमॅन'चे जन्मदाते स्टॅन ली यांचे निध...\nAlibaba : एका दिवसातच २ लाख १८ हजार कोटींच...\nसार्वजनिक वाहनांना ‘जीपीएस’ बंधनकारक\nकच्च्या तेलाचे भाव कोसळले ,रुपया वधारला\nGratuity: ग्रॅच्युइटीची कालमर्यादा रद्द हो...\n'झी' समूहामध्ये अंबानींची एन्ट्री\npnb scam: नीरव मोदी विदेशी बँकांचे कर्ज फे...\nगूढ आजारामुळे हास्टिंगची निवृत्ती\nचेन्नई संघात २२ खेळाडू कायम\nइंग्लंडला २८५ धावांत रोखले\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nमला मारण्यासाठी तनुश्रीनं पैसे दिले: राखी ...\nदीप-वीरचं लग्न कसं होणार\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\nउज्जैनः महाकालेश्वर मंदिरात सुरक्..\nदिल्लीतून खासगी वाहनं लवकरच हद्दप..\nपाक काश्मीर काय सांभाळणार\nनव्या संशोधनामुळे अन्नातून पोषक आ..\nअमेरिकाः कॅलिफोर्नियातील भीषण आगी..\nअमेरिकाः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस..\nवन विभागाने अवनीच्या बछड्यांना वा..\nछत्तीसगडः बस्तरमध्ये पुन्हा स्फोट..\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० सप्टेंबर २०१८\nनवे सत्य: राफेल करार भारत-फ्रान्स सरकारांमधील नव्हे\nमराठा समाजाला १०% आरक्षणाची शिफारस\nमध्य रेल्वेवर रविवारी 'जम्बोब्लॉक'; लोकल टाळा\nओला, उबरचा १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संप\nभाजपने लोकसभेतील जादुई आकडा गमावला\nआरती शरयूकाठी, नाद घुमणार महाराष्ट्रात\nमुंबईत आजपासून १० % पाणीकपात; ठाण्यालाही फटका\nसार्वजनिक वाहनांना ‘जीपीएस’ बंधनकारक\nटी-२० महिला वर्ल्डकप: ...तर भारत उपांत्य फेरीत\nमूळ चालींसह गीत रामायण लवकरच हिंदीत\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://shabanawarne.blogspot.com/2014/03/blog-post.html", "date_download": "2018-11-15T00:14:40Z", "digest": "sha1:QHMQI372IVW74XR5X4CCSFF4JH6SQZTL", "length": 28360, "nlines": 63, "source_domain": "shabanawarne.blogspot.com", "title": "बैरी अपना मन ….: स्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच !", "raw_content": "बैरी अपना मन ….\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nमहाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मालिकेतून बराचसा कथाभाग समजलेला. सातवी आठवीत वाचलेल्या राधेय आणि मृत्युंजय मधल्या व्यक्तिरेखा अजूनही मनपटलावर कोरलेल्या. मग अनेक पुस्तकातून वेवेगळ्या अंगातून केलेले महाभारताचे, गीतेचे आणि कृष्णाबद्दलचे विवेचन- बरेचसे लक्षात राहिलेले पण विश्लेषण - विवेचन हे मुख्यतः भारतीय राजनीतीत घडणाऱ्या गेल्या शतकांच्या संदर्भातच.\nगेल्या वर्षी मनु गीतेवर काहीतरी वाचत होती आणि अचानक तिचा काहीतरी प्रश्न आला म्हणून बोलताना ती म्हणाली -- मला माहित आहे महाभारत का घडले ते --त्या कृष्णाने कोणाचे तरी नाक कापले होते म्हणून थोडी बहुत गोष्टीत गल्लत ठीक आहे पण हे जरा जास्तच खटकणारे म्हणून आम्ही तिच्यासाठी महाभारतावर पुस्तके बघत होतो. १४ वर्षाच्या मुलीला कळेल आणि त्यातही अगदी गंभीर वाचणाऱ्या मनूला रुचेल असे पुस्तक काही सापडत नव्हते. अगदी अकराव्या वर्षी kightrunner, thousand splendid suns आणि नंतर शांताराम वाचणाऱ्या लेकीला बरीच पुस्तके आणून दिली -राधाकृष्णनचे Indian Philosophy आणि Discovery ऑफ इंडिया या दोन्ही पुस्तकांसमवेत. पण तरीही बर्याच गोष्टींचा घोळ डोक्यात चालूच आणि मला मिळणाऱ्या मर्यादित वेळेत त्याचे निराकरण शक्य नाही म्हणून थोडा लांबणीवर टाकलेला विषय…\nमग एके दिवशी रीतुशी बोलताना तिने स्टार प्लस वरच्या या मालिकेबद्दल सांगितले. स्टारप्लस बघायचा म्हणजे जर जीव मुठीतच असे म्हणून आम्ही बघायला सुरुवात केली आणि आवडली ही मालिका. त्यात दाखवलेल्या बऱ्याच गोष्टी तर्क आणि माझे विवेचन सोडून बघायच्या असा निर्णय पहिले दोन तीन भाग बघतानाच घेतला होता. मुख्य उद्देश मुलांबरोबर कथाभाग समजावून घ्यायचा हाच होता. मनु नंतर डोके फाटेस्तोवर प्रश्न विचारत असतेच आणि तिच्याशी बरीच चर्चाही होते. पण माझ्या ७ वर्षाच्या लेकाला आतापर्यंत काही माहित नव्हते आणि हिंदीचा गंधही नाही. शाळेत Religious Education मध्ये यावर्षी Hinduism आहे त्यामुळे ten headed monster 'रवाना' , butter eater krishna मध्ये याला फार इंटरेस्ट गेल्यावर्षी भारतात गेलो तेव्हा छोटा भीम बघितला --तेव्हापासून सगळे छोट्या भीमचे टी शर्ट आणि मग कॉमिकस एवढाच पूर्वाभ्यास. आतापर्यंत धारावाहीकेत सांगितलेली कथा कळली आहे. काही गोष्टीत मार्मिक प्रतीक्रिया असतात. त्याला त्याच्या पद्धतीने समजून घेऊ देत म्हणून मीही आता भाष्य करायचे सोडले आहे पण तरीही --\nउदा एकलव्याचा अंगठा घेतला तेव्हा मी हळहळलेच -- so unfair असे निघालेच तोंडातून. माऊची प्रतिक्रिया : it is fair mamma- Ekalvya did not ask Drona's permission to copy him. You cant just do such things किती copyright बद्दल सजगता \nहिडींबा आली तेव्हा याला वाटले कदाचित हीच छुटकी -- अजून छोट्या भीमाचे साथीदार दिसत नाहीयेत ना \nद्रौपदीचे पाच नवर्यात विभाजन यात एवढा वाद घालायचे काय हे त्याला पटतच नव्हते --but she has accepted it and all of them are happy ( pandav and droupadi) मग एव्हडा रडून ओरडून गोंधळ काय घालताय that is their choice, what is so unrighteous about it सगळे सबटायटल्स-- अधर्मचा unrighteousness माझ्यातल्या मम्मात्वाला आत्तापासूनच ललकार आहे -- पुढे जाउन we are happy why interfere असा म्हणताना दिसतोच आहे हा \nभीष्म पितामह अगदी उद्विग्न होतात तेव्हातर माहीला अगदी राहवत नाही, मी इमेल टाकू का त्याला समजवायला आता भीष्माचा इमेल असेल तर शेअर करा. अर्थात अशा सत्कृत्यामागे माझीच प्रेरणा -- लंडनमध्ये लोक रस्त्यावर सिगरेट पीत असताना माहीला तो वास सहन होत नाही, मग काय करता येईल असे विचार करता मी त्याला सांगितले होते कि तू लंडनच्या मेयरला इमेल लिही. भीष्माच्या काळी इतका child freindly public policy नव्हती हे कसे समजवायचे आता भीष्माचा इमेल असेल तर शेअर करा. अर्थात अशा सत्कृत्यामागे माझीच प्रेरणा -- लंडनमध्ये लोक रस्त्यावर सिगरेट पीत असताना माहीला तो वास सहन होत नाही, मग काय करता येईल असे विचार करता मी त्याला सांगितले होते कि तू लंडनच्या मेयरला इमेल लिही. भीष्माच्या काळी इतका child freindly public policy नव्हती हे कसे समजवायचे आणि त्यापुढेही त्याचे अर्घ्य गंगेच्या पाण्यात पडत नसते -- माहीचे अनुभवजन्य विश्लेषण --टेम्परेचर मायनस खाली असणार म्हणून पाणी गोठले आहे. मी अगदी वैतागून आता मग हा द्रौपदीच्या सुर्यानारायणास केलेल्या आवाहनावर काय टिपणी करतो म्हणून वाटच बघत होते . आता लिहायला छान वाटते पण बर्याच वेळेला या प्रश्नांत मला संवाद ऐकण्यावर, समजण्यावर पाणी फिरवावे लागते, खेकसून सांगावेसे वाटते -- है कथा संग्रामकी, आपल्यातच होईल, मुकाट्याने शांतपणे बघ. असा वैताग दिला कि खरेच भारतीय संस्कृतीच महान आहे हे पटते अगदी. मुलांनी एकदा सांगितले कि निमूट ऐकायला पाहिजेच. हा काय पाश्चात्य स्वैरपणा ---एका मागून एक प्रश्न आणि त्यापुढेही त्याचे अर्घ्य गंगेच्या पाण्यात पडत नसते -- माहीचे अनुभवजन्य विश्लेषण --टेम्परेचर मायनस खाली असणार म्हणून पाणी गोठले आहे. मी अगदी वैतागून आता मग हा द्रौपदीच्या सुर्यानारायणास केलेल्या आवाहनावर काय टिपणी करतो म्हणून वाटच बघत होते . आता लिहायला छान वाटते पण बर्याच वेळेला या प्रश्नांत मला संवाद ऐकण्यावर, समजण्यावर पाणी फिरवावे लागते, खेकसून सांगावेसे वाटते -- है कथा संग्रामकी, आपल्यातच होईल, मुकाट्याने शांतपणे बघ. असा वैताग दिला कि खरेच भारतीय संस्कृतीच महान आहे हे पटते अगदी. मुलांनी एकदा सांगितले कि निमूट ऐकायला पाहिजेच. हा काय पाश्चात्य स्वैरपणा ---एका मागून एक प्रश्न पण काय करणार - जैसा देस वैसा --वागावेच लागते . बर्याच वेळेस मग त्याला झोपवून यु ट्युबवर परत तो भाग फास्ट फोरवर्ड करून बघायचा, याला पर्याय नसतो\nपांडव हस्तिनापुर सोडून चालले आणि अर्जुन कुंतीच्या मांडीवर डोके ठेऊन रडू लागला --oh come on arjuna - you need to grow up, cant be with your mother all your life हस्तिनापुर आणि राज्यावरचा हक्क, कुंती सगळ्यांना सोडून जाताहेत म्हणून मी म्हणाले - बिचारे पांडव --why poor mamma they must seek new experience, it is good to learn new things\nपरशुरामास जेव्हा कर्ण त्याच्याशी खोटे बोलला हे कळते आणि पुनीत इस्सार त्याच्या घोगऱ्या आवाजात ओरडतो तेव्हाही माहिला कळत नाही की हा चिडला तर आहे पण मग हा कर्णाला Hey कर्ण अशी का हाक मारतो hey dude असे तर प्रेमाने मित्राला हाक मारायची पद्धत न \nकृष्णाने रुक्मिवर सुदर्शन चक्र सोडून फक्त अर्धे डोके भादरले तेव्हां तर असल्या मशीन मिळाल्या तर शाळेत कोणाकोणावर सोडता येईल अशी यादी आम्ही केली होती. विश्व के कल्याण कि योजना सोडून हा कृष्ण आता जॉन, मग बेन , मग जेम्स अशा मुलांची डोकी भादरत असतानाचे चित्र दिसत होते. पण भीतीपण वाटत होती तो सर्वज्ञानी कृष्ण असे आमचे बेत ऐकत असेल तर अजून आमची डोकी शाबूत आहेत -- माफ केले असावे त्याने बहुदा कारण आम्ही त्याची आळवणीही तितकीच करतो न- पुढे येईल याबद्दल \nभिमासारखे पाय आपटणे-- नंतर दुखतात म्हणून गुपचूप शांत बसणे -- मान्य नाही करायचे. पाउस असला तरी छत्री बंद करून युधीष्टीरासारखा भाला बनवून फिरवणे. रागवायचे नाटक म्हणजे धृतराष्ट्रासारखे डोळे वर करणे. हातावर उपरण्यासारखा टॉवेल घेऊन घरभर भटकणे - महाभारत ड्रेस आहे हा --हे दैनदिन जीवनात महाभारतासारख्या 'ग्रंथोमें महान' ग्रंथामुळे आलेले काही मुलभूत बदल .\nदुर्योधनाच्या हत्तीवर उडी मारून मालिकेत प्रवेश केला तेव्हापासून बिचाऱ्या घरच्या सोफ्याने हजार शाप नक्कीच दिले असतील दुर्योधनाला आणि त्या स्टंट डायरेक्टरला\nशकुनिमुळे डोळा मारणे आम्ही मात्र बंदच केलंय, फार वाईट असं मत आहे डोळा मारला की, काहीतरी कपट असाच त्याचा अर्थ मला मात्र काळजी उद्या भारतात गेलो आणि याला तिथल्या कॉलेजात हा गेला तर एव्हडे बेसिक स्किल माहित नसले की याचा तिथे कसा निभाव लागणार \nसकाळी शाळेला उशीर होत असताना toilet seat वर बसून जोरात अगदी गांडीवधारी अर्जुना आ}} आ}}} अशी तान हा जेव्हा छेडतो तेव्हा तू जे काय धरलयस ते सोड आणि तयार हो लवकर -- हे अर्थात माझ्या मनात काय बोलतोय आणि काय करतोय याच्यात काही ताळ असेल का हे समजण्यासाठी तरी निदान आपल्या लेकरांना म्हराटी शिकवणे किती महत्वाचे ते अशा वेळेला कळतं -- शिकवायचंच अशी प्रतिज्ञा काही आपण करणार नाही -- महाभारतातल्या कोणाच्या प्रतिज्ञेमुळे काय काय घडलं याचा कार्यकारणभाव लावून आणि समजावून दमायला झाले आहे\nशीर्षक गीत तर फार आवडलंय आम्हाला -- धर्म, अधर्म, आदी, अनंत सगळीकडे गुणगुणत असतो आणि नको तिथे फेकत पण असतो -- मम्मा this is adharm ; झोप म्हणले कि, पुस्तक ठेव, चोकलेट नको आता-- अशा वेळी सगळाच धर्म अधर्माचा मामला \nमला गाण्यापेक्षा शब्द ( lyrics ) मध्ये जास्त रस त्यामुळे अर्थही मीच सांगितला सगळ्या शब्दांचा - संदर्भसहित स्पष्टीकरण देऊन. एकदा आज नको बघायला, उद्या बघुयात, एक दिवस नाही बघितले तर काही बिघडत नाही असे म्हणले तर मम्मा this is जीवन का संपूर्ण सार हैं, मग बघायलाच पाहिजे न हे हि ऐकवलेच \nकृष्णाच्या बासरीची मोहिनी बृहत विश्वावर - माही कसा अपवाद असणार रितू मावशीने बासरी पाठवली होतीच. सगळ्या घरात कृष्ण होऊन बासरी फुंकत आणि थुंकतही असतो. एका शनिवारी यू ट्युब वर enchanted flute of krishna असा विडीओ शोधून त्याची प्रक्टिस चालली होती आणि शेजारी मोठा टॉवेल घेऊन enchanted थुंकी साफ करणे चालले होते, तेव्हा हा साईड इफेक्ट कळाला. बरेच दिवस आमची बासरी शाळेच्या पँटच्या बेल्टला लटकून शाळेत ही गेली आहे. मोरपिसाची मागणी झाली आहे मावशीकडे -- कसा खोवणार त्याची उत्कंठता आहेच.\nअर्जुन, कृष्ण तर हिरो आहेतच पण बकाबका खायचे तेव्हा आम्ही भीम पण होतो -- मग सगळेच demi -god आहेत, जे काही करतील ते चांगलेच, पणसोयीस्कर रित्या . पोहायला गेलो तेव्हा त्याला मी सांगितले बघ अर्जुन आवडतो ना तुला , त्याने किती प्रक्टिस केली धनुष्यबाण चालवण्याची मग तुही न थकता आज पाच फेऱ्या मारायच्या. डुबुक डुबुक करून महाशयांचे उत्तर --I can't change what I am mamma, can I काय कपाळ उपदेश करणार आपण काय कपाळ उपदेश करणार आपण उलट त्या सौरभ जैनसारखे मधाळ हसून प्रत्येक वेळेस --think about it- ( स्वयं विचार किजिये) असे मलाच ऐकवतो उलट त्या सौरभ जैनसारखे मधाळ हसून प्रत्येक वेळेस --think about it- ( स्वयं विचार किजिये) असे मलाच ऐकवतो त्यातल्या त्यात हे बरे की पुरुषपात्रांचाच जास्त प्रभाव आहे, नाहीतर ती किंचाळणारी अंबा ( मला तर ती PMS मध्ये असतानाच तिच्या रोलचे शुटींग केले आहे असे वाटते ) , कल्याण हो, कल्याण हो असे म्हणत सतत अश्रू ढाळणारी कुंती( ही तरुणपणाची न सुटलेली निरूपा रॉय) , मेंगळटपणे फिरणाऱ्या अंबिका आणि अंबालिका, भयानक डोळ्यांची द्रौपदी यातले कशाचे अनुकरण केले असते, ते कळत नाही.\nछोटेपणीच्या अर्जुनाने अभिनय छान रंगवला होता. त्या मुलाचा चेहराही अगदी निग्रही आणि बोलका. युधिष्ठिराचे काम करणारा मुलगा मात्र, 'पौगंडावस्थेतल्या मुलांच्या समस्या', अशा कार्यक्रमात दाखवणाऱ्या मुलांसारखाच अगदी शेळपट - मला तो शब्द ऐकूनच कसले कसले गंड आठवतात आणि काय त्या चर्चा, मस्त गळपटल्याल्या दगडू परब, त्याची मित्रकंपनी आणि पराजक्ता यांना बघून तरी आता अशा चर्चासत्रांना बंदी घालतील अशी आशा करूयात \nराम ला रामा, कृष्णला कृष्णा तसे रावण चा उच्चार त्याच्या शिक्षिका रवाना असा करतात. महिच्याच भाषेत इथले लोक महाभारतला, माहाभरटा म्हणतात - त्याच्या इथल्या उच्चारात . अरे ससां ग तुझ्या शिक्षिकांना असे त्याला सांगितले तर it is ok Mamma that's how British people speak, do they come to change your words -- असे म्हणून मोकळा झाला आहे तो. मी हे त्याच्या शिक्षिकेला पालकसभेत सांगितलं, तेव्हा दोघीही हसलो त्यावर. त्यानंतर मला एक तास त्यांच्या वर्गावर बोलायला बोलावलेही आता माही वर्गातला या विषयावरचा तज्ञ म्हणून सर्वमान्य झाला आहे. महाभारतावरची घरी असलेली कॉमिक्स घेऊन जातो तो व्याख्यान झोडायला आता माही वर्गातला या विषयावरचा तज्ञ म्हणून सर्वमान्य झाला आहे. महाभारतावरची घरी असलेली कॉमिक्स घेऊन जातो तो व्याख्यान झोडायला आणि मध्येच येउन आता अमक्याची , तमक्याची मूर्ती दे दाखवायला असा हट्टही असतो. दिवाळीला लक्ष्मीची दिली, राम सीतेची दिली आम्हाला रक्षाबंधनला राखीचीपण हवी होती -- त्याला देवीच वाटली आणि मध्येच येउन आता अमक्याची , तमक्याची मूर्ती दे दाखवायला असा हट्टही असतो. दिवाळीला लक्ष्मीची दिली, राम सीतेची दिली आम्हाला रक्षाबंधनला राखीचीपण हवी होती -- त्याला देवीच वाटली रितू म्हणून माझी मैत्रीण आहे तिने मुर्त्या, पुस्तके ईचा पुरवठा चालू ठेवला आहे.\nपण कौतुक वाटते इथे ज्यापद्धतीने दुसरीच्या वर्गात नवीन धर्म आणि संस्कृतीबद्दल शिकवतात, माहिती देतात. त्याचा साईड इफेक्ट म्हणजे तो हे काही करतो, डब्यात घेऊन जातो -- ते सगळं हिंदू धर्माच्या कक्षेत येत असावे असे त्याच्या मित्रांना वाटते -- उदा 'अरे यार' असे घरी ऐकून तो बऱ्याचवेळा शाळेत बोलताना म्हणून जातो ---त्याच्या प्रिय दोस्ताला बेनला हे हि हिंदू धर्माचे लक्षण वाटते. मायबोलीवरचे धर्मप्रेमी याबाबतीत मला माफ करतील अशी आशा आहे गेल्यावर्षी त्यांना ख्रिश्चन धर्माबद्दल शिकवले. त्यानुसार जीझस हा देवाचा पुत्र . यावर्षी जेव्हा हिंदू धर्मातील देवांबद्दल शिकवायला सुरुवात केली तेव्हा जीझस हा देवाचा पुत्र आणि हिदु धर्मात देव म्हणून जीझसही त्याच बापाचा मुलगा म्हणून तोही हिंदू असा नविन सिद्धांत मांडून तो मोकळा. पुढच्या वर्षी इस्लाम शिकताना हा कोणाची संगती- नाती गोती कोणाशी लावतो ते पाहूयात\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nमहाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास\nसौदी अरेबिया, गल्फ देश- संक्षिप्त इतिहास सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश. अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांन...\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nकिसी की मुस्कराहटो पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल मी प्यार ----जीना इसीका नाम है :)\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nपुन्हा मामू ........ ( भाग 2)\nचंदेरी दुनियेतील आवडत्या स्त्री भूमिका व नायिकांबद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z70603165144/view", "date_download": "2018-11-15T00:29:18Z", "digest": "sha1:KQ3K3D47KLAXVQA2SBZQM3VQS44I7DLB", "length": 11531, "nlines": 180, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - आनंदाचा कंद हरी हा देवकीन...", "raw_content": "\nदेव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्‍य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्‍वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - आनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीनंदन पाहिला ॥धृ॥\nभक्तासाठी तो जगजेठी भीमा निकटी राहीला ॥१॥\nकंस भयाने वसुदेवाने नंदयशोदा वाहिला ॥२॥\nयज्ञयाग जपतपासी भुले ध्यान धारने भुलीला ॥३॥\nनिश्‍वय साचापरी तुकयाचा भक्ति गुणासी मोहिला ॥४॥\nगणपतीची पूजा आणि व्रत फक्त पुरूषच करतात, मग फक्त स्त्रियांसाठी गणेश व्रत आहे काय\nचन्द्रालोकः - दशमो मयूखः\nचन्द्रालोकः - नवमो मयूखः\nचन्द्रालोकः - अष्टमो मयूखः\nचन्द्रालोकः - सप्तमो मयूखः\nचन्द्रालोकः - षष्ठो मयूखः\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/vijay-mallya-arthur-road-jail-custody-304971.html", "date_download": "2018-11-15T00:34:00Z", "digest": "sha1:SCQWHGE5T545R5ITGVEOWG3PRASMWOZL", "length": 4041, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nराष्ट्रीयकृत बँकांचं 9 हजार कोटीचं कर्ज बुडवून लंडनच्या बिळात लपलेल्या विजय मल्ल्यासाठी आर्थर रोड कारागृहातली जी कोठडी वाट पाहतेय, त्या कोठडीची एक्स्क्लुझिव्ह दृश्य न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहेत. भारतातलं प्रत्यार्पण आणि अटक टाळण्यासाठी आर्थर रोड कारागृहाच्या दूरवस्थेवर विजय मल्ल्यानं बोट ठेवलंय. मात्र आर्थर रोड कारागृहाची अवस्था किती अदयावत आणि योग्य आहे हे दाखवण्यासाठी भारताच्या वतीन लंडनच्या कोर्टात आर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओ सादर करण्यात आला.\nराष्ट्रीयकृत बँकांचं 9 हजार कोटीचं कर्ज बुडवून लंडनच्या बिळात लपलेल्या विजय मल्ल्यासाठी आर्थर रोड कारागृहातली जी कोठडी वाट पाहतेय, त्या कोठडीची एक्स्क्लुझिव्ह दृश्य न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहेत. भारतातलं प्रत्यार्पण आणि अटक टाळण्यासाठी आर्थर रोड कारागृहाच्या दूरवस्थेवर विजय मल्ल्यानं बोट ठेवलंय. मात्र आर्थर रोड कारागृहाची अवस्था किती अदयावत आणि योग्य आहे हे दाखवण्यासाठी भारताच्या वतीन लंडनच्या कोर्टात आर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओ सादर करण्यात आला.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/gurgaon-sampat-nehra-was-plotting-to-kill-the-salman-khan_n-292180.html", "date_download": "2018-11-14T23:41:34Z", "digest": "sha1:ZMI2RPMXXU7WRRVSFIL4A55VNN2LWFXU", "length": 16307, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलमान खानच्या हत्येचा कट उघड,आरोपीकडून मे महिन्यात घराची रेकी", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसलमान खानच्या हत्येचा कट उघड,आरोपीकडून मे महिन्यात घराची रेकी\nसंपत नेहरा सलमानचा चाहता असल्याचं भासवून हत्या करण्याच्या प्रयत्न करणार होता. जेव्हा सलमान घराच्या बाल्कनीत उभं राहुन चाहत्यांना अभिवादन करतो त्यावेळी त्याच्या हत्येचा मनसुबा संपतचा होता.\nहरियाणा, 09 जून : काळवीट शिकार प्रकरणातील आरोपी अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा धक्कादायक खुलासा गुरुग्राम एसटीएफच्या टीमने केलाय.\nगुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने हैदराबादमधील गँगस्टर लाॅरेंस बिश्नोईच्या खास संपत नेहराला अटक केलीये. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी मागण्याचे 24 पेक्षा जास्त गुन्हे हरियाणासह अनेक राज्यात दाखल आहे. अटकेनंतर एसटीएफने केलेल्या चौकशीत सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता आणि यासाठी मुंबईतील त्याच्या घराची रेकी केली होती अशी कबुली त्याने दिली.\nसंपत नेहराने मुंबईतील वांद्रे येथील सलमानच्या घराची दोन दिवस रेकी केली होती. कट कोणत्या परिस्थितीत अयशस्वी होऊ नये यासाठी त्याने सलमान घरातून किती वाजता बाहेर येतो आणि सुरक्षारक्षकांची माहितीही गोळा केली होती.\nमे महिन्यात सलमानच्या घराची रेकी\nसंपत नेहराने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलमानच्या घराची रेकी केली होती. संपत नेहरा सलमानचा चाहता असल्याचं भासवून हत्या करण्याच्या प्रयत्न करणार होता. जेव्हा सलमान घराच्या बाल्कनीत उभं राहुन चाहत्यांना अभिवादन करतो त्यावेळी त्याच्या हत्येचा मनसुबा संपतचा होता. एवढंच नाहीतर फॅन्स आणि सलमानमध्ये किती अंतर असतं याचाही आढावा घेऊन गोळी झाडण्याचा संपतचा डाव होता. पण संपत आपल्या कटात यशस्वी होण्याआधीच एसटीएफच्या टीमने हैदराबादमधून त्यांच्या मुसक्या आवळल्या.\nलाॅरेंस बिश्नोईने दिली होती सलमानला धमकी\nकाळविट शिकार प्रकरणी गँगस्टर लाॅरेंस बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सध्या संपत नेहरा अटकेत असून सलमानच्या हत्येचा कट उधळला गेलाय. संपतच्या या कटात कोण-कोण सहभागी आहे याची माहिती एसटीएफची टीम गोळा करत आहे. संपत नेहराच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता आङे.\nतुरुंगात शिजला सलमानच्या हत्येचा कट\nएसटीएफला संपत नेहराच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, लाॅरेंस बिश्नोईने तुरुंगात बसून सलमानच्या हत्येचा कट रचला होता. सलमानच्या हत्येची जबाबदारी संपत नेहरावर सोपवण्यात आली होती. बिश्नोईची संपत नेहराची ओळख तुरुंगातच झाली होती. त्यानंतर संपत नेहरा बिश्नोईच्या गँगमध्ये सामील झाला. संपत हा चंडीगढ विद्यापीठात असताना बिश्नोईच्या संपर्काता आला होता.\nसंपत नेहरा कार चोरीत झाली होती अटक\nसंपत नेहराला 2016 मध्ये कार चोरी प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर बिश्नोईच्या गँगमध्ये सामील झाला होता. संपत नेहराने इनेलोचे माजी आमदाराच्या भावाच्या हत्येचा प्रयत्न केला होता. एवढंच नाहीतर हरियाणा, राजस्थान आणि पंजाब पोलिसांनी त्याच्यावर दोन लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/blood-supply-stop-lifeline-39447", "date_download": "2018-11-15T00:51:51Z", "digest": "sha1:ZMMXILML66NJC5U2SY3CUJHZGJFG7OKO", "length": 14082, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "blood supply stop to lifeline लाइफलाइनचा रक्तपुरवठा थांबला | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 11 एप्रिल 2017\nअन्न व औषध प्रशासनाने ठेवले त्रुटींवर बोट - सूचना देऊनही अंमलबजावणी नाही\nनागपूर - उपराजधानीतील लाइफलाइन रक्तपेढीतील त्रुटींवर बोट ठेवत त्या दूर होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. वारंवार त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्यानंतरही लाइफलाइनतर्फे अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे अखेर एफडीएने शनिवारपासून रक्‍तपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले.\nअन्न व औषध प्रशासनाने ठेवले त्रुटींवर बोट - सूचना देऊनही अंमलबजावणी नाही\nनागपूर - उपराजधानीतील लाइफलाइन रक्तपेढीतील त्रुटींवर बोट ठेवत त्या दूर होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. वारंवार त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्यानंतरही लाइफलाइनतर्फे अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे अखेर एफडीएने शनिवारपासून रक्‍तपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले.\nजानेवारी २०१७ मध्ये शहरातील अनेक रक्तपेढ्यांची तपासणी करण्यात आली. पायाभूत सुविधांमध्ये त्रुटी आढळून आल्या. नियमानुसार रक्तपेढीतील रक्तपुरवठ्यासंदर्भातील नोंदी आढळून आल्या नाहीत. रक्त हाताळण्याच्या पद्धतीतही दोष आढळून आला. तर, रक्त ठेवण्यात येणारा टेबल व परिसर अस्वच्छ दिसून आल्याची नोंद एफडीएने घेतली. या त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारला गेला. लाइफलाइन रक्तपेढीशिवाय पाच मेट्रो व इतर रक्तपेढ्यांची तपासणी एफडीएतर्फे करण्यात आली होती.\nरक्तपेढ्यांची तपासणी ही ‘रुटीन ॲक्‍टिव्हिटी’ असल्याचे एफडीएचे म्हणणे आहे. रक्तपेढीत ‘एफडीए’ने त्रुटी काढल्या असल्याने त्या दूर करण्यासाठी लाइफलाइन रक्तपेढीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले. तडकाफडकी प्रशासन कामाला लागले आहे. इतरही रक्तपेढींनी दोन दिवसांत त्रुटी दूर करण्याचे आश्‍वासन दिले आहे.\nआरोग्यवर्धक रक्त गोळा करून ते रुग्णाला दिले जावे, हा नियम सांगतो. यामुळेच अयोग्य पद्धतीने होत असलेल्या कामावर अंकुश ठेवण्याचे काम एफडीए करीत आहे. लाइफलाइनच्‍या कामात काही त्रुटी आढळल्‍या. त्‍या दूर झाल्यानंतर पाहणी करण्यात येईल. रक्तपुरवठा करण्याची प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सर्वसामान्‍यांची गैरसोय होत असली तरी, पाहणीनंतर त्रुटी दूर झाल्यास तत्काळ रक्तपुरवठ्यास परवानगी देण्यात येईल.\n- एम. जी. केकतपुरे, सहआयुक्त अन्न व प्रशासन विभाग (औषध).\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-113052700006_1.htm", "date_download": "2018-11-14T23:40:55Z", "digest": "sha1:OBQWREZXAQSX7TGTCXUTULDAST7EK3E4", "length": 11050, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राजीनामा देण्यास नकार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी जावई गुरुनाथ मय्यपन याला अटक केली असली तरी बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. काहीही झाले, तरी आपण राजीनामा देणार नाही. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.\nगेल्या काही दिवसांपासून सासरा आणि जावई असे कनेक्शन जोडले जात आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे दिवस अतिशय कठीण होते. मुळात फिक्सिंगचा माझा कसलाही संबंध नाही. त्यामुळे पद सोडण्याची आवश्यकता नाही. मी बीसीसीआयचा निवडून आलेला अध्यक्ष आहे. माझी कार्यपद्धती निष्पक्ष आणि जबाबदारीची आहे. मी काहीच चुकीचे केलेले नाही. त्यामुळे राजीनाम्याच्या मुद्यावरून बीसीसीआयमध्ये मतभेद असल्याचे पसरविले जात आहे. आतापर्यंत बोर्डाच्या एकाही सदस्याने राजीनामा देण्यास सांगितले नाही. बीसीसीआयचा माझ्यावर विश्वास आहे.\nमय्यपनच्या चौकशीचे म्हणत असाल, तर माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही. या संपूर्ण प्रकरणात माझ्यावर कसलेही आरोप झालेले नाहीत. त्यामुळे त्याबाबत विचार करण्याचा प्रश्चन येत नाही. प्रसारमाध्यमे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nमंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड\nमुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’\nजखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nपत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ...\nनवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली ...\nआयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली\nआयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली ...\nमारूती सुझुकी इंडियाकडून विशेष सर्व्हिस कॅम्पेन\nमारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी ...\nजिओ दिवाली धमाका प्लान, यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर\nरिलायन्सने जिओ दिवाली धमाका नावाचा एक धमाकेदार प्लान आणला आहे. यात जिओ यूझर्सला १०० टक्के ...\nआगामी वर्षी सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन येणार\nसॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन मार्च 2019 मध्ये लाँच होणार आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/rape-by-a-father-on-a-six-year-old-girl-in-solapur/", "date_download": "2018-11-15T00:50:23Z", "digest": "sha1:OJAJ2GFRIDFD6AXC6L55KKC6LMZBTUU5", "length": 5072, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : सहा वर्षाच्या मुलीवर बापाकडूनच बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : सहा वर्षाच्या मुलीवर बापाकडूनच बलात्कार\nसहा वर्षाच्या मुलीवर बापाकडूनच बलात्कार\nसोलापूर : पुढारी ऑनलाईन\nसहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा लैंगिक छळ करणार्‍या नराधम बापाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पित्यास अटक केली आहे. माणसांच्या एकमेकांच्या नात्यालाच काळिमा फासणारी ही घटना शहरातील नई जिंदगी परिसरात घडली.\nयाबाबत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील नई जिंदगी परिसरातील महादेवीनगरात पीडित मुलगी, तिची आई व नराधम बाप हे तिघे एकत्रित राहतात. नराधम बाप हा मजुरीचे काम करतो, तर पीडितेची आई ही घरीच असते. गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित बापाने स्वतःच्या मुलीवर अनेक वेळा बलात्कार करून तिचा लैंगिक छळ केला. या बाबीची समाजात अन्य लोकांना माहिती झाली, तर आपलीच बदनामी होईल, या भीतीपोटी पीडितेच्या आई गप्प बसली; परंतु तिला मुलीचा त्रास पाहवेना. अखेर तिने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.\nछ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा\nरिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास\nडॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल\nसर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान\nनेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार\nपैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/vinda-karandikar/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-110031500025_1.htm", "date_download": "2018-11-14T23:43:28Z", "digest": "sha1:YNVYFDYFVBWEU234IFET3ETRY6BV62TV", "length": 8973, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विंदांची कविता | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअसं सहज लिहून जाणार्या विंदांची कविता ही जुन्याच्या आवरणात नव्याची सुनीते गाणारी अशी आहे. एकाचवेळी संवेदनशीलता, भावनोत्कटपणा आणि वैचारिक अधिष्ठान अशा तीन डगरींचा समतोल तीत सांभाळला गेला आहे. त्यात साधी भासणारी शब्दकळा, पण वैश्विक आशय घेऊन येते, कारण विंदांच्या जीवनात मार्क्सवाद आणि मानवतेला महत्वाचं स्थान होतं. त्यामुळेच,\nअसे परखड भाष्य त्यांच्या कवितेत आढळते.\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nझेंडूची फुले ही आहे गुणकारी\nदोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/category/social-activity/", "date_download": "2018-11-14T23:44:00Z", "digest": "sha1:HZX66DW4RKW5GWHLXWG4KL6CC4XZDPDO", "length": 11263, "nlines": 113, "source_domain": "sharyat.com", "title": "SOCIAL ACTIVITY", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nया ६५ वर्षीय ‘अम्मा’ ना भेटा; ज्या दिल्लीत कचरा वेचक आहेत आणि चारशे भटक्या कुत्र्यांची काळजी घेतात……\nदक्षिण दिल्लीतल्या साकेत भागात त्या एका टपरीवजा झोपड्यात राहतात आणि दिवसाला दोनशे रुपये कमावितात, त्यातील बहुतांश त्या आजुबाजूच्या कुत्र्यांवर खर्च\nही आहे शोकांतिका ….वाचा_आणि_विचार_करा…\nबाई जपान ची, नव्वद हजार खर्च करून हजारो किलोमीटर वरून भारतातील लेण्या पाहण्यासाठी मुंबई ला उतरते. खाजगी बसने अजिंठा वेरूळला\nकिती हे महारांजांवरील प्रेम आदर …गणेश…गडदुर्ग स्वच्छ राखणारा एक वेडा .. आपल्याल्या राजगडावर भेटनारा एक शिवभक्त….त्याला माझा सलाम सलाम\n) वर्षाचा असेल..कपाळाला चंद्रकोर,कानात मोत्यांची कर्णकुंडले…महाराजा­ सारखी थोडी फार दिसणारी दाढी मिशी..साधी राहाणी पण पायात चप्पल नाही अनवाणीच..राहणारा\nकालपर्यंत ब्रेड व अंडी विकून उदरनिर्वाह करणारा… आज इतर मुलांना इंजिनियर, आयएएसचे शिक्षण घेण्यास करतोय मदत\nआयुष्यात मनुष्याला नेहमीच चांगल्या-वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्यातच जगण्याचा खरा मतितार्थ उमगतो व समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते.\nमराठी सोबतच बॉलिवूडचा हा सुपरस्टार गरीबांना लाखो करोडो रुपये दान करून जगतोय सामान्य माणसाचे जीवन ….पहा पूर्ण स्टोरी …\nबॉलिवूडचा हा सुपरस्टार गरीबांना लाखो करोडो रुपये दान करून जगतोय सामान्य माणसाचे जीवन पहा पूर्ण स्टोरी आपल्या समाजात अनेक लोक\nअन्न फेकण्यापेक्षा ते भुकेल्याला द्या….फिडींग इंडियाचा स्तुत्य उपक्रम……\nहिरो म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो सिनेमातला अभिनेता. सहा फुटांचा.. करड्या आवाजाचा, हैन्डसम, डॅशिंग. पण तो झाला पडद्यावरचा हिरो…\nमोबाईल नंबर आधार कार्ड लिंक करण्यासाठी या क्रमांकावर फोन करा आणि घरी बसल्या लिंक करा\nभारत सरकारने आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करण्याचा आदेश काढला आहे हे तुम्हाला माहीत असेलच. त्यासाठी मोबाइल सीम कार्ड\nमातीचा वापर न करता…..गच्चीवर साकारली कचऱ्यातून ‘शेती’\nमातीचा वापर न करता कचऱ्यातून त्यांनी ही शेती साकारली असून, त्याला ते ‘हिरवी माती’ (ग्रीन सॉइल) असे म्हणतात. गेल्या १५\nमातेसह सासुलाही ….अमरत्व देणारी डॉक्टर\nरत्नागिरीचं जिल्हा शासकीय रुग्णालय. मृत्युपश्चात नेत्रदानाचं महत्त्व आत्ता कुठं लोकांना थोडफार कळू लागलं आहे. अवयवदानाबद्दल केवळ जनजागृतीपर्यंतच न थांबता दुःख\nसुपरीच्या झाडाच्या “सालीं “पासून बनवलेले…पर्यावरण पूरक….इको फ्रेंडली स्वस्त आणि मस्त…थर्माकोल व प्लास्टिक ला पर्याय …\nप्लास्टिक ही पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी समस्या बनत चालली आहे. दररोज जगभरात कोट्यवधी टन प्लास्टिक जमा होते. या प्लास्टिकची\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/maya-khutegoankar/", "date_download": "2018-11-14T23:29:51Z", "digest": "sha1:VADXCZTDFRUZ4OTSPAYFMW6ESMYZEVI5", "length": 24667, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाद करायचा नाय! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमाया खुटेगावकर… अस्सल लावण्यवती नर्तिका… आई–बहिणीच्या मायेच्या पंखाखाली तिची लावणी बहरली…\nअस्सल खानदानी लावणी सादर करण्यात मधू कांबीकर यांचा हातखंडा मानला जात असे. मधू कांबीकरांच्या लावणी समूहात रुक्मिणीबाई अंधारे या गायन, अभिनय आणि नृत्य सादर करीत. मधू कांबीकरांप्रमाणेच आपल्या मुलींनीही नावलौकिक मिळवावा, अभिनय, नृत्य अन् गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवावा असं रुक्मिणीबाई यांना नेहमीच वाटत असे. गायन क्षेत्रात विजया तर नृत्यात छाया आणि माया यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आणि अल्पावधीतच विजया-छाया-माया हे नाव लावणी वर्तुळात अदबीनं घेण्यास भाग पडलं. लातूर गावातल्या खुटेगाव या छोटय़ाशा खेडय़ातून सुरू झालेला हा लावणीचा प्रवास पुढे सातासमुद्रापारही जाऊन पोहचला. आपल्या गावाचं नाव पुढे जगाच्या इतिहासात कोरलं जाईल हे हेरून रुक्मिणीबाईंनी आधीपासूनच आपल्या मुलींची ओळख अंधारे या आडनावाने न करता खुटेगावकर या नावाने करून दिली आणि पुढे विजयासोबतच छाया-माया खुटेगावकर या नावानं त्या जगप्रसिद्ध झाल्या.\nछाया खुटेगावकरांचा लावणीचा हा प्रवास फार आधीच सुरू झाला होता, मात्र माया खुटेगावकर ही वयाच्या चौदा वर्षांपर्यंत यापासून वंचित राहिली होती. माया कुटुंबात सर्वात लहान आणि म्हणूनच लावणीपासून तिला दूर ठेवत शिक्षणासाठी पुण्यातील कर्वेनगर इथल्या हॉस्टेलला वेगळं ठेवण्यात आलं होतं. याउलट आपल्या आई आणि बहिणीप्रमाणेच आपणही या क्षेत्रात यावं असं मायाला वाटत असे. अखेर नववीपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचा या क्षेत्रात अपघातानेच श्रीगणेशा झाला. अपघाताने होण्याचं कारण म्हणजे मुंबईत षण्मुखानंद हॉलला लावणीचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि या कार्यक्रमाला एक नृत्यांगना काही कारणास्तव येऊ शिकली नाही. या मुलीची जागा भरून काढण्यासाठी मायाला या कार्यक्रमात घेण्यात आलं आणि इथेच मायाची नाळ लावणीशी जोडली गेली.\nछाया आणि मायाचे फोटो काढण्याची संधी मला अनेकदा मिळाली. कालांतराने छायाच्या गुडघ्याच्या दुखण्याने डोकं वर काढलं आणि तिचा नृत्यप्रवासाचा वेग मंदावला. त्यातच ती मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना लावणी विषयाचे धडे देण्यात गुंग झाली. छाया-माया ही जोडी पुढे तुटली. यानंतर मग केवळ मायाचे फोटो काढण्याची संधी वारंवार मिळू लागली. पुणे, सातारा या ठिकाणी मायाचे अनेक कार्यक्रम सातत्याने होऊ लागले. त्यातच ‘नाद करायचा नाय’ या कार्यक्रमाला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. याच कार्यक्रमात मायाचे बॅकस्टेजला काही फोटो मला टिपता आले. मायाचे फोटो काढताना ती फार कमी बोलते. तिला बोलतं केल्यानंतर तिने तिचा जीवनप्रवास हळूहळू उलगडून सांगितला. ‘‘माझे वडील माळकरी होते. त्यांना आईने या क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांचा विरोध झुगारून आईने तिचा प्रवास सुरूच ठेवला. शेवटी आई घर सोडून आम्हा तिघा बहिणींना घेऊन निघून आली.’ माया सांगत होती.\nपारंपरिक लावणी सादर करण्यासाठी माया ओळखली जाते. तसंच बैठकीची लावणी, अदाकारीच्या लावणीसाठीही ती प्रसिद्ध आहे. तिच्या कलेला कॅमेराबद्ध करण्यासाठी मी महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिचे कार्यक्रमात फोटो टिपले. कार्यक्रम, ठिकाण आणि तिच्या सादरीकरणावर यानुसार मायाच्या पेहरावात, शृंगारात बदल झालेला दिसला. बैठकीची लावणीसाठी पांढऱया रंगाची साडी, अदाकारीची लावणीसाठी हिरव्या, निळ्या, केशरी रंगाची तर विशेष कार्यक्रमात लाल, गुलाबी रंगाची साडी ती सहसा परिधान करत असल्याचं मला लक्षात आलं. त्यानुसार त्यावरचे दागिने आणि मेकअप, हेअर देखील बदलल्याचं लक्षात आलं. तिच्या याच विविध रूपांना कॅमेराबद्ध करण्यासाठी मी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली.\nमायाचे या क्षेत्रातले नेमके गुरू कोण असं तिला विचारलं असता ती सांगते, ‘‘षण्मुखानंद हॉलला झालेल्या कार्यक्रमानंतर छायाताईने अभिनय आणि नृत्य यांचे धडे मला दिले, तर माझ्या आईने आणि पेटीवाले शंकर जावळकर यांनी गायनाचे धडे मला दिले. यानंतर याचं औपचारिक शिक्षण मला मिळावं म्हणून मला आईने साताऱयात एका शिबिरात घातलं. इथे भामिनाबाई आणि इतर गुरूंनी माझ्यावर संस्कार केले. सुरुवातीला छोटय़ा कार्यक्रमातून माझी सुरुवात झाली. नंतर हा प्रवास वेगाने सुरू झाला. या प्रवासात अनेक चढउतार मी पहिले. माझ्या आई आणि बहिणींमुळे मला दुःखाची झळ सोसावी लागली नसली तरीही त्यांच्यामुळे मला याची जाणीव कायम राहिली. आता छायाताई आजारामुळे या क्षेत्रात नाही तर विजयाताई सात वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली. याचं दुःख सांगावं तेवढं कमीच.’’ माया बोलता बोलता भावुक झाली. कलेने मायाला भरभरून दिलं असलं तरीही तिच्या मनाच्या कोपऱयात तिच्या आई आणि बहिणींसाठीची ‘माया’ कायमच असल्याचं तिच्या बोलण्यात दिसून येतं. अनेक भावना मनात दाटल्या असतानाही त्याचा मागमूसही लागू न देता माया तिच्या कंठानं अन् नृत्यानं नेहमीच रसिकमन जिंकत आल्याचं आजवरच्या तिच्या या प्रवासात पाहायला मिळालं आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…वाघांना जपणारा शिकारी\nफोटोच्या गोष्टी…गाणं आणि व्हायोलिन\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/", "date_download": "2018-11-15T00:14:10Z", "digest": "sha1:2FNVGR57J3VSBR6I4UEPU2KHABNJOLP6", "length": 31816, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jyotish News in Marathi: Marathi Jyotish News, Jyotish Online, Astrology in Marathi", "raw_content": "\nजूनियर जीवन मंत्रअध्यात्मज्योतिषपौराणिक रहस्य कथाआरोग्य/आयुर्वेदधर्मदिशा जीवनाचीतीर्थ दर्शन\nघरामध्ये या गोष्टींकडे लक्ष दिल्यास कधीच भासणार नाही पैशांची अडचण\nकोणत्याही घरात सुख-शांती कायम ठेवण्यासाठी वास्तूशास्त्र खूप उपयोगी ठरते. वास्तूच आपल्या यश किंवा अपयशाचे कारण ठरते. घरामध्ये पैशाशी संबंधित अडचणी असल्यास यामागे वास्तुदोष मुख्य कारण असू शकते. अडचणी कमी करून धनलाभ प्राप्त करण्यासाठी येथे सांगण्यात आलेल्या 5 गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्वस्तिक पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी घराचे मेनगेट आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. मेनगेटच्या उत्तर दिशेला लाल कुंकुवाने स्वस्तिक काढून शुभ-लाभ लिहावे. मूर्तीची स्थापना देवघरात देवी...\nकमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्यास मदत करतील हे फूड\nअनियमित दिनचर्या, अवेळी जेवण्याची सवय आणि वाढता तणाव या गोष्टींमुळे सध्या कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येत आहे. परंतु हे पांढरे केस आणि पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी आणि काळे बनवण्यासाठी काही फूड तुमची मदत करू शकतात. न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेदी आज अशाच काही पदार्थांची खास माहिती देत आहेत. दही यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B12 असते. दररोज एक वाटी दही खावे किंवा आठवड्यातून एकदा दह्यामध्ये मीठ टाकून केसांची मालिश करावी. बीट...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार\nगुरुवार 15 नोव्हेंबरची सुरुवात श्रवण नक्षत्रामध्ये होईल. दिवसभर दोन शुभ योग राहतील. दिवसाच्या सुरुवातीला वृद्धी नावाचा शुभ योग आणि संध्याकाळी 4 नंतर ध्रुव नावाचा शुभ योग सुरु होईल. या ग्रह स्थितीमुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील तर इतर चार राशीसाठी संमिश्र फळ देणारा राहील. रात्री 10 वाजून 22 मिनिटांनी शनी राशी बदलून मकर राशीतून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nबुधवार 14 नोव्हेंबरला श्रवण नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. बुधवार या अशुभ योगामुळे 5 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील... पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा...\n23 डिसेंबरपर्यंत शनीच्या कुंभ राशीत राहील भूमिपुत्र मंगळ, हा आहे ग्रहांचा सेनापती\nग्रहांचा सेनापती आणि भूमिपुत्र मंगळाने कुंभ राशीमध्ये प्रवेश केला आहे. हा ग्रह 23 डिसेंबरपर्यंत याच राशीमध्ये राहील. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. शनीच्या राशीमध्ये मंगळ आल्यामुळे सर्व 12 राशीचे जीवन बदलणार आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन तुमच्या राशीसाठी कसे राहील... मेष - या राशीच्या लोकांसाठी मंगळ अकरावा झाला आहे. यामुळे शत्रूंवर विजय प्राप्त करू शकता. मंगळामुळे जमीनीशी संबंधित कामामध्ये लाभ होऊ शकतो. वृषभ - या राशीसाठी...\nबर्थ डेटनुसार तुमच्यासाठी कसा राहील 17 नोव्हेंबरपर्यंतचा काळ\nनवीन आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यात म्हणजे 11 ते 17 नोव्हेंबरपर्यंत काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर काही लोकांसाठी हा काळ शुभफळ देणारा राहील. अंक ज्योतिषच्या माध्यमातून बर्थडेटनुसार स्वभाव आणि भविष्याविषयी समजू शकते. या 7 दिवसांमध्ये तुम्हाला भाग्याची साथ मिळणार की नाही हे, अंक शास्त्राच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा... ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nमंगळवार, 13 नोव्हेंबर रोजी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून आला आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...\nसाप्ताहिक राशिभविष्य : मेषपासून मीनपर्यंत 12 राशींसाठी कसा राहील हा आठवडा\n12 ते 18 नोव्हेंबरपर्यंतचा हा आठवडा 12 राशींसाठी खास राहतील. या आठवड्यात चार अशुभ योग जुळून येत आहेत परंतु हा आठवडा छठ सणामुळे सूर्य उपासनेचा आहे. सूर्य ग्रहांचा राजा आहे आणि यामुळे हा आठवडा सूर्य उपासनेने यश प्राप्त करून देणारा राहील. या आठवड्यात चंद्र गुरुची राशी धनुपासून कुंभपर्यंत जाईल. हे सात दिवस शुभ कार्यासाठी चांगले राहतील. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी हा आठवडा कसा राहील. मेष सूर्य-बुधाची दृष्टी. नववा चंद्र. कामे व्यवस्थित हाेतील व व्यस्त राहाल. चिंता कमी हाेऊन कामात मन लागेल....\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसोमवार, 12 नोव्हेंबरला चंद्र गुरु ग्रहाची राशी धनुमध्ये राहील. आज पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे उत्पन्न नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगामध्ये सावध राहून काम करणे आवश्यक आहे. आजच्या दिवशी करण्यात आलेली छोटोशी चुकूनही अडचणींचे कारण ठरू शकते. महादेवाला सोमवारचा स्वामी मानले गेले आहे. यामुळे सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. शिव पूजेने कुंडलीतील विविध दोष नष्ट होतात. येथे जाणून घ्या, धनु राशीतील चंद्रामुळे 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील.... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\nरविवार, 11 नोव्हेंबर 2018 ची सुरुवात सुकर्मा नावाच्या शुभ योगाने होत आहे. दुपारी 2.34 पासून धृती नावाचा दुसरा आणखी अनेक शुभ योग सुरु होत आहे. चंद्र बृहस्पतीची राशी धनुमध्ये दिवसभर राहील. या ग्रह स्थितीमुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस लाभ करून देणारा राहील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा ठरू शकतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...\nजीवनात अनेक अडचणी असतील तर करा हे उपाय, सर्व होतील झटपट दूर\nज्योतिषमध्ये 12 राशी सांगण्यात आल्या असून प्रत्येक राशीचा ग्रह स्वामी वेगळा आहे. एकूण 9 ग्रह असून यामध्ये राहू आणि केतू छाया ग्रह मानले जातात. यामुळे हे दोन्ही ग्रह कोणत्याची राशीचे स्वामी नाहीत. इतर सात ग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र एक-एक राशीचे स्वामी आहेत. या व्यतिरिक्त मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी दोन-दोन राशींचे स्वामी आहेत. ग्रह स्वामींच्या उपायाने दूर होऊ शकतात अडचणी.. व्यक्तीने राशीनुसार स्वामी ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास त्याच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात....\nआजचे राशीभविष्य : कसा असेल तुमचा शनिवार, जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य\nसगळीकडे सध्या दिवाळीचा उत्साह आहे. याच उत्साहाच्या वातावरणामध्ये आपला दिवस कसा जाईल याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. याबाबत ग्रहतारे काय सांगतात, आणि त्यानुसार आपला दिवस कसा असेल हे आपण दैनंदिन राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पुढील स्लाइड्सवर पाहा, 12 राशींचे राशीफळ.. मेष - सहकारी तुमच्या शब्दाला मान देतील. बसल्या जागेवरून इतरांना कामाला लावाल. जाेडीदाराच्या भावना समजून घ्याल. प्रेमप्रकरणांना मात्र हात जोडा. शुभ रंग :मोरपंखी, अंक-5. वृषभ - काही अनपेक्षीत घटनांमुळे...\nया 9 गोष्टींमुळे होते पैशांचे नुकसान, दुर्भाग्य आणि गरिबीला सामोरे जावे लागू शकते\nघरामध्ये की ठेवावे आणि काय ठेवू नये हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकवेळा एखाद्या छोट्या वस्तूमुळे व्यक्तीचे भाग्य थांबते किंवा त्याला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. निर्जीव वस्तूमध्ये स्वतःची एक उर्जा असते. चुकीची किंवा नकारात्मक उर्जा असलेली वस्तू घरात ठेवल्यास मनुष्याला दुर्भाग्य आणि गरिबीला सामोरे जावे लागते. या अडचणींपासून दूर राहण्यासाठी घर-दुकानातील या 9 गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या 9 गोष्टींविषयी...\nसमुद्रशास्त्र : मुलींच्या चालण्यावरून समजू शकतात त्यांच्याविषयीच्या या खास गोष्टी\nसमुद्रशास्त्र आणि ज्योतिषनुसार एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीवरून त्याच्या स्वभावाविषयी विविध गोष्टी समजू शकतात. ज्योतिषाचार्य पं प्रफुल्ल भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वराह संहितेमध्ये मुलींच्या चालीवरून त्यांच्या स्वभाव आणि सवयींविषयी समजू शकते. येथे जाणून घ्या, चालण्याच्या पद्धतीवरून एखाद्याचा स्वभाव कसा असू शकतो. फास्ट चालणाऱ्या मुली - ज्योतिष शास्त्रानुसार अशा मुलींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त राहतो. अनेक मुलींना जलद गतीने चालण्याची सवय असते. अशा मुलींना...\nराशीफळ : भाऊबीजेच्या मुहूर्तावर जुळून आलाय शोभन योग, पाहा कसा असेल तुमच्या राशीसाठी आजचा दिवस\nआज कार्तिक शुद्ध द्वितिया म्हणजेच भाऊबीजेचा दिवस. आजच्या दिवशी अनुराधा नक्षत्रामुळे शोभन नावाचा शुभयोग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशींसाठी आजचा दिवस चांगला असेल. कोणत्या राशीसाठी नेमका कसा असणारा आहे दिवस हे जाणून घेऊयात 12 राशींच्या राशिफळातून. पुढील स्लाइड्सवर वाचा 12 राशींचे राशीफळ..\nराशीभविष्य : दिवाळीच्या पाडव्याला कसा असेल तुमचा दिवस, जाणून घ्या आजचे राशीफळ\nआज बलिप्रतिपदा. म्हणजेच दीपावली पाडवा. हिंदु परंपरेनुसार वर्षातील सर्वात शुभ समजल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा आजचा दिवस असतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा मुहूर्त अत्यंत उत्तम समजला जातो. तसेच विविध वस्तुंच्या खरेदीही आजच्या मुहूर्तावर केली जाते. असा हा अत्यंत शुभ असलेला आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत. पाहुयात कसा असेल तुमचा आजचा दिवस. पुढील स्लाइड्सवर वाचा 12 राशींचे राशीफळ...\nलक्ष्मी प्राप्तीसाठी बुधवारी घरातील या गोष्टींकडे द्यावे विशेष लक्ष, राहाल सुखी\nबुधवार 7 नोव्हेंबर रोजी दिवाळीतील खास दिवस म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस आहे. या काळात घरातील काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास व्यक्तीच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असेल किंवा करिअरमध्ये बाधा निर्माण होत असल्यास येथे सांगितलेले उपाय एकदा अवश्य करून पाहा. आज आम्ही तुम्हाला महालक्ष्मीची कृपा प्राप्त करून देणारी काही खास आणि सोपे उपाय सांगत आहोत. इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nझाडूला मानले जाते लक्ष्मीचे रूप, दिवाळीपासून घरामध्ये असा ठेवा झाडू, दूर होईल गरिबी\nधार्मिक मान्यतेनुसार, ज्या घरांमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते तेथे धन, संपत्ती आणि सुख-समृद्धी राहते. याउलट अस्वच्छ ठिकाणी गरिबी निवास करते. कारण हेच आहे की, स्वच्छ ठिकाणी महालक्ष्मीचा वास राहतो. झाडू घरातील कचरा बाहेर काढण्याचे काम करतो यामुळे हे लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि कचरा दारिद्रतेचे प्रतीक. यामुळे झाडू घरात कशाप्रकारे ठेवावा ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, झाडूशी संबंधित काही खास गोष्टी....\nदिवाळीला सकाळीच घडल्या या गोष्टी तर समजावे, होणार आहे भाग्योदय\nकोणत्याही व्यक्तीच्या पैशाशी संबंधित इच्छा केव्हा पूर्ण होणार, महालक्ष्मीची कृपा केव्हा होणार हे जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही संकेत सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार हे संकेत मिळाल्यानंतर समजून घ्यावे की, व्यक्तीला लक्ष्मी कृपा प्राप्त होणार असून आर्थिक अडचणी नष्ट होणार आहेत. येथे जाणून घ्या लक्ष्मी कृपेचे 10 संकेत... धनलाभ करून देणारे इतर 9 संकेत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nदिवाळी : प्रत्येक राशीचे 3 उपाय आणि लक्ष्मीचा खास मंत्र, होऊ शकता धनवान\nआश्विन महिन्याची अमावास्या, लक्ष्मीपूजनाचा दिवस, त्या महारात्री मानवाने रचलेला सोहळा, उंच टांगलेले आकाशदिवे, मंदिरांवरील रोषणाई, घराघरांपुढील, दारे-खिडक्या, अंगणात तेवणाऱ्या पणत्या, फटाक्यांची आतषबाजी अशा या तेजदीप्त अमावास्येचा हा वर्षातील एकमेव दिवस देशभर दिवाळीच्या रूपात साजरा होतो. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी (7 नोव्हेंबर, बुधवार) करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते. दिवाळीच्या दिवसांमध्ये राशीनुसार उपाय केल्यास लक्ष्मी साधकावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/leander-paes-and-mahesh-bhupati-loss-in-french-open-2143227.html", "date_download": "2018-11-14T23:41:29Z", "digest": "sha1:TXVD7ISSN6T6EH46ABOKQIKFWYHZOOMI", "length": 6639, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "leander paes and mahesh bhupati loss in french open | पुरूष दुहेरीत भारताच्या पेस-भूपतीचे आव्हान संपुष्टात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपुरूष दुहेरीत भारताच्या पेस-भूपतीचे आव्हान संपुष्टात\nगत सामन्यातील विजयी आघाडीने आत्मविश्वास दुणावलेल्या भारताच्या लिएँडर पेस व महेश भूपती या जोडीला दुसऱ्या फेरीत दारुण पराभवाचा धक्का बसला.\nपॅरिस - गत सामन्यातील विजयी आघाडीने आत्मविश्वास दुणावलेल्या भारताच्या लिएँडर पेस व महेश भूपती या जोडीला दुसऱ्या फेरीत दारुण पराभवाचा धक्का बसला.\nफ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीफन व एशले फिशर या जोडीने सलामीच्या विजयाने भरधाव वेगाने धावणाऱ्या पेस-भूपती या इंडियन एक्स्प्रेसला रोखून तिसऱ्या फेरीत धडक मारली. चेन्नई सुपर ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करणारी पेस-भूपती ही जोडी दुहेरीत एकत्र खेळत होती. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत पेस-भूपतीविरुद्ध एशले-स्टीफन यांच्यात अटीतटीची लढत झाली.\nया लढतीत एशले-स्टीफन या जोडीने पहिल्या सेटवरच आघाडीची खेळी करून बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या सेटवर पेस-भूपती या जोडीने सावरणारी खेळी करत आघाडीला बरोबरीत आणण्याचा प्रयत्न केला.\nसिंधू 29 मिनिटांत विजयी; अश्विनी-सिक्की बाहेर: 2-0 ने जिंकला सामना\nकुस्तीपटू साक्षी येणार असल्याची क्रीडा संचालकांनी खाेटी आवई ठाेकली; चर्चाच नाही, प्रसिद्धीसाठी खाेटारडेपणा\nस्कॉटिश प्रीमियरशिप : स्कॉटलंडच्या फुटबॉल लीगमध्ये चाहत्यांनी प्रशिक्षकाच्या चेहऱ्यावर फेकले पैसे, गोलरक्षकाला मैदानात पाडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-101.html", "date_download": "2018-11-15T00:41:58Z", "digest": "sha1:4L5C5ETKGQCFMZO6J7EZY5CW2CBYZ7DA", "length": 4697, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी पाच जणांना अटक - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Jaamkhed जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी पाच जणांना अटक\nजामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी पाच जणांना अटक\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी कैलास माने, प्रकाश विलास माने, दत्ता रंगनाथ गायकवाड, बापू रामचंद्र काळे, सचिन गोरख जाधव यांना गुन्हा ७५/२०१८ क.३०२, १२०ब, १४७, १४८, १४९ भादवि व आर्म ऍक्ट ३(२५)(२७) प्रमाणे अटक केली आहे.\nबीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. तसेच आरोपींना अटक न केल्यास मंगळवारी म्हणजे सलग तिसऱ्या दिवशी जामखेड बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र सोमवारी रात्री उशिरा या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी बंद मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/558047", "date_download": "2018-11-15T00:26:03Z", "digest": "sha1:XW4LXHKIC5SE3XU5BMGCNGR4YNY2RGQP", "length": 8164, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केपीटीसीएल कर्मचाऱयांना शेतकऱयांनी लावले पिटाळून - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केपीटीसीएल कर्मचाऱयांना शेतकऱयांनी लावले पिटाळून\nकेपीटीसीएल कर्मचाऱयांना शेतकऱयांनी लावले पिटाळून\nकाकती-गौंडवाड शिवारात शेतकऱयांचा विरोध डावलून उच्च विद्युत शक्तीचे टॉवर उभारण्यात येत आहेत. काही शेतकऱयांना जमिनीच्या नुकसानभरपाईचे गाजर दाखवून काम सुरू केले. अद्यापी कोणतीच नुकसानभरपाई मिळाली नसल्याने काम बंदचे आंदोलन छेडून कर्मचारी वर्गाला पिटाळून लावले आहे. यामुळे केपीटीसीएलच्या विरोधात आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी केपीटीसीएलचा शेतकरी विरोधी मनमानी कारभार ऐरणीवर आला आहे.\nहिंडाल्को ते गौंडवाड काकती शिवारातून उच्च विद्युत शक्तीचे टॉवर उभारणीचे कामकाज शेतकरीवर्गाचा विरोध डावलून करण्यात येत आहे. जमिनीची व पिकांची झालेली नुकसानभरपाई देणार असल्याचे सांगून खांबांची उभारणी होत आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षभरापासून कोणतीच नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. काकती येथील एका शेतकऱयाने आपल्या शेतातील काम बंद पाडण्यास भाग पाडले. तरी त्याच्या अनुपस्थितीत चोरून काम सुरू केल्याने शेजारील शेतकऱयांनी काम बंद पाडण्यास भाग पाडले.\nलागलीच सारा शेतकरीवर्ग जागरूक झाला. केपीटीसीएलचे विभागीय पर्यवेक्षक व त्यांच्या सहकाऱयांना बोलावून शेतकऱयांची नुकसानभरपाई दिल्याशिवाय टॉवर उभारणीचे काम करण्यात येऊ नये, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे. परिणामी काम बंद पडले आहे.\nहोनगा औद्योगीक वसाहतीतील विद्युत केंद्रापासून गौंडवाडपर्यंत विद्युत टॉवरमळे जवळपास 70 एकर जागा कायमची जाणार आहे. सध्याची प्रती गुंठा दोन लाख रुपये होणारी किंमत धरल्यास 56 कोटीहून अधिक जागेची किंमत होणार आहे. याचे गांभीर्य शेतकऱयांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी निर्णायक लढा देण्यासाठी शेतकरीवर्ग सज्ज होणे आवश्यक झाले आहे.\nया भागातील आमदार, पालकमंत्री आदी लोकप्रतिनिधींनी शेतकऱयांच्या होणाऱया नुकसानीकडे कानाडोळा केला आहे. या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पर्यायी जंगलातून विद्युत टॉवर घालण्यास भाग पाडले असते तर जमिनीचे होणारे मोठे नुकसान टाळले असते. सध्या होणारी नुकसानभरपाई मिळवून देण्यास पुढाकार घ्यावा, अशी शेतकरीवर्गातून मागणी होत आहे. अन्यथा शेतकरी संघटनांच्यावतीने उग्र आंदोलन छेडून काम कायमचे बंद पाडण्याचा निर्णय शेतकरीवर्गातून होत आहे..\nदहशतवादाविरोधातील लढाई लढण्यास सज्ज व्हा\nअधिवेशनात सहावा वेतन आयोग लागू करा\nसेलेशियन सिस्टर्सतर्फे कारागृहास भेट\nउत्पादन वाढीसाठी कृषी योजनांचा लाभ घेणे गरजेचे\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/a-husband-and-wife-killed-by-a-car/articleshow/65773596.cms", "date_download": "2018-11-15T01:08:30Z", "digest": "sha1:F5LTKHMCE5YFBVABZIK7JUOLM7FE5DYQ", "length": 10138, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: a husband and wife killed by a car - कारच्या धडकेने पती-पत्नी ठार | Maharashtra Times", "raw_content": "\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटी\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटीWATCH LIVE TV\nकारच्या धडकेने पती-पत्नी ठार\nम. टा. वृत्तसेवा, शिर्डी\nआजारी भाच्याला भेटून आपल्या दुचाकीने आपल्या गावी निघालेल्या जोडप्याचा कोपरगाव तालुक्यात झगडे फाटा येथे अपघातात मृत्यू झाला. समोरून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोनी वाहनाचा चक्काचूर झाला. कारचालक पळून गेला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.\nनांदगाव तालुक्यातील वंजारवाडीचे रहिवासी असलेले संजय पुंडलिक जाधव (वय ५० ) व त्यांची पत्नी संजीवनी (वय ४५) हे सकाळी दुचाकीवरून संगमनेरला गेले होते. आजारी भाच्याला भेटून ते पुन्हा आपल्या गावी निघाले असता पोहेगाव-झगडे फाटा या दरम्यान समोरून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत जाधव दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तर अपघातानंतर कारचालक पळून गेला असून कोपरगाव तालुका पोलिस त्याचा शोध घेत आहेत.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nउज्जैनः महाकालेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची भाविकाला मारहा\nदिल्लीतून खासगी वाहनं लवकरच हद्दपार होणार\nपाक काश्मीर काय सांभाळणार\nनव्या संशोधनामुळे अन्नातून पोषक आहाराची हमी\nअमेरिकाः कॅलिफोर्नियातील भीषण आगीत ४८ जणांचा मृत्यू\nअमेरिकाः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये केली दिवाळी साजरी\nशिवरायांबद्दल अपशब्द उच्चारणारा छिंदमही रिंगणात\nशिवसेनेची मंत्रिमंडळात नौटंकी; विखेंची टीका\n‘छोटा खंड्या’ ठरला ‘अहमदनगर शहराचा पक्षी’\nशिर्डी: ड्रेनेजमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकारच्या धडकेने पती-पत्नी ठार ...\nलोणी येथे २७ जुगारींना अटक...\nमराठा आरक्षणासाठी विद्यार्थिनीची आत्महत्या...\nजामखेडला दोन घटनांत अडीच लाख लुटले...\nयंदा ‘मुळा’ ओसंडून वाहण्याची शक्यता धुसर...\nनेवासे फाट्यावर जुगार अड्ड्यावर छापा...\nप्रकाश बर्डे यांचे निधन...\nशिर्डी, राहात्यात चांगला प्रतिसाद...\nफोर्स अप्लायसन्स कर्मचारी आंदोलनाबाबत आज बैठक...\nमंडप परवानगीसाठी साडे तीनशे अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/head-lights/hella+head-lights-price-list.html", "date_download": "2018-11-15T00:05:23Z", "digest": "sha1:XPO6I2BBY7WEFNU5XRYZLFV6NJN4XU3A", "length": 13318, "nlines": 274, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "खेळला हेड लिघटस किंमत India मध्ये 15 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nखेळला हेड लिघटस Indiaकिंमत\nIndia 2018 खेळला हेड लिघटस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखेळला हेड लिघटस दर India मध्ये 15 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 9 एकूण खेळला हेड लिघटस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन खेळला हॅलोजन हेडलीघाट फॉर युनिव्हर्सल फॉर कार युनिव्हर्सल फॉर कार आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी खेळला हेड लिघटस\nकिंमत खेळला हेड लिघटस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन खेळला गल्ले 4000 ड्रायविंग लॅम्प विथ मेटॅलिक बॉडी सिंगल पीएस Rs. 9,578 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.2,040 येथे आपल्याला खेळला पर लीगत 500 ड्रायविंग लॅम्प सिंगल पीएस येल्लोव उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 9 उत्पादने\nशीर्ष 10खेळला हेड लिघटस\nखेळला हॅलोजन हेडलीघाट फॉर युनिव्हर्सल फॉर कार युनिव्हर्सल फॉर कार\nखेळला हॅलोजन हेडलीघाट युनिव्हर्सल फॉर कार\nखेळला हॅलोजन फॉग लीगत फॉर युनिव्हर्सल फॉर कार युनिव्हर्सल फॉर कार\nखेळला पर लीगत 500 ड्रायविंग लॅम्प सिंगल पीएस येल्लोव\nखेळला गल्ले 4000 ड्रायविंग लॅम्प विथ मेटॅलिक बॉडी सिंगल पीएस\nखेळला ब्लॅक मॅजिक 500 ड्रायविंग लॅम्प सेट ऑफ 2\nखेळला गल्ले ७००फ्फ ड्रायविंग लॅम्प सेट ऑफ 2\nखेळला गल्ले 3003 क्लिअर हॅलोजन स्पॉटलीघाट लॅम्प ऑटो हरक हसलं\nखेळला हॅलोजन हेडलीघाट युनिव्हर्सल फॉर कार\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t29430/", "date_download": "2018-11-14T23:39:39Z", "digest": "sha1:MZ4SC547ETFIBKVXKNCO2UQ3EFJYCEXM", "length": 3213, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-॥ असं कसं नि किती का म्हणून जगायचं ?॥", "raw_content": "\n॥ असं कसं नि किती का म्हणून जगायचं \nAuthor Topic: ॥ असं कसं नि किती का म्हणून जगायचं \n॥ असं कसं नि किती का म्हणून जगायचं \nसांग देवा तूच आता\nअसं कसं नि किती जगायचं\nकोंबडीने अंड दिलं तरी\nमालकंच त्यावर ताव मारी\nकोंबडीच कापून स्वागत करी\nअंडपण द्यायचं आणि वेळेसरशी मरायचं\nसांग देवा तूच आता , कोंबडीने तरी\nअसं कसं नि किती का म्हणून जगायचं \nयुगेयुगे चालू असाच तुझा गाडा\nमरणारे मरतायंत पोटाला खड्डे पडून\nजिवंतपणीच आपणसुद्धा असंच बघून मरायचं\nहात नाय उचलायचं कि काय नाय बोलायचं\nसांग देवा तूच आता , समद्या जगाने तरी\nअसं कसं नि किती का म्हणून जगायचं \nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n॥ असं कसं नि किती का म्हणून जगायचं \n॥ असं कसं नि किती का म्हणून जगायचं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/abu-salem-deserves-to-be-hanged-but-give-life-imprisonment-cbi-in-court-264319.html", "date_download": "2018-11-14T23:41:06Z", "digest": "sha1:UEZ2FY3XYJUKF3PF554OLR2NQ7HEIASV", "length": 15127, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'अबू सालेम फाशीच्याच लायकीचा,पण जन्मठेप द्या', सीबीआयची कोर्टात मागणी", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'अबू सालेम फाशीच्याच लायकीचा,पण जन्मठेप द्या', सीबीआयची कोर्टात मागणी\nअबू सालेमचं कृत्य हे खरंतर फाशीच्या शिक्षेसाठी योग्य आहे पण भारतीय गुन्हेगार हस्तांतरण कायद्यातल्या ३४ क या कलमामुळे...\"\n04 जुलै : १९९३ साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणी सीबीआयनं कुख्यात गँगस्टर आणि या प्रकरणातील दोषी अबू सालेमला जन्मठेपेची मागणी केली आहे. तसंच यातील दुसरा आरोपी रियाज सिद्दीकीलाही जन्मठेपेची मागणी केलीये.\nअबू सालेमचं कृत्य हे खरंतर फाशीच्या शिक्षेसाठी योग्य आहे पण भारतीय गुन्हेगार हस्तांतरण कायद्यातल्या ३४ क या कलमामुळे आम्हाला फाशीची शिक्षा करता येत नसल्याचं सीबीआयचे वकील दीपक साळवी विशेष टाडा कोर्टाला सांगितलं. अबूनं केलेलं कृत्य किती भयंकर होतं हे सगळ्या जगाला कळणं गरजेचं असल्यानं तो फाशीची शिक्षा देण्यासाठी कसा पात्र आहे हे आम्हाला सांगायचं आहे असं साळवी यांनी कोर्टाला सांगितलं.\nजर अबूसाठी जन्मठेपेची शिक्षा असेल तर मग त्याच्या फाशीबद्दल युक्तीवाद का , करता आहात असा सवाल कोर्टाने साळवी यांना विचारला. तेव्हा साळवी यांनी अशा गुन्हेगारांबद्दल फाशीचा विचार केला पाहिजे अशी भारत आणि युकेचे पंतप्रधानांच्या पातळीवर चर्चा सुरू आहे, त्यामुळे उद्या त्या संबंधीचा काही निर्णय झाल्यास आम्ही कोर्टासमोर अशी मागणी केली नाही असं होऊ नये असा साळवी यांनी युक्तीवाद केला.\nअबू हा सातत्यानं गुन्ह्यांमध्ये गुंतलेला असून त्याला दोनदा कोर्टाने दहशतवादी घोषित केलेलं असल्यानं त्याला खरंतर फाशी व्हायला हवी आम्हाला कायद्याचं बंधन असल्यानं त्याला आम्ही फाशी मागत आहोत असा युक्तीवाद सीबीआयनं केला. उद्या अबू सालेमचे वकील सुदीप पासबोला त्याच्या बचावार्थ युक्तीवाद करणार आहेत.\nसीबीआयनं का मागितली अबू सालेमकरता जन्मठेप \n- बाॅम्बस्फोटातल्या मुख्य कटकारस्थानात सहभागी\n- मुस्तफा डोसा आणि मोहम्मद डोसा यांच्या मदतीने मुंबईत शस्रास्रं आणली\n- पांढऱ्या मारुती शस्रास्रं व्हॅनमधून गुजरातच्या भरुच येथून मुंबईत आणली\n- यात ९ एके ५६, ८२ हॅंड ग्रेनेड अाणि काही शे काडतुसं होती\n- मुंबईत त्यानं अभिनेता संजय दत्त, बाबा मूसा आणि झैबुन्निसा काझी यांच्याकडे दिली\n- संजय दत्तकडून त्यानं पुन्हा दोन एके ५६ ताब्यात घेतल्या आणि काही हॅंडग्रेनेडही परत नेले\n- लोकांना घाबरवण्यासाठी आणि दहशत पसरवण्यासाठी ही शस्रास्रं आणण्यात आली होती\n- टाडा कायदा, शस्रास्रं कायदा, explosive substances Act, IPC अंतर्गत दोषी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-252665.html", "date_download": "2018-11-15T00:16:44Z", "digest": "sha1:SZJ7LKFEVCNII2PPYNWYFE6MDJWAN6A6", "length": 13933, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कशी असणार शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी रणनिती ?", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकशी असणार शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी रणनिती \n27 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. पण सर्वात मोठा पक्ष म्हणून महापौर निवडून आणण्यासाठी तारेवरची कसरत सध्या शिवसेनेला करावी लागतेय. अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा तर शिवसेनेनं मिळालाय. पण महापालिकेत शिवसेने समोर, सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते भाजपचं...तसेच इतर समित्यांवर शिवसेनेचा अध्यक्ष निवडून आणण्याची कारामतही शिवसेनेला करावी लागणार आहे. कशी असणार आहे शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी रणनिती याबद्दलचा एक रिपोर्ट.\nशिवसेना यापुढे कुणाशीच युती करणार नाही असं उद्धव ठाकरेंनी निवडणुआधी घोषित केलं होतं. पण निकालानंतर युतीशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झालीय. मुंबई महापालिकेत महापौर निवडून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवसेना सर्वात मोठा पक्ष असला तरी स्पष्टं बहुमत मिळालेलं नाहीय. त्यामुळे शिवसेनेला अपक्ष आणि इतर पक्षांची मोट बांधावी लागणार आहे.\nमुंबई महापालिकेत काँग्रेसनं महापौर पदासाठी उमेदवार उभा केल्यास काँग्रेसची निर्णायक मतं फक्तं काँग्रेसच्या उमेदवारालाच मिळतील. जेणेकरून शिवसनेचा महापौर निवडून आणण्याचा मार्ग मोकळा होईल. तसं नाही झालं तर काँग्रेस कुणला पाठिंबा देणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय.\nशिवसेनेनं महापौर निवडून आणण्यात यश मिळवलं तरी स्थायी समिती आणि इतर समित्यांवर अध्यक्ष निवडून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसंच जे प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी येतील तेव्हाही शिवसेनेला भाजपच्या संख्याबळाचा सामना करावा लागणार आहे. या सर्व परीस्थितीशी शिवसेना कशी दोन हात करणार, यावरच यापुढे मुंबई महापालिकेत रणसंग्राम होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाshivsenaUddhav Thackeryउद्धव ठाकरेमुंबई महापालिकाशिवसेना\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/ghosnabaji-in-cm-sabha-at-wardha-271218.html", "date_download": "2018-11-15T00:04:41Z", "digest": "sha1:AQYEUJIFV6PHPUDAYASZXTHBBOIREPDH", "length": 13744, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वर्ध्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nवर्ध्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी\nख्यमंत्री आज वर्ध्यामध्ये एका कार्यक्रमात भाषण देत असतानाच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. भाजप आणि संघाशी जवळीक असलेल्या टालाटुले नावाच्या कापूस व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कापूस खरेदीचे पैसे बुडवलेत. आमच्या शेतमालाचे हे हक्काचे पैसे असून सरकारने हस्तक्षेप तात्काळ ही रक्कम आम्हाला मिळवून द्यावी, अशी मागणी या आंदोलकांची होती.\nवर्धा, 2 ऑक्टोबर : मुख्यमंत्री आज वर्ध्यामध्ये एका कार्यक्रमात भाषण देत असतानाच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. भाजप आणि संघाशी जवळीक असलेल्या टालाटुले नावाच्या कापूस व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कापूस खरेदीचे पैसे बुडवलेत. आमच्या शेतमालाचे हे हक्काचे पैसे असून सरकारने हस्तक्षेप तात्काळ ही रक्कम आम्हाला मिळवून द्यावी, अशी मागणी या आंदोलकांची होती...त्यावर हे प्रकरण लवकरच मिटवू, असं मुख्यमंत्र्यांनी घोषणा करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या भाषणातूनच सांगितलं. या घोषणाबाजीमुळे सभास्थानी काही क्षण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, पण नंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी भाषण पुन्हा सुरु केलं, आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.\nटालाटुले हा कापूस व्यापारी भाजप आणि संघाशी जवळीक असलेला स्थानिक नेता आहे. त्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून वर्ध्यातल्या पासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं पेमेंटच केलेलं नाही. पीडित शेतकऱ्यांनी याविरोधात मध्यंतरी नागपूरच्या संघ मुख्यालयासमोरही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. पण सरकारने त्याची दखल घेतल नाही. म्हणून मग आज सरतेशेवटी या आंदोलकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्याच सभेत घोषणाबाजी केलीय. शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या या व्यापाऱ्याला भाजपचं सरकारच पाठिशी घालत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/vivo-v11-pro-with-in-display-fingerprint-sensor-launched-in-india-price-specifications/articleshow/65732524.cms", "date_download": "2018-11-15T01:08:37Z", "digest": "sha1:5XHNNFRTP6CTHJEMXKSBFIQWSKNGFSTX", "length": 14219, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "वीवो वी११ प्रो: vivo-v11-pro-with-in-display-fingerprint-sensor-launched-in-india-price-specifications - खूश खबर! 'वीवो वी ११ प्रो' स्मार्टफोन आला; बुधवारपासून विक्री | Maharashtra Times", "raw_content": "\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटी\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटीWATCH LIVE TV\n 'वीवो वी ११ प्रो' स्मार्टफोन आला; बुधवारपासून विक्री\nगेल्या काही महिन्यांपासून 'वी-११ प्रो' या स्मार्टफोनची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी खूश खबर आहे. 'वीवो' कंपनीने भारतात हा नवीन स्मार्टफोन लॅान्च केला आहे. अत्याधुनिक फिचर्स असलेला हा फोन ग्राहकांना अवघ्या २५ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येणार आहे.\n 'वीवो वी ११ प्रो' स्मार्टफोन आला; बुधवारपासून विक्री\nगेल्या काही महिन्यांपासून 'वी-११ प्रो' या स्मार्टफोनची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी खूश खबर आहे. 'वीवो' कंपनीने भारतात हा नवीन स्मार्टफोन लॅान्च केला आहे. अत्याधुनिक फिचर्स असलेला हा फोन ग्राहकांना अवघ्या २५ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येणार आहे. या फोनच्या खरेदीसाठी गुरुवारीच बुकींगही सुरू झाली असून त्याला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसादही मिळत आहे.\nगुरुवारी मुंबईत एका शानदार सोहळ्यात आयोजीत एक कार्यक्रमात 'वीवो वी११ प्रो' हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या चायना कंपनीने नवीन 'वीवो फोन'मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या आधी कंपनीने 'वीवो नेक्स' आणि 'एक्स २३' सुद्धा भारतात लॅान्च केले होते. या दोन्ही फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 'वीवो वी ९' च्या यशामूळे कंपनीने २०,००० ते २५,००० रुपये किंमत असलेल्या फोनच्या मार्केटमध्ये दबादबा निर्माण केला असून बाजारातील ६० टक्के शेअरवर ताबा मिळविला आहे. या नव्या कोऱ्या फोनमध्ये ९१.२७ टक्के स्क्रीन-टू-बॅाडी रेशो आणि ३डी कव्हर्ड सारखी वैशिष्ट्ये आहेत.\nभारतात हा फोन अवघ्या २५,९९० रुपयांत विकत घेता येणार आहे. फोन खरेदी करण्यासाठी गुरुवारपासूनच नोंदणी सुरू झाली आहे. मात्र फोनची विक्री १२ सप्टेंबरपासून होणार आहे. फोन ऑनलाइन व ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. स्मार्टफोन लॅान्च ऑफरनूसार एचडीएफसी बँकच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर २,००० रूपये कॅश बॅक मिळेल. तर जिओच्या उपभोगत्यांना ४,०५० रुपये कॅश बॅक मिळणार असून एक वेळ मुफ्त स्क्रिन बदलण्याची वॅारंटी ऑफर सुद्धा देण्यात आली आहे.\nकाय आहे नव्या Vivo V11 Proमध्ये\n>> ६.४१ इंच फुल एचडी तसेच फुल व्ह्यू ३.० सुपर एमोलेड डिस्प्ले\n>> ६ जीबी रॅमचा पर्याय दिला आहे. पण ते मायक्रोएचडी कार्डव्दारे २५६ जीबीपर्यंत वाढवू शकतो.\n>> फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरू शकता.\n>> यात दोन रेयर कॅमरे आहेत. एक १२ मेगाफिक्सल आणि दुसरा ५ मेगाफिक्सल सेकेन्डरी कॅमेरा आहे. ड्यूल फ्लैशसुध्दा आहे.\n>> स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी ३४०० एमएएच बॅटरी दिली आहे.\n>> कनेक्टीव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये ४जी वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, डूयल बँड, मायक्रो यूएस बी आणि ओटीजी.\n>> ३.५ एम एम ऑडिओ जॅक\nमिळवा मोबाइल बातम्या(mobile phones News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmobile phones News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:वीवो वी११ प्रो|वीवो|vivo v11 pro|Vivo|Smart Phone\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nउज्जैनः महाकालेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची भाविकाला मारहा\nदिल्लीतून खासगी वाहनं लवकरच हद्दपार होणार\nपाक काश्मीर काय सांभाळणार\nनव्या संशोधनामुळे अन्नातून पोषक आहाराची हमी\nअमेरिकाः कॅलिफोर्नियातील भीषण आगीत ४८ जणांचा मृत्यू\nअमेरिकाः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये केली दिवाळी साजरी\nlasso app: फेसबुकचे व्हिडिओ होणार आणखी गंमतीदार\nव्हॉट्स अॅपमध्ये असे बनवा स्टीकर\n'रियल मी सी १', 'रियल मी २' च्या किंमतीत वाढ\nसोशल मीडियावर स्‍ट‍िकर्सचे फटाके\nफुकटात बदला 'आयफोन एक्स'चा डिस्प्ले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n 'वीवो वी ११ प्रो' स्मार्टफोन आला; बुधवारपासून विक्री...\nजिओची ऑफर; ५ ₹ कॅडबरीवर १ GB डेटा फ्री...\nआयफोन युजर्ससाठी व्हॉट्सअॅपचे नवे फिचर...\nब्रेनबाजीनंतर पोलबाजी आणि बिंगोबाजी गेमची हवा...\nमुंटा गाइड: ‘मोमो गेम’ची दहशत...\nतीन कॅमेरे आणि दोन बॅटरीवाला फोन येतोय\nNokia Smartphone: नोकियाचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच...\ngoogle: मोबाइलचं लोकेशन बंद असलं तरीही ते कळणार...\nबॅटरी सेव्ह करायची आहे\nJIO: आता जिओ फोनमध्ये एफबी, युट्यूब, गुगल मॅप...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/welcome-new-books-19867", "date_download": "2018-11-15T00:13:08Z", "digest": "sha1:OS7LJTYEWHN6JR7O76TAIMNFIO7RHUPN", "length": 34725, "nlines": 246, "source_domain": "www.esakal.com", "title": "welcome new books स्वागत नव्या पुस्तकांचे | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 12 डिसेंबर 2016\nमोदी कालखंडातील भारताचे परराष्ट्र धोरण\nमोदी कालखंडातील भारताचे परराष्ट्र धोरण\nबदलत्या जागतिक स्थितीत भारताचं परराष्ट्र धोरण बदलत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र धोरणावर जास्त भर देत आहेत. गेल्या काही वर्षांत बदललेले संदर्भ, गेल्या अडीच वर्षांतल्या घडामोडी, बदलत चाललेले आंतरराष्ट्रीय आयाम या सर्व गोष्टींचं विश्‍लेषण परराष्ट्र धोरण विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केलं आहे. भारताचं परराष्ट्र धोरण कसं बदलत गेलं आणि त्यात कसे बदल होत आहेत, हे त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केलं आहे. चीन, पाकिस्तान, नेपाळ अशा वेगवेगळ्या शेजारी देशांबरोबरच्या संबंधांचं त्यांनी तपशीलवार विवेचन केलं आहे. ‘भारत आणि आग्नेय आशिया’, ‘भारत आणि पश्‍चिम आशिया’ यांच्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. अमेरिका, युरोप, जपान, फ्रान्स अशा प्रभावी सत्तांबरोबर भारताचे कसे संबंध आहेत, हेही त्यांनी वेगवेगळ्या घडामोडींनुसार मांडलं आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना, दहशतवाद यांच्या अनुषंगानंही त्यांनी वेगवेगळे विषय मांडले आहेत. समकालीन चित्र उभं राहत असल्यानं अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\nप्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८)/ पृष्ठं - ३२८/ मूल्य - २९५ रुपये\n‘पैसा’ ही गोष्ट जगात सर्वांत जास्त महत्त्वाची असली, तरी तो हाताळावा कसा, याबाबतची शास्त्रशुद्ध माहिती अजून सर्वसामान्यांना नसल्याचं दिसतं. त्या दृष्टीनं शरथ कोमारराजू यांनी लिहिलेलं हे पुस्तक उपयुक्त ठरेल. पैशाचा संबंध जिथंजिथं येतो अशा सगळ्या गोष्टींच्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या माहितीपासून ते गुंतवणुकीपर्यंतच्या सगळ्या टप्प्यांचा त्यांनी परामर्श घेतला आहे.\nपैशाची विविध रूपं, वैयक्तिक वित्त व्यवस्थापनाची मूलतत्त्वं या गोष्टींविषयी त्यांनी अगदी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली आहे. गुंतवणुकीच्या अनेक प्रकारांविषयीही त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. स्थावर मालमत्ता, सोनं, कर्ज रोखे, शेअर, रोख मालमत्ता यांच्यासंबंधीचे वेगवेगळे समज, संकल्पना, प्रकार, संदर्भ या गोष्टींचाही त्यांनी ऊहापोह केला आहे. पोर्टफोलिओ व्यवस्थापन हा सध्या खूप आवश्‍यक मानला जाणारा भाग आहे. त्याबाबतही कोमोरराजू यांनी विवेचन केलं आहे. मनोहर सोनवणे यांनी अनुवाद केला आहे. आर्थिक सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठीसुद्धा पुस्तकाचा उपयोग होईल.\nप्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८) / पृष्ठं - २०८ / मूल्य - २२५ रुपये\nस्त्रीसक्षमीकरण - विविधांगी प्रवास\nस्त्रीसक्षमीकरणाशी संबंधित वेगवेगळ्या पैलूंचा वेध घेणाऱ्या लेखांचा हा संग्रह. मोहिनी कारंडे यांनी त्याचं संपादन केलं आहे. वेगवेगळ्या समूहातल्या स्त्रियांचे प्रश्‍न आणि समस्या वेगळ्या आहेत. त्या सर्वांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न पुस्तकात करण्यात आला आहे. ‘अपंग महिलांच्या समस्या’, ‘बचत गटांची झेप’, ‘गोष्टी अनाथ मुलींच्या’, ‘प्रशासनातील स्त्रीसक्षमता’, ‘स्त्रीसक्षमीकरणात कायद्याचा आधार’, ‘महिलांचे राजकीय सबलीकरण’, ‘स्त्रीसक्षमीकरणात पुरुष सहभाग’ आदी लेखांचा पुस्तकात समावेश आहे. परंपरांच्या जंगलात हरवलेला डॉ. माधवी खरात, नीला सत्यनारायण, डॉ. वृषाली रणधीर, ॲड. सुप्रिया कोठारी, प्रयागा होगे, डॉ. बेनझीर तांबोळी, डॉ. उज्ज्वला हातागळे आदींनी वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलं आहे.\nप्रकाशक - मैत्री पब्लिकेशन, पुणे (७३५०१२३३७७) / पृष्ठं - १५२ / मूल्य - १५० रुपये\nलेखक आणि सतारवादक विदुर महाजन यांचं हे वेगळ्या प्रकारचं पुस्तक. महाजन यांना एका भावावस्थेत सुचलेल्या काही कविता आणि त्यांच्या आधीची पार्श्‍वभूमी असलेलं गद्य असा हा एकत्र मिलाफ आहे. त्यांनी लिहिलेल्या कविता मुक्तछंदात आहेत आणि जे लेखन केलं आहे ते एखाद्या कवितेसारखं आहे, त्यामुळे या दोन्हींचं मिश्रण जमून गेलं आहे. संगीतातले असल्यामुळे पुस्तकात एक छान लयही आहे. लेखनाची मांडणी आणि लेखनातून उभ्या राहणाऱ्या प्रतिमांशी मिळतीजुळती पूरक छायाचित्रं यांमुळेही पुस्तक उल्लेखनीय ठरलं आहे.\nप्रकाशक - उन्मेष प्रकाशन, पुणे (०२०-२४३३६२९९) / पृष्ठं - ४८ / मूल्य - १५० रुपये\nजगातली सर्वांत प्रभावशाली व्यक्ती म्हणून वर्णन केल्या जाणाऱ्या अमेरिकी अध्यक्षांविषयी माहिती देणारं हे पुस्तक अतुल कहाते यांनी लिहिलं आहे. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सगळ्या अध्यक्षांची ओळख त्यांनी करून दिली आहे. अमेरिकेतल्या जनतेची मानसिकता, तिथलं वातावरण, जगभरातल्या त्या-त्या वेळच्या स्थिती, वेगवेगळी युद्धं अशा अनेक गोष्टी या पुस्तकातून समजतात. प्रत्येक अध्यक्षाचा अल्प परिचय, त्याचं बालपण, जडणघडण, त्याची निवड होण्याची कारणं, त्याचा प्रचार, त्यानं अध्यक्ष म्हणून घेतलेले निर्णय, त्या निर्णयांमुळे झालेले परिणाम, गैरव्यवहार, ऐतिहासिक पायंडे अशा किती तरी गोष्टी कहाते यांनी या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. अमेरिकेच्या मनोवृत्तीवर त्यांनी वेगळी टिप्पणीही केली आहे. सोप्या शब्दांत ओळख करून दिली असल्यामुळे पुस्तक रंजक झालं आहे.\nप्रकाशक - मेहता प्रकाशन, पुणे (०२०-२४४७६९२४) / पृष्ठं - ४९०/ मूल्य - ४९५ रुपये\nबर्फाच्छादित दुर्गम प्रदेशाची सफर लेह-लडाख\nसुधीर फडके यांनी लेह-लडाख या भागांची ओळख करून दिली आहे. स्वत- गाडीतून प्रवास केला असल्यामुळे सगळे तपशील त्यांनी नमूद केले आहेत. त्या भागात कसं पोचायचं त्याची माहिती, तिथली प्रसिद्ध ठिकाणं, वातावरण, आकर्षण अशा गोष्टी त्यांनी पुस्तकात दिल्या आहेत. त्या भागाची सर्वसाधारण भौगोलिक माहिती, नकाशे, छायाचित्रं, तिथं प्रवास करताना घ्यायची खबरदारी इत्यादी गोष्टींचाही पुस्तकात समावेश आहे.\nप्रकाशक - क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स, नगर (९८२२२१८४२५) / पृष्ठं - ४० / मूल्य - ८० रुपये\nवंजारी समाजासाठी काम करणारे उमाकांत वाघ यांचे अनुभव, त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त केलेले विचार, मतं यांचं हे संकलन. प्रतिकूलतेवर मात करतानाही त्यांनी उभा केलेला गोतावळा, सामाजिक चळवळीचा प्रवास, गोड-कडू अनुभव अशा सगळ्या गोष्टींवर त्यांनी प्रांजळपणे लिहिलं आहे. नाती हा त्यांच्या पुस्तकातला मोठा भाग आहे. जीवन संघर्षाशी नातं, नात्यातलं मैत्र, परिवर्तनाचं नातं, रस्त्यांशी नातं, व्यक्तिगत नात्यांची सुख-दु-खं, नात्यांचं संचित अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी लिहिलं आहे. समाजकार्याशी नातं, सामाजिक एकी, वितुष्टाशी नातं अशा गोष्टींवरही त्यांनी विवेचन केलं आहे.\nप्रकाशक - ग्रंथाली (०२२-२४२१६०५०) / पृष्ठं - ११६/ मूल्य - १२५ रुपये\nअभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावे या पुस्तकाच्या निमित्तानं लेखक बनला आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाच्या दिग्दर्शनापासून याच शीर्षकाच्या चित्रपटापर्यंतचा प्रवास त्यानं शब्दबद्ध केला आहे. अभिनयाच्या क्षेत्राकडे तो कसा ओढला गेला, सुरवातीचा संघर्ष कसा होता, यावरही त्यानं लिहिलं आहे. त्यानंतर ‘कट्यार’ हे नाटक दिग्दर्शनासाठी कसं आलं, त्यासाठी काय काय केलं हे त्यानं लिहिलं आहे. ‘लोकमान्य’ आणि ‘बालगंधर्व’ या चित्रपटांचं त्याच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. त्यांच्याबाबतचे अनुभवही त्यानं मांडले आहेत. या पुस्तकात सर्वांत भर आहे तो ‘कट्यार’ चित्रपटावर. मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाची सगळी जन्मकहाणी, त्याच्याशी संबंधित किस्से, सुबोधचे विचार अशा गोष्टींमुळे पुस्तक रंगतदार झालं आहे. अभय इनामदार यांनी शब्दांकन केलं आहे. या पुस्तकाबरोबर ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांच्या डीव्हीडीजही देण्यात आल्या आहेत.\nप्रकाशन - रसिक आंतरभारती (०२०-२४४५११२९) / पृष्ठं - २०८ / मूल्य - ४०० रुपये\nदहशतवाद, अंधश्रद्धा आणि झटपट श्रीमंतीची हाव या समस्यांचा वेध घेणारी सुखलाल चौधरी यांची ही कादंबरी. राज्य अन्वेषण विभागाचे (सीआयडी) निरीक्षक भीमराव यांच्याकडे नरबळीसंदर्भात तपास करण्याचं एक प्रकरण येतं आणि एकेक गोष्टी उलगडत दहशतवादापर्यंत त्याचे धागेदोरे कसे जातात, यांची गुंतागुंत मांडणीही ही कहाणी. अनेक सामाजिक, आर्थिक समस्यांवरही चौधरी यांनी या निमित्तानं भाष्य केलं आहे. या विषयाचा, स्थानिक भाषांचा, भौगोलिक अभ्यास करून चौधरी यांनी ही कादंबरी लिहिली आहे. अनेक प्रकारची पात्रं त्यांनी तयार केली आहेत आणि कथानकाची सुसंगतपणे मांडणी केली आहे. त्यामुळे कादबंरी शेवटपर्यंत खिळवून ठेवते.\nप्रकाशक - आनंदयात्री प्रकाशन, जळगाव (०२५७-२२३२५०१) / पृष्ठं - २४२ / मूल्य - २५० रुपये\nमहाकवी कालिदासाचं अमर महाकाव्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रघुवंश’चा हा रसास्वाद. त्यातल्या वेगवेगळ्या उपमांचा अर्थ आणि सौंदर्य उलगडून दाखवणारं हे पुस्तक विद्याकर भिडे यांनी लिहिलं आहे. संस्कृत न कळणाऱ्यांनाही रघुवंशाचा साहित्यिक आस्वाद घेता यावा, या हेतूनं त्यांनी हे संशोधनपर पुस्तक लिहिलं आहे. सूर्य, चंद्र, मेघ, समुद्र, नदी, पर्वत, पशु, हत्ती, वृक्ष, पुष्प, स्त्री अशा अनेक विषयांवर रघुवंशात आलेल्या उपमा, त्यांचे संदर्भ आणि अनुषंगिक गोष्टी भिडे यांनी उलगडून दाखवल्या आहेत. संस्कृतच्या आणि अभिजात कवितांच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\nप्रकाशक - ऋतुराज प्रकाशन, पुणे / पृष्ठं - ४२२/ मूल्य - ४०० रुपये\nवेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींशी प्रा. नरेंद्र पाठक यांनी साधलेल्या संवादाचं हे संकलन. साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, सामाजिक, वैद्यकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील या व्यक्तींची जडणघडण या पुस्तकातून उभी राहते. प्रा. द. मा. मिरासदार, मंगेश पाडगावकर, राजदत्त, प्रभाकर पणशीकर, गिरीश प्रभुणे, यशवंत देव, सयाजी शिंदे, स्वाती वानखेडे अशा वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती प्रा. पाठक यांनी घेतल्या आहेत. त्या त्या व्यक्तींचं मोठेपण, त्यांचे विचार, त्यांच्यावर झालेले संस्कार, महत्त्वाचे अनुभव अशा गोष्टी या पुस्तकातून समजतात. प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०-२३३२६९२)/पृष्ठं - १६८/ मूल्य - २०० रुपये\nसरंजामशाहीमध्ये स्त्रियांची सर्वांत जास्त घुसमट होते. या सरंजामशाहीच्या वेगवेगळ्या प्रतीकांमध्ये अडकलेल्या अशाच महिलांच्या कहाण्या डॉ. शारदा देशमुख यांनी मांडल्या आहेत. वेगवेगळ्या काळातल्या सरंजामशाहींचा त्यांनी सूक्ष्म पद्धतीनं विचार करून स्त्रियांची दु-खं मांडली आहेत. वेगवेगळ्या वर्गांतल्या या स्त्रिया आहेत; पण प्रत्येकीची व्यथा वेगळी. डॉ. देशमुख यांनी त्यांच्या मनोवस्थेत जाऊन शब्दरूप दिलं आहे.\nप्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं - १२८ / मूल्य - १५० रुपये\nआयुष्याचा सातबारा / कवितासंग्रह / कवी - रामदास कोरडे (९९२३८२२८२४)/ प्रकाशक - नभ प्रकाशन, अमरावती (७७९८२०४५००) / पृष्ठं - ८२ / मूल्य - १२० रुपये\nरानोमाळ /कवितासंग्रह / कवी - मो. ज. मुठाळ (०७२४-२४५६५९०)/ प्रकाशक - स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे (०२०-२४४७२५४९) / पृष्ठं - १०२ / मूल्य - १०० रुपये\nनाटिका नाट्यछटा / नाटककार - कुमुद राळे (८४०७९९२६२२) / प्रकाशक - नीहारा प्रकाशन, पुणे (०२०-२४४९१२९२) / पृष्ठं - ६४ / मूल्य - ५० रुपये\nपाथेय/कवितासंग्रह/कवी - ल. सि. जाधव (९४२३८५८६९८)/ सुविद्या प्रकाशन, सोलापूर (०२१७-२७२२५१०)/ पृष्ठं - १२४ / मूल्य - १५० रुपये\nपाणपोई/बालसाहित्य/कवी - अय्युब पठाण लोहगावकर (९७६४३५०३७४)/गाव प्रकाशन, औरंगाबाद (९८६०५१६०३८) / पृष्ठं - २४ / मूल्य - ५० रुपये\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nतासिकेवरील अध्यापकांच्या मानधनात वाढ\nऔरंगाबाद - तुटपुंज्या मानधनावर काम करीत असल्यामुळे मानसिक स्थिती खचलेल्या तासिका तत्त्वावरील अध्यापकांना शासनाने आता दिलासा दिला आहे. या...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/novak-djokovic-vs-juan-martin-del-potro-us-open-2018-fina/", "date_download": "2018-11-15T00:35:41Z", "digest": "sha1:EPLOJJMEUMW5CJZDVFO77VUNRSLD4FOA", "length": 16200, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस; डेल पोत्रो-जोकोविच जेतेपदासाठी भिडणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nअमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस; डेल पोत्रो-जोकोविच जेतेपदासाठी भिडणार\nजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या नोवाक जोकोविचने उपांत्य लढतीत 21 व्या मानांकित केई निशिकोरीचा 6-3, 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. जोकोविचने 2 तास 23 मिनिटांत सामना जिंकून निशिकोरीवर वर्चस्व गाजवले. जोकोकिचने यंदाच्या किम्बल्डन ओपन स्पर्धेच्या किजेतेपदाचा मान मिळकला असल्यामुळे अमेरिकन ओपन जिंकून किक्रमी कामगिरी करण्याची चांगली संधी त्याच्याकडे असेल.\nदुखापतीमुळे नदालने अर्ध्यावर सामना सोडला\nवारंवार होणार्‍या दुखापतींचा विपरीत परिणाम माझ्या कारकीर्दीवर होईल असे म्हटले जात होते. पण मी आजही टेनिस कोर्टवर आहे. कारण या खेळावर माझे जीवापाड प्रेम आहे. टेनिस हेच माझे वेड आहे. आता दुखापतीवर मात करीत पुन्हा एकदा झोकात पुनरागमन करीन.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअंकुर मित्तलचा डबल निशाणा, वर्ल्ड नेमबाजी चॅम्पियनशिप डबल ट्रॅप प्रकारात जिंकले सुवर्ण\nपुढीलजनतेचा खिसा कापून सरकारने तिजोरी भरली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/elections/page/3", "date_download": "2018-11-15T00:25:58Z", "digest": "sha1:FUOHI6L57UBL66A3ECEZPGM4CVTYTH4J", "length": 9219, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Elections Archives - Page 3 of 15 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nआचऱयात 69 टक्के मतदान\nमतदान प्रक्रिया शांततेत : प्रभाग 4 मध्ये मशीन पडले बंद वार्ताहर / आचरा: आचरा ग्रा.पं. निवडणुकीसाठी सरासरी 69.30 टक्के मतदान झाले. सरपंच पदासाठी 2, सदस्यपदाच्या 13 जागांसाठी 37 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. प्रभाग क्रमांक 4 पारवाडी देऊळवाडी पेंद्रातील मतदान मशीन सुरुवातीलाच बंद पडले. त्यानंतर नवीन मशीन जोडून तासाभराच्या विलंबानंतर मतदान सुरू झाले. चुरशीच्या झालेल्या मतदानात गावात कुठेही अनुचित ...Full Article\nनिवडणूक अधिसूचना एप्रिलच्या दुसऱया आठवडय़ात\nप्रतिनिधी/ बेंगळूर राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 एप्रिलनंतर निवडणूक वेळापत्रक घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यावेळी निवडणूक विलंबाने होणार असल्याचे स्पष्ट ...Full Article\nउ. प्रदेशची पोटनिवडणूक 11 मार्चला\nलोकसभा 3 व बिहार विधानसभेसाठी 2 जागा वृत्तसंस्था / नवी दिल्ली उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या 2 आणि बिहारमधील लोकसभेची 1 व विधानसभेच्या 2 जागांसाठी 11 मार्च रोजी मतदान घेण्यात येणार ...Full Article\nराजकीय अर्थपुरवठय़ासाठी नवी योजना\nसरकारकडून निवडणूक रोख्यांची घोषणा नवी दिल्ली / वृत्तसंस्था निवडणुकीच्या राजकारणातील आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नव्या ‘निवडणूक रोखे’ योजनेची घोषणा केली आहे. स्टेट बँकेत हे रोखे मिळण्याची सोय करण्यात ...Full Article\nजातपात नव्हे तर ‘ब्रँड मोदी’च प्रभावी\nअहमदाबाद गुजरात तसेच हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून विजयमोहीम सुरूच ठेवली आहे. विशेषकरून गुजरातमधील विजय भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरता महत्त्वाचा ठरला. गुजरात निवडणुकीत काँग्रेसचे ...Full Article\n8 तसेच9 डिसेंबर रोजी जाहिरातींसाठी विशेष निर्देश\nअहमदाबाद गुजरातमध्ये 8 आणि 9 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या मंजुरीशिवाय कोणत्याही वृत्तपत्रात कुठल्याही प्रकारची राजकीय जाहिरात प्रकाशित करता येणार नाही. यासंबंधी सर्व उमेदवार, राजकीय पक्षांना आयोगाने निर्देश दिले. 2015 ...Full Article\n2018 मध्ये पाकमधील सार्वत्रित निवडणूक लढणार वृत्तसंस्था / लाहोर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद याने पाकिस्तानमध्ये 2018 मध्ये होणाऱया सार्वत्रिक निवडणूक लढविणार असल्याची ...Full Article\nस्थानिक स्वराज संस्थांमध्येही भाजपची बाजी\nउत्तर प्रदेशात 16 पैकी 14 महापौर भाजपचे काँग्रेसचा पूर्णपणे सफाया वृत्तसंस्था/ नवी दिल्ली उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार बाजी मारली आहे. 16 पैकी 14 महापौर पदांवर ...Full Article\nहिमाचल : निवडणूक कर्मचाऱयांच्या नशिबी पायपीट\nहेलिकॉप्टर उपलब्ध न झाल्यास 75 किलोमीटरची पायपीट : दुर्गम भागांचे प्रमाण राज्यात अधिक वृत्तसंस्था/ शिमला हिमाचल प्रदेशात लोकशाहीचे पर्व म्हणजेच निवडणूक घेणे सोपे काम नाही. येथील भौगोलिक विषमता पाहता ...Full Article\nविधानसभा निवडणूक : 9 आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान : 18 डिसेंबरला मतमोजणी नवी दिल्ली / वृत्तसंस्था अखेर निवडणूक आयोगाने बुधवारी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा ...Full Article\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-bharskar-jadhav-comment-77051", "date_download": "2018-11-15T00:42:04Z", "digest": "sha1:NUWMLYJN4UBV4LIQEOOJ6X6GLQZWZNBO", "length": 12229, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri news Bharskar jadhav comment असगोली गावाला डॉ. नातूंनी फसवले - भास्कर जाधव | eSakal", "raw_content": "\nअसगोली गावाला डॉ. नातूंनी फसवले - भास्कर जाधव\nगुरुवार, 12 ऑक्टोबर 2017\nगुहागर - गुहागर नगरपंचायतीमधून असगोली गाव वगळण्याबाबतची पहिली अधिसूचना जाहीर झाली, मात्र अद्याप असगोली गाव वगळल्याचे नोटिफिकेशन निघाले नसून ते निघणारही नाही. डॉ. विनय नातूंचे कर्तृत्व मोठे असून, त्यांनी असगोलीला फसवले आहे. आनंदोत्सवाची मिरवणूक काढून आपले हसे ही करून घेतल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.\nगुहागर - गुहागर नगरपंचायतीमधून असगोली गाव वगळण्याबाबतची पहिली अधिसूचना जाहीर झाली, मात्र अद्याप असगोली गाव वगळल्याचे नोटिफिकेशन निघाले नसून ते निघणारही नाही. डॉ. विनय नातूंचे कर्तृत्व मोठे असून, त्यांनी असगोलीला फसवले आहे. आनंदोत्सवाची मिरवणूक काढून आपले हसे ही करून घेतल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.\nनगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीसाठी गुहागरमध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार जाधव गेले दोन दिवस नगरपंचायत दौऱ्यावर आहेत. आमदार जाधव म्हणाले की, नगरपंचायतीमधून असगोली गाव वगळण्याबाबत पहिली अधिसूचना जाहीर झाली. यावर हरकती आल्या नाहीत, मात्र त्यानंतर नगरपंचायतीमधून असगोली वगळल्याचा आदेश आलेला नाही. असे असताना भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी असगोलीचा विश्वासघात केला. असगोलीला वगळल्याची खोटी माहिती दिली.\nविश्वासघात करण्याच्या भाजपच्या संस्कृतीला ग्रामस्थ बळी पडले. २५ ऑक्‍टोबरपर्यंत आदेश शासनाने काढले नाहीत तर असगोली, नगरपंचायतीपासून वेगळे होऊ शकत नाही.’’\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nजिल्‍हा परिषदेच्‍या सत्तेतून बाहेर पडा : सातव\nहिंगोली : येथील जिल्‍हा परिषदेमध्ये सत्तेत असलेल्‍या काँग्रेसच्‍या सदस्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याच्‍या सूचना खासदार अॅड. राजीव सातव यांनी बुधवारी (...\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nपाच महिन्यांत २३६ कोटींचे आव्हान\nनागपूर - महापालिकेचे प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता करातून गेल्या सात महिन्यांत केवळ १०२ कोटी रुपये वसूल करण्यात आले. स्थायी समितीने या वर्षात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-agriculture-department-visit-maralnathpur-72878", "date_download": "2018-11-15T00:33:55Z", "digest": "sha1:TM4GQNC2WMWQHURXJAEYMZTUX6UAR75K", "length": 15478, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news agriculture department visit maralnathpur सदाभाऊंच्या गावात कृषी खात्याची चौकशी | eSakal", "raw_content": "\nसदाभाऊंच्या गावात कृषी खात्याची चौकशी\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nसांगली - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर (ता. वाळवा) या गावात कृषी खात्याच्या पथकाने चौकशी केली. कोरडवाहू शेती अभियानात या गावात घोटाळा झाल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेने केला आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी कृषी विभागाचे पथक या गावात धडकले. त्यांना फार काही हाती लागले नसल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून, सविस्तर अहवाल आणि पंचनामे हाती येण्याची प्रतीक्षा असेल.\nसांगली - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर (ता. वाळवा) या गावात कृषी खात्याच्या पथकाने चौकशी केली. कोरडवाहू शेती अभियानात या गावात घोटाळा झाल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेने केला आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी कृषी विभागाचे पथक या गावात धडकले. त्यांना फार काही हाती लागले नसल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून, सविस्तर अहवाल आणि पंचनामे हाती येण्याची प्रतीक्षा असेल.\nबळीराजा संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे निवेदन आणि माहिती अधिकारातील माहिती सुपूर्द केली. त्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर गावामध्येच घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. कोरडवाहू शेती अभियानात भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी लावा, या मागणीला पालकमंत्र्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. जिल्हाधिकाऱ्यांनीही हा विषय गांभीर्याने घेतला. ‘बळीराजा’च्या आरोपानुसार, कृषी सहायक, मंडल अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी राजकीय मंडळींच्या संगनमताने अनुदान लाटून भ्रष्टाचार केला आहे. ट्रॅक्‍टर, पॉवर ट्रेलर, स्प्रे पंप, तुषार सिंचन संच, पीव्हीसी पाईप, इलेिक्‍ट्रक मोटर शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत, असा आरोप आहे. या वस्तूंची खरेदी केली, मात्र लाभार्थींना त्या मिळाल्याच नाहीत. कोरडवाहू शेतकऱ्यांनी त्याचा लाभ झाला नाही, हा मुख्य मुद्दा चर्चेत आला.\nया पार्श्‍वभूमीवर कृषी विभागातील साखळीही चर्चेत आली. हरितगृह, शेडनेट अनुदानासह अन्य लाभ योजनांमध्ये घोटाळ्यांचे आरोप सुरू आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या एका पथकाने सदाभाऊ खोत यांच्या गावात धडक दिली.\nया पथकाने लाभार्थींच्या घराघरांत जाऊन वस्तू आहेत का, याची पाहणी केली. त्याची प्राथमिक माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. सविस्तर अहवाल मिळेल, असे सांगितले जात आहे.\nमरळनाथपूर ओके,बाकी ‘बोके’ कधी\nमरळनाथपूर हे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे गाव असल्याने तेथील घोटाळ्याचा आरोप सरकारच्या दृष्टीने व कृषी खात्याच्या दृष्टीने संवेदनशील होता. त्यामुळे तत्काळ त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. वाळवा तालुक्‍यात अन्यत्र ग्रीन हाऊस आणि शेडनेट अनुदानात घोटाळ्यांचा आरोप आहे. बोगस बिले, एकाच गट क्रमांकावर चार-चार जणांना अनुदान मिळाल्याचे प्रकार चर्चेत आहेत. ते ‘बोके’ चौकशीच्या कक्षेत कधी येणार, याकडे आता लक्ष असेल.\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nपाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करा : भाजप मंत्री\nनवी दिल्ली : ''जर देशातून भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करा'', असा सल्ला उत्तरप्रदेशातील कॅबिनेटमंत्री ओमप्रकाश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kitchen-tips/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-116082600012_1.html", "date_download": "2018-11-14T23:41:23Z", "digest": "sha1:HWG6PO6DCQ374YOTQ3Q5C2BYWTQSOHMZ", "length": 8704, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "याने बटाटावडे तेलकट होत नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयाने बटाटावडे तेलकट होत नाही\n* बटाटावडा बनवताना बेसनाच्या घोळात जरासं गव्हाचं पीठ टाकावं. आणि तळताना खूप लाल होण्यापूर्वीच काढून घ्यावे. याने वडे तेलकट होत नाही.\nपोळ्या नरम आणि ताज्या हव्या असल्यास पोळ्यांच्या कॅसरोलमध्ये आल्याचे तुकडे ठेवावे.\nबटाटे उकडलेल्या पाण्याने सिंक स्वच्छ करा\nकाही उपयोगी किचन टिप्स\nमिरचीचे देठ टाकून जमवा दही\nयावर अधिक वाचा :\nबटाटावडा तेलकट होत नाही\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nझेंडूची फुले ही आहे गुणकारी\nदोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/blog/8702989", "date_download": "2018-11-15T00:52:13Z", "digest": "sha1:XXHDMOWJ5IFFFEWIS6TDXBGNTR5E4JCM", "length": 10262, "nlines": 93, "source_domain": "www.netbhet.com", "title": "private-browsing-in-chrome-mozilla-and - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\nइंटरनेटच्या दुनियेत मुशाफिरी करा गुप्तपणे \nआपण इंटरनेट वापरताना सतत वेगवेगळ्या संकेस्थळांवर भेटी देत असतो पण बर्याचशा संकेतस्थळांवर एक अशी यंत्रणा कार्यान्वीत केलेली असते जी येणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याची माहिती गोळा करते. आपण कोणता ब्राऊजर वापरत आहोत, आपल्या संगणकावर कोणती संगणक प्रणाली (Oprating System) प्रस्थापित केलेली आहे याशिवाय आपण जगातल्या कुठल्या देशातून, शहरातून भेट देत आहोत याची खडानखडा माहिती गोळा करणे हे संकेतस्थळावरील त्या यंत्रणेचे काम असते. आपली खासगी माहिती, संकेतस्थळ अधिकाधिक उपयुक्त आणी वापरण्यासाठी सोपे करावे म्हणून घेतली जाते. गुगलकाकांनी इथेसुद्धा पहिला क्रमांक पटकावलाय, आपली खासगी माहिती वापरून आपल्यालाच सर्वाधिक उपयुक्त ठरणाऱ्या जाहिराती दाखवल्या जातात, ज्यामुळे आपण बघत असलेल्या जाहिराती आपल्याला आवडण्याची किंवा उपयुक्त ठरण्याची दाट शक्यता असते. इतर संकेतस्थळे देखील अशा प्रकारे माहिती गोळा करून आपापल्या आवश्यकतेनुसार त्या माहितीचा वापर करतात.\nथोडक्यात काय तर बंद खोलीमधुन जरी कोणतेही संकेतस्थळ बघितले तरी तुमची माहिती ही लपवता येत नाही. आज आपण गुप्तपणे इंटरनेटवर मुशाफिरी (web surfing) कशी करता येईल हे बघुयात.\nवेब ब्राऊजरच्या मदतीने आपण आपली ओळख न उघड करता इंटरनेटवर संकेतस्थळे पाहू शकतो. गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर अशा तिन्ही वेब ब्राऊजर्समध्ये ती सोय दिली आहे. या पर्यायाला Private Browsing असे म्हणतात. प्रायवेट ब्राउझिंगचा मुख्य फायदा म्हणजे त्याच्या कुठल्याही खुणा संगणकावर रहात नाहीत (हिस्ट्री किंवा इतर टेम्प फाईल्स) याशिवाय शुद्ध इंटरनेटचा आस्वादही यामुळे मिळतो (इतर वेळी पर्सनलायझेशन ह्या गोंडस नावाखाली जवळपास ३० ते ५०% माहिती वेगळ्या स्वरुपात दाखवण्यात येते, जी बहुतेकदा तुमची आवड,वेळ,स्थळ हे पाहून ठरवली जाते). इथे तिन्ही लोकप्रिय वेब ब्राऊझर्स मध्ये Private Browsing कसे वापरावे हे चित्रासह दिले आहे.\n१) गुगल क्रोम – सर्वात सोपे आणी जलद प्रायवेट ब्राउझिंग क्रोमचा वापर करून करता येते, यासाठी प्रथम गुगल क्रोम सुरु करा, तुम्हाला क्रोम बंद करायच्या फुलीखाली तीन आडव्या पट्ट्या दिसतील (जुन्या क्रोममध्ये पाना दिसेल) त्यावर टिचकी देऊन “New Incognito Window” वर टिचकी द्या.\nएक नवीन खिडकी उघडेल, त्यात जर वर डाव्या कोपऱ्यामध्ये गुप्तहेराची आकृती दिसली की समजा तुमचे प्रायवेट ब्राउझिंग सुरु झाले आहे, आता इथे हवे ते संकेतस्थळ टाका आणी मनमुरादपणे मुशाफिरी करा.\n\"गुगल क्रोम प्रायवेट ब्राउझिंग साठी शॉर्टकट\"\n२) मोझीला फायरफॉक्स – सर्वप्रथम मोझीला फायरफॉक्स सुरु करा, त्यात तुम्हाला टूलबारवरील पर्यायांमध्ये Tools हा पर्याय दिसेल, त्यावर टिचकी देऊन Start Private Browsing निवडा\n​आणी तुम्ही जर पहिल्यांदाच हे वापरत असाल तर तुम्हाला पुन्हा याबाबत विचारले जाईल (Confirmation) तिथे Do not show this message again वर टिक करून Start Private Browsing वर टिचकी द्या.\n​आता नवीन खिडकी उघडेल ज्यात इथे दिलेल्या चित्राप्रमाणे एका मास्कचे चिन्ह दिसेल, इथून तुम्ही Private Browsing सुरु करू शकता.\nमोझीला फायरफॉक्स प्रायवेट ब्राउझिंग साठी शॉर्टकट\n3) इंटरनेट एक्सप्लोरर – सर्वप्रथम तुमच्या इंटरनेट इंटरनेट एक्सप्लोररची आवृत्ती ८ किंवा त्यापेक्षा पुढची असल्याची खात्री करा. (यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यावर Help निवडून About Internet Explorer) वर टिचकी द्या. नवीनतम आवृत्ती या दुव्यावर मिळेल. इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यावर वरील उजव्या कोपर्यात फुलीच्या खाली एक निळे चक्र दिसेल त्यावर टिचकी द्या, Safety या पर्यायावर तुमचा माउस न्या,\n​नवीन खिडकीतून तुम्ही Private Browsing सुरु करू शकता.\nइंटरनेट एक्सप्लोरर प्रायवेट ब्राउझिंग साठी शॉर्टकट\nआता आवश्यक असेल तेव्हा प्रायवेट ब्राउझिंगचा नक्की वापर करा आणी इंटरनेटच्या दुनियेत गुप्तपणे मुशाफिरी करा, आणी काही अडचण उद्भवली तर इथे मांडा, आम्ही मदतीसाठी आहोतच..\nमातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/book-review-of-jivabhavache/articleshow/63665028.cms", "date_download": "2018-11-15T01:02:50Z", "digest": "sha1:H7XXTYKJRU5XOSZDBJ6HDSVZKMT3MJTS", "length": 16491, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Literature News: 'जिवाभावाचे' मनस्वी स्वकीय - 'जिवाभावाचे' मनस्वी स्वकीय | Maharashtra Times", "raw_content": "\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटी\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटीWATCH LIVE TV\n​अनिल अवचट हे संवेदनशील लेखक-कलाकार असल्यामुळे सार्वजनिक जीवनात कार्यकर्त्यांसोबत जेथे जात होते, तेथील माणसांच्या विवंचना, त्यांचे प्रश्न अनुभवत होते. स्वतः कलांचे अभ्यासक-उपासक होते. तरीही लेखक सर्वसामान्य माणसाच्या सामाजिक प्रश्नांत रमले, नव्हे ओढले गेले. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या 'जीवाभावाचे' या पुस्तकात दिसते.\nअनिल अवचट हे संवेदनशील लेखक-कलाकार असल्यामुळे सार्वजनिक जीवनात कार्यकर्त्यांसोबत जेथे जात होते, तेथील माणसांच्या विवंचना, त्यांचे प्रश्न अनुभवत होते. स्वतः कलांचे अभ्यासक-उपासक होते. तरीही लेखक सर्वसामान्य माणसाच्या सामाजिक प्रश्नांत रमले, नव्हे ओढले गेले. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या 'जीवाभावाचे' या पुस्तकात दिसते.\nसदर पुस्तकात आपल्या कुटुंबियांसोबतच इतरही कुटुंबीय झालेल्या जिवाभावच्या मित्रांचा परिचय करून देताना प्रत्येकाच्या मैत्रीत समान धागा होताच होता असे नाही, तरीही भांडण कधीच नव्हते व दुरावही नव्हता. सर्व मित्र लेखन-वाचनाशी निगडित होते. लेखकाने मित्रांसोबतच त्यांच्यातल्या माणसाचीही ओळख करून दिली आहे. लहानसहान प्रसंगांतून त्यांची स्वभाववैशिष्ट्यांबरोबरच अनेक कठीण प्रसंगांना ते शांतपणे कसे सामोरे गेले याचे सर्वसमावेशक व्यक्तिचित्रं उत्कटपणे चित्रित केले आहे. अवचटांनी 'मी त्यांच्याकडून काय शिकलो' हे सांगून त्याचबरोबर लेखनासाठी नवे विषय कसे मिळाले हेही कोणता आडपडदा न ठेवता लिहले आहे. सामाजिक विचाराचे पंख फुटलेल्या लेखकाने 'मी प्रॅक्टिस करणार नसून सामाजिक काम करायचं ठरवलं आहे,' असे बोलून डॉक्टर बनविण्यासाठी वडिलांनी घेतलेल्या अपार कष्टांवर शाब्दिक आघात करून, त्यांना दुखविले आणि उभयतांनी घर सोडले. वडिलांचे क्लिनिकल ज्ञान जबरदस्त होते. लेखकाच्या वडिलांना त्यावेळेच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांनी रोग्यांवरचे उपचार कधी थांबवले नाहीत, हे वाचून एकंदरीत गरिबांना डॉक्टर किंवा हॉस्पिटल मिळण्यासाठी आज जे जे काय करावे लागते, हे ठळकपणे लक्षात येऊन मनाला उदासपणा येतो.\nउतारवयात आईवडिलांची सेवा केल्याने पुण्य लागते, यावर लेखकाचा विश्वास नाही. पण स्वतःला छान समाधान व आत्मविश्वास मिळतो. ज्यांना आजी-आजोबा मिळत नाहीत तेथे संस्कृतीचे वहन थांबते. आज सगळीकडे दुःख, डिप्रेशन का दिसते कारण कार्टून, फेसबुक आजीआजोबांच्या हळवी माया, उब, लळा देऊ शकत नाही. हे लेखकांनी लिहलेले वास्तव सत्य मला अधोरेखित करावेसे वाटते. लेखकाची पत्नी सुनंदा चांगली सायकियाट्रिक होती. ती नेहमी पेशंटपासूनच विचार करायला सुरवात करायची. बत्तीस वर्षाच्या आपल्या सहधर्मचारीणीविषयीच्या आठवणी जागविताना तिची कामातील शिस्त, निष्ठा, उत्कटता व तळमळ प्रत्येक गोष्टीची नोंद ती ठेवीत असे, सुनंदानी मुक्तांगण केंद्राची संचालिका या नात्याने दहा हजाराच्यावर लोकांना व्यसनापासून कायमचे मुक्त कसे केले... याविषयी सहजीवनाच्या लेखात लिहिलेले जरुरु वाचावे असे. तसंच अनिल अवचटांच्या आयुष्याला आकार देणारे गुरुतुल्य सीताराम रायकरांच्याबद्दल वाचून असे मार्गदर्शक आपणा सर्वांच्या जीवनात का येत नाहीत, असा प्रश्न पडतो.\nडॉ. आनंद नाडकर्णी... म्हणजे सुनंदाचा मानस पुत्र \"आनंदा.\" यांनी आज किती जणांचे संसार सावरले याची मोजदाद नाही. तसेच पूर्व आयुष्यात अशा सहृदयी आनंदाने काय आणि किती सोसलंय हे अवचटांचा लेख वाचल्याशिवाय अंदाजही येणार नाही. तसंच राष्ट्रीय पातळीवरचे कबड्डीपटू, अंधश्रद्धेच्या विरोधात लढणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर... त्यांचे स्पष्टवक्तेपण, उत्तम संघटनकौशल्य असे अनेक गुणवैशिष्ट्य 'नरेंद्र गेला' वाचल्यानंतर लक्षात येतात आणि आज त्यांची समाजाला अधिक गरज होती, असा विचार मनात येतो. याशिवाय अभिनेते सदाशिव अमरापूरकर, कन्नड-मराठी भाषांतरकार उमा-विरुपाक्ष कुलकर्णी यांचे चौतीस वर्षांचे, एकमेकात गुंतलेले भावनिक स्नेहबंध वाचताना प्रेम कृतीतून कसे व्यक्त होऊ शकते, हे कळते. लेखिका कमल देसाई आणि किशोरी आमोणकर यांचे आपल्या कामाबद्दलचे उत्कट प्रेमही लेखकाने आपल्या लेखात बरोबर टिपले आहे.\n'जिवाभावाचे' पुस्तक वाचताना त्या व्यक्तींशी आपलीही मैत्री होते, हेच लेखकाचे यश आहे.\nलेखक : अनिल अवचट\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह\nकिंमत : २०३ रु.\nमिळवा साहित्य बातम्या(Literature News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nLiterature News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nउज्जैनः महाकालेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची भाविकाला मारहा\nदिल्लीतून खासगी वाहनं लवकरच हद्दपार होणार\nपाक काश्मीर काय सांभाळणार\nनव्या संशोधनामुळे अन्नातून पोषक आहाराची हमी\nअमेरिकाः कॅलिफोर्नियातील भीषण आगीत ४८ जणांचा मृत्यू\nअमेरिकाः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये केली दिवाळी साजरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-11-14T23:41:48Z", "digest": "sha1:OLBFVQYESNB25RD6SN4QHSUZST7FTAFY", "length": 4417, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंदमानचा समुद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nअंदमानचा समुद्र अंदमानच्या पश्चिमेला, थायलंडच्या पूर्वेला व बर्माच्या दक्षिणेला असलेला हिंदी महासागराचा एक समुद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १६:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/elections/page/5", "date_download": "2018-11-15T00:55:59Z", "digest": "sha1:U4ZNW5FD7OPL27VVVULQ5KGABGOOCOJ4", "length": 9498, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Elections Archives - Page 5 of 15 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nराष्ट्रपतीपद उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद\nदिल्ली, राज्यविधानसभांमध्ये मतदान, विरोधकांची मते फुटल्याचा संशय, कोविंद यांचा विजय निश्चित नवी दिल्ली / वृत्तसंस्था भारताचे राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संसद भवन आणि सर्व राज्यांच्या विधानभवनांमध्ये हे मतदान घेण्यात आले. बहुतेक मतदारांनी मतदानाचा अधिकार उपयोगात आणला असून 99 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात ...Full Article\nरालोआ खासदारांसोबत कोविंद यांची बैठक\nराष्ट्रपती निवडणूक : 16 रोजी बैठक, मोदी देखील होणार सहभागी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला आता 9 दिवसच शिल्लक राहिले असून रालोआ उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू ...Full Article\nअचल ज्योति पुढील निवडणूक आयुक्त\nगुजरात कॅडरचे निवृत्त आयएएस अधिकारी : झैदी होणार निवृत्त वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जालंधरचे अचल कुमार ज्योति नवे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ते 6 जुलै रोजी विद्यमान आयुक्त ...Full Article\nरामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nराष्ट्रपती निवडणूक : पाठिंबा मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू नवी दिल्ली / वृत्तसंस्था भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...Full Article\nपक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास निवडणूक लढवू – दूधवडकर\nदेवगड : कणकवली विधानसभा मतदार संघामध्ये विविध उपक्रम राबवून पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवसेना पक्षाला 51 वर्षे झाली आहेत. पक्षसंघटना आणखीन मजबूत करणे ही शिवसैनिकांची जबाबदारी आहे. ...Full Article\nराष्ट्रपती निवडणूक : उमेदवारीची चर्चा अफवा\nस्वराज यांचे स्पष्टीकरण : भागवत शर्यतीत नसल्याचे संघाचे वक्तव्य राष्ट्रपती निवडणुकीत आपल्या उमेदवारीची चर्चा केवळ अफवा असून मी सध्या विदेश मंत्री आहे आणि तुम्ही जे मला विचारत आहात तो ...Full Article\nब्रिटनमधील राजकीय हालचालींना वेग\nलंडन / वृत्तसंस्था सरकार स्थापनेसाठी आवश्यक 326 चा बहुमताचा आकडा गाठण्यास कोणत्याही पक्षाला यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये जोडा-जोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. 318 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून ...Full Article\nब्रिटनमध्ये मतदानाच्या प्रक्रियेला प्रारंभ\nथेरेसा मे यांच्या भवितव्याचा निर्णय घेणार 5 कोटी मतदार : बेक्झिटची प्रक्रिया 19 जूनपासून वृत्तसंस्था/ लंडन बेक्झिटनंतर ब्रिटनच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले आहे. सरकारला ठामपणे बेक्झिटची ...Full Article\nआगामी निवडणुकीसाठी 46 वर्षे जुना आधार\nवृत्तसंस्था / नवी दिल्ली देशाचा 14 वा राष्ट्रपती निवडण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. परंतु यावेळी देखील राष्ट्रपती निवडणूक 1971 च्या जनगणनेच्या आधारावरच होईल. अशा स्थितीत अनेक राज्यांना त्यांच्या ...Full Article\nशिवडाव पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी\nकणकवली : शिवडाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमधील एका सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुनील नाईक यांनी 141 मतांनी विजय मिळविला. विजयानंतर काँग्रेसतर्फे जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात ...Full Article\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maratha-mahapuja-chiefminister-puja-viththal-296787.html", "date_download": "2018-11-14T23:45:02Z", "digest": "sha1:EVVJUUSQFFC5YVHYCBDZQITQIFTEZEAJ", "length": 13126, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्र्याच्या महापूजेला मराठा,धनगर समाजाचा विरोध कायम", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमुख्यमंत्र्याच्या महापूजेला मराठा,धनगर समाजाचा विरोध कायम\nयेत्या 23 जुलैला आषाढी एकादशी आहे. या एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्याच्या हस्ते संपन्न होत असते. या पूजेला मराठा क्रांती मोर्चा, महादेव कोळी समाज आणि धनगर समाजाच्या नेत्यांनी प्रखर विरोध दर्शविलाय.\nपंढरपूर, 21 जुलै : मुख्यमंत्र्याच्या महापूजेला मराठा आणि धनगर समाजाचा विरोध कायम आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीवरही आंदोलकांनी बहिष्कार टाकला. आंदोलक निर्णयावर ठाम असल्यामुळे मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, म्हणून या विरोधावर मराठा, धनगर समाज ठाम आहे. येत्या 23 जुलैला आषाढी एकादशी आहे. या एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्याच्या हस्ते संपन्न होत असते. या पूजेला मराठा क्रांती मोर्चा, महादेव कोळी समाज आणि धनगर समाजाच्या नेत्यांनी प्रखर विरोध दर्शविलाय.\nदरम्यान, आज वारी सोहळ्यातला शेवटचा रिंगण सोहळा वाखरीमध्ये पार पडेल. आज तुकोबांच्या पालखीच दुसरं उभं रिंगण आणि तिसरे गोल रिंगण पंढरपूर जवळच्या बाजीरावची विहीर या ठिकाणी पार पडणार आहे. दुसरीकडे तुकोबांच्या पालखीचं संध्याकाळी दुसरं उभं रिंगण होईल.आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या सगळ्या दिंड्या पंढरपुरात दाखल होताहेत.\nहरिनामाचा गजर वाढताना दिसतोय. पंढरपूरच्या जवळ आल्याचा आनंद वारकऱ्यांमध्ये दिसून येतोय. तुका म्हणे धावा धावा आहे पंढरी विसावा हा भाव मनात ठेवून वारकरी पंढरपुरात दाखल होताहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Chief Ministermaratha mahapujapujam viththalधनगर समाजमराठामहापूजामुख्यमंत्रीविठ्ठल\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/all-india-farmers-march-to-strike-delhi-in-april-284409.html", "date_download": "2018-11-15T00:40:12Z", "digest": "sha1:LGG4DOCB2BXPR34UHRT4YUE5SHTYVOYF", "length": 13346, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्र फक्त सुरूवात;लवकरच शेतकरी मोर्चा दिल्लीत धडकणार", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमहाराष्ट्र फक्त सुरूवात;लवकरच शेतकरी मोर्चा दिल्लीत धडकणार\nत्यामुळे या सर्व समस्यांवर तोडगा निघण्यासाठी एप्रिलमध्ये किसान सभा दिल्लीत असाच मोर्चा काढेल. देशातील सर्व राज्यांचे शेतकरी या मोर्च्यात सहभागी होतील.\n12 मार्च : 30,000 शेतकऱ्यांनी सहा दिवस काढलेला 180 किं.मी चालत प्रवास करून अखेर यशस्वी केलेला शेतकरी मोर्चा आज अखेर यशस्वी झाला. आपल्या हक्कांसाठी थेट मुंबई गाठणाऱ्या शेतकऱ्यांना सगळ्याच स्तरातून ,सर्व विचारधारांच्या लोकांनी पाठिंबा दिला.पण आता लवकरच संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचा महामोर्चा दिल्लीत धडकणार आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशी अजून काही शेतकरी आंदोलनं बाकीच्या राज्यांमध्ये येत्या काळात होऊ शकतात. जमिनीचे हक्क ,कर्जमाफी, हमीभाव हे फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे नाही तर देशभरातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत .त्यामुळे या सर्व समस्यांवर तोडगा निघण्यासाठी एप्रिलमध्ये किसान सभा दिल्लीत असाच मोर्चा काढेल. देशातील सर्व राज्यांचे शेतकरी या मोर्च्यात सहभागी होतील. काही महिन्यांपूर्वी देशातील सर्व राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीत सरकारविरूद्ध निदर्शनं केली होती. मागच्यावर्षी मध्यप्रदेश ,तामिळ नाडू ,महाराष्ट्र या राज्यातील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संप केले होते. पण आता मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन काढलं जाऊ शकतं.\nसध्या देशभर शेतकऱ्यांच्या मनात असंतोष आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होऊन त्यांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nराफेल खरेदीच्या चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-less-mechnism-milk-purification-parbhani-8178", "date_download": "2018-11-15T03:00:16Z", "digest": "sha1:KPGX4LZY674UMW6NYFYCE4NMSOC6QPNF", "length": 16268, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, less mechnism for milk purification, parbhani | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणी जिल्ह्यात दर्जेदार दूध असूनही मिळतोय कमी दर\nपरभणी जिल्ह्यात दर्जेदार दूध असूनही मिळतोय कमी दर\nसोमवार, 14 मे 2018\nपाथरी येथील शीतकरण केंद्रामध्ये दूध तपासणीसाठी आवश्यक साहित्य प्रमाणित दर्जाचे वापरणे आवश्यक आहे. बल्क कुलरमधील बिघाडामुळे आजवर सुमारे २ लाख लिटर दुधाची नासाडी झाली. दर्जेदार दूध असूनही जाणीवपूर्वक पाॅईंट मारून मापात खोट आणली जाते. नुकसान होत आहे.\n- विठ्ठल गिराम, अध्यक्ष, साई दूध उत्पादक व पुरवठा संस्था, बाभळगांव, ता. पाथरी\nपरभणी : परभणी जिल्ह्यात ज्या वेळी दुष्काळी स्थितीमध्ये शेती उत्पादनात घट येते त्या वेळी दूध उत्पादनात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात दूध खरेदीसाठी खासगी, सहकारी संघ नाहीत. त्यामुळे शासकीय यंत्रणेद्वारे दूध खरेदी केली जाते. इतर जिल्ह्यांत खासगी तसेच सहकारी संघाकडून शासकीय दरापेक्षा जास्त दर दिला जात असताना परभणी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी मात्र शासनाला कमी दराने दूध पुरवठा करत होते. दर वाढल्यामुळे आता फायदा होत आहे. परंतु पाथरी येथे अद्ययावत शीतकरण यंत्रसामग्रीअभावी दुधाची नासाडी होत आहे.\nयेथे दुधाची गुणवत्ता तपासणी मॅन्युअली केली जाते. पाॅईटच्या फरकामुळे दर्जेदार दूध असूनही कमी भाव मिळत आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी तसेच पुरवठा संस्थांना सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे.\nपाथरी येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रामध्ये २५०० लिटर साठवण क्षमतेचे बल्क कुलर आहे. त्यामध्ये अनेकदा बिघाड होते तेव्हा दुध उत्पादक संस्थांना थेट परभणी येथील दुग्धशाळेत दूध पोचते करावे लागते. त्यासाठी वाहतूक खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतो.\nसध्या जिल्ह्याचे तापमान ४० अंशांवर आहे. दररोज सकाळ - संध्याकाळी मिळून एकूण १२ ते १४ हजार लिटरवर दूध संकलन होत आहे. अतिरिक्त ठरलेले दूध अनेकदा पुरवठा संस्थांना थेट परभणी येथील दुग्धशाळेत दूध पोचते करावे लागते. वाहतुकीसाठी वेळ लागत असल्यामुळे दूध खराब होते. चालू वर्षी नासलेले एक ते दीड लाख लिटर दूध फेकून द्यावे लागले.\nपाथरी तालुक्यातील अनेक दूध उत्पादक संस्थांनी दुधातील फॅट, एसएनएफ तपासणीसाठी संगणीकृत तपासणी प्रणाली सुरू केली आहे. परंतु पाथरी येथील दूध शीतकरण केंद्रामध्ये मात्र अजूनही मॅन्युअली पध्दतीने दूध गुणवत्ता तपासणी केली जाते. अप्रमाणित तपासणी साधनांमुळे दर्जेदार दूध असूनही शेतक-यांना कमी दर दिला जातो. या ठिकाणी ताशी ५ हजार लिटर दूध थंड करण्यासाठी अद्यायावत शीतकरण यंत्रणा तसेच पाॅश्चरायझेशनची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास दुधाची नासाडी थांबेल.\nदूध साहित्य परभणी तोटा\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034334-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-139077.html", "date_download": "2018-11-15T01:47:35Z", "digest": "sha1:TVXF3GXB22KCIB3RBSZBOFPLHEEHLC4Q", "length": 15297, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुडबाय ऑर्कुट!, सोशल नेटवर्किंगमधून ऑर्कुटचं लॉग आऊट", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n, सोशल नेटवर्किंगमधून ऑर्कुटचं लॉग आऊट\n30 सप्टेंबर : एकेकाळी तरुणांची प्रचंड लाडकी असलेली ऑर्कुट ही पहिली सोशल नेटवर्किंग वेबसाईट आजपासून बंद होते आहे. तुम्हाला शेवटचे ऑर्कुट अकाऊंट लॉग इन केलेले आठवतेय का नाही ना... हेच कारण आहे गुगलने आपली पहिली सोशल नेटवर्किंग साइट ऑर्कुट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक, ट्विटर यासारख्या नव्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे ऑर्कुटची लोकप्रियता कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.\nऑर्कुटट हे नाव वाचूनच आजूनही अनेकजण नॉस्टॅल्जिक होतं असतील. प्रोफाईल, टेस्टिमोनियल्स, स्क्रॅप, वॉल अशा सगळ्या शब्दांमधून ऑर्कुटने सोशल नेटवर्किंगची ओळख करून दिली. 'ऑर्कुट'चं नाव ठेवण्यात आलं, या वेबसाईटचा जनक Orkut Büyükkökten वरून. गुगलच्या 'The 20 percent' प्रोजेक्टमधून 2004ला ऑर्कुटचा जन्म झाला. गुगलच्या प्रोजेक्टमध्ये कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाचा 20 टक्के वेळ हा एखाद्या खास प्रोजेक्टसाठी वापरता येतो. त्यातूनच डेव्हलप झालेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे ऑर्कुट.\nआता ऑर्कुट बंद करून गुगल आपलं लक्ष 'यू ट्यूब' आणि 'गुगल प्लसवर' केंदि्रत करणार आहे. 30 सप्टेंबरपासून म्हणजेचं आजपासून ऑर्कुट बंद होणार असल्याचं गुगलने जाहीर केलं आहे. गुगल रीडर पाठोपाठ बंद केली जाणारी ही गुगलची दुसरी साईट असेल. पहिली सोशल नेटवर्किंग साईट असल्याने अनेकांनी अजूनही आपले इथले अकाऊंट्स डिलीट केलेले नाहीत. अनेकजण फक्त जुन्या आठवणी म्हणून मधूनच कधीतरी हा अकाऊंट उघडून पाहतात. पण आता या सगळ्या डेटाचं काय तर या सगळ्या डेटाचा बॅकअप तुम्हाला घेणं शक्य आहे.\nऑर्कुटला लॉग इन करायचं असेल, तर फार वर्षांपूवच्चा जुना पासवर्ड आठवत बसायची गरज नाही. आता गुगलचं एकच लॉगइन गुगलच्या सगळ्या सेवांसाठी चालतो. त्यामुळे तुमचं जीमेल लॉग इन वापरून तुम्हाला ऑर्कुट ऍक्सेस करता येईल.\nऑर्कुटवर असलेले तुमचे सगळे फोटो तुम्हाला गुगल प्लसवर एक्स्पोर्ट करता येतील\nत्यासाठी गुगल प्लसला साईन इन करा (जीमेल आयडी वापरून)\nजे अल्बम्स एक्स्पोर्ट करायचे असतील त्यावर क्लिक करा किंवा सिलेक्ट ऑलचा ऑप्शन क्लिक करा.\nइम्पोर्ट सिलेक्टेडवर क्लिक करा.\nतुम्ही इम्पोर्ट केलेले अल्बम्स बाय डिफॉल्ट ट प्रायव्हेट सेटिंगला असतील. म्हणजे इतर कोणालाही ते पाहता येणार नाहीत.\nगुगल टेक आऊट सेवा वापरून तुम्हाला तुमचं ऑर्कुट प्रोफाईल, स्क्रॅप्स, टेस्टिमोनियल्स, आणि कम्युनिटी पोस्ट्स सेव्ह करता येतील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: FacebookGoodbye OrkutGoogleorkutorkut log intwitterऑर्कुटगुगलट्विटरफेसबुकसोशल नेटवर्किंग साईट\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034334-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/all/", "date_download": "2018-11-15T02:41:01Z", "digest": "sha1:TVXLLUMITP2VQTAX6ETLSLGSF7P7QW7H", "length": 11034, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राम मंदिर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nबांधल्यावर असं दिसेल राम मंदिर, पाहा हे PHOTOS\n50 टक्के दगडी नकशीचे काम पूर्ण झाले आहे. याचा अर्थ पहिला मजला पूर्ण आहे. त्यामुळे....\nब्लॉग स्पेस Nov 13, 2018\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराम मंदिरासाठी संघाची मोर्चेबांधणी, 25 नोव्हेंबरला नागपुरात काढणार हुंकार रॅली\nमंदिर होते आणि राहणारच-योगी आदित्यनाथ\nअविवाहितांचा सन्मान करा, २ मुलं असणाऱ्यांचा मतदानांचा अधिकार काढून घ्या -बाबा रामदेव\nVIDEO : राममंदिर प्रकरणी सरकारने अध्यादेश काढण्याची घाई करू नये - रामदास आठवले\nराम मंदिरासाठी सरकारलाच अध्यादेश आणावा लागेल - आरएसएस\nकारला झालेला अपघात कोणालाच नव्हता माहीत, 6 दिवसांनंतर 'ती' अशी सापडली जिवंत\nसरदार पटेलांच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा स्वत:ची उंची तपासा - उद्धव ठाकरे\nभाजपला सोडून चंद्राबाबू काँग्रेसबरोबर राहुल म्हणतात, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र\nVIDEO : ‘अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे’, मुलायम सिंहांच्या छोट्या सुनेचं मत\nअयोध्या विवाद: रामजन्मभूमी प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nउद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या का झोंबल्या \nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034334-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-11-15T01:40:08Z", "digest": "sha1:5V4G6AFXMQ347MFA53OODDL3RXAACVTF", "length": 10661, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रणथंभोर राष्ट्रीय उद्यान - विकिपीडिया", "raw_content": "\nआययुसीएन वर्ग २ (राष्ट्रीय उद्यान)\nरणथंभोरचे राष्ट्रीय उद्यान व किल्ला\nसवाई माधोपूर, राजस्थान, भारत\nसवाई माधोपूर (११ किमी)\nभारत सरकार, वन आणि पर्यावरण मंत्रालय\nरणथंभोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प आहे. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिट्य होते. परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले. रणथंभोर व्याघ्रप्रकल्प हा राजस्थानमधील सवाई माधोपूर या जिल्ह्यात आहे व जयपूरपासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.\nया उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणेकडे चंबळ नदी वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत. तेथे वन्यप्राणी हमखास पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध रणथंबोरचा किल्ला आहे त्यावरून या उद्यानाचे नाव पडले आहे. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने हा भकास झाला आहे. या किल्यातच काही वाघांनी आपले घर थाटले होते. या विषयावर वाल्मीक थापर यांनी अतिशय सुरेख चित्रण करून एक माहितीपट बनवला आहे. या अभयारण्यात इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, रानडुक्कर, सांबर, चितळ, गवा व नीलगाय यांचाही समावेश होतो.\n१ रणथंभोर राष्ट्रीय उद्यानाची माहिती\nरणथंभोर राष्ट्रीय उद्यानाची माहिती[संपादन]\nराष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ - एकूण ३९२ चौरस किमी. त्यातील गाभाक्षेत्र २७५ चौ. किमी.\nव्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र - १३३४ चौ.किमी.\nसमुद्रसपाटीपासून उंची - २१५ ते ५०० मीटर\nजंगलाचा प्रकार - विषववृत्तीय शुष्क प्रकारचे जंगल\nउद्यानाला भेट देण्याचा कालावधी - नोव्हेबर ते मार्च दरम्यान कधीही\nरणथंबोर हे शुष्क जंगल असल्याने येथे वाघ पटकन दिसतात.तसेच अन्य प्राणी, पक्षीही दिसतात. येथे मोरांची संख्या खूप आहे. त्यामुळे येथील वनरक्षक येथील वाघांना नावाने ओळखतात.\n८० च्या दशकातील चंगीज नावाचा वाघ आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध (लेजंड) वाघ असावा. या वाघाने स्वतःची शिकारीची शैली बनवली होते. त्याप्रमाणे तो तळ्यामध्ये चरत असलेल्या प्राण्यांवर हल्ला करे. त्याच्या सूर मारण्याच्या पद्धतीमुळे तो पाण्यात तुफानी वेगाने हालचाली करायचा व शिकार साधायचा[१]. अनेक अभ्यासक, छायाचित्रकारांनी या वाघाचे निरीक्षण केले आहे व या वाघाने केलेल्या शिकारींची क्षणचित्रे वाघावरच्या अनेक माहितीपटांत आहेत.\n• भारतातील राष्ट्रीय उद्याने •\nआंशी • इंदिरा गांधी • एराविकुलम • कँपबेल बे • करियन शोला • करीम्पुळा • काझीरंगा • कान्हा • कुद्रेमुख • केवलदेव घाना • कॉर्बेट • गलाथिया • गुगामल • ग्रास हिल्स • चांदोली • ताडोबा • दाचीगाम • दुधवा • नवेगाव • नागरहोळे • पलानी पर्वतरांग • पेंच • पेरियार • बांदीपूर • बांधवगड • नामढापा • मरू(वाळवंट) • मानस • मुकुर्थी • मुदुमलाई • रणथंभोर • वासंदा • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स • संजय गांधी • सायलंट व्हॅली • इंद्रावती • कांगेर • संजय\nइ.स. १९८० मधील निर्मिती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१७ रोजी १९:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034334-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/who-will-rajkot-test-match-15864", "date_download": "2018-11-15T02:30:32Z", "digest": "sha1:7BXPRANZSL4Q2UGEAMY6YIFIFDSMXJ4B", "length": 17992, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "who will rajkot test match? राजकोटमध्ये कोण करणार ‘राज’? | eSakal", "raw_content": "\nराजकोटमध्ये कोण करणार ‘राज’\nबुधवार, 9 नोव्हेंबर 2016\nभारत-इंग्लंड पहिली कसोटी आजपासून; डीआरएसचीही उत्सुकता\nराजकोट - कसोटी पदार्पण करणाऱ्या राजकोटच्या मैदानावर उद्यापासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतला पहिला कसोटी क्रिकेट सामना सुरू होत आहे. सलग दोन मालिका जिंकून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताला या मालिकेत हे अव्वल स्थान कायम ठेवण्याचेही आव्हान असणार आहे. त्याचबरोबर चार वर्षांपूर्वी मायदेशात गमावलेल्या कसोटी मालिकेतील अपयशाचीही परतफेड विराट कोहलीच्या संघाला करावी लागणार आहे. या मालिकेद्वारे भारतात प्रथमच डीआरएस प्रणालीचा वापर होणार आहे. त्यामुळे त्याचीही उत्सुकता आहे.\nभारत-इंग्लंड पहिली कसोटी आजपासून; डीआरएसचीही उत्सुकता\nराजकोट - कसोटी पदार्पण करणाऱ्या राजकोटच्या मैदानावर उद्यापासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतला पहिला कसोटी क्रिकेट सामना सुरू होत आहे. सलग दोन मालिका जिंकून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताला या मालिकेत हे अव्वल स्थान कायम ठेवण्याचेही आव्हान असणार आहे. त्याचबरोबर चार वर्षांपूर्वी मायदेशात गमावलेल्या कसोटी मालिकेतील अपयशाचीही परतफेड विराट कोहलीच्या संघाला करावी लागणार आहे. या मालिकेद्वारे भारतात प्रथमच डीआरएस प्रणालीचा वापर होणार आहे. त्यामुळे त्याचीही उत्सुकता आहे.\nपाच वर्षांत भारताला इंग्लंडविरुद्ध भारतात किंवा इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्यात अपयश आले आहे. २०११ मध्ये तर धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानही गमावले होते. २०१२ मध्ये भारतातील मालिकेत पहिला सामना जिंकल्यानंतर मालिका गमावण्याची वेळ भारतावर आली होती. या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून सुरू होणारी पाच सामन्यांची मालिका ‘विराट सेने’चे कौशल्य पणास लावणारी ठरणार आहे.\nइंग्लंडचा कर्णधार ॲलिस्टर कूक आणि त्याचा संघही सावध आहे. गतवेळची मालिका जिंकलेली असली तरी या वेळी त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे सोपे जाणार नाही, याचीही त्यांना जाणीव आहे तसेच गतवेळेस माँटी पानेसर व स्वान यांनी भारतभूमीवर भारतीय फिरकी गोलंदाजांपेक्षा सरस कामगिरी केली होती; परंतु ते दोन्ही फिरकी गोलंदाज आता संघात नाहीत. फिरकीस साथ देणारी खेळपट्टी मिळाली, तर मोईन खान हाच त्यांच्याकडे अनुभवी फिरकी गोलंदाज आहे.\nभारतासाठी आर. अश्‍विन व रवींद्र जडेजा ही हुकमी अस्त्रे ठरणार आहेत. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत अश्‍विनने फिरकीची जादू दाखवली होती. याच कामगिरीची पुनरावृत्ती अश्‍विनने केली, तर भारताला वर्चस्व राखणे जड जाणार नाही आणि जडेजासाठी तर हे घरचेच मैदान आहे. त्यामुळे तो अधिक आत्मविश्‍वासाने गोलंदाजी करू शकेल.\nन्यूझीलंडच्या तुलनेत इंग्लंडची गोलंदाजी अधिक उजवी आहे. स्टुअर्ट ब्रॉडचा हा शंभरावा कसोटी सामना आहे; त्यामुळे अनुभवात ते पुढे आहेत. शिखर धवनसह रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे फलंदाजीत कर्णधार विराट व उपकर्णधार रहाणे यांच्यावरची जबाबदारी अधिक वाढत आहे; परंतु त्यांच्या साथीला गौतम गंभीरसारखा अनुभवी फलंदाजही आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याने पुनरागमन केले असले तरी संघातले स्थान भक्कम करण्याची ही त्याच्यासाठी सुवर्णसंधी असेल.\nरोहितच्या रिकाम्या झालेल्या जागेवर करुण नायर या फलंदाजाला की हार्दिक पंड्या या अष्टपैलू खेळाडूला खेळवायचे, हा प्रश्‍न संघ प्रशासनाला सोडवायचा आहे. पंड्याला संधी देऊन फलंदाजी आणि गोलंदाजीतला समतोल साधण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे तीन फिरकी गोलंदाज खेळवण्याचा पर्याय भारतासमोर खुला राहील.\nखेळपट्टी फिरकीस साथ देणारी\nराजकोटमध्ये प्रथमच कसोटी सामना होत असल्याने अंदाज बांधणे कठीण आहे; परंतु येथे झालेल्या सर्व प्रथम श्रेणी सामन्यांत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेले आहे. गेल्या १६ सामन्यांत २० गोलंदाजांनी एकाच डावात पाच बळी मिळवण्याची कामगिरी केलेली आहे. येथे खेळलेल्या अखेरच्या प्रथमश्रेणी सामन्यात ३९ विकेट फिरकी गोलंदाजांनी मिळवले होते, यातील १३ बळी जडेजाने बाद केलेले आहेत. खेळपट्टीवर काही भेगा दिसत असल्या तरी काही ठिकाणी हिरवे गवतही आहे.\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034334-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-articles-lekh/32/101/Birth-Of-Author-Shivaji-Savant.php", "date_download": "2018-11-15T03:03:54Z", "digest": "sha1:ZUPQILGNKDRFMVX6FHPPIVUFZ2KGROC4", "length": 17660, "nlines": 153, "source_domain": "www.gadima.com", "title": "Birth Of Author Shivaji Savant | ‘मृत्युंजय’कारांचा जन्म | Shridhar Madgulkar | श्रीधर माडगूळकर", "raw_content": "\nआई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही\nम्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ,आ,ई\nगदिमांचे किस्से | General Articles\nमग तुम्ही आमच्या कोल्हापूरचेच आहात म्हना की \nआपल्या निळ्या कोचावर ऐसपैस बसत गदिमा खास कोल्हापुरी हेल काढून म्हणाले आणि समोरच्या खुर्चीतील तरुण\nआश्चर्याने त्यांच्याकडे नुसता बघतच राहिला.‘गीतरामायण’कार आधुनिक वाल्मिकी गदिमांचे आता अस्सल कोल्हापुरी माणसात रूपांतर झाले होते. वय आणि अनुभवामुळे चेहर्‍यावर आलेला गंभीर प्रौढपणाचा मुखवटा\n‘कोल्हापूर’ या जादूई नावाने केव्हाच गळून गेला होता. एव्हाना हातातल्या अडकित्याने रोठा सुपारीचे छान कतरी सुपारीत रूपांतर केले होते.\nसमोरच्या तरुणाच्या मनावरील ‘ग.दि.माडगूळकर’ या नावाचा दबदबा अजूनही उतरला नव्हता. त्याने घाबरत घाबरत आपल्या हातातील कागदाचे जाडजूड बाड गदिमांच्या हातात दिले.\n‘‘ही माझी पहिली कादंबरी आपण नजरेखालून घातलीत तर बरे होईल.’’\n’’ असे म्हणून गदिमांनी ते कागदाचे बाड उचलून जरासे चाळल्यासारखे करून शेजारच्या टेबलावर ठेवले. एव्हाना\nतो समोरचा डोक्यावर तिरकी राखाडी रंगाची कॅप घातलेला,पोलीस किंवा वनखात्यातला अधिकारी वाटाणारा रुबाबदार तरुण,त्याने नुकतीच नम्रपणे हातात दिलेली त्याची पहिली कादंबरी हे सर्व क्षणभर विसरून गदिमा केव्हाच मनाने त्यांच्या कोल्हापूरमधल्या उमेदवारीच्या काळात पोहोचले होते.\nकोल्हापूरचा ‘रंकाळा’ तलाव, त्या तलावाशेजारील भालजी पेंढारकरांचा ‘जयप्रभा स्टुडिओ’, तिथे उमेदवारीच्या काळात मारलेले\nहेलपाटे, चेहर्‍यावर मेकपमनने चढविलेला पहिला रंग, शाहुपुरीतील वाण्याच्या बंद दुकानासमोरील अनेक भुकेल्या रात्रींना आसरा देणारी लाकडी फळी, शिवाजी पेठेतील बाबूराव फडतर्‍यांचे कटिग सलून, तिथे जमणार्‍या मित्रमंडळींनी दिलेले प्रोत्साहन... सारे सारे गदिमांच्या डोळ्यांसमोर क्षणार्धात तरळून गेले.\n‘‘माझ्या कादंबरीचे स्क्रीप्ट आपण डोळ्यांखालून घालाल ना \nया त्या तरुणाच्या आर्जस्वी स्वराने गदिमा झट्कन भानावर येत म्हणाले,\n‘‘कोल्हापूरला गेलात की तेवढा आर.के.ला माझा नमस्कार सांगा.’’\n‘‘हो सांगतो ना.’’ असे म्हणत त्या तरुणाने परत एकदा गदिमांना खाली वाकून नमस्कार केला.गदिमांकडे नजर जाताच त्याला त्यांचा चेहरा जरा गंभीरच वाटला. आतापर्यंत अनेक मान्यवर लेखकांना, प्रकाशकांना त्याने ते कादंबरीचे बाड आशेने वाचायला दिले होते. त्यातल्या अनेकांना महिना-दीड महिना लावूनही एकतर ती कादंबरी वाचायला वेळ झाला नव्हता, नाहीतर अजून सुधारणेला खूप वाव आहे ती करून नंतर माझ्याकडे या असे काहीतरी मोघम गोलमाल उत्तर देऊन अनेकांनी त्यांना हळुवारपणे पण कटवलेच होते. गदिमांकडूनही अशाच काहीतरी उत्तराची मनात अपेक्षा धरूनच तो तरुण परत माघारी फिरला होता.\nमात्र सुारे एक महिन्यानंतर त्या तरुणाने पंचवटीच्या प्रांगणात पाऊल टाकले तेव्हा एक वेगळा सुखद अनुभव त्याची वाट पाहात होता....बंगल्याच्या फाटकातून आत शिरताच,\n’’ असे आपलेपणाचे खणखणीत आवाजात स्वागत सदरेवरून झाले. समोर साक्षात् गदिमा... पांढरेशुभ्र धोतर... त्यावर पिवळसर सिल्कचा नेहरू शर्ट आणि त्यावर रुबाबदार खादीचे जाकीट घालून बाहेर जाण्याच्या तयारीतच उभे होते.\n‘‘आता कसली आपल्या कादंबरीवर चर्चा होणार गदिमा तर बाहेर निघालेले दिसतायत. निदान त्यांनी आपली संपूर्ण कादंबरी वाचली तरी असेल का गदिमा तर बाहेर निघालेले दिसतायत. निदान त्यांनी आपली संपूर्ण कादंबरी वाचली तरी असेल का ’’ असे निराशाजनक विचार त्या तरुणाच्या मनात डोकावण्याच्या आत अण्णांनी शेजारचा फोन उचलला.\nकुठला तरी फोन नंबर फिरवून म्हणाले, ‘‘कुलकर्णीमास्तर, एक स्थळ आलंय. मुलगी नाकीडोळी नीटस आहे. आम्हाला आवडली. बघा तुम्हाला पसंत पडतेय का \n‘‘द्या पाठवून. तुम्हाला आवडली ना मग झालं तर’’ असे समोरून उत्तर आले असावे. आणि फोन ठेवला गेला. गदिमा त्या तरुणाकडे वळले आणि म्हणाले, ‘‘कॉन्टिनेंटलच्या अनंतराव कुलकर्णीना भेटा. मुलगी नाकी डोळी नीटस आहे.’’ या दोन वाक्यांचा आपल्या मनाशी अन्वयार्थ लावत त्या तरुणाची पावले कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या ऑफिसकडे वळली.\nमराठी वाङयाच्या प्रांतात एक नवा इतिहास घडत होता. गदिमांच्या शिफारशीने आलेल्या त्या कादंबरीच्या बाडाने साहित्याच्या प्रांतात एक नवे युग निर्माण केले.\n‘मृत्युंजय’ या कादंबरीने मराठी साहित्यातील लोकप्रियतेचे व खपाचे सर्व विक्रम मागे सारले. या एकाच कादंबरीने ‘शिवाजी सावंत’ या कोल्हापूरच्या मर्दानी तरुणाचे ‘मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत’ या दिग्गज साहित्यिकात रूपांतर झाले. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे या कादंबरीचे प्रकाशनही नंतर गदिमांच्याच शुभहस्ते झाले.\nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\n'गदिमा' एक दिलदार माणूस...\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034334-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/578/Jashil-Kuthe-Muli-Too.php", "date_download": "2018-11-15T03:00:58Z", "digest": "sha1:UTNGC4SIQZHE6C4CFETX7BB4HNVDCS6I", "length": 11478, "nlines": 157, "source_domain": "www.gadima.com", "title": "Jashil Kuthe Muli Too -: जाशिल कोठे मुली तू : ChitrapatGeete-Normal (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosle,Ravindra Sathe|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nका कालचा उद्याला देसी उगा हवाला\nद्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला\nअव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nजाशिल कोठे मुली तू\nचित्रपट: आराम हराम आहे Film: Aram Haram Aahe\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nजाशिल कोठे मुली तू \nनेशिल तेथे मुला तू \nनेऊ कुठे मी तुला सुंदरी\nहात हाती धरी संगती चाल तू \nप्रीतिचा प्रांत का अजुन ना लागला\nभृंग गाति पहा चुंबताना फुला\nवृक्ष आणि लता, डोलती बिलगता\nपाहुनि घे गडे प्रीतिची रीत तू \nआनंद लाभे मना, लोचना\nप्रीतीमुळे ही फुले भावना\nती कथा राहिली, प्रीत ना पाहिली\nपांघरू पाहसी व्यर्थ का वेड तू \nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nकाजवा उगा दावितो दिवा\nकृष्ण तुझा बोले कैसा\nलागली आज सतार सुरात\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034334-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7822-celebrate-purchase-of-luxurious-car-farmer-distributes-golden-cover-sweet", "date_download": "2018-11-15T02:27:42Z", "digest": "sha1:YO5ATN5CFMNHYWDCHQVVF6EZW7EHVDZI", "length": 7589, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शेतकऱ्याने घेतली जॅग्वार कार, वाटले सोन्याचे पेढे! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशेतकऱ्याने घेतली जॅग्वार कार, वाटले सोन्याचे पेढे\nसचिन जाधव, जय महाराष्ट्र वेब न्यूज, पुणे\t 07 September 2018\nइतिहासात आत्तापर्यंत आपण आनंद साजरा करताना राजा महाराजांनी हत्तीवरून साखर वाटल्याच्या गोष्टी ऐकल्या असतील. पण कार घेतल्याच्या आनंदात बळीराजाने सोन्याचे पेढे वाटल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. सुरेश पोकळे या शेतकऱ्याने स्वकष्टाच्या कमाईतून जवळपास 1 कोटी 12 लाख रुपये किंमतीची 'जॅग्वार एक्सएल' ही महागडी कार खरेदी केली. या कारसाठी सुरेश पोकळे यांनी मोठा खर्च केला आहे. आता एवढी महागडी कार खरेदी केल्यावर त्याचा आनंदही तितक्याच शाही थाटात साजरा करायला नको का तर कार खरेदी केल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ पोकळे यांनी खास तीन किलो स्वर्णजडित पेढे बनवून आपल्या आप्तेष्टांमध्ये वाटले.\nसोन्याचा वर्ख असणारे 1 किलो पेढे बनवण्यासाठी जवळपास 7 हजार रुपये खर्च आला आहे. असे 3 किलो पेढे सुरेश पोकळे यांनी पुण्यातील ‘काका हलवाई’ या दुकानातून खास बनवून घेतले आहेत.\nअशा प्रकारचे पेढे यापूर्वी कुणीही तयार केले नव्हते. हे पेढे केवळ दिसायलाच तेजस्वी नसून आरोग्यासाठीही खूप लाभदायक आहेत, असं ‘काका हलवाई’चे मालक अविनाश गावडे यांनी म्हटलं आहे.\nकर्जबजारीला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचतो. मात्र अशा प्रकारे आलिशान गाड्या विकत घेऊन त्यासाठी आनंदाने सोन्याचे पेढे वाटणं जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येतील.\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\n...म्हणून त्याने कोरड्या विहिरीत केले होते उपोषण\nशेतकरी मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे नाव देणं हा विदर्भाचा अपमान - श्रीहरी अणे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034338-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/744?page=2", "date_download": "2018-11-15T02:00:10Z", "digest": "sha1:66SVPTKRDP2JFZPQGDVAZPKA2TKAVQSL", "length": 16148, "nlines": 336, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गझल : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गझल\nका स्वतःशी बोलताना लोचने पाणावली\nअन मनीचे सत्य कळता वेदना झंकारली\nमी तुझा होणार नाही माहिती आहे तुला\nका मनी गं तू उगाचच मूर्त मम साकारली\nसागराची लाट वेगे कातळाला भेटली\nमोडल्यावर ती परत का सागरी सामावली\nआसमंती ही गिधाडे, आज का घोंघावती\nजीव माझा जात असता, का मनी आल्हादली\nवास्तवाच्या या जगी मी, भासमानी राहिलो\nभौतिकाला पारखा पण, मी कला जोपासली\nRead more about का स्वतःशी बोलताना\nतुझ्या आठवणींचा मी गुलाम झालो\nभरल्या घरात मी खुले आम झालो\nशोध घेतला तुझा पाताळ - अंतराळी\nप्रितीच्या या खेळात मी बदनाम झालो\nथांग ना लागे तुझा, तुझ्या सावलीला\nतुला शोधता शोधता मी गुमनाम झालो\nबाजारी मी ठेवले तुझ्या आठवांना\nभरल्या बाजारीच मी निलाम झालो\nसोडू पहाता साथ तुझ्या आठवांची\nकैफात माझ्या मी धुंद बेफाम झालो\nरास रंगात आला तुझ्या आठवणींचा\nरास रंगताना मी कृष्ण घनशाम झालो\nRead more about गुलाम तुझ्या आठवांचा \nगा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा\nप्रेम माझे हृदयान्तिचेच आहे\nगाईले गाणे तुझे ते मीच आहे\nगंध जो कस्तुरीचा नाहीच आला\nसांग त्यांना प्रीत ही माझीच आहे\nप्रेम बोले हृदयी प्रीतीत जागा\nप्रीत माझी अंतरी जागीच आहे\nआणले तोडून तारे तूज साठी\nगोफ त्यांचा तू गा माळीलाच आहे\nशिम्पता बागा प्रितीच्या प्रेम लाभे\nप्रितीच्या रंगात रंगीलाच आहे\nप्रकाश साळवी दि. २७ मे २०१४.\nRead more about प्रीत अंतरीची\nठेव गुंडाळून आता शायरी\nठेव गुंडाळून आता शायरी ..\nसर्व काही ठीक आहे सासरी\nफक्त खुपते कोरडेपण अंतरी\nफार त्याचा भार नाही घ्यायचा\nशिकवती सगळ्या चुका काहीतरी\nपावसाळी होत जाते ती पुन्हा\nयायला जेव्हा उशिर होतो घरी\nशक्य तर दुःखातुनी बाहेर पड\nहासणारे बाळ बघ मांडीवरी\nसंयमाचे तू मला सांगू नको\nत्याविना का करत आहे चाकरी \nझोप आहे वेदनेला लागली\nठेव गुंडाळून आता शायरी\nपाहिजे तेव्हा मला मी विसरते\nदेणगी लाभे अशी ही ईश्वरी\nRead more about ठेव गुंडाळून आता शायरी\nएकेक शब्द माझा ..\nएकेक शब्द माझा ...\nहृदयात पेटलेला अग्नी सचेत आहे\nएकेक शब्द माझा उजळून येत आहे\nवाहून नाव गेली लाटेत प्राक्तनाच्या\nहातास पण जराशी अद्याप रेत आहे\nवादात वेळ जातो .. वाटू समान सारे\nबाबा तुलाच घे मी आईस नेत आहे\nआयुष्यभर तिनेही खस्ताच काढल्या ना \nआईस फक्त सांगा छकुली मजेत आहे\nबुद्धी, मनास देखिल दे तेवढाच दर्जा\nसौंदर्य काय नुसते गो-या त्वचेत आहे \nश्वासात दुःख भरले .. याचे न दुःख आता\nकाहीतरी नशा ह्या चिरवेदनेत आहे\nशब्दात प्राण भरता .. आयुष्य गीत झाले\nबेसूर दुःखसुद्धा आता समेत आहे\nते खोट्यांचे खरे अंदाज होते \nते खोट्यांचे खरे अंदाज होते \nवेदनेच्या सागराचे ते गाज होते\nवंचनेने पोळलेले ते साज होते\nत्या वेड्याच्या शब्दात काही अर्थ आहे\nशहाण्याच्या त्या कर्जाचे ते व्याज होते\nफासलेस सर्वांगास सुगंध जरीही\nमनाच्या त्या दुर्गंधीचे ते माज होते\nदावूनी आमिष मोठे लावी गळाला\nते खोट्यांचे काही खरे अंदाज होते\nऐकावी गझल भटांचीच असावी\nगझलांचे एकमेव ते ताज होते\nRead more about ते खोट्यांचे खरे अंदाज होते \nजगावे कसे- जगावे असे\n(सदर \"गझल\" पादाकुलक वृत्तातली असून तिच्या १६ मात्रा आहेत. हा एक प्रयत्न आहे. जाणकारांनी कृपया मदद करावी.)\nजगावे कसे, जगावे असे,\nपरी जगावे माणूस जसे,\nफुलावे असे, झुलावे असे,\nअसे आकाशीचे खग जसे,\nतरावे कसे, उरावे कसे,\nजलात पोहणारे मिन जसे,\nझुरावे कसे, तुळावे कसे,\nदिव्यात जळण्या पतंगा जसे,\nफिरावे कसे, मुरावे कसे,\nनभी विहरणारे विहग जसे,\nश्री.प्रकाश साळवी दि. २० मे २०१४.\nRead more about जगावे कसे- जगावे असे\nकिती वाटते हो शिकावी ही गझल\nनाही सोपी एव्हढी मराठी ही गझल\nप्रथम लागतो पट्टीचा कवी तो\nतयास थोडी समजेल ही गझल\nतुझ्या त्या ईशा-यास कोणते नांव देऊ \nबाजूस उभे रहाण्या तुझ्या थरथरते ही गझल\nबाद्शहाच होता तो या गझलांचा\nसुरेश भटांना च पावली ही गझल\nरदीफ, काफीया, परिभाषा गझलेची\nवृत्त अलामत यमकांनी नटते ही गझल\nतोंड वेंगाडून कशी हासते ही गझल\nघ्या जाणत्यांनो सांभाळून ही गझल\nमी तुझ्या नभातले तारे ...\nमी तुझ्या नभातले तारे...\nमी तुझ्या नभातले तारे मोजले काही\nयात मी काय शोधिले मला समजले नाही\nसुखाच्या वेलीवर होती चार फूले दू:खाची\nसुख - दू:खाच्या साथीने जिवन समजले नाही\nमी जागलो शब्दांना तुझ्या, शब्द फुले होवून गेली\nकोमेजली फुले परंतु शब्द कोमेजले नाही\nस्वर हे साथ देतील, तू गावू नको वीराणी\nजीवनाचे खरे गाणे अजून ऊमजले नाही\nRead more about मी तुझ्या नभातले तारे ...\nविस्मृतीत माझ्या तुझाच ध्यास आहे\nगंधाळलेल्या फुलांना तुझाच वास आहे\nबोलावण्यास तुजला वापरु शब्द कोणते\nतु ना येण्याची खंत मृगजळास आहे\nआठवती सरी ज्या भिजवून रात्र गेल्या\nवीरहात तुझ्याही मजला मधुमास आहे\nविसरलास जरी तु त्या दिल्या वचनांना\nतो चंद्रही साक्ष त्याची आज खास आहे\nनसण्याने तुझ्या लागले जिवनाला ग्रहण\nठाऊक आहे मला ते ग्रहण खग्रास आहे\nथोडे ऊन थोडा पाऊस हे काय आहे\nRead more about विस्मृतीत माझ्या ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034338-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-agrowon-mangrul-tuljapur-usmanabad-11795?tid=128", "date_download": "2018-11-15T02:57:46Z", "digest": "sha1:IFUDOXINYVQQBLRBGYP2Q3W5MAA5U36G", "length": 25374, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture, agrowon, mangrul, tuljapur, usmanabad | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजिद्दी बचाटे यांनी उभारले माळरानावर नंदनवन\nजिद्दी बचाटे यांनी उभारले माळरानावर नंदनवन\nशनिवार, 1 सप्टेंबर 2018\nअशोक बचाटे यांचा मुलगा विवेकानंद व भाऊ विठ्ठल यांचा मुलगा प्रवीण कृषी पदविका अभ्यासक्रम सांभाळून शेती पाहतात. एक मुलगा डॉक्‍टर व एक इंजिनिअर आहे. एकाने ‘फार्मसी’ अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सोलापूर शहरात चांगले घर असावे हे स्वप्न कुटूंबाने सत्यात उतरवले. दुकान घेतले. घरातील मुलींची लग्ने थाटामाटात केली. सर्व काही शेतीच्या भरवशावर साकारले. भविष्यात कृषी पर्यटन उभारण्याचा मानस असून सेंद्रीय हळद, गूळ बनवून विक्रीस ठेवणार आहेत.\nमंगरुळ (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील बचाटे कुटूंबाने पडीक माळरानावर हिरवाई फुलवली आहे. नंदनवनासारखा हा परिसर दूरवरुन देखील कोणाचेही लक्ष वेधून घेतो. ही किमया चाळीस वर्षांच्या अथक परिश्रमाची अन्‌ कुटूंबाच्या सामुहिक प्रयत्नांची आहे. ऊस, हळद, आंबा, कांदा, त्यांना पारंपरिक पिकांची व पूरक व्यवसायाची जोड देत या कुटूंबाने प्रयोगशील शेतीचा दीडशे एकरांवरील डोलारा उभा केला आहे.\nजिथे साधे कुसळही उगवत नव्हते. भुकेल्या जनावरांनी दिवसभर शोध घेतला तरी पोटात खडे- माती यांच्याशिवाय काहीच जाण्याची शक्यता नाही. अशी तुळजापूरपासून आठ दहा किलोमीटरवरील\nमंगरुळ (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील कसईच्या माळावरली जमीन. उन्हाळ्यात नुसत्या गरम झळा. क्षणभरही थांबणे मुष्कील. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मॅट्रिक झालेल्या या गावातील शिवाजी बचाटे यांनी शेती हीच कर्मभूमी मानून आजवर अनेक टक्केटोणपे खात तिथे नंदनवन उभे केले आहे.\nशिवाजी यांना पत्नी ताराबाई यांची समर्थ साथ आहे. तेव्हा शिवाजी शाळामास्तर झाले असते. पण शेती, मातीची ओढ, रोमारोमात भिनलेली. उपजतच सोशिक स्वभाव. त्यांची ६३ एकर जमीन. सखल चिबड रानात पावसाळ्यात साळीचे पीक तेवढे ते घेत. उघडे माळरान म्हणून गाई, गुरं तेवढी वाढवली. अशोक, मल्लीनाथ व विठ्ठल ही मुले मॅट्रीक झाल्यानंतर शेतीला हातभार लावू लागली. पुढे सुना आल्या. घरचे आठ- दहा जण शेतात दिवसरात्र राबून दरवर्षी एकर- दोन एकरांमध्ये काळी माती टाकून रान तयार करीत. त्यात स्वप्नं पेरीत. तळपत्या उन्हात राबत हुलगा, ज्वारी, बाजरी, कारळं, तूर, सूर्यफूल अशी पिके घेत.\nपै- पैका बाजूला ठेवून वर्षाकाठी शेजारची दोन- चार एकर माळरानाची शेती घ्यायला सुरवात केली. पाण्यासाठी विहीर खोदली. पाणी लागले. रब्बी पिके, भाजीपाला घेण्यास सुरूवात केली. केला. ताजा पैसा घरी येऊ लागला. मग बोअर घेतले. ऊस लागवड केली. पाहाता पाहाता दीडशे एकरांपर्यंत शेती तिन्ही भावांनी कधी कमावली ते कळलेच नाही.\nपाण्यासाठी दुसरी विहीर घेतली. बोअर घेतले. तीस- चाळीस गायी, म्हशी यांचे शेण-मूत्र, उन्हाळ्यात शेळ्या, मेंढ्या बसवणे, गीर गायींचा कळप चार-सहा महिने शेतावर आखाडा करुन बसवणे आदी प्रयत्न सुरू झाले. त्यातून हलक्‍या जमिनीत जान आली. उसाचे क्षेत्र वाढवत पस्तीस एकरांवर नेले. त्याला पाटपाण्यावरुन ठिबकवर आणले. पाचट कुट्टी करुन शेतातच कुजवू लागले. शेताच्या मध्यभागी सखल भागात १०० बाय १०० फूट व्यासाचे तीस ते चाळीस फूट खोलीचे शेततळे घरच्या घरीच यंत्र लावून सर्वांनी मिळून खोदले. सात किलोमीटरच्या काळेगावच्या आरळी डॅमखालून पाणी आणले. तिथे ४६ गुंठे जमीन घेत दोन सिमेंट कॉंक्रीटच्या विहीरी कडे टाकून बांधल्या. साठ एकरांवर ठिबक व सहा तुषार संच बसवले. वीस एकर शेती अर्ध बागायती केली.\nआंबा, केळी, कांद्याचे प्रयोग\nदापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून केशर आंब्याचे वाण आणून लावले. त्याचे सेंद्रिय उत्पादन घेण्यास सुरूवात केली. त्यातून दरवर्षी काही लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. मागील चार वर्षांपर्यंत दहा एकर केळीपासून चांगले उत्पन्न घेतले.\nपीक बदल म्हणून सहा एकरांवर कडाप्पा जातीची हळद सेंद्रिय पध्दतीवर भर देत घेतली जाते. ती शिजवण्यासाठी कुकर व पॉलिशची आधुनिक यंत्रसामुग्री बसवली अाहे. एकरी पंचवीस क्विंटलपर्यंत सुकवलेले उत्पादन मिळते. कृषी विभागाकडून ४४ बाय ४४ मीटर आकाराचे शेततळे घेऊन त्यात प्लॅस्टीक अंथरले आहे. दरवर्षी घरीच रोपे टाकून आठ-दहा एकरवर कांदा घेतला जातो. को ८६०३२, ८०००५ अादी जातींचा बेणेमळा व यंत्राद्वारे डोळे वेगळे करून रोपवाटिका तयार केली जाते. दरवर्षी ट्रेमध्ये एक डोळ्याची रोपे तयार करून विकली जातात. शेतात स्लरी, दशपर्णी व गांडुळखत तयार केले जाते. त्यासाठी हौद बांधले आहेत. शेणखताचे डेपो वेगवेगळ्या भागात अाहेत.\nअशोकराव म्हणाले की पहिली काही वर्षे नुसते पेरीत राहिलो. हाती काहीच यायचे नाही. पण जिद्द सोडली नाही. एकदा अडीच एकरात चांगला दर लागला अन दहा लाख रूपयांची हळद झाली. म्हणून पुढे दहा एकर वाढवली. तर दुसऱ्या वर्षी तेवढ्यात फक्त दहा लाख रूपये हाती आले. पीक अवशेष, पाचट सारे कुजवून जमीन सुपीक केली. म्हणून ऊस एकरी ६० टन तर केळीचा एक घड ३० ते कमाल ३५ किलोपर्यंत मिळाला.\nपूर्वी रान चिबड व्हायचे. शेतात चाऱ्या खोदून, दगड गोटे भरुन निचरा काढून दिला. दगड वेचून काळी गाळाची माती आजपर्यंत मोठा खर्च करून वापरली.पूर्वी रानात\nरानटी प्राणी, विंचू, सापांचा वावर असायचा. उसाला रानडुकरांचा मोठा त्रास. रात्री- बेरात्री तीनेक किलोमीटरच्या शेतावर येऊन उखळीने फटाक्याचा बार उडवायचो. तेव्हा कुठे त्यांच्या तावडीतून पिके हाती लागली.\nअशोक यांचे वडील शिवाजीअप्पांचे वय ८७ वर्षे अाहे. सकस अन्न, दुधदुभत्यामुळे अन सततचे कष्ट हे त्यांच्या काटक तब्येतीचे इंगित आहे. शेतात सहा गडी असून तिघे वस्तीला कुटूंबासह राहतात. त्यांना तिथेच घरे बांधून दिली. चाळीस जनावरांसाठीचा गोठा बांधला. मोठा व छोटा ट्रॅक्‍टर व चार बैल आहेत.\nदरवर्षी हुरड्याची ज्वारी पिकवली जाते. मित्र, पाहुणे, अधिकाऱ्यांना आगटीतला गरम हुरडा भाजून दिला जातो. खोबरा, शेंगदाणा, लसणाची चटणी. पुन्हा दुपारी ज्वारीची भाकरी, ठेचा, दही, धपाटे, कांदा असा रानमेवा व अन्‌ चुलीवरले जेवण देऊन तृप्त केले जाते. माणसे जोडण्याची कला या कुटूंबाने अवगत केली आहे.\n(लेखक निवृत्त कृषी अधिकारी, साहित्यिक व शेती- पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)\nसंपर्क-- अशोक शिवाजीराव बचाटे-९९२१६६३६८२ ,९६३७३८३३००vv\nस्वप्न पूर शेती डॉक्‍टर सोलापूर हळद उस्मानाबाद usmanabad ऊस व्यवसाय profession mate शेततळे farm pond बागायत कृषी विद्यापीठ उत्पन्न कृषी विभाग agriculture department literature पर्यावरण environment\nपिकांची विविधता शेतीत आणली आहे.\nमाळरानावर बचाटे यांनी विविध पिकांतून हिरवाई फुलवली आहे.\nफळबागांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.\nमाळरानावर पाणी आणून शेती अर्ध बागायती केली.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nअंडी उबवण केंद्राद्वारे बचत गट होताहेत...पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nग्रामीण आरोग्यासोबत जपला शेतकरी...देशात सशक्‍त आणि आरोग्यसंपन्न पिढी घडावी, या...\nदुष्काळात दोनशे टन मूरघास निर्मितीतीन भावांत मिळून शेती फक्त वीस गुंठे. पण...\nयोग्य व्यवस्थापन ठेवले केळीशेतीत सातत्य...परसोडी (ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा) हे पाण्याची...\nप्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....\nशून्य मशागत तंत्रातून जोपासली द्राक्ष...गव्हाण (ता. तासगाव, जि. सांगली) येथील सुरेश...\nउत्तम नियोजनामुळेच दुष्काळातही तरलो काही काळ दुष्काळाचा येणारच याचा अंदाज बांधून आडूळ...\nकाटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग नगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा...\nशेवग्याच्या नैसर्गिक शेतीने दुष्काळातही...जळगाव जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथील वयाची...\nवसुंधरा करताहेत स्वच्छता अन्...\"क्‍लीन टू ग्रीन\" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून...\nजिद्दीतून उभा केला गीर दूध व्यवसायएकसळ (जि. सातारा) येथील विनोद शेलार या तरुणाने...\nदुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली...सततची दुष्काळी परिस्थिती, गारपीट, बाजारभाव यांची...\nफायदेशीर ठरला जैव कोळसानिर्मिती उद्योग शेतातील काडीकचरा, भुस्सा आदींच्या प्रक्रियेतून...\nतंजावूरच्या अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान...शेतीमाल दरांतील सातत्याच्या चढ-उतारांमुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034350-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crop-harvest-experiment-pune-maharashtra-6799", "date_download": "2018-11-15T03:07:17Z", "digest": "sha1:IRWQESSMOB2XB6PXWZ5A3WDY43D5S3GV", "length": 15509, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, crop harvest experiment, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक कापणी प्रयोग\nपुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक कापणी प्रयोग\nशनिवार, 24 मार्च 2018\nपुणे ः रब्बी हंगामातील पिकांची नुकसानभरपाई निश्‍चित करण्यासाठी शासन दरवर्षीप्रमाणे यंदाही पीक कापणी प्रयोगावर भर देत आहे. चालूवर्षी जिल्ह्यातील महसूल मंडळात रब्बी हंगामातील सर्व पिकांचे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत दोन हजार ९६ पीक कापणी प्रयोग घेण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.\nपुणे ः रब्बी हंगामातील पिकांची नुकसानभरपाई निश्‍चित करण्यासाठी शासन दरवर्षीप्रमाणे यंदाही पीक कापणी प्रयोगावर भर देत आहे. चालूवर्षी जिल्ह्यातील महसूल मंडळात रब्बी हंगामातील सर्व पिकांचे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत दोन हजार ९६ पीक कापणी प्रयोग घेण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.\nपिकांच्या हेक्‍टरी सरासरी उत्पादनाचे जिल्हा व राज्य पातळीवर विश्वासार्ह अंदाज काढणे, नुकसानभरपाई निश्‍चित करण्यासाठी तीन ते पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पिकांची पैसेवारी निश्‍चित करण्यासाठी तालुका पातळीवर दहा वर्षांची पिकांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पीकविमा योजनेसाठी मंडळस्तरावरील चालू वर्षी मिळालेल्या पिकांच्या दर हेक्‍टरी उत्पादनाची माहिती पीकविमा कंपनीस कळविण्यासाठी दरवर्षी पीक कापणी प्रयोग घेण्यात येतात.\nत्यासाठी कृषी विभागातील सर्व स्तरांवरील अधिकारी पिकांच्या उत्पादनाचा रॅंण्डम पद्धतीने अंदाज काढतात. या वेळी महसूल विभागाचे तलाठी, जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक आदी उपस्थित असतात.\nपीक कापणी प्रयोगामध्ये जिरायती व बागायती गहू, हरभरा आदी पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू आहे. ज्वारी आणि हरभरा पीक कापणी झाली आहे. सर्व पिकांची माहिती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व नॅशनल इन्शुरन्स कंपनीला लवकरच सादर केली जाणार आहे. तसेच जिल्हा अधीक्षक कार्यालयाने हरभरा पिकाची माहिती १५ मेपर्यंत तर गहू पिकाची माहिती ३१ मेपर्यंत कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविणे गरजेचे आहे.\nरब्बी हंगाम कृषी विभाग गहू पुणे\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034350-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-15T01:33:38Z", "digest": "sha1:PFMX6YGKS7XWBVEA3WAUI6MV272TJTIQ", "length": 6422, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कार्ती चिदंबरम यांना जामीन मंजूर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकार्ती चिदंबरम यांना जामीन मंजूर\nनवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. चिदंबरम यांना दहा लाख रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.\nकार्ती चिदंबरम यांच्यावर शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअग्रलेख | कायद्याचीच परीक्षा\nNext articleभगवान महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\nनेहरुंच्या धोरणांमुळेच भारतात एक चहावाला पंतप्रधान : शशी थरुर\nमोदी-केजरीवाल ऐकत नाहीत म्हणून रेल्वे प्रवाशांचे ट्रम्प यांना गाऱ्हाणे\nरजनीकांत यांच्या वक्तव्याला अद्रमुकचा आक्षेप\nछत्तीसगड मध्ये लोकांचे सरकार देऊ\nखराब अक्षराबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाचा डॉक्‍टरांना 5000 रु. दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034352-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%82-3/", "date_download": "2018-11-15T02:54:24Z", "digest": "sha1:PQEPVFX4AZVS2FZO4VPJZWFEFWPQ7ILA", "length": 21613, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन, आज खामगाव येथे होणार अंत्यसंस्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन, आज खामगाव येथे होणार अंत्यसंस्कार\nमुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष व सद्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर (67) यांचे गुरूवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. फुंडकर यांच्या अकस्मात निधनाने भाजपाला मोठा धक्का बसला असून राज्याच्या राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात आला आहे. आज दुपारी विमानाने त्यांचे पार्थिव खामगाव येथे दुपारी एका विमानाने नेण्यात आले. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.\nगुरूवारी पहाटे चार वाजता त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने सोमय्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने 4 वाजून 32 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बातमी कळताच त्यांनी सोमय्या रूग्णालयात जाऊन फुंडकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वनही केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पदुम मंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राज पुरोहित, आशिष शेलार, संजय कुटे, मधू चव्हाण, माधव भंडारी, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.\nपांडुरंग फुंडकर यांचा जन्म 21 ऑगस्ट 1950 रोजी खामगाव तालुक्‍यातील नरखेड या छोट्याशा गावी झाला. त्यांनी भाजपातून आपला राजकीय प्रवास सुरू केला. अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी सलग तीन वेळा विजय मिळविला होता. भाजपा युवामोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदानंतर भाऊसाहेबांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले होते.\nदिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी भाजपाला राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचविले. ग्रामीण भागात भाजपाचा बेस बनविण्यात पांडुरंग फुंडकर यांचा मोलाचा वाटा आहे. लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद अशा तिन्ही सदनांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. काही काळ त्यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेत्याचे पदही भूषविले. उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर फुंडकर यांना कृषीमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. 8 जुलै 2016 रोजी त्यांनी राज्य सरकारमध्ये कृषिमंत्रीपदाची शपथ घेतली होती.\nपांडुरंग फुंडकर हे लोकनेते आणि समर्पित लोकप्रतिनिधी होते. कृषिमंत्री असताना ते मला नियमितपणे भेटत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती व त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिक इच्छा होती. फुंडकर यांचे संघटन कौशल्य सर्वज्ञात होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक उत्तम संसदपटू गमावला आहे. त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहतो.\n– सी. विद्यासागर राव, राज्यपाल\nकृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकाऱ्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे. शेती आणि सहकारातील प्रश्नांची जाण असलेला नेता आपण गमावला आहे. विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकत्र्यांच्या दुःखात सहभागी आहे. भाऊसाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.\n– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nपांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. विदर्भातील एक ज्येष्ठ, सहृदयी, मातीशी घट्ट नाळ असलेल्या नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. जनतेने सलग तीन वेळा संसदेत प्रतिनिधित्वाची संधी दिली. यावरून त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते. राजकीय व सामाजिक क्षेत्रात फुंडकर यांची पोकळी सतत जाणवत राहील. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.\n– शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस\nराज्याचे कृषीमंत्री, भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष, माजी लोकसभा सदस्य पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे एका कुशल संघटकास तसेच शेतीप्रश्नांची जाण असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यास आपण मुकलो आहोत. पक्षसंघटनेत गेली 40 वर्षे आम्ही दोघांनी बरोबरीने काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मला झालेली दु:खवेदना शब्दात व्यक्त करणे शक्‍य नाही.\n– हरिभाऊ बागडे, अध्यक्ष, विधानसभा.\nशांत, संयमित, निगर्वी, समर्पित कार्यकर्ता, अजातशत्रू व्यक्तिमत्त्वं काळाच्या पडद्याआड गेले आहे. मी माझे वैयक्तिक मार्गदर्शक गमावले आहेत. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.\n– धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता, विधानपरिषद\nराज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे एक संयमी, संवेदनशील व अनुभवी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून समोर येत त्यांनी राजकारणात मोठे काम केले. आमदार, खासदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे मंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. परंतु, काळाने अचानक घाला घालून सर्वांचे मित्र असलेले व्यक्तीमत्व हिरावून घेतले.\n– राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेता, विधानसभा\nपांडुरंग फुंडकर कायम शेतकरी, वंचित आणि मागास घटकांच्या विकासासाठी आग्रही होते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या फुंडकर यांनी आमदार, खासदार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, राज्याचे मंत्री म्हणून काम केले. राजकारणासोबतच कृषी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी फुंडकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.\n– खासदार अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस\nपांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने शेतकरी आणि सर्व सामान्यांचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांची थेट नाळ जुळली होती. विरोधी पक्षात असताना त्यांनी खामगाव ते आमगाव अशी शेतकरी दिंडी काढून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकत देवो.\n– सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री\nराज्याचे कृषिमंत्री पांडुरंग ऊर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाने मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आणि कृषी क्षेत्रातील जानकार व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र पारखा झाला आहे. भाऊसाहेब यांचे शेतीशी आणि मातीशी घट्ट नाते होते. शेतकऱ्यांच्या उन्नतीची तळमळ असल्याने त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. भाऊसाहेब यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्यासाठी ईश्वर बळ देवो अशी प्राथना करतो.\n– महादेव जानकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री\nज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने कृषीविषयक आणि सहकारक्षेत्रातील प्रश्नांची खरी जाण असणाऱ्या नेत्याला आपण कायमचे मुकलो आहोत. फुंडकर यांनी गेली अनेक वर्षे पक्षामध्ये विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्‍य आहे.\n– विनोद तावडे, शिक्षणमंत्री\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयुवक कॉंग्रेस कडून बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nNext articleपतसंस्था फेडरेशनचे लाक्षणिक उपोषण आश्‍वासनानंतर सुटले\nपानाच्या पिचकारीचे डाग सहज होणार “स्वच्छ”\nसोने व्यापाऱ्याकडून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा\n#नोटाबंदीची दोन वर्ष: ‘याला’ हुकुमशाही मनोवृत्ती म्हणू नये, तर दुसरं काय\nतुघलकी निर्णयाने सामान्यांचं जीवन उद्ध्वस्त ; नोटबंदीवरून राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल\nधारावीच्या पुनर्विकासावरुन पुन्हा वाद\nहडप केलेल्या देवस्थानांच्या जमिनी ताब्यात घेणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034352-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%82/", "date_download": "2018-11-15T01:34:48Z", "digest": "sha1:5XUHQOA4XOKJYOVML5D75PSLNAE2YNOL", "length": 12449, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्व. राजाभाऊंचे स्वप्न पूर्ण करणार… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्व. राजाभाऊंचे स्वप्न पूर्ण करणार…\nपाथर्डी शहराला विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून राज्यात पाहिले जावे असे स्वप्न स्व. राजीव राजळे यांनी पाहिले होते. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास करुन स्व. राजाभाऊंचे स्वप्न आम्ही पुढील काळात नक्‍कीच पूर्ण करणार आहोत.\nस्व. राजाभाऊंवर विश्‍वास टाकून शहरातील नागरिकांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. गेल्या एक वर्षाच्या कार्यकाळात पुढील पाच वर्षांचे शहर विकासाचे नियोजन आम्ही पूर्ण केले आहे. शहर हागणदारीमुक्‍त करण्यात नागरिकांनी सहकार्य केल्याने पाथर्डी नगरपरिषदेला एक कोटी रुपयाचे बक्षीस मिळाले आहे. शहराच्या हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयाच्या दर्जा सुधारण्यासाठी चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले. आगामी गणेशोत्सव काळात शहरात शांतता नांदावी, तरुणांना चांगल्या समाजहिताच्या कामात प्रोत्साहन मिळावे यासाठी आदर्श गणपती मंडळांना पुरस्कार दिले. यासर्व उपक्रमामधून तरुण वर्गाला पाथर्डी पालिकेशी जोडले. त्यामुळे समाजात हाच चांगला संदेश गेला. पालिका कारभार होताना लोकसहभागाशिवाय यश मिळू शकत नाही. हा एक चांगला संदेश शहरवासीयांमध्ये गेला.\nलोकनेत्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजा मुंडे, पालकमंत्री रामजी शिंदे, स्व. राजाभाऊ राजळे, आ. मोनिका राजळे यांच्या विशेष प्रयत्नातून पालिकेला मोठा निधी प्राप्त झालेला आहे. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या स्व. गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्कचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील कै. माधवराव निऱ्हाळी सभागृहाच्या नूतनीकरणासाठी सुमारे 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच हे काम सुरु होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 25 लाख लीटरची व 12 लाख लिटरची अशा दोन पाण्याच्या टाक्‍या बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रामगीरबाबा टेकडी परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी पर्यटन विकास योजनेतून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी जायकवाडी पाणी योजना कालबाह्य झाल्याने शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यास वेळोवेळी अडचणी येत आहेत.\nपुढील 25 वर्षाची निकड लक्षात घेऊन पाथर्डी शहरासाठी सुमारे 92 कोटी रुपयांची स्वतंत्र पाणी योजना प्रस्तावित केली आहे. आ. मोनिकाताईच्या पाठपुराव्यामुळे ही योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर या वर्षाअखेर या योजनेचे काम सुरु होण्याची शक्‍यता आहे. सांडपाणी व्यवस्थापनात शहर आदर्श मॉडेल बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरातील सर्व सांडपाणी एका ठिकाणी आणून त्यावर प्रक्रिया करुन त्याच शेतीसाठी वापर करण्याचा आमचा संकल्प आहे. सांडपाणी व्यवस्थापन योजनेचा अद्ययावत आराखडा बनवण्याचे काम सुरु आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सध्या सुरु आहे. त्यात आणखी सुधारणा करुन सुक्‍या कचऱ्यापासूनही खत निर्मिती करण्याच्या प्रकल्प उभारणीबाबत प्रयत्न सुरु आहेत. त्याबरोबर शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, गटारी अशा मूलभूत सुविधा मिळणेसाठी पालिका पदाधिकारी व प्रशासन यांच्या प्रयत्नाने प्रश्‍न मार्गी लावले जात आहेत. पालिका कारभार पारदर्शक होऊन कारभारात लोकसहभाग वाढविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. स्व. राजाभाऊंनी स्वच्छ, सुंदर, हरित पाथर्डी शहराचे स्वप्न आम्ही आगामी काळात आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्‍चित पूर्ण करु.\n– डॉ. मृत्यूंजय गर्जे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअहमदनगर आवृत्ती वर्धापनदिन विशेष\nPrevious articleभारताचा फेसबुकला इशारा…\nNext articleचिनी कर्जाच्या जाळ्यात फसून 8 देशांचा बरबादीकडे प्रवास\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग २)\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग १)\nआजचा युवक कसा असावा…\nमहिला स्वातंत्र्याची पहाट उगवावी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034352-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tur-procurement-process-statusnagar-maharashtra-7443", "date_download": "2018-11-15T02:59:26Z", "digest": "sha1:C5CNAMAL3CF36AOXVOCN36QYTWZQXI4X", "length": 16054, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, tur procurement process status,nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात एक लाख क्विंटल तूर खरेदी\nनगर जिल्ह्यात एक लाख क्विंटल तूर खरेदी\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nनगर : जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू आहे. तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. बुधवारपर्यंतच (ता. १८) ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार असून त्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रावर एक लाख क्विंटल तूर खरेदी झाली आहे.\nनगर : जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू आहे. तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. बुधवारपर्यंतच (ता. १८) ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार असून त्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रावर एक लाख क्विंटल तूर खरेदी झाली आहे.\nजिल्ह्यामध्ये गतवर्षी तूर खरेदीचा प्रश्‍न गंभीर झाला होता. केवळ कृषी विभागाने तूर उत्पादनाचा योग्य अहवाल दिला नसल्याने ऐनवेळी तूर खरेदीचा प्रश्‍न निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे यंदा कृषी विभागाने सावध पवित्रा घेतला. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यात ५४५० रुपये क्विंटल दराने नाफेडने सुरू केलेल्या केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे.\nसुरवातीला नगर, जामखेड, नेवासा, पारनेर, वांबोरी (राहुरी), कर्जत, शेवगाव, श्रीरामपूर, मिरजगाव या नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. परंतु कर्जत येथील तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर श्रीगोंदा येथे केंद्र सुरू केल्याने जिल्ह्यामध्ये सध्या दहा खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू आहे. तुरीचे हेक्‍टरी ११ क्विंटल २२ किलो उत्पादन झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला. अहवालानुसार एका शेतकऱ्यांकडून एकरी चार क्विटंल ११ किलोप्रमाणे तूर खरेदी केली जात आहे.\nसरकारी खरेदी केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी अगोदर ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. आतापर्यंत तब्बल १६ हजार ८४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली तर १०,२२५ शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केली. आता १८ एप्रिलपर्यंतच ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी नोंदणी करायला तीन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर मात्र तूर खरेदीसाठी नोंदणी होणार नसून ज्यांनी नोंदणी केली त्यांचीच तूर खरेदी केली जाणार आहे.\nआतापर्यंत खरेदी केंद्रांवर ५५ कोटी रुपयांची एक लाख ५५४ क्विटंल तूर खरेदी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत नोंदणी करावी, असे अावाहन जिल्हा पणन अधिकारी भारत पाटील यांनी केले आहे.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034354-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/pakistan-called-back-four-officers-15161", "date_download": "2018-11-15T02:45:57Z", "digest": "sha1:NQKWY2HJYDKPCI6S224J24WUFT4ZHLHQ", "length": 13496, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan called back four officers पाकिस्तानने चार अधिकाऱ्यांना परत बोलविले | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तानने चार अधिकाऱ्यांना परत बोलविले\nगुरुवार, 3 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - पाकिस्तानने आज भारतातील उच्चायुक्तालयातील आपल्या चार अधिकाऱ्यांना परत मायदेशात बोलावून घेतले. हे चारही अधिकारी आज वाघा सीमेच्या मार्गाने पाकिस्तानात परत गेले. हेरगिरीप्रकरणी अटक केलेल्या मेहमूद अख्तर याच्या चौकशी दरम्यान या चार अधिकाऱ्यांची नावे पुढे आली होती.\nनवी दिल्ली - पाकिस्तानने आज भारतातील उच्चायुक्तालयातील आपल्या चार अधिकाऱ्यांना परत मायदेशात बोलावून घेतले. हे चारही अधिकारी आज वाघा सीमेच्या मार्गाने पाकिस्तानात परत गेले. हेरगिरीप्रकरणी अटक केलेल्या मेहमूद अख्तर याच्या चौकशी दरम्यान या चार अधिकाऱ्यांची नावे पुढे आली होती.\nया प्रकरणातील मुख्य सूत्रधार पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील कर्मचारी मेहमूद अख्तर याने चौकशीदरम्यान या चौघांची नावे सांगितली होती. भारतात राहण्यास योग्य नाही असे जाहीर करीत भारताने मेहमूद अख्तरची हकालपट्टी केली होती. या हेरगिरी प्रकरणातील मेहमूद अख्तर हा एक भाग होता, असे या तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी मेहमूद अख्तर याचा हात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची दिल्ली पोलिसांनी कसून चौकशी केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात आणखी दहा जणांचा समावेश असल्याचा दावा मेहमूदने केला होता. मेहमूदच्या म्हणण्यानुसार अन्य दहा जण हे भारतीयांकडून माहिती मिळवीत होते. अख्तर हा पाकिस्तान उच्चायुक्तालयात व्हिसा विभागाच्या काउंटरवर काम करीत होता. सीमा सुरक्षा दलासंदर्भातील आणि भारत - पाकिस्तान सीमेवरील संवेदनशील माहिती अन्य दोन साथीदारांसह खरेदी करताना मेहमूदला अटक करण्यात आली होती. अख्तर आणि त्याचे साथीदार सुभाष जहागीर आणि मौलाना रमझान यांना गेल्या आठवड्यात दिल्लीतील प्राणिसंग्रहालयाच्या येथून अटक करण्यात आली होती. तीन तास चौकशी केल्यानंतर अख्तरला सोडून देण्यात आले होते. या प्रकरणातील चौथा आरोपी शोएब याला गेल्या आठवड्यात राजस्थान येथून अटक करण्यात आली होती. भारताच्या या कृतीला जशास तसे उत्तर म्हणून पाकिस्ताननेही तेथील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.\nदेशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया\nलातूर : \"शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मणांच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय...\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू\nयवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034354-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/light-diya-at-these-locations-on-diwali/", "date_download": "2018-11-15T03:00:06Z", "digest": "sha1:IG3EWTONSZ3IQ7EAKEQSFAJ6MPXLC4G5", "length": 7314, "nlines": 45, "source_domain": "www.marathigold.com", "title": "दिवाळीच्या रात्री या 5 ठिकाणी लावा 1 दिवा, होईल धनवर्षा", "raw_content": "\nYou are here: Home / Dharmik / दिवाळीच्या रात्री या 5 ठिकाणी लावा 1 दिवा, होईल धनवर्षा\nदिवाळीच्या रात्री या 5 ठिकाणी लावा 1 दिवा, होईल धनवर्षा\nदिवाळी हिंदू लोकांचा महत्वाचा सण आहे. मान्यते अनुसार लक्ष्मी माता या दिवशी भ्रमण करण्यास निघते आणि आपल्या भक्तांना आनंद वाटते. दिवाळी मध्ये आपण धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज साजरी करतो. दिवाळीच्या तारखा हिंदू पंचांगा अनुसार ठरतात. पण साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा सण येतो.\n1 का साजरी करतात दिवाळी\n2 या 5 ठिकाणी आवश्य लावा दिवे\nका साजरी करतात दिवाळी\nदिवाळी बद्दल सर्वात लोकप्रिय कथा प्रभू रामचंद्र यांची आहे. माता सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणाचा वध करून चौदा वर्षांनी प्रभू राम अयोध्या मध्ये परतले होते. प्रभू रामचंद्र परत आल्याच्या आनंदात पूर्ण अयोध्या नगरी तसेच तेथील लोकांनी आपली घरे दिवे लावून प्रकाशित केली होती. त्यादिवसा पासून दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण साजरा केला जातो.\nया 5 ठिकाणी आवश्य लावा दिवे\nअसे मानले जाते कि माता लक्ष्मी दिवाळीच्या दिवशी पृथ्वीवर भ्रमण करण्यास येते आणि या दिवशी माता ज्या व्यक्तीच्या घरात निवास करते त्यांना कधी पैश्यांची कमी होत नाही. माता लक्ष्मीची कृपा त्याच्यावर नेहमी राहते. त्यामुळे लोक या दिवशी आपल्या घरामध्ये सगळीकडे दिवे लावून सजवतात. पण काही लोकांना हे माहित नाही कि घरामध्ये कोठे कोठे दिवे लावले पाहिजेत. काही खास ठिकाणी दिवे लावल्यामुळे लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. चला तर पाहू दिवाळीच्या दिवशी घरामध्ये कोठेकोठे दिवे लावले पाहिजेत.\nदिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली एक दिवा आवश्य लावा. मान्यते अनुसार पिंपळाच्या वृक्षामध्ये देवतांचा वास असतो. यामुळे येथे दिवा लावणे शुभ मानले जाते.\nअसे मानले जाते कि दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचे आगमन होते. यासाठी दिवा लावताना घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवा लावला पाहिजे.\nजर तुमच्या घराच्या आसपास मंदिर असेल तर तेथे जाऊन देखील एक दिवा आवश्य लावला पाहिजे. असे केल्यास पूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील.\nजर तुमच्या घराच्या आजूबाजूला सुनसान जागा असेल तर तेथे देखील एक दिवा लावा. शक्य असल्यास हा दिवा चार रस्ते एकत्र येतात तेथे लावा.\nजर तुमच्या घराला आंगण असेल तर तेथे देखील दिवा लावण्यास विसरू नका. आंगणात दिवा लावल्यामुळे तुमचे दुर्भाग्य दूर होईल आणि माता लक्ष्मी कृपा करेल. घराच्या आंगनामध्ये एक मोठा दिवा लावा आणि त्यामध्ये रात्रभर पुरेल एवढे तूप टाका.\n11 आरोग्यदायी फायदे मिळतात दररोज हे पाणी पिण्यामुळे, जाणून घ्या कसे बनवायचे हे पाणी\nबुधवार 14 नोव्हेंबर : आज या 4 राशींना मिळणार खुशखबर, तर 2 राशींना येणार समस्या\nजाणून घ्या का सुंदरकांड वाचन केले पाहिजे\nमंगळवार 13 नोव्हेंबर : आज या 3 राशींना येतील समस्या तर 4 राशीसाठी आनंदाचा दिवस\nलागोपाठ 3 शुक्रवारी करा हे सोप्पे उपाय ज्यामुळे तुमच्यावर प्रसन्न होईल माता लक्ष्मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034354-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1073", "date_download": "2018-11-15T02:34:55Z", "digest": "sha1:4UHB2WEH3ECSTWCM6YFLNUOCABK2UUJC", "length": 27082, "nlines": 312, "source_domain": "www.baliraja.com", "title": " तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोलीत | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोलीत\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोलीत\nगंगाधर मुटे यांनी शनी, 31/12/2016 - 16:55 ह्यावेळी प्रकाशित केले.\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोलीत\nसंमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. शेषराव मोहिते\nउद्घाटक : डॉ. अभय बंग\nप्रमुख अतिथी : मा. डॉ. किशोर सानप, ज्येष्ठ समीक्षक\nविशेष अतिथी : मा.संजय पानसे, कृषि अर्थतज्ज्ञ\nविशेष अतिथी : मा.सौ. योगिताताई पिपरे, नगराध्यक्ष\nदिनांक : २५ आणि २६ फ़ेब्रुवारी २०१७\nस्थळ : संस्कृती सांस्कृतिक सभागृह, गडचिरोली\nगडचिरोलीला पोचण्यासाठी जवळच्या रेल्वे स्टेशन जवळचे अंतर :\nचंद्रपूर - गडचिरोली ८० किमि\nगोंदिया - गडचिरोली १६० किमि\nनागपूर - गडचिरोली १७२ किमि\nवर्धा - गडचिरोली २१० किमि\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन\nशनी, 31/12/2016 - 22:58. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nशनी, 31/12/2016 - 23:11. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nशनी, 31/12/2016 - 23:12. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nशनी, 31/12/2016 - 23:14. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nशनी, 31/12/2016 - 23:14. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nशनी, 31/12/2016 - 23:19. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nछान. अनेक शुभेच्छा :)\nमंगळ, 03/01/2017 - 12:07. वाजता प्रकाशित केले.\nमंगळ, 24/01/2017 - 00:28. वाजता प्रकाशित केले.\nकच्ची कार्यक्रमपत्रिका : त्रुटी असल्यास कळवा\nअध्यक्ष : प्रा. डॉ. विठ्ठल वाघ (अकोला)\nविशेष निमंत्रित : मा. राधाबाई कांबळे (परभणी)\nसूत्रसंचालन : मा. किशोर कवठे (चंद्रपूर)\nसहभाग : विनिता माने, रविंद्र कामठे (पुणे), रवींद्र दळवी (नाशिक), राजीव जावळे (जालना), संदीप ढाकणे (औरंगाबाद), नयन राजमाने, शैलजा करंडे, वृषाली पाटील (लातूर), प्रज्ञा आपेगांवकर, केशव कुकडे (बीड), डॉ विशाल इंगोले, (बुलडाणा), अनिकेत देशमुख (अकोला), वैभव भिवरकर (वाशिम), विजय विल्हेकर, दिलीप भोयर (अमरावती), के. ए. रंगारी, मुन्नाभाई नंदागवळी, चंद्रकुमार बहेकार, राजेश हजारे (गोंदिया), दामोधर जराहे (नागपूर), अतुल कुडवे (यवतमाळ), श्रीकांत धोटे, आशिष वरघणे, प्रदीप थूल, धिरजकुमार ताकसांडे, सुशांत बारहाते, डॉ. रविपाल भारशंकर, नाखले, राजेश जवंजाळ (वर्धा), श्री रत्नाकर चटप, श्री चंदू झुरमुरे, श्री अविनाश पोईनकर, किशोर मुगल (चंद्रपूर), अशोक गडकरी, राम वासेकर, रोशनकुमार पिलेवान (गडचिरोली)\nअध्यक्ष : मा. प्रदीप निफ़ाडकर (पुणे)\nसूत्रसंचालन : मा. नितिन देशमुख (अमरावती)\nसहभाग : दर्शन शहा (हैद्राबाद), दिवाकर चौकेकर (गुजरात), बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर), साहेबराव ठाणगे, विशाल राजगुरु (मुंबई), प्रा. अशोक बागवे, जनार्दन केशव म्हात्रे (ठाणे), प्राजक्ता पटवर्धन (पुणे), विनिता कुलकर्णी (लातूर), राज पठाण (बीड), विजय पाटील, विरेंद्र बेडसे (धुळे), गोपाल मापारी, नजीम खान, जयदीप विघ्ने (बुलडाणा), शरद तुकाराम धनगर (जळगांव), निलेश श्रीकृष्ण कवडे, प्रवीण हटकर, ईश्वर मते (अकोला), संघमित्रा खंडारे (अमरावती), विनय मिरासे (यवतमाळ), श्री रमेश सरकाटे (नागपूर), गंगाधर मुटे (वर्धा), प्रा.राजेश देवाळकर, विजय वाटेकर, रवी धारणे, प्रदीप देशमुख, श्री राम रोगे (चंद्रपूर), सुरेश शेंडे (गडचिरोली)\nशेतकरी तितुका एक एक\nकच्ची कार्यक्रमपत्रिका : त्रुटी असल्यास कळवा\nबुध, 25/01/2017 - 14:30. वाजता प्रकाशित केले.\nभ्र. न. ९८२२४ ०४३३०\nबुध, 25/01/2017 - 16:02. वाजता प्रकाशित केले.\nकवी संमेलनात माझे नाव घेतल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. मी रजे साठी अर्ज केला आहे पण मालक भारताबाहेर असल्यामुळे अजून तो मान्य झालेला नाही आणि होईल ह्याची मला श्वास्वती नाही. त्यामुळेच मी तिकीटही काढू शकलो नाही. माझा संमेलनास येण्याचा निश्चित प्रयत्न असणार आहे. माझे ठरले की मी तुम्हांला तसे कळवतो. त्यामुळे पर्त्रिकेत नाव घ्यायचे का नाही हे तम्ही ठरवा.\nभ्र. न. ९८२२४ ०४३३०\nबुध, 25/01/2017 - 17:40. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी\nशुक्र, 27/01/2017 - 17:48. वाजता प्रकाशित केले.\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन\nदिनांक : २५ व २६ फेब्रुवारी २०१७\nस्थळ : संस्कृती सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली\nऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी\nप्रतिनिधी शुल्क : १००/-\n* प्रतिनिधींना भोजन, चहा, अल्पोपहार, निवासव्यवस्था आणि माहिती किट नि:शुल्क पुरविली जाईल.\n* मुक्कामाची व्यवस्था कॉमन हॉल स्वरुपाची असेल.\n* निवासाकरिता स्वतंत्र खोली (३ व्यक्ती) हवी असल्यास प्रत्येकी अतिरिक्त रु. ५००/- शुल्क भरल्यास स्थानिक लॉजवर बुकींग करुन ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल.\n* सभागृहाची आसन क्षमता लक्षात घेता आणि निवासाची संभाव्य गैरसोय लक्षात घेता आपली जागा अग्रिम आरक्षित करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी.\n* अग्रीम नोंदणी करणार्‍यांना SMS द्वारे कच्चा नोंदणी क्रमांक कळवला जाईल. मात्र त्यांनी २५ फ़ेब्रुवारीला सकाळी ८.०० ते १०.०० या वेळात संमेलनस्थळी उपस्थित होऊन प्रतिनिधी प्रवेश शुल्क अदा करून प्रत्यक्ष नोंदणी करणे अनिवार्य असेल. अन्यथा कच्चा नोंदणी क्रमांक रद्द समजला जाईल.\nऑनलाईन नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\n* नोंदणी केल्यानंतर आपली नोंदणी बघण्यासाठी/संपादन करण्यासाठी येथे क्लिक करा.\n* नोंदणीसाठी लॉग इन करणे आवश्यक आहे.\nशेतकरी तितुका एक एक\nमंगळ, 14/02/2017 - 01:40. वाजता प्रकाशित केले.\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन\nदिनांक : २५ व २६ फेब्रुवारी २०१७\nस्थळ : संस्कृती सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली\nसप्रेम नमस्कार विनंती विशेष\nनिवासाची व्यवस्था करणे सुलभ व्हावे म्हणून कृपया आपण गडचिरोलीला कधी आणि कसे पोचणार याविषयी ९७३०५८२००४ या नंबरवर खालीलप्रमाणे sms/whatsapp व्दारे माहिती कळवावी.\n१) आपले नाव :\n२) मोबाईल नंबर :\n३) गडचिरोलीला पोचण्याचा दिनांक आणि अंदाजे वेळ :\n४) गडचिरोलीवरुन परतण्याचा दिनांक आणि वेळ :\n५) नागपूर/चंद्रपूर पर्यंत प्रवासाचे साधन रेल्वे/एसटी बस/ट्रॅव्हल्स/खाजगी वाहन :\nअ) आपल्यासोबत अन्य सहकारी असल्यास स्वतंत्रपणे व्यक्तिनिहाय माहिती द्यावी.\nब) भोजन, चहा, अल्पोपहार, निवासव्यवस्था आणि माहिती किट नि:शुल्क पुरविली जाईल.\nक) मुक्कामाची व्यवस्था कॉमन हॉल स्वरुपाची असेल.\nड) निवासाकरिता स्वतंत्र खोली (३ व्यक्ती) हवी असल्यास प्रत्येकी अतिरिक्त रु. ५००/- शुल्क भरल्यास स्थानिक लॉजवर बुकींग करुन ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल.\nकृपया सहकार्य करावे, ही विनंती.\nशेतकरी तितुका एक एक\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034355-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/luxury-bus-accident-in-pune-sasawad-road-luxury-bus-10-persons-injured/", "date_download": "2018-11-15T01:54:40Z", "digest": "sha1:T7SGI3PZPFPBP4EXA45WXFL7EUJ4AIP3", "length": 2494, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सासवडकडून पुण्याकडे जाणारी लक्झरी पलटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सासवडकडून पुण्याकडे जाणारी लक्झरी पलटी\nसासवडकडून पुण्याकडे जाणारी लक्झरी पलटी\nपुणे : पुढारी ऑनलाईन\nसासवडकडून पुण्याकडे जाणारी मोठ्या लक्झरी गाडी बोपदेव घाटाच्या कॉर्नरवर पलटी झाली. या अपघातात ९ ते १० जखमी जण जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी भोपाळ चे असल्याचे समजते. गाडीचा ब्रेक फेल झाल्याने बस पलटी झाली असे सांगण्यात आले.\nसविस्तर वृत्त थोड्याच वेळात\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034355-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/only-mother-or-son-can-become-congress-chief-says-manishankar-ayyar-latest-updates/", "date_download": "2018-11-15T02:03:08Z", "digest": "sha1:JTWYGQ2BP3OJY6ONS3XPIB4TLJDKKV4U", "length": 9906, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आई किंवा मुलाचीच अध्यक्षपदी निवड होईल; अय्यर यांची कॉंग्रेसवर जाहीर टीका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआई किंवा मुलाचीच अध्यक्षपदी निवड होईल; अय्यर यांची कॉंग्रेसवर जाहीर टीका\nमणीशंकर अय्यर यांनी उपस्थित केलं राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह\nटीम महाराष्ट्र देशा: काँग्रेसच्या अध्यक्षपदी केवळ दोनच व्यक्ती विराजमान होऊ शकतात. आई किंवा मुलाचीच पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होऊ शकते, असे विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी केले आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाही असल्याचे शाब्दिक हल्ले भाजपकडून केले जात असतानाच अय्यर यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे आता ‘घराणेशाही’च्या मुद्यावरुन काँग्रेसवर होणाऱ्या टीकेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.\nराहुल गांधींची दिवाळीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अय्यर यांनी हे वक्तव्य केलं. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी याबाबत संकेत दिले होते. याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मणीशंकर अय्यर यांना प्रश्न विचारला होता या प्रश्नाला उत्तर देताना,आमच्यात फक्त आई किंवा मुलगाच अध्यक्ष होऊ शकतात, असं म्हणत अय्यर यांनी थेट गांधी परिवारावरच निशाणा साधला. शिवाय काँग्रेसमधील अंतर्गत लोकशाहीच्या राहुल गांधींच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.\nकाय म्हणाले मणिशंकर अय्यर \n‘’काँग्रेसचे पुढील अध्यक्ष दोन जण असू शकतात. एक मुलगा, किंवा दुसरी आई. कारण आपण निवडणूक लढायला तयार असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. मात्र त्यासाठी विरोधकाची गरज असते. एखादा विरोधक मिळाला तर चांगली गोष्ट आहे. निवडणूक होईल. विरोधकच नसल्यास निवडणूक कशी होईल’’, असा सवाल मणिशंकर अय्यर यांनी केला. हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये ते बोलत होते. अय्यर यांच्या या विधानामुळे ‘घराणेशाही’च्या मुद्यावरुन भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034355-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-tal-baglan-hailstorm-102083", "date_download": "2018-11-15T02:14:03Z", "digest": "sha1:7DZCWT2QFSLN5C4XJRMVDGGIXVYSV4VL", "length": 14346, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news nashik news tal baglan hailstorm नाशिक - बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस | eSakal", "raw_content": "\nनाशिक - बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nतळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यात आज शुक्रवार (ता. ९) रोजी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा निसर्गाची अवकृपा झाली असून तळवाडे दिगर, मोरकुरे, पठावे, चिंचपाडा या परिसरातील पाऊसामुळे कांदा, भाजीपाल्यासह रब्बीतील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे.\nतळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यात आज शुक्रवार (ता. ९) रोजी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा निसर्गाची अवकृपा झाली असून तळवाडे दिगर, मोरकुरे, पठावे, चिंचपाडा या परिसरातील पाऊसामुळे कांदा, भाजीपाल्यासह रब्बीतील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे.\nगेल्या तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातवरणासह बुधवारी व गुरुवारी एक ते पाच मिनिट रिमझिम पाऊस झाल्याने बळीराजा आधीच धास्तावला असताना आज शुक्रवारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज शुक्रवारी (ता.९) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे परीसरातील शेतांमध्ये काढून ठेवलेला कांदा, गहू, हरभरा आदी पिके आवरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.\nया अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याचे मोहोर गळून पडले असून याचा थेट परिणाम कैरी व आंब्याच्या उत्पादनावर होणार आहे. तर या अवकाळी पावसामुळे कांदा, टोमटो, गहू, हरभरा यांच्यासह भाजीपाला पिकाच्या उत्पादनावर परिमाण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातील काही गावात कांद्याची तसेच रब्बी पिकांची काढणी सुरु होती तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. कांदा पिक मोसमांत आलेले असल्यामुळे गेल्या तीन दिवसापासूनचे ढगाळ वातावरण व आजच्या पावसामुळे कांद्यासह भाजीपाला पिकावर रोगांचा प्रादुर्भाव तसेच त्यांचे उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nगेल्या तीन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण होते. तसेच बुधवार,गुरुवारी एक ते पाच मिटीत रिमझिम पाऊस पडला त्यामुळे कांद्यासह भाजीपाला पिकावर करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्याना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. चालू वर्षी खराब झालेल्या कांदा रोपामुळे उशिरा लागवड केलेल्या कांदा पिकावर करपा व भूरीने थैमान घातले आहे.\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nलांडोरखोरी उद्यान ‘पिकनिक डेस्टिनेशन’\nजळगाव - महापालिकेकडून उपेक्षित राहिलेल्या जळगाव शहरासाठी विकासातील आशेचा किरण म्हणून दोन वर्षांपूर्वी लांडोरखोरी उद्यानाचा विकास करण्यात आला. मोहाडी...\nऊसतोडीसाठी सोडून निघालो घरदार...\nअंबड - तालुक्‍यात दुष्काळामुळे शेतीची कामे न राहिल्याने अनेकांच्या हातात विळ्याऐवजी आता कोयते दिसू लागले आहेत. ऊसतोडीसाठी सध्या शेतमजूरही साखर...\nआम्हांला बी दुष्काळाच्या यादीत येऊ द्या कि रं..\nयेवला - यादीतून वगळलेला तालुका अखेर दुष्काळी यादीत समाविष्ट झाला मात्र साताळीसह १७ गावांचा समावेश न केल्याने या गावातून आता संतापाची भावना उमटू लागली...\nपालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी\nयेवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्म्याने घटले\nनवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत घसरणाऱ्या दरामुळे जगातील सर्वात मोठ्या निर्यातदार ब्राझीलने यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034355-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-15T02:45:13Z", "digest": "sha1:VYTTGHDFVHSMMQ5E3BFP72MNCM4SMA6G", "length": 10725, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हॉकी मैदान तीन वर्षांपासून धूळखात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहॉकी मैदान तीन वर्षांपासून धूळखात\n– महापालिकेचे दुर्लक्ष, ठेकेदाराचा गालथानपणा\nपिंपरी – स्पाईन रोड, मोशी येथील सेक्‍टर क्रमांक 10 मधील नव्यानेच बांधण्यात आलेले हॉकी मैदान मागील 3 वर्षांपासून वापराविना पडून आहे. मैदानासाठी विविध सुविधा पुरवण्याकडे महापालिकेने कानाडोळा केल्याने खेळाडूही या मैदानाकडे फिरकत नसल्याचे समोर आले आहे.\nमोशी येथील सेक्‍टर क्रमांक 10 मध्ये महापालिकेने चांगले खेळाडू घडवण्यासाठी माती असलेले हॉकी मैदान बनवले आहे. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला. मात्र या मैदानाचे काम 80 टक्के पुर्ण होऊनही मागच्या 3 वर्षांपासून केवळ 20 टक्के कामासाठी हे मैदान बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मैदानाची दूरावस्था झाली असून मैदानाला घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे. मैदानावर सर्वत्र गवत, झाडे, झुडपे व घाणेऱ्या उगवल्या आहेत. तसेच मैदानावर सर्वत्र कचरा पडला असून येथे स्वच्छतेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या मैदानाची मोठ्या प्रमाणावर वाताहात झाली आहे. तसेच या मैदानासाठी जोडण्यात आलेल्या विजेच्या खांबाचीही मोडतोड करण्यात आली आहे.\nमैदानावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने कोट्यावधीची महापालिकेची ही मिळकत बेवारस ठरली आहे. खेळाडूंनी मैदान खुले करण्याची वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करुनही मैदान केवळ ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे मैदान विनावापर पडून असल्याने स्थानिक रहिवासी व खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. मैदानाचे काम पुर्ण करुन मैदान खेळाडूंसाठी खुले करण्याची मागणी क्रीडा प्रेमींनी केली आहे.\nमहापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधलेल्या या मैदानाच्या प्रवेशद्वारापाशी नामफलक लावणे गरजेचे होत. मात्र महापालिकेने या मैदानाच्या प्रवेशद्वारापाशी नामफलक लावलाच नाही. त्यामुळे हे मैदान नक्की कोणत्या खेळाचे असा प्रश्‍न नागरिकांना पडतो. क्रीडांगणाची इमारत अद्यावत असली तरी कायम बंद असते. तर मैदान एखाद्या पडीक माळरानासारखे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने हॉकीसाठी खेळाचे मैदान विकसित केल्याचा महापालिकेला विसर पडला आहे. केवळ महापालिकेच्या निष्क्रीय कारभारामुळे कोट्यावधीची मालमत्ता निरुपयोगी ठरत आहे. एकीकडे खेळासाठी मैदान नसताना दुसरीकडे महापालिकेच्या या अनास्थेबद्दल खेळाडूंनी संताप व्यक्त केला.\n– मैदानाची अपुर्ण कामे पुर्ण करुन मैदान उपयोगात आणावे\n– मैदानावर पिण्याच्या पाण्याची सोय करावी\n– मैदानाची नियमीत स्वच्छता करण्यात यावी\n– मैदानाभोवती वीजेची सोय करावी\n– मैदानासमोर व आत नामफलक लावावा\n– मैदानावर सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचारी नेमावेत\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडॉ. चंद्रकुमार नलगे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर\nNext articleडीएसके यांच्या तीन नातेवाईकांनाही अटक\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034356-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.netpar.co.in/how-to-get-over-a-break-up/", "date_download": "2018-11-15T03:02:34Z", "digest": "sha1:L47LY4HSAWIVNEEVD274CF6XXIB5D5TQ", "length": 10028, "nlines": 76, "source_domain": "www.netpar.co.in", "title": "प्रेमभंगाच्या दुःखातून बाहेर पडण्याचे मार्ग - Netpar", "raw_content": "\nप्रेमभंगाच्या दुःखातून बाहेर पडण्याचे मार्ग\nप्रेमभंगाच्या दुःखातून बाहेर पडण्याचे मार्ग\nप्रेम आणि प्रेमभंग प्रत्येकाच्या नशिबी कधी ना कधी येतातच. प्रेमभंगानंतर ओढवणारे दुःख मानवी मनाला पार भोकसून टाकणारे असते. या मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रथम त्या स्थितीस समजून घेणे आवश्यक असते.\nशास्त्रज्ञांच्या मते प्रेम हे व्यसन आहे. मानवी मेंदूचा अभ्यास केला असता प्रेमभंग आणि परिणामी होणारे दुःख ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने मात करता येते असे जगभरातील तज्ज्ञांचे मत आहे. तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा प्रेमभंग झाला असल्यास खालील प्रकारे त्यावर मात करण्यात मदत होईल.\nप्रेमभंग म्हणजेच ब्रेकअपनंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट करावी ती म्हणजे स्वतःची काळजी घेणे. हृदयभंगानंतर सहसा आपण फार उपद्रवी होऊन जातो. खाण्याकडे दुर्लक्ष, रात्रभर जागरण यासारख्या चुका प्रत्येक तरुण-तरुणी करतात. हीच सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर भर देणे गरजेचे आहे. या काळात स्वतःलाच स्वतःचा बेस्ट फ्रेन्ड व्हावे लागते. ब्रेकअपनंतर वाटणारी अस्वस्थता, राग, दुःख आणि चिडचिड सर्व काही स्वाभाविक आहे. एखाद्या भावनिक धक्क्यानंतर असे वाटणे साहजिकच आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.\nत्याचसोबत स्वतःला थोडा वेळ देणेही तितकेच गरजेचे आहे. सर्व काही एका रात्रीत निस्तरणार नाही. तुमच्या मनातील घुसमटीचा निचरा होण्यास मार्ग करुन द्या. रडा, मित्राकडे किंवा डायरीमध्ये आपल्या भावना व्यक्त करा. पण मन मोकळे करणे आवश्यक आहे.\nमानवी स्वभावाचा गुणधर्मच आहे की, त्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथीदाराची गरज असते. विज्ञान सांगते की नाते तुटल्यावर प्रचंड दुःख होते. यामुळे या दुःखातून वर येण्याकरीता कोणाच्या तरी सोबतीची गरज असते. मग ही सोबत नवीन साथीदार, मित्र किंवा मानसोपचारतज्ज्ञामार्फत मिळवता येते. प्रेमभंगाचे दुःख कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमच्या मानसिकतेशी मिळतेजुळते घेणाऱ्यांची सोबत ठेवणे हा एक उत्तम उपाय आहे.\nवेळ हे प्रत्येक समस्येवरचे औषध आहे. तुम्ही स्वतःला वेळ दिलात तर तुमच्या शरीराला या मानसिक / भावनिक धक्क्यातून सावरण्यासही सोपे जाते. सुरुवातीस ज्या गोष्टींनी अवघडल्यासारखे वाटायचे किंवा आपल्या साथीदाराची आठवण करुन द्यायच्या त्या गोष्टी कालांतराने विसरल्या जातात. त्याचे मनावर ओझे होत नाही. जशी प्रेमाची काही निश्चित व्याख्या नाही, तसेच प्रेमभंगावर निश्चित औषध नाही. फक्त स्वतःला ज्या गोष्टींत आनंद वाटतो त्या गोष्टी करा.\nतसेच जर तुमच्यासाठी हे उपाय कामी येत नसतील तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.\nफेसबुक वर सामायिक करा\nव्हाट्सएप वर सामायिक करा\nआमचे पेज लाइक करा\nआमचे पेज लाइक करा\nसामाजिक बंधनांच्या लाटा ओलांडून के. सी. रेखा झाल्या देशातील पहिल्या मच्छीमारिण\nआजपर्यंत कोणत्याही महिलेने असे धाडस केले नाही.\nएसएमएस, मिस कॉलवर मिळवा PF ची माहिती\nईपीएफओ सदस्यांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही रक्कम देण्याची आवश्यकता नाही.\nदेशाची मान उंचावणारे मराठी मातीने दिलेले ६ दिग्गज उद्योगपती\nमराठी उद्योजकांच्या संघर्षाची आणि यशाची गोष्ट ऐकून तुम्हालाही प्रेरणा मिळेल.\nSHG मार्फत भारतातील दारिद्रय रेषेखालील महिला करु शकतात गरिबीवर मात\nदारिद्र्य रेषेखालील महिलांना कायम दुय्यम दर्जा दिला जातो.\nऑफिसमध्ये झटपट प्रमोशन मिळवणारी माणसे बाळगतात या ३ सवयी\nसहकारी तुमच्यावर त्यांच्या कामाचा बोजा ढकलून पुढे जातात आणि तुम्ही तिथेच अडकून राहता.\nयशस्वी होण्यासाठी त्याग करा या १० गोष्टींचा, असं सांगतायत ही जगप्रसिद्ध माणसे\nयशस्वी लोकांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतल्यास त्यांच्या यशाचे गुपित त्यांनी मागे सोडलेल्या सवयींमध्ये आढळून येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034356-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.netpar.co.in/page/2/", "date_download": "2018-11-15T03:02:30Z", "digest": "sha1:RDZ6UY5JK5ROYQY76HZ723OQY6UHK3Y4", "length": 4971, "nlines": 80, "source_domain": "www.netpar.co.in", "title": "Netpar (नेटपर) | India | Marathi news | Marathi articles | Marathi videos", "raw_content": "\n‘ब्लड मून २०१८’: चंद्रग्रहण पाहायचं राहिलं चिंता नको, पाहा ही जगभरातील रक्तचंद्राची आकर्षक छायाचित्रे\nजाणून घ्या, युद्धात स्वतःचाच पाय कापणाऱ्या बहादूर भारतीय सैन्य अधिकाऱ्याविषयी..\nप्रेमभंगाच्या दुःखातून बाहेर पडण्याचे मार्ग\nचहावाल्याच्या मुलीला मिळाली ३.७ कोटीची स्कॉलरशिप\nदेशाची मान उंचावणारे मराठी मातीने दिलेले ६ दिग्गज उद्योगपती\nभारतातील पहिली महिला अग्निशामक\nमराठी चित्रपटांचे नवे व्हर्जन\nमराठी चित्रपटांचे होतात इतर भाषेत रिमेक\nजगातील सर्वात धोकादायक देश\nकुठे दररोज दहशतवादी हल्ले होतात तर कुठे हुकुमशाहीचा वावर आहे.\nसैनिकांच्या हेअरकट मागची ५ सिक्रेट कारणे\nसोल्जर कट म्हणतात तो का असतो\nमराठी चित्रपटांचे नवे व्हर्जन\nमराठी चित्रपटांचे होतात इतर भाषेत रिमेक\nदेशाची मान उंचावणारे मराठी मातीने दिलेले ६ दिग्गज उद्योगपती\nमराठी उद्योजकांच्या संघर्षाची आणि यशाची गोष्ट ऐकून तुम्हालाही प्रेरणा मिळेल.\nभारतातील पहिली महिला अग्निशामक\nनियम बदलल्यावरच तानियाची नेमणूक करण्यात आली.\nमहाराष्ट्रातच अनुभवा अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा थरार\nया रिक्षावाल्याला का बदलून ठेवायचंय ‘RV155677820’ हे नाव \n पळवाट सांगेल तुमची रास\nमुंबई लोकलमध्ये आढळतात ही ८ प्रकारची मंडळी\nअजमेर मधील या दुकानात भूतं बनवतात मिठाई\nसेल्फी काढताना नाक मोठे का दिसते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034356-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Bijapur-bijapur-closed/", "date_download": "2018-11-15T01:52:56Z", "digest": "sha1:CARSGPSIHKN6DAJ7FDGXKJX5ZDTMZXDU", "length": 7756, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विजापुरात कडकडीत बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › विजापुरात कडकडीत बंद\nमल्लिकार्जुननगरातील 14 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणी विविध दलित संघटना, महिला संघटनांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. एका बसवर किरकोळ दगडफेक वगळता बंद शांततेत पार पडला. सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजार पेठ, कापड मार्केट, सराफ बाजार, किरणा बाजार, भाजी मार्केट, सिनेमागृह, हॉटेल, किरकोळ विक्रेतांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले होते. बसस्थानाकावरुन एकही बस सोडण्यात आली नाही तर एकही बस आली नाही, शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, शहर बस वाहतुक सेवाही बंद होता. शहरातील प्रमुख भागासह अनेक गल्लीबोळात रस्त्यावर टायर पेटवून रस्तारोको करण्यात आला.\nदुचाकी वगळता, एकही चार चाकी वाहन, रिक्षा शहरात फिरताना दिसत नव्हती.सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. आंबेडकर चौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर पिडीत मुलीच्या कुंटुंबियासह, राज्यातून, जिल्हातून आलेले विविध दलित संघटनेचे पदाधिकारी, महिला संघटनेचे व अनेक संघ-संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच आपल्या भाषणात जिल्हा प्रशासन, पोलिस खात्यावर जोरदार टीका करत त्या दुर्दैवी घटनेची तीव्र शब्दात निषेध करून संताप व्यक्त केला. सभास्थानी आलेले जिल्हाधिकारी के. बी. शिवकुमार यांना निवेदन देण्यात आले.\nया प्रकरणी तपासात निष्काळजीपणा केलेले जिल्हा पोलिस प्रमुख, तपास पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, पिडित कुंटुंबियांना व साक्षीदारांना संरक्षण देण्यात यावे, कर्तवदक्ष, निष्ठवान पोलिस अधिकारीची नियुक्ती करुन पारदर्शकरित्या पुढील तपास करून, आरोपीवर गुन्हा व आरोपपत्र दाखल करावे, राज्यातील नामवंत वकिलास सरकारच्यावतीने नियुक्ती करण्यात येऊन विशेष जलद न्यायालयाची रचना लवकरात लवकार निकाल देण्याबरोबरच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nपिडीत कुंटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत देऊन घरातील एकास सरकारी नोकरी द्यावी, अथवा 10 एकर शेत जमीन देण्यात यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. चारजणांना अटक याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात आले असल्याची माहिती सीआयडी एसपी आनंद कुमार यांनी दिली. या घटनेतील प्रमुख आरोपी दीपक मुळसावळगीसह सागर मोरे, श्रीशैल मुचंडी व कैलास राठोड यांना अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींना शोधकार्य सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nद्विपक्षीय चर्चेची भूमिका मागे न घेतल्यास आंदोलन\nगुळगुळीत रस्त्याची खोदाई; काम पाडले बंद\nसौंदलग्याजवळ अपघातात तिघे गंभीर\nटोलनाक्याच्या कठड्याला दूध वाहतूक टेम्पोची धडक\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034356-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Jayanti-Utsav-boards-will-draw-their-own-boards/", "date_download": "2018-11-15T01:56:08Z", "digest": "sha1:W3DOHYTLUBU3UEBKYTS6I27LIRGZCKBI", "length": 6200, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जयंती उत्सव मंडळे स्वत:च फलक काढणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जयंती उत्सव मंडळे स्वत:च फलक काढणार\nजयंती उत्सव मंडळे स्वत:च फलक काढणार\nराष्ट्रपुरुषांच्या जयंती निमित्ताने शहरासह जिल्ह्यात लावण्यात आलेले डिजिटल फलक उत्सव संपताच स्वत:हून काढून घेण्याचे आश्‍वासन जयंती सोहळा उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी पोलिस अधिकार्‍यांच्या बैठकीत दिले. सामाजिक सलोखा, प्रबोधनाला प्राधान्य देत निर्धारित वेळेत मिरवणुका संपविण्याचे आवाहन पोलिस अधिकार्‍यांनी केले आहे.\nशिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आज, सकाळी पोलिस मुख्यालयात झाली. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाटगे, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमासह मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (मंगळवारी) आणि बुधवारी शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले\nया पार्श्‍वभूमीवर नियोजनचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधिकारी आणि विविध मंडळांच्या पदाधिकार्‍यांची संयुक्‍त बैठक बोलाविण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक मोहिते यांनी स्पष्ट केले.शिवचरित्रातील देखाव्यासह सामाजिक सलोखा, प्रबोधनपर देखावे सादर करण्यात येणार असल्याचे शहरातील बहुतांशी शिवजयंती उत्सव मंडळांनी स्पष्ट केले. मिरवणुकीतील गर्दी टाळण्यासाठी जुना बुधवार पेठ मंडळाने बुधवारी मिरवणुकीचे आयोजन केल्याचे मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक काकडे, घाटगे, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, शशिराज पाटोळे, अनिल गुजर, मंडळांच्यावतीने बाबा पार्टे, भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई, माजी नगरसेवक दिगंबर फराकटे, हर्षल सुर्वे, नागेश भोसले सहभागी झाले होते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034356-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/only-five-rupees-chapati-bhaji-Ambedkar-Jayanti-Day/", "date_download": "2018-11-15T02:37:29Z", "digest": "sha1:SBANJFC6INBXCD6JBN7PPDVIHXMTOMBA", "length": 3944, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ५ रुपयांत भाजी-चपाती; आंबेडकर जयंतीदिनी प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ५ रुपयांत भाजी-चपाती; आंबेडकर जयंतीदिनी प्रारंभ\n५ रुपयांत भाजी-चपाती; आंबेडकर जयंतीदिनी प्रारंभ\nगरीब, मध्यमवर्गीय आणि गरजवंतांची भूक भागविण्यासाठी संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने पाच रुपयांत चपाती-भाजी देण्यात येणार आहे, अशी माहिती संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी करण्यात येणार आहे.\nचिकोडे म्हणाले, योजनेचा शुभारंभ 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ना. पाटील यांच्या हस्ते होईल. योजनेमध्ये ऑफिस कर्मचारी, विद्यार्थी, हॉस्पिटल्स सर्वसामान्य गरजूंसाठी चपाती-भाजी देण्यात येईल. दोन चपाती व एक वाटी भाजी असेल. दुपारी 12 ते 2 या वेळेत ही सेवा घरपोचही उपलब्ध आहे. यासाठी सकाळी 8 ते 11 या वेळेत नोंदणी करावी लागेल. शाहूपुरीतील लॉ कॉलेजसमोर असलेल्या विद्या प्रबोधिनीमध्ये हे केंद्र 14 एप्रिलपासून सुरू होत आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034356-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Konkan-Graduate-Constituency-Announced-Election-Program/", "date_download": "2018-11-15T02:54:55Z", "digest": "sha1:5OH5VBQAWQ3HOF72UPFRXT6FTHHT2NGP", "length": 4392, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर\nकोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमहाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील सदस्य निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै 2018 रोजी संपणार आहे.या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाकडील 24 मे 2018 च्या आदेशान्वये पुढीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.\nनिवडणुकीची अधिसूचना गुरुवार 31 मे 2018 रोजी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम दिनांक आहे गुरुवार 7 जून, तर शुक्रवार 8 जून रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार 11 जून 2018 अशी आहे. सोमवार 25 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल तर मतमोजणी गुरुवार 28 जून रोजी होणार आहे. सोमवार 2 जुलै रोजीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.\nभारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार उमेदवार व राजकीय पक्षांसाठीची आदर्श आचारसंहिता 24 मे ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या म्हणजेच 2 जुलैपर्यंतच्या कालावधीसाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता लागू राहील, असे डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग हे कळवितात.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034356-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/manohar-parrikar-at-lilavati-hospital-mumbai/", "date_download": "2018-11-15T02:02:36Z", "digest": "sha1:CNLA4Z4WNWCOOAIYJD7I6E7FPF67REIA", "length": 5762, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्रीकर पुन्‍हा लिलावतीत; अमेरिकेत घेणार उपचार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पर्रीकर पुन्‍हा लिलावतीत; अमेरिकेत घेणार उपचार\nपर्रीकर पुन्‍हा लिलावतीत; अमेरिकेत घेणार उपचार\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी पुन्‍हा मुंबईतील लिलावती रुग्‍णालयात दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. डॉक्‍टरांच्या सल्‍ल्यानुसार ते पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता असल्याचे त्यांचे स्‍वीय सचिव रुपेश कामत यांनी सांगितले.\nकाही दिवसांपूर्वी पर्रीकर यांच्या पोटात दुखत असल्याने ते गोव्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्‍णालयात (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी पुढील उपचार मुंबईतील लिलावती रुग्‍णालयात घेतले. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते अर्थसंकल्‍पीय अधिवेशनासाठी थेट गोवा विधानसभेत दाखल झाले. यावेळी त्यांनी अर्थसंकल्‍पही मांडला.\nमात्र, परत त्यांना डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना पुन्‍हा गोमेकॉ रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. तेथून आज, सोमवारी त्यांना पुन्‍हा मुंबईतील लिलावती रुग्‍णालयात दाखल केले आहे.\nपुढील उपचारासाठी अमेरिकेला जाणार\nमुख्यमंत्री पर्रीकर यांना आज लिलावती रुग्‍णालयात दाखल केले आहे. मात्र, पुढील उपचार करण्यासाठी ते अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. डॉक्‍टरांच्या सल्‍ल्यानुसार ते अमेरिकेला जाणार असल्याची माहिती त्यांचे स्‍वीय सचिव रुपेश कामत यांनी दिली आहे.\nमुख्यमंत्रिपदाचा तात्‍पुरता पदभार कोणाकडेही नाही\nमुख्यमंत्री पर्रीकर यांना उपचारासाठी पुन्‍हा रुग्‍णालयात दाखल केल्याने मुख्यमंत्रिपदाचा कारभार दुसर्‍या मंत्र्याकडे देणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडेही दिली नसून सर्वच मंत्र्यांना काही रकमेपर्यंत खर्चाचे अधिकार दिल्याचे सूत्रांकडून समजली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034356-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Celebrating-in-Shiv-Jayanti/", "date_download": "2018-11-15T02:23:06Z", "digest": "sha1:CBCSVFVNDYOAZFZC35HK5P2K3RO76SSW", "length": 14755, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जय भवानी जय शिवाजी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जय भवानी जय शिवाजी\nजय भवानी जय शिवाजी\nपिंपरी-चिंचवड शहरात शिवजयंती विविध कार्यक्रमांनी व उत्साहाने साजरी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी दुचाकींवर भगवे झेंडे लावत काढण्यात आलेल्या रॅली, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा असा प्रचंड उत्साह दिसून येत होता. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शानदार मिरवणुका, व्याख्याने यांसारखे उपक्रम राबवण्यात आले होते. विविध तरुण मंडळांच्या तरुणांनी मशाल पेटवून रस्त्यावरून फेरी काढली. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ढोल, ताशा व झांज पथक यांनी वातावरणात उत्साह निर्माण केला, तर शहरातील काही भागांमध्ये भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते.\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास; तसेच महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nभक्ती-शक्ती उद्यानात सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवबा, जिजाऊ व मावळ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले लक्ष वेधून घेत होती. संयोजन नुकुल भोईर यांनी केले.\nकाळभोरनगर येथील चांगभले प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 15 फूट उंच पुतळा लक्षवेधक होता. किनारा प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. आकर्षक सजावट करण्यात आली होती.\nभक्ती-शक्ती उद्यान, एचए वसाहत, भोसरी शिवस्मारक, डांगे चौक येथील पुतळा, पिंपरी गावातील शिवाजी महाराज पुतळा येथे शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची एकच गर्दी उसळली होती.\nचिंचवड गाव येथील शिवगर्जना ग्रुपच्या वतीने मिरवणूक काढून व दीपोत्सव करून शिवजयंती साजरी करण्यात आली. संतोष माचुत्रे यांनी संयोजन केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी-पिंपरी येथे शिवजयंतीनिमित्त शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गोरक्ष लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले व शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीच्या कालखंड उलगडून सांगितला. प्रास्ताविक शकु्रल्ला पठाण यांनी केले. यावेळी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्षप्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे, वर्षा जगताप, सुनील गव्हाणे, विनोद कांबळे, कविता खराडे, वर्षा शेडगे, पुष्पा शेळके, यतीन पारेख, अशोक कुंभार, संजय औसरमल, हमीद शेख, निर्मला माने, विशाल काळभोर, संदीप पाटील, मनीषा गटकळ, रूपाली गायकवाड, सूर्यकांत पात्रे आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nशिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोवाडे, प्रेरणागीत सादर करण्यात आले.\nयावेळी संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर, नितीन पवार, धनाजी येळकर, पाटील, विवेक तापकीर, महेश गवारे, भालचंद्र फुगे, प्रशांत सपकाळ, अर्चनाताई मेंगडे, गौरव धनवे; तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या वेळी कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री पवार व उल्का जगदाळे यांनी आभार मानले.\nइंधन व वीजबचतीचा संदेश\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ट्रस्टचे ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालयामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली. या वेळी संस्थेचे संस्थापक विठ्ठल गवळी यांनी इंधन व वीजबचतीचा संदेश दिला. याप्रसंगी संचालक बाळासाहेब सावंत, मुख्याध्यापक राहुल गवळी, प्रज्ञा सोनवणे, एस. बी. निकाळजे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये शिवरायांचे कार्य कथित केले; तसेच शिवसाहित्य आणि शिवग्रंथ याविषयी माहिती दिली.\nलक्ष्मीबाई तापकीर विद्यालयात शिवजयंती\nशिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित, भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय; तसेच एलबीटी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. सतीश घरत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी सागर तापकीर, नितीन पवार, शशिकांत वाखारे आदी उपस्थित होते.\nरहाटणी येथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन\nरहाटणी येथील डी. एस. प्रतिष्ठान व श्रीमती लताबाई पवार सार्वजनिक ग्रंथालय यांच्या विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजू पवार यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. केशव घोगरे, तुकाराम शिंदे, अनिल पानसरे, संतोष पानसरे, मयूर पवार, सचिन राऊत, गणेश पांचाळ, अशोक देशमुख आदी उपस्थित होते.\nभोसरी येथे दुचाकी रॅली\nभोसरी येथील अमित झोंबाडे मित्र परिवारातर्फे भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अमित झोंबाडे, योगेश वाडेकर, मंजुनाथ बोरगी, अक्षय गुंजाळ आदी उपस्थित होते.\nशिवजयंती उत्सवात महिलांचे नेतृत्व\nचिखली येथील स्वराज्य हौसिंग सोसायटी घरकुलमध्ये शिवजयंतीनिमित्त महिलांनी स्वत: नेतृत्व करून शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक शफी मणियार यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी सोसायटीमधील सदस्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034356-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/situation-tensed-bordi-due-clashes-between-fishermen-104712", "date_download": "2018-11-15T02:12:13Z", "digest": "sha1:MZANEOWDQL4WSFG22RBVBPTNMF6BBPR3", "length": 16323, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "situation tensed at Bordi due to clashes between fishermen ''समुद्रातल्या घुसखोरीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज'' | eSakal", "raw_content": "\n''समुद्रातल्या घुसखोरीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज''\nगुरुवार, 22 मार्च 2018\nबोर्डी : 'माझा राजीनामाच हवा असेल, तर आजच्या आज देतो.. पण समुद्रात चाललेली घुसखोरी आणि अतिक्रमणाचा प्रश्‍न नवीन नाही. शासनानेही यात गांभीर्याने लक्ष घालण्याची वेळ आली आहे. म्हणून सातपाटी ते दमणपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या संतप्त भावनांचा उद्रेक टाळण्यासाठी मच्छीमारांमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे', असे महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलॅंसो यांनी स्पष्ट केले.\nबोर्डी : 'माझा राजीनामाच हवा असेल, तर आजच्या आज देतो.. पण समुद्रात चाललेली घुसखोरी आणि अतिक्रमणाचा प्रश्‍न नवीन नाही. शासनानेही यात गांभीर्याने लक्ष घालण्याची वेळ आली आहे. म्हणून सातपाटी ते दमणपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या संतप्त भावनांचा उद्रेक टाळण्यासाठी मच्छीमारांमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे', असे महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलॅंसो यांनी स्पष्ट केले.\nवसईच्या मच्छीमारांकडून झाईच्या समुद्रात वारंवार घुसखोरी करून मासेमारी केली जात असल्याने स्थानिक मच्छीमार भरडला जातो. याविषयी चर्चेतून तोडगा काढण्यासाठी झाई मांगेला व माच्छी मच्छीमार सेवा सहकारी संस्थेने आयोजित केलेल्या प्रतिनिधींच्या बैठकीत कोलॅंसो बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिशरमन फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ठाणे जिल्हा मच्छीमार सोसायटीच्या अध्यक्ष ज्योती मेहेर, अशोक अंभिरे, नारायण विंदे, राजन मेहेर, रामकृष्ण तांडेल, दमणचे हितेशभाई तांडेल तसेच सातपाट ते दमणपर्यंतच्या विविध मच्छीमार सोसायटीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nवसई भागातील मच्छीमारांच्या घुसखोरीने ग्रासल्याने स्थानिक मच्छीमारांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. गावातील शंभर टक्के महिलांचे दागिने बॅंकेत गहाण पडले आहेत. उत्पन्नाची बाजू कमकुवत झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पैसेही नसल्याने शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वसईच्या मच्छीमारांनी घुसखोरी केल्यामुळे तरुण मच्छीमार आणि महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हा उद्रेक टाळण्यासाठी झाई गावाने पुढाकार घेऊन आज (गुरुवार) सभा बोलाविली होती.\n'घुसखोरी थांबवा अन्यथा संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही' असा इशारा झाईचे मच्छीमार राजू मझवलेकर यांनी प्रास्ताविक भाषणात दिला. त्यानंतर सर्वच उपस्थितांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.\n2002 मध्ये वसईच्या मच्छीमारांनी सातपाटी भागात घुसखोरी सुरू केली. तेव्हापासून मोठा संघर्ष झाला होता. या प्रकरणात स्थानिक नेत्यांनी समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरही तोडगा निघाला नाही. न्यायालयीन खटल्यांमध्ये वेळ आणि पैसा वाया जात आहे, असे मत संजय तरे यांनी व्यक्त केले.\nअध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले, 'समुद्रात ज्या काही घटना घडतात त्याला आपणही जबाबदार आहेत. आपण आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. शासनाने काही नियम करून पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना संरक्षण देण्यासाठी कठोर निर्णय घेतले पाहिजेत. मच्छीमारांनीदेखील सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. सर्व मच्छीमार आपले बांधव आहेत. उद्रेक होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात आठ दिवसात बैठक आयोजित करू.''\nबछड्यांना शोधणार \"बोरिवली'चे पथक\nमुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या...\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034356-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/cheap-sparky+shirts-price-list.html", "date_download": "2018-11-15T02:12:09Z", "digest": "sha1:CE5FFNPYN5XEQ37GR5KMGOOBY6ARA437", "length": 17447, "nlines": 485, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये स्पार्कय शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap स्पार्कय शिर्ट्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त शिर्ट्स India मध्ये Rs.788 येथे सुरू म्हणून 15 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. स्पार्कय शँ०४९७ में स सॉलिड सासूल शर्ट Rs. 788 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये स्पार्कय शर्ट आहे.\nकिंमत श्रेणी स्पार्कय शिर्ट्स < / strong>\n0 स्पार्कय शिर्ट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 202. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.788 येथे आपल्याला स्पार्कय शँ०४९७ में स सॉलिड सासूल शर्ट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nस्पार्कय शँ०४९७ में स सॉलिड सासूल शर्ट\nस्पार्कय शँ२९६ में स सॉलिड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034356-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-15T02:32:20Z", "digest": "sha1:K5JRBFNXSFBT7CMKBZQPAVI4VQ4TZD5V", "length": 14398, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आपली गुंतवणूक महागाईवर मात करते का? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआपली गुंतवणूक महागाईवर मात करते का\nगुंतवणूक का केली पाहिजे, असा प्रश्‍न अनेक जणांना पडतो. त्याचे उत्तर आहे, पैशांची किंमत चलनवाढीमुळे कमी होत जाते, त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या पैशातील काही\nपैसा भविष्यात वाढण्यासाठी ठेवणे, याला पर्याय नाही. त्यालाच गुंतवणूक म्हणतात – जी एखादे रोप लावण्यासारखी असते.\nगुंतवणूक करताना मिळणारा परतावा किती मिळणार आहे, हाच प्रामुख्याने कळीचा मुद्दा गुंतवणूकदाराच्या मनात असतो. परतावा किती मिळणार आहे याचा अंदाज घेत असताना या परताव्यावर आकारला जाणारा कर व महागाईच्या वाढीचा दर याचाही विचार केला पाहिजे. गुंतवणुकीचे अनेक पर्याय गुंतवणूकदार चोखाळत असतात. केवळ मिळणारा परतावा निश्‍चित स्वरुपाचा आहे व तो स्पष्टपणे लिहून दिला आहे एवढीच बाब पुढील काळात पुरेशी ठरणारी नाही. बॅंकेतील मुदत ठेव, पोस्टातील विविध योजना, पीपीएफ इत्यादी पर्यायांमधील व्याजदर दिवसेंदिवस कमीकमी होत आहे. म्हणून सर्व रक्कम अशा स्वरुपाच्या योजनांमध्ये गुंतवणे योग्य ठरणार नाही.\nकर पश्‍चात उत्पन्न किती हा फार महत्त्वाचा मुद्दा बहुतांश वेळा गुंतवणूकदार विचारतच घेत नाहीत. अशावेळी आपली गुंतवणूक महागाई आणि कर यांच्या वजावटीनंतरही वृद्धिंगत होत रहावी असे वाटत असल्यास इक्विटी अथवा इक्विटी आधारीत म्युच्युअल फंड योजनांमध्ये आपली काही रक्कम गुंतवणे ही काळाची गरज आहे. यामुळे महागाई दरावर मात करणे गुंतवणूकदारास शक्‍य होणार असते.\nआपण केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा तपासताना यावर आकारला जाणारा कर हा निश्‍चितपणे विचारात घेतला पाहिजे. उदा. ठराविक व्याजदराची हमी देणाऱ्या एका गुंतवणूक पर्यायांमध्ये वार्षिक 8 टक्के व्याजदर मिळणार असेल व महागाई दर प्रत्यक्षात 7 टक्के असल्यास गुंतवणूकदारांच्या हाती करमुक्त परतावा केवळ 1 टक्का मिळत असतो. याचे गणित बहुतांश गुंतवणूकदार विचारात घेत नाही. असे गुंतवणूकदार या गुंतवणुकीतून कोणतीही कमाई करत नाही हेच सिद्ध होते. महागाई दर व कर यांच्या वजावटीनंतर हाती नेमके किती उत्पन्न राहिले याचा नेमका विचार केल्यास गुंतवणूक आहे तितकीच राहिली अथवा प्रसंगी तिचे मूल्य कमी झालेले आहे असेच म्हणावे लागेल.\nआजपासून वीस वर्षांपूर्वी एक क्विंटल तांदळाची सरकारी दराप्रमाणे रु. 490 प्रमाणे विक्री होत होती. आज तीच रक्कम प्रतिक्विंटल 4500 रु. दराने होत आहे. याचाच अर्थ असा की, गेल्या वीस वर्षात तांदळाच्या दरामध्ये जवळपास दहापटीने वाढ झाली आहे. याच वेगाने आपली गुंतवणूकही किमान वाढणार आहे का, याचाही अभ्यास गुंतवणूकदाराने करणे महत्त्वाचे आहे.\nआज गुंतवणूक करत असताना भविष्यात वाढणारी महागाई व गुंतवणुकीच्या उत्पन्नावर आकारला जाणारा कर याचा योग्य अंदाज बांधूनच योग्य पर्यायाची निवड करणे आवश्‍यक आहे. जर आपला अंदाज चुकला तर गुंतवणुकीमधील वेळ निघून जाते आणि गुंतवणूकदाराच्या हाती काहीच परतावा शिल्लक राहिलेला नसतो. (रिअल रिटर्न) म्हणजेच निव्वळ परतावा नेमका किती मिळणार आहे, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थोडक्‍यात भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे आणि गुंतवणुकीचा अपेक्षित परतावा यांचा मेळ घालताना गुंतवणूकदाराच्या दैनंदिन खर्चातील महागाई दरामुळे अथवा चलनवाढीमुळे होणारी वाढ तसेच आकारले जाणारे कर यांचा विचार न केल्यास आपली आर्थिक गणित बिघडणार आहेत.\nउदा. मासिक खर्च रु. 25,000 असल्यास चलनवाढीच्या दरात एक टक्क्‌याने जरी फरक पडला तरी भविष्यातील घरखर्चावर फार मोठा परिणाम होत असतो.\nमासिक घरखर्च आणि महागाईवाढीचा दर\nपुढील तक्‍त्यात सांगितल्याप्रमाणे जर खर्चावर महागाई दराचा परिणाम केवळ एक टक्का दरात बदल झाल्यास होणारा परिणाम फार मोठा होत असेल तर आपल्या रुपयाचे मूल्यही येणाऱ्या काळात वेगाने कमी होणार आहे.\nगुंतवणूकदाराचे आजचे रु. 100 याचे मूल्य 2028 पर्यंत केवळ रु. 55.80 राहणार आहे.\nयामुळेच जर भविष्यात महागाई दराचा फार मोठा परिणाम आपल्या रुपयाच्या मूल्यावर, खर्चावर व भविष्यातील व्याजदरांवर होणार असेल तर गुंतवणूक करत असताना किमान उत्पन्नाच्या 25 ते 30 टक्के उत्पन्न 12 ते 15 टक्के व्याजदर देणाऱ्या, दीर्घकालीन परतावा देणाऱ्या इक्विटी आधारित म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. म्युच्युअल फंडाच्या योग्य पर्यायाची निवड करत असताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतल्यास भविष्यात मिळणारा परतावा अपेक्षेप्रमाणे मिळू शकतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n अवघ्या दोन हजारात करा परदेश वारी\nNext articleसंगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू\nसर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूक का करावी\nआर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे महत्त्वाचे\nउद्दीष्ट, जोखीम आणि परताव्याची अपेक्षा (भाग-२)\nसर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूक का करावी\nआर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे महत्त्वाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034357-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/india-cunntr-of-muslim-ovesi/", "date_download": "2018-11-15T02:03:16Z", "digest": "sha1:7SPAPG74R6VJ6HCFBRP22EHIH6VNRSXT", "length": 11814, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिंदुस्तान हा मुस्लिमांचा आहे : औवेसी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहिंदुस्तान हा मुस्लिमांचा आहे : औवेसी\nऔरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात एमआयएम प्रमुख असउद्दीन औवेसी यांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली ते म्हणाले मोदींना मुस्लिम महिलांना न्याय द्यायचा नसून त्यांच्या डोळ्यात शरीयत सलत आहे. आमचे पंतप्रधान मुस्लीम महिलांच्या न्याय हक्काच्या गोष्ट करतात पण त्या हिंदू महिलांच काय ज्यांना नवऱ्याने टाकून दिलं आहे त्यांच्याकडे मोदी कधी लक्ष देतात का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.\nते समोर म्हणाले, मोदी तुम्हाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर ज्या व्यक्तीने आपल्या पत्नीला ट्रीपल तलाक ने तलाक दिला. त्या व्यक्ती ने आपल्या पत्नीला दरमाह १५ हजार रु पोटगी म्हणून द्यावे असा कायदा करा. आज देशात कायदा कोणता हवा याच सुद्धा तुम्हाला ज्ञान नसावं का आज भारत देशात २५ लाख अशा महिला आहेत ज्यांना त्यांचे पती सांभाळत नाही ज्यात २२ लाख हिंदू महिला आहेत तर २ लाख मुस्लिम महिला आणि ९० हजार इसाई महिला आहेत यात जास्त तर हिंदूंच्या महिला आहेत त्यांचं काहीतरी बघा मोदी आज भारत देशात २५ लाख अशा महिला आहेत ज्यांना त्यांचे पती सांभाळत नाही ज्यात २२ लाख हिंदू महिला आहेत तर २ लाख मुस्लिम महिला आणि ९० हजार इसाई महिला आहेत यात जास्त तर हिंदूंच्या महिला आहेत त्यांचं काहीतरी बघा मोदी असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मोदींना लोकसभेत म्हटलं होत. ‘आमच्या गुजरात च्या वहिनी पण या २२ लाख महिलात येतात निदान त्यांच्याकडे तरी लक्ष द्या’ तसेच मुस्लिम समाजातील युवकांनी जर कोणी मुस्लिम ट्रिपल तलाक देत असेल तर त्याला समाजातुन बहिष्कृत करा. असे आवाहन केले.\nमुस्लिम समाजातील महिलांना त्यांनी आर्त हाक दिली ते म्हणाले मी माझ्या बहिणी ला विचारतो की तुम्ही माझी साथ द्या, तुम्ही तीन तलाक बंदी कायद्याच्या विरोधात उभ्या राहा, मी तुमच्या हक्कासाठी लढत आहे.मोदींनी लक्ष करत ते पुढे म्हणाले पंतप्रधान साहेब तुमचे लक्षण ठीक नाहीत मोदी साहेब हा देश मुस्लिमांचा आहे, तुम्ही ज्याला बाराशे वर्षाची गुलामी म्हणतात ना त्या हुकुमातीबद्दल मला अभिमान आहे ती आमचे पूर्वजांनी गाजवलेली आहे. हा देश मुस्लिमांचा आहे कारण हाजारते आझम यांनी याच देशात पाहिलं पाऊल ठेवलं होतं आणि ते आमचे बाप आहेत आणि बापाची संपत्ती लेकाची असते ४ टक्के राजपूत लोक जर पद्मावती बंद करू शकतात आणि मुस्लिम १४ टक्के असूनही हतबल आहे ज्यांच्या जवळ ताकत आहे ते मान्य करन घेतात आणि आपण १४ टक्के आहोत आपण हतबल झालो.\nयावेळी भीमा कोरेगाव च्या विषयाला हात घालताना औवेसी म्हणाले की तुम्ही भिडे आणि एकबोटेला का अटक करत नाहीत कारण तुम्हाला या देशातील दलित संपवायचे आहेत. तुम्हाला मुस्लिम संपवायचे आहे मुळात तुम्हाला काँग्रेस मुक्त भारत नाही करायच. तर तुम्हाला मुस्लिम मुक्त भारत करायचा आहे असा आरोप यावेळी औवेसी यांनी केला.या साठी मुस्लिम तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे आज हिंदुत्व हे भारताच्या डोक्यावर आहे त्याला खाली खेचण्यासाठी नवीन राजकीय ताकत उभी राहायला हवी असा संदेश त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी दिला.\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034357-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/public-interest-granted-by-the-high-court/", "date_download": "2018-11-15T02:02:25Z", "digest": "sha1:F4BPI5U7KLBK25Z4XESADCOGRY2RYYUM", "length": 9121, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कचरा प्रश्न औरंगाबाद: जनहित याचका उच्च न्यायालयाकडून मंजूर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकचरा प्रश्न औरंगाबाद: जनहित याचका उच्च न्यायालयाकडून मंजूर\nऔरंगाबाद: शहरात साठवलेल्या कचऱ्यावर केंद्र शासनाच्या घन कचरा नियम २०१६ अन्वये उपाययोजना करण्याचे निर्देश देत न्या.संभाजी शिंदे आणि न्या.एस.एम गव्हाणे यांनी या संदर्भात दाखल झालेली जनहित याचिका मंजूर केली. शहरातील नागरिक राहुल कुलकर्णी यांनी खंडपीठात ही याचिका दाखल केली होती.\nशहरातील कचरा उचलला जात नसून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शहरात साथीचे रोग बळावले आहेत. महापालिका प्रशासन व राज्य शासनाने शहरात साठवलेले कचरा त्वरित उचलून त्याची घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार विल्हेवाट लावावी. अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती ही विनंति न्यायालयाने बुधवारी मान्य केली.\nकेंद्र शासनाने २००० मधेच घनकचरा नियमावली लागू केली होती. त्यानंतर २०१६ला केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने घनकचरा व्यवस्थापना विषयी नवीन नियमावली लागू केली होती. त्या आधारे एक वर्षाच्या आत औरंगाबाद महापालिका आणि राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापन करून त्यावर प्रकल्प उभारणे गरजेचे होते परंतु अशा स्वरूपाची कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. खंडपीठाने याचिका मान्य करून केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापना नियमावलीनुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. याचीकाकर्त्यांकडून अँड देवदत्त पालोदकर, शासनातर्फे अँड.अमरजीत गीरासे, मनपातर्फे अँड.राजेंद्र देशमुख, केंद्र शासनातर्फे अँड.संजीव देशपांडे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अँड. महेंद्र नेर्लीकर यांनी काम पहिले .\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034357-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ravsaheb-danve-avoided-going-to-matoshree-4455/", "date_download": "2018-11-15T02:01:40Z", "digest": "sha1:SNVXRRHZU32YD27XRMDDF6PHK2LIRG5B", "length": 8832, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनेने प्रवेश नाकारल्यामुळे दानवे मातोश्रीवरील बैठकीला गैरहजर?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेनेने प्रवेश नाकारल्यामुळे दानवे मातोश्रीवरील बैठकीला गैरहजर\nमुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘संपर्क फाॅर समर्थन’ अभियानांतर्ग काल सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. आगामी काळात होणाऱ्या निवडणूका, आणि सध्या पालघर पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ताणले गेलेले सबंध या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण होती.\nदोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास मॅरेथाॅन चर्चा झाली. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पुन्हा एकदा मातोश्रीवर जाण्याचं टाळलं अमित शहांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दिवसभर अमित शहा यांच्यासोबत होते. मात्र दानवे मातोश्रीवर न गेल्याने तर्क -वितर्कांना उधाण आलं आहे.\nदरम्यान शिवसेनेचे मंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. याबद्दलची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंकडे केलीये. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना ‘मातोश्री’वर प्रवेश देऊ नये यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली होती. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना मातोश्रीवर प्रवेश नाकारला गेला . त्यामुळेच रावसाहेब दानवे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत ‘मातोश्री’वर गेले नसल्याची चर्चा आहे.\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034357-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/article-159257.html", "date_download": "2018-11-15T01:49:43Z", "digest": "sha1:2YY5KOGDS6XAEGHUXZ3BIIZEQXQRU5WK", "length": 2690, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - लढवय्या काॅम्रेड...–News18 Lokmat", "raw_content": "\n[wzslider autoplay=\"true\" height=\"800\"] प्रवाहाविरुद्ध काम करत पुढं जायचं, वादळं अंगावर घ्यायची आणि समाज परिर्वतनासाठी प्रत्येक क्षण जगायचा….गेली पाच दशकं हाच वसा घेत कॉ. गोविंदराव पंढरीनाथ पानसरे झटत राहिले…अखेर शुक्रवारी रात्री हे वादळ शांत झालं. शेकडो लढे आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून पायाला भिंगरी बांधून पानसरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला होता..अखेर तो झंझावात शांत झाला.+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/ibn-lokmat-top-headlines-257127.html", "date_download": "2018-11-15T02:51:43Z", "digest": "sha1:DGNHLKXY3RE3Z6FNLF74EXTAUA5R3ZPG", "length": 13481, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आजच्या टाॅप हेडलाईन्स (30 मार्च)", "raw_content": "\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nआजच्या टाॅप हेडलाईन्स (30 मार्च)\n1) अखेर सरकारने चूक सुधारली,पीक विम्यातून कर्ज वसुलीचा निर्णय रद्द\n2) सरकारविरोधी आंदोलनात शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचा आक्रोश, आमदार अब्दुल सत्तारांनाही कोसळलं रडू\n,आम्ही पण संपावर जाणार ;नगरच्या शेतकऱ्यांच्या निर्धार\n4) 'मन की बात' नाही आता काम की बात करा, संघर्ष यात्रेत विरोधकांचा सरकारला इशारा\n5) सहा मजली इमारत, 11.60 कोटी खर्च ; असं असेल '#मातोश्री2.0' \n6) कोल्हापूरसह पाच शहरातून मुंबईसाठी विमानसेवा फक्त अडीच हजारात\n7) राज्यात उष्मघाताचा दुसरा बळी, धुळ्यातील माजी सरपंच महिलेचाचा मृत्यू\n8) नगरच्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश, नाफेडचे मार्केटिंग अधिकारी गजानन मगरे यांची बदली\n9) पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंचा लेटलतिफांना दणका, उशिरा येणाऱ्या 125 कर्मचाऱ्यांना विदाऊट पे\n10) जुन्या नोटा सामान्यांना बदलून मिळतात या अफवेनं आरबीआयसमोर लोकांच्या रांगा\n11) शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान,राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉ़लमध्ये पुरस्काराचं वितरण\n12) चक्क बाटलीतून किंग कोब्राला पाजलं पाणी\n13) शेतात बेपत्ता झालेला शेतकरी सापडला अजगराच्या पोटात\n14) जाॅनी लिवरची मुलगी जॅमी कपिलच्या शोमध्ये\n15) शक्ती कपूरचा मुलगा बनला 'डाॅन'\n16) बापमाणूस करणनं आणलं बाळांना घरी\n17) 'मी तुम्हाला मत दिलं,आता तिहेरी तलाक बंद करा'\n18) ब्रॅड हॉगला उपरती, कोहली आणि क्रिकेट फॅन्सची मागितली माफी\n19) अजब सायकल - वजन 5 किलोपेक्षा कमी,किंमत 25 लाख रुपये\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bushera/", "date_download": "2018-11-15T02:46:01Z", "digest": "sha1:R54MN42CWV3RMCEILHFKIYOPCKZHRZDZ", "length": 8470, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bushera- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nइम्रान खानचं लग्न मोडलं कुत्र्यामुळं तिसरी बायको गेली सोडून\nइम्रान खानचा पाळीव कुत्रा आवडच नसल्याने त्यांची तिसरी बुशेरा मानेका त्यांना सोडून गेलीय.\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/disease/", "date_download": "2018-11-15T01:48:59Z", "digest": "sha1:EO7V2H6BQHYKKE2HJWW73RGPY74KZCJI", "length": 10103, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Disease- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nफोटो गॅलरीOct 18, 2018\nगूगलवर सर्वाधिक शोधला जातो हा आजार\nया समस्येमुळे आज अख्ख जग हैराण आहे\n तासाला 148 भारतीयांचा होतोय हृदयविकारानं मृत्यू\nकॅन्सरवर मात करून इरफान करणार 'या' चित्रपटातून कमबॅक\nकेरळवर अतिवृष्टीनंतर आता रोगराईचं सावट\nतुम्हाला थायरॉईड आहे तर 'या' गोष्टी नक्कीच टाळा\nरात्री झोप येत नाही तुम्हाला होऊ शकतो 'हा' आजार\nअभिनेता इरफान खानला गंभीर आजार; म्हणतोय 'माझ्यासाठी प्रार्थना करा'\n‘टॉक टाइम’मध्ये बदलती जीवनशैली आणि आजार\nडेंग्यूबाबत उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश\nडेंग्यूलाही पोलिओ आणि टीबीसारखा आजार घोषित करा\nमुंबईसह राज्यभरात डेंग्यूचं थैमान\nचेन्नईकरांना 'दिल से' सलाम, वाहतूक थांबवून तरुणीचे वाचवले प्राण \nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=160&&curr_page=9&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:04:08Z", "digest": "sha1:JDENNYOKD5NMXSX6HQNDPVFW6CZU4SSV", "length": 12636, "nlines": 181, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: shirud Dhule\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho\nआपण सध्या कुठे आहात: पुने\nअभिप्राय: कहि शब्द सुचत नहि त्यन्ह्य बद्दल..फक्त दोल्यत पानि येते..फक्त त्यन्न भेतय्चि इच्छा रहुन गेलि...एव्धेच दुक्ख आहे...\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो\nआपण सध्या कुठे आहात: कोल्हापूर\nमी हि एक पु ल प्रेमी असल्यामुळे त्यांच्याविषयी वाचायला आवडते . चांगले संकेतस्थळ आहे .\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो नक्की कळवा\nआपण सध्या कुठे आहात: Aurangabad\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: thane\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: thane\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: chembur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: chembur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: पुणे, महाराष्ट्र भारत\nअभिप्राय: संकेतस्थळाचे नविन लेआउट फारच सोपे,सुटसुटित आणि सुंदर आहे.. या संकेतस्थळावर अजुनही बरेच काही बघायला आवडेल मला. शुभेच्छा\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो नक्की कळवा.\nआपण सध्या कुठे आहात: chinchwad\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nअभिप्राय: मी हि एक पु ल प्रेमी असल्यामुळे लिंक पाहिल्याशिवाय राहू शकलो नाही. छान उपक्रम आहे. काही त्रुटी आणि सुधारणा सुचाव्याव्याश्या वाटतात. परवानगी असेल तर आपला मेल आय डी कळवा. पण सुंदर कल्पना.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: पुने\nअभिप्राय: पु ल चे साहित्य चे हक्क सध्य कोनकदे आहेत \nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो\nनाव: प्रसाद हनुमान खोकराळे\nआपण सध्या कुठे आहात: मुंबई\nअभिप्राय: पुलंच्या विश्वात आल्यासारखं वाटलं.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो.\nआपण सध्या कुठे आहात: vasai, nalasopara\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Thane\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes..\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nनाव: सौ.वैशाली विजय बांदिवडेकर.\nआपण सध्या कुठे आहात: बाणेर पुणे\nअभिप्राय: फारच छान. पु.ल.देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दैवत. त्यांच्याबद्दल तयार केलेली हि लिंक पाहताना फारच आनंद झाला.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: नक्कीच\nनाव: सुभास बबन भगत\nआपण सध्या कुठे आहात: पूना\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawar-news-3/", "date_download": "2018-11-15T02:03:05Z", "digest": "sha1:7EDA7PY7WVJZTLP3BAV6AYC7NKW3N5MV", "length": 8123, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हसण्यासारखं वागावं म्हटलं तर तुम्ही म्हणाल याला काय वेड लागलंय का? : अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहसण्यासारखं वागावं म्हटलं तर तुम्ही म्हणाल याला काय वेड लागलंय का\nबूथवरील कार्यकर्त्याने हसून व उत्साहानेच करायला पाहिजे : पवार\nटीम महाराष्ट्र देशा- आगामी काळात निवडणूकांना सामोरे जाताना प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्याने हसून व उत्साहानेच मतदारांचे स्वागत करा, त्याने मतदारांनाही बरं वाटत.कार्यकर्त्यांनी फोटो देताना हसरे राहायला हवे, कपाळावर आठ्या पडलेला माणूस कोणालाच आवडत नाही त्यामुळे तुमचा चेहरा छान हसरा असेल तर मतदारांनाही ते बरे वाटेल असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बूथकमिटी कार्यकर्त्यांना बारामतीत बोलताना दिला आहे.\nनेमकं काय म्हणाले अजित पवार \nमतदान केंद्रावर येणा-या प्रत्येक मतदाराचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने हसूनच स्वागत करायला हवे. कार्यकर्ता हसला तरच मतदारांनीही जरा समाधान वाटते. हल्ली मीही हसण्याचा मनापासून प्रयत्न करतोय, पण हसूच येत नाही. हसण्यासारख काही करावं तर तुम्ही म्हणाल याला काय वेड लागलय का\nसुप्रिया सुळे यांनी तारिक अन्वर यांना विचारला ‘हा’ मार्मिक सवाल\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ganesh-murti-news/", "date_download": "2018-11-15T02:37:30Z", "digest": "sha1:HZOXWMFERMF2QW5JEJ55LFROWAIQRC6G", "length": 9134, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती पर्यावरणासाठी घातक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकागदी लगद्याच्या गणेशमूर्ती पर्यावरणासाठी घातक\nसोलापूर: कागदीलगद्यापासून निर्मित गणेशमूर्ती इको फ्रेंडली म्हणून विकल्या जातात. यावर आक्षेप घेत हिंदू जनजागृती समितीने पर्यावरणतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून ‘राष्ट्रीय हरित लवादा’कडे याचिका दाखल केली होती. यावर ‘कागदी लगद्याच्या मूर्ती या पर्यावरणाला घातक आहेत’, असा निकाल न्यायमूर्ती यू. डी. साळवी आणि तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांनी दिला आहे. शिवाय ३० सप्टेंबर २०१६ रोजी कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याच्या शासन निर्णयावर स्थगिती आणली आहे, अशी माहिती हिंदू जगजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. दहा किलोंच्या कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्तीमुळे एक हजार लिटर पाणी प्रदूषित होते, तसेच शासन कोणतेही संशोधन करताच कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देत आहे, असेही हरित लवादाने मान्य केले आहे. त्यामुळे प्रदूषणकारी कागदी लगद्याची मूर्ती पर्यावरणपूरक आहे, असे म्हणणे म्हणजे जनतेची फसवणूकच आहे. इतकेच नव्हे तर शासनाने या कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींवर त्वरित बंदी घातल्यास त्यांच्या विरोधात हरित लवादाच्या आदेशाचे अवमान केल्याविषयी याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. शाडू मातीची गणेशमूर्ती जलप्रदूषण रोखणारी आणि अध्यात्म शास्त्रानुसार असते. शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली मूर्ती बनवण्यास मूर्तिकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/breastfeeding-aids/cheap-breastfeeding-aids-price-list.html", "date_download": "2018-11-15T02:11:30Z", "digest": "sha1:CERQQZJXK4RY2GW2K4T4SPUN34CYR5NE", "length": 16928, "nlines": 390, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये ब्रेअस्टफीडिंग एड्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap ब्रेअस्टफीडिंग एड्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त ब्रेअस्टफीडिंग एड्स India मध्ये Rs.125 येथे सुरू म्हणून 15 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. ब्रिगत स्टार्टर्स मोम्बो फीडिंग पिल्लोव येल्लोव Rs. 3,990 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये ब्रेस्ट फीडिंग आहे.\nकिंमत श्रेणी ब्रेअस्टफीडिंग एड्स < / strong>\n17 ब्रेअस्टफीडिंग एड्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,349. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.125 येथे आपल्याला करा मके up रेमोवाल विपेस विथ सीवेद अँड लव्हेंडर 2 5 विपेस उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 25 उत्पादने\nशीर्ष 10 ब्रेअस्टफीडिंग एड्स\nकरा मके up रेमोवाल विपेस विथ सीवेद अँड लव्हेंडर 2 5 विपेस\nपिजन डिस्पोसाबळें ब्रेस्ट पॅड्स २४पवंस साडे 24 पसिस सिझे F बेबी प्रॉडक्ट\nपिजन ब्रेस्ट पॅड्स बॉक्सइड २४पवंस\nइव्हेंट फिलिप्स फिलिप्स इव्हेंट डिस्पोसाबळें ब्रेस्ट पॅड\nपिजन डिस्पोसाबळें ब्रेस्ट पॅड्स 36 पसिस\nइव्हेंट फिलिप्स फिलिप्स इव्हेंट रिफील कप्स पॅक ऑफ 10 २४०मल ८ओझ\nतोलल्याजोय डिस्पोसाबळें नर्सिंग पॅड्स 40 8 पसिस साडे पॅक ऑफ 1 सिझे ४०पवंस बेबी\n१स्ट स्टेप ब्रेस्ट शीएल्ड पॅक ऑफ 6\nचिका अँटीबॅक्टरील ब्रेस्ट प्रोटेक्टिव पॅड्स\nचिका नातूरळ फीलिंग अँटीबॅक्टरील ब्रेस्ट प्रोटेक्टिव पॅड्स 60 पीएससी\nबाबीकरे तूप बेबी कशीव येल्लोव\nमंडेला निप्पल शीएल्ड्स लार्गे\nमंडेला निप्पल शीएल्ड्स मध्यम\nपिजन डिस्पोसाबळें ब्रेस्ट पॅड्स १००पवंस साडे व्हाईट सिझे १००पवंस बेबी प्रॉडक्ट\nमंडेला वॉशेबळे ब्रा पॅड्स\nमोथेरकारे स्लीप प्लस पिल्लोव स्पारे कव्हर\nमंडेला निप्पल शीएल्ड्स स्मॉल\nमंडेला पर्सनल फिट ब्रेसत्शिइल्ड ३०म्म\nपिजन ब्रेस्ट मिल्क कूलर बॅग ब्लॅक\nसनौबेअर इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप इलेक्ट्रिक\nब्रिगत स्टार्टर्स मोम्बो फीडिंग पिल्लोव येल्लोव\nमंडेला इसि एक्स्प्रेशन बस्तीर व्हाईट लार्गे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z81001213412/view", "date_download": "2018-11-15T01:48:23Z", "digest": "sha1:IG6D4IRXIP7K4XWBIVKUHOZELLNWKW7J", "length": 8098, "nlines": 113, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संत तुकडोजी महाराज - भजन २१ ते २५", "raw_content": "\nसंत तुकडोजी महाराज - भजन २१ ते २५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nभजन २१ ते २५\nअखिल विश्व मंदिर माझ्या आत्ममूर्तिचे \nखेळ हे निसर्गे त्याच्या कार्य-पूर्तिचे ॥धृ॥\nवाहती नदी-सागर हे, स्नान घालण्या तयासी \nपृथ्वी हेच सिंहासन त्या चक्रवर्तिचे ॥माझ्या०॥१॥\nवसंतबाग फुलला फलला, हार अर्पिण्या तयासी \nसुंगधित चंदनकाष्ठे, गंध हे पुजे ॥माझ्या०॥२॥\nपृथ्वी अन्न शिजले जे जे, भोग द्यावयास यासी \nजळति द्रव्य-धातू सगळे, हवन होतसे ॥माझ्या०॥३॥\nसूर्यचंद्र नंदादिप हे, जळति ज्योत द्यावयासी \nपवन मंद वाहे सुखवी, हृदय हे तिचे ॥माझ्या०॥४॥\nनिर्विकल्प चिद्‍ आत्मा हा, भोगुनी अभोक्ता राही \nदास सांगतो तुकड्या हे भाव स्फूर्तिचे ॥माझ्या०॥५॥\nभोग हा चुकेना कोणा, देव-दानवा \nसृष्टि भोग भोगी देही, मागचा नवा ॥धृ॥\nसंत-साधु योगी-मौनी, प्राक्तना चुकविना कोणी \nमृत्युपरी पावे ग्लानी, दुःख या जिवा ॥कोणा०॥१॥\nब्रह्मनिष्ठ नारद स्वामी, भोग-भ्रसे रतला कामी \nआपणची स्त्रीच्या उर्मी, प्रसवला भवा ॥कोणा०॥२॥\nपुत्री विधात्याने धरली, पितृ-भावना ही हरली \nभिल्लिणिची प्रीती स्फुरली, भोळिया शिवा ॥कोणा०॥३॥\nसुख-दुःख दैवे पावे, सकळ शास्त्रियांसी ठावे \nसांगतसे तुकड्या भावे, येई अनुभवा ॥कोणा०॥४॥\nव्हा उभे धर्म-रक्षणा, धैर्य हे कां सोडता \nगर्जु द्या वीर-गर्जना, मार्ग हा कां मोडता\nचमकु द्या रक्त वीरांचे \nउघडु द्या कर्ण शूरांचे \nफोडु द्या भंड क्रूरांचे \nद्या प्राण रणी खोचुनी, हात हे कां जोडता \nलागेल पाप नैकता, वचन हे कां खोडता \nचला उठा उठा तरुण हो वेळ ही का दवडिता वेळ ही का दवडिता \nमागा यश या संग्रामी \nघ्या उडी उधळवा उर्मी \nतुकड्याचि आस ही पुरी, होउ द्या का तोडता \nकिती बघशि अंत आमुचा श्रीहरी \nसुख नाहि जगी तुजविना, भाव हा घे पाहुनी ॥धृ॥\nजग नाशिवंत हे चळले \nहे जया ज्ञानिया कळले \nनच राहि जरा तुजबिना, दया मनि घे निरखुनी ॥१॥\nहा विषय विषासम भासे \nलागलो तुझ्या अम्हि कासे \nनच त्रास कुणाचा सोसे \nया अशा लेकरा करी, सख्या घे ये उचलुनी ॥२॥\nलागलो अता तव नामी \nतुकड्यादास भेट दे हरी चित्त झुरते गाउनी ॥३॥\n बोल बोल अनमोल, प्रेम तू का सोडला \nविपरीत असा हा काळ, भारता का ओढला \nशेतीत पिके ना होती \nऋतु काळवेळ ना बघती \nहे सर्व दिसुनिया असे, बघवते हे का तुला \nती वेळ कुठे रे गेली \nरुसलासि अम्हावरि काय, कृपा कर का ओढला \nअति शूर धुरंधर होते \nते भक्त तुझे का होते \nलेकरा विसरुनी अता, मार्ग हा का मोडला \nतुज कसे शोभते हरी ब्रीद-पथ का सोडला \nतुकड्याची हाक घे आता, प्रेम अधि का जोडला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-15T01:42:25Z", "digest": "sha1:ZOZMBNP2MWPS6L4ITVATWBHWXOSC74EV", "length": 6758, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटकातील काँग्रेसचे दोन आमदार गायब | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्नाटकातील काँग्रेसचे दोन आमदार गायब\nबंगळूरू : कर्नाटकात भाजपाच्या सत्तास्थापनेनंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता असून भाजपाने सत्तास्था पन करताच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून ते दोन्ही आमदार पक्षासोबतच आहेत, असा दावा काँग्रेसने केला आहे.\nकर्नाटकात गुरुवारी भाजपा नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, भाजपाकडे १०४ जागा असून त्यांना ११२ हा निर्णायक संख्याबळाचा आकडा गाठण्यास आणखी आठ आमदारांची गरज आहे. यामुळे कर्नाटकात घोडेबाजार तेजीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपाकडून आमदार फोडण्याचे प्रयत्न होतील, हे लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या आमदारांना ईगलटोन या रिसोर्टवर नेले होते. मात्र, काँग्रेसचे दोन आमदार गायब झाल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ झाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकुसगावच्या जिल्हा परिषद शाळेत “लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क’\nNext articleपुणे जिल्हा: कडक उन्हामुळे डाळींब पिकाला फटका\nपढवलेली मुलाखत म्हणजे मॅच फिक्‍सींगच\nशक्‍तीप्रदर्शनाने भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरू\nराफेल करार : राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; ‘दसॉल्ट’च्या सीईओंचे स्पष्टीकरण\nअस्तित्वाच्या लढाईत कॉंग्रेस तरणार का\nकोल्हापूरात नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर\nआमदार अनिल गोटे महापौरपदाच्या रिंगणात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/415bee3afe/stikarsaci-unique-mobile-app-world-peradiksa", "date_download": "2018-11-15T02:56:11Z", "digest": "sha1:GQWQNSJDY4IZC22Q4TEON6JLN6X6OFBI", "length": 18906, "nlines": 145, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "मोबाईल अॅप स्टिकर्सची अनोखी दुनिया...पेरडिक्स", "raw_content": "\nमोबाईल अॅप स्टिकर्सची अनोखी दुनिया...पेरडिक्स\nहा सोशल मीडियाचा जमाना आहे. तुमच्या मोबाईलवर वुई चॅट, निम्बुज आणि लाईनसारखे मेसेजिंग अॅप्लीकेशन नक्कीच असतील. या अॅप्लीकेशन्समधले इमोटिकॉन्स अर्थात स्टिकर्स तुम्ही मेसेजमध्ये अगदी सहज वापरता. पण त्यातले बहुतेक स्टीकर्स पेरडिक्स बिझनेस सोल्युशन्सने तयार केलेत हे तुम्हाला माहिती आहे का आयआयटी गुवाहाटीमधल्या काही तरुणांनी 2012मध्ये जवळपास 3 लाख रूपयांनी या कंपनीची सुरुवात केली होती. हीच कंपनी यावर्षी कोट्यवधींचा टर्नओव्हर साध्य करण्याच्या तयारीत आहे.\nकंपनीचे सहसंस्थापक(को-फाऊंडर) दुष्यंत पालरिवाल म्हणतात, “पेरडिक्स ही एक डिजाईन सोल्युशन्स कंपनी आहे. आमचे क्लाएंट्स, अर्थात अशी अॅप्लीकेशन्स बनवणा-या कंपन्या आणि वेगवेगळ्या वेबसाईट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आमच्या डिजाईन्सचा वापर करतात.” कंपनीचे दुसरे सहसंस्थापक मनीष सांगतात, “आयआयटी गुवाहाटीमध्ये आम्ही भरपूर डिजाईन्स शिकलो होतो. त्यामुळे तसंच काहीतरी करायची इच्छा होती. मग काय, आम्ही पाच जण एकत्र आलो आणि केली सुरु कंपनी. भारतात अजूनही या प्रकारच्या कामाला भरपूर स्कोप आहे.”\nमोबाईल अॅप स्टिकर्सची अनोखी दुनिया \nमोबाईल अॅप स्टिकर्सची अनोखी दुनिया \n“जवळपास 10 वर्षांपूर्वी या डिजाईन्सचं लोकांना फार काही वाटत नव्हतं”, मनीष पुढे सांगतात, “पण आज परिस्थिती बदलली आहे. खरंतर एक छोटीशी डिजाईन, इमोटिकॉन, स्टिकर खूप सा-या गोष्टी एकही शब्द न बोलता सांगून जातात. आम्ही आत्तापर्यंत 50 हून अधिक क्लाएंट्सना त्यांच्या मागणीनुसार डिजाईन बनवून दिल्या आहेत. आणि आता आमचं भविष्य आमच्या हातात आहे.”\nसध्या मोबाईल अॅप्लीकेशन, वेबसाईट, डिजिटल ग्राफीक्स, अॅनिमेशन अशा गोष्टी पेरडिक्स बनवते. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पेरडिक्स कंपन्यांना मदतच करते. टीम पेरडिक्सच्या असं लक्षात आलं की अशा प्रकारे मोबाईल मेसेजिंग अॅपसाठी इमोटिकॉन, स्टिकर्स बनवणा-या कंपन्या खूपच कमी आहेत. आणि ज्या आहेत, त्यांचे डिजाईन परदेशी धाटणीचे असतात. त्यांना ‘इंडियन टच’ नसतो. हीच गोष्ट ध्यानात घेत टीम पेरडिक्सनं या डिजाईन्स बनवण्याचा निर्णय घेतला. “आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांपेक्षा स्टिकर्स जास्त प्रभावी ठरतात. एक स्टिकर कदाचित शेकडो शब्दांचं काम करून जातं”, मनीष सांगतात.\nदुष्यंत पालरिवाल, मनीष सुगंधी, शुभम जैन, रंजू रविंद्रन आणि सृजन मौलिक या पाच जणांनी मिळून पेरडिक्सची स्थापना केली. हे सगळेच जण आयआयटी गुवाहाटीचे ग्रॅज्युएट आहेत. सध्या 25 जणांची टीम पेरडिक्ससाठी बंगळुरु आणि कोलकाता या दोन ठिकाणच्या ऑफिसमध्ये काम करत आहे. मनीष सांगतात, “आम्ही पाच जणांनी जेव्हा हा व्यवसाय सुरु केला, तेव्हा आम्हाला यशाची खात्री वाटत होती. आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही पाचही जण एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो.” पेरडिक्सच्या टीममध्ये डिजाईन बनवणारे, डेव्हलपर, बिजनेस डेव्हलपमेंट आणि फायनान्सचे लोकही आहेत. दिलीप केजरीवाल आणि साकेत मारोदिया हे दोघेही फायनान्सची कामं करतात. हे दोघेही टीमचे मार्गदर्शकही आहेत.\nमनीष सांगतात, “फ्लिपकार्ट, मिंत्रा, नीम्बूज, लाईन, वायबर अशा कंपन्यांसाठी आम्ही काम केलं आहे. आम्ही ‘शमिताभ’ या चित्रपटासाठी, सब टीवीसाठी आणि मोबाईल रिचार्जची वेबसाईट फ्रीचार्जसाठीही स्टीकर्स बनवलेत. याशिवाय NHAI अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि MRTH अर्थात रस्ते वाहतूक मंत्रालयासाठीही कामं केली आहेत”, बोलताना मनीष सुगंधींच्या चेह-यावर एक वेगळीच चमक होती. सृजन मौलिक म्हणतात, “आम्ही कधीच ‘काहीतरी करु’असा विचार करत नाही. आम्ही नेहमीच ‘काहीतरी चांगलं करु’ असा विचार करतो. समस्यांवर फक्त तोडगा काढून उपयोगी नाही. त्या समस्यांवर सोपा, प्रभावी आणि कार्यक्षम तोडगा हवा. तुम्ही जेव्हा एखादं डिझाईन, एखादं स्टिकर तयार करता, तेव्हा तुम्ही फक्त ग्राहकांची ऑर्डर तयार करत नसता, तर तुम्ही एक संपूर्ण अनुभवच तयार करत असता.”\nहे एवढ्यावरच थांबलेलं नाही..\nपेरडिक्सने अनेक आंतरराष्ट्रीय क्लाएंट्सचीही कामं केली आहेत. यामध्ये अनेक मोठ्या मेसेजिंग अॅपचाही समावेश आहे. “प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. लाईनला स्टॅटिक स्टीकर्स हवे होते, तर वुई चॅटला अॅनिमेटेड स्टीकर्स. आम्ही क्लाएंट्सच्या गरजा ओळखून त्यानुसार डिजाईन बनवतो”, दुष्यंत सांगतात. याशिवाय कंपनीने ‘कॉल ऑफ कल्चर’ संस्थेसोबत ‘कुरानी’ नावाचं अॅप बनवलं. या अॅपवर कुराण फक्त वाचताच येत नव्हतं तर ऐकताही येत होतं. शिवाय वापरणा-यांना नमाजची वेळही या अॅपद्वारे कळत होती. मनीष सांगतात की, “सध्या मध्य आशियातून सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. येत्या काही काळात अमेरिकेतही व्यवसाय विस्तार करण्याचा आमचा विचार आहे.”\nकौतुक कुणालाही चांगलंच वाटतं..\nमनीष सांगतात, “जसजसा वेळ गेला, तसतसं आम्ही खूप नवनव्या गोष्टी शिकलो. त्यातूनच खूप काही साध्यही केलं. आम्ही बनवलेल्या डिजाईन्सचं जेव्हा कौतुक होतं, तेव्हा आम्हाला खूप चांगलं वाटतं. आम्ही बनवलेल्या ‘अँग्री आंटी’ला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 25 ते 30 देशांमध्ये ते पाहिलं गेलं. आम्ही त्याचं थ्रीडीही बनवलं आणि आता ते पूर्णपणे नव्या रुपात आम्ही आणतोय.”\n“आर्ट ऑफ लिविंगसाठीही आम्ही काम करतोय. त्यांची वेबसाईट, अॅप्लीकेशन, स्टीकर्सवर आम्ही सध्या काम करतोय. त्याचसोबत एक नवं कामही मिळालंय. सुरुवातीच्या दिवसांमध्ये लोकं पॉवर पॉईंट प्रेजेंटेशन द्यायचे. आता लोकं अॅनिमेशन दाखवतात. आम्ही त्याच्यावरच काम करतोय.” मनीष सांगत होते, आणि त्यांची यादी संपत नव्हती. “इरोज एन्टरटेन्मेंटसाठीही आम्ही काम केलंय. मध्य आशियातही काही काम केलंय. खरंतर या सगळ्यात एकच गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही काम मनापासून करा, ते चांगलंच होणार. आणि डिजाईन बनवणं हेच तर आमचं पॅशन आहे. आमचं स्वप्न आहे.”\nमनीष एक गोष्ट मात्र सांगायला विसरले नाहीत. ते म्हणतात, “असं अजिबात नाही की आमच्यासमोर अडचणी नाही आल्या. पण या अडचणी आम्हाला थांबवू शकल्या नाहीत. आमचे वरिष्ठ आणि गुरु या दोघांनी आम्हाला खूप मदत केली. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करता, तेव्हा अडचणीही तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. कधीकधी काही काळासाठी थोडासा वेग मंदावतो. पण त्या अडचणी तुम्हाला रोखून धरू शकत नाही.” आणि मग मनीष जणू त्यांच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्लीच आपल्यासमोर ठेवतात. “आम्ही फक्त पैसे कमावण्याचा विचार करत नाही. तर ग्राहकांना डिजाईन्सबद्दल अधिकाधिक समाधानी करणंच आमचं ध्येय आहे.”\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nमहिलांनी चालविलेले ‘फिरते उपहारगृह’ जे कर्नाटकच्या रस्त्यावर प्रसिध्द होत आहे\nसात्विक भावनेतून समूह उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे ‘सोमेश्र्वर’ कंपनीचे महेंद्र साखरे\nनृत्य संस्कृतीला सातासमुद्रापार पोहोचविण्यात हेमा मालिनी यांचे मोलाचे योगदान- मुख्यमंत्री\nमरेपर्यंत रोज किमान एक रोप लावीन..रूचिन मेहरांचा निर्धार..\n\"छंद सोडू नका..त्यातून तुमचं आयुष्य बदलू शकतं \" सरिता सुब्रमण्यम -‘दि बेकर्स नूक’\nकौटुंबिक जबाबदारी आणि शिकण्याचीही इच्छा.. तरूणांच्या यक्षप्रश्नावर ‘फाईव्ह स्प्लॅश’चं उत्तर\nइतिहास घडवणा-या एका जिद्दीची कहाणी..एअरबस ए-300च्या पहिल्या महिला कमांडर इंद्राणी सिंह..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11339", "date_download": "2018-11-15T02:55:27Z", "digest": "sha1:JOSIYXR642HHCGMIYGJR7BJWX3IMU4J4", "length": 20218, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, sugarcane advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी. ठेवावे. ठिबक सिंचनाखाली जोडओळ पद्धतीसाठी मध्यम जमिनीत ७५-१५० सें.मी. व भारी जमिनीत ९०-१८० सें.मी. जोडओळ पद्धतीचा अवलंब करावा.\nरोगग्रस्त किडग्रस्त शेतातील व खोडव्याचे व बेणे लागवडीस वापरू नये. ऊस बेणे मळ्यातीलच बेणे वापरावे.\nआडसाली लागवड करताना को. ८६०३२, को.एम. ०२६५ आणि व्हीएसआय ८००५ या शिफारशीत जातींचा वापर करावा.\nआडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी. ठेवावे. ठिबक सिंचनाखाली जोडओळ पद्धतीसाठी मध्यम जमिनीत ७५-१५० सें.मी. व भारी जमिनीत ९०-१८० सें.मी. जोडओळ पद्धतीचा अवलंब करावा.\nरोगग्रस्त किडग्रस्त शेतातील व खोडव्याचे व बेणे लागवडीस वापरू नये. ऊस बेणे मळ्यातीलच बेणे वापरावे.\nआडसाली लागवड करताना को. ८६०३२, को.एम. ०२६५ आणि व्हीएसआय ८००५ या शिफारशीत जातींचा वापर करावा.\nऊस बेणे प्रक्रिया ः लागवड करण्यापूर्वी खवले कीड, पिठ्या ढेकूण, लोकरी मावा, पांढरी माशी या किडींच्या नियंत्रणासाठी ३०० मिलि मॅलॅथिऑन (५० टक्के प्रवाही) आणि १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये दहा मिनिटे बुडवावे. प्रति १०० लिटर पाण्यात १० किलो ॲसेटोबॅक्‍टर डायऍझोट्रॉपिकस आणि १.२५ किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक मिसळून या द्रावणात रासायनिक प्रक्रिया केलेले बेणे ३० मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर बेणे लागवडीसाठी वापरावे.\nवाळवी, खोडकीड व मूळ पोखरणारी अळी\nक्‍लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ लिटर प्रति १००० लिटर पाण्यात मिसळून ऊस लागवडीनंतर वाफसा असताना सरीतून प्रतिहेक्‍टरी द्यावे.\nलागवडीसाठी एक डोळा (६,५०० टिपरी) किंवा दोन डोळा (१०,००० टिपरी) टिपरीचा वापर करावा.\nआडसाली उसाला लागवडीचे वेळी शिफारशीतील मात्रेच्या १० टक्के नत्र (४० किलो नत्र), ५० टक्के स्फुरद (८५ किलो), ५० किलो (८५ किलो) पालाशयुक्त खताची मात्रा घ्यावी.\nको. ८६०३२ या जातीसाठी हेक्‍टरी ५०० किलो नत्र,२०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश ही खतमात्रा घ्यावी तर को.एम. ०२६५ या जातींसाठी हेक्‍टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद, १७० किलो पालाश खतमात्रा द्यावी.\nमाती परीक्षणाच्या आधारे जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास प्रतिहेक्‍टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मॅग्नीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्‍स ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते चांगल्या कुजलेल्या शेणखतात १०ः१ प्रमाणात मिसळून २ ते ३ दिवस मुरवून सरीमध्ये चळी घेऊन मातीआड करावीत.\nस्फुरदयुक्त खतांसाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केल्यास गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची वेगळी मात्रा द्यावी लागणार नाही.\nकीड, रोग नियंत्रण ः\nनदीकाठचा भागातील ऊस लागवड क्षेत्रामध्ये हुमणी कीड आणि पोक्का बोइंग व शेंडा कूज रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.\nरात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ या झाडांवर जमा होणारे हुमणीचे भुंगेरे सामुदायिकरीत्या २ ते ३ वेळा गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत..\nमर झालेली रोपे उपटावीत. मुळाशेजारील जमिनीतील अळ्या गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून माराव्यात.\nबेणे लागवड करताना जमिनीत मेटारायझियम ॲनिसोप्ली २५ किलो किंवा बिव्हेरिया बॅसियाना २५ किलो शेणखत किंवा शेणकाला करून प्रतिहेक्टरी मिसळल्यास हुमणीवर बुरशीची वाढ होऊन प्रादुर्भाव कमी होतो.\nहेटेरो-हॅब्डीटीस सूत्रकृमीचे शेतात संवर्धन हुमणीच्या नियंत्रमासाठी उपयुक्त ठरते.\nनिंबोळी पेंड चुरा २टन प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावा.\nहुमणीग्रस्त शेतात फिप्रोनिल (०.३ जीआर) २० किलो प्रतिहेक्टरी शेणखतात मिसळून द्यावे, त्यानंतर हलके पाणी द्यावे.\nपोक्का बोइंग रोग ः\n३ ग्रॅम मॅन्कोझेब प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी. १० ते १२ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या.\nआडसाली लागवड केल्यानंतर जमिनीत वापसा आल्यानंतर (साधारण ३ ते ४ दिवसांनी) तण नियंत्रणासाठी मेट्रिब्यूझीन ६०० ग्रॅम हे ४०० लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.\n(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)\nठिबक सिंचन सिंचन ऊस खत fertiliser हुमणी तण weed\nपोक्का बोईंग रोगाचा प्रादुर्भाव.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T01:39:40Z", "digest": "sha1:BFRZ6J67VRUTG25DQEI3GKPE76MBNEUO", "length": 12402, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ठेवी तारणमुक्त करण्याचा ठराव आठवडाभर पुढे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nठेवी तारणमुक्त करण्याचा ठराव आठवडाभर पुढे\nपीएमपीने माहिती दिल्यानंतरच महापालिका घेणार निर्णय\nपुणे : तत्कालीन पीएमटीला आर्थिक मदत करण्यासाठी 20 वर्षापूर्वी बॅंकेत ठेवलेल्या ठेवी पीएमपीकडून व्याज भरले जात नसल्याने तारणमुक्त करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. मात्र, पीएमपी अधिकाऱ्यांकडून याची माहिती तसेच त्यांचा खुलासा घेऊनच हा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीता हा ठेवी तारणमुक्त करण्याचा निर्णय आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे.\nतत्कालीन पीएमटीसाठी नवीन बस खरेदी आणि भांडवली कामांसाठी आवश्‍यक असलेला निधी उभारणीसाठी महापालिकेकडून पीएमपीला कर्ज काढण्यासाठी तब्बल 34 कोटींच्या ठेवी 1998 ते 2002 या कालावधीत तीन बॅंकामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठेवी अद्यापही तारण मुक्त झालेल्या नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या ठेवींवर सध्याच्या पीएमपीएमएल कंपनीच्या नावावर 11 कोटींचे कर्ज असून त्याचे व्याजाचे हप्तेही भरणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.\nपीएमटीला 100 नवीन बसेस खरेदी करण्यासाठी पुणे महापलिकेने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये 1998 आणि 2001 मध्ये प्रत्येकी 6 आणि 17 कोटी तर बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये 2003 मध्ये 11 कोटी रूपयांच्या मुदतठेवी तारण ठेवल्या. या ठेवींवर पीएमटीला सुमारे 30 कोटी 60 लाख रूपयांचा ओडी (अधिकर्ष रक्कम) उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार, पीएमटीकडून वेळोवेळी या ठेवींवा “ओडी’ घेतली जात होती. त्यानंतर 2009 मध्ये पीएमटी आणि पीसीएमटीचे विलिनीकरण झाल्यानंतर हे कर्ज कंपनीने फेडून त्या ठेवी महापालिकेस तारणमुक्त करून देणे आवश्‍यक होते.\nमात्र, पीएमपीने त्याकडे दुर्लक्ष करत त्या ठेवींवर गरजेच्या वेळी कर्ज काढले होते. त्यानंतर 2017 पासून पीएमपीकडून या कर्जाची मुद्दल आणि व्याजही भरणे बंद करण्यात आले. त्यामुळे या कर्जाचा भार दरवर्षी वाढतच असून या ठेवींवा सद्यस्थितीत 11 कोटी 92 लाख 77 हजार 731 रूपयांचे कर्ज आहे. तर पीएमपीने कर्जावरील व्याज भरणे बंद केल्याने ही रक्कम वाढणार असून या ठेवी बॅंकेकडून वर्ग करून घेतल्या जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पीएमपी हे पैसे भरत नसल्याने ते पैसे महापालिकेनेच भरून या ठेवी तारणमुक्त करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता.\nमात्र, हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आल्यानंतर त्याचे व्याज का भरण्यात आले नाही, तसेच त्याची इतर माहिती देण्यासाठी पीएमपी प्रशासनाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पुढील आठवड्यात पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहून या विषयाची नेमकी माहिती द्यावी, त्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सदस्यांनी घेतली.\nदरम्यान, महापालिकेकडून शहरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या पासच्या अनुदानापोटी पीएमपीला 27 कोटींचा निधी देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक पास, विद्यार्थी पास, स्वातंत्र्य सैनिक, अंध-अपंग, तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना हे पास दिले जातात. त्यानुसार 2016-17 या आर्थिक वर्षासाठी पीएमपीकडून 31 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्याबाबतची अर्धवट माहिती पीएमपीने दिल्याने प्रशासनाने केवळ 27 कोटी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दाखल केला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअनधिकृत जाहिरातबाजी; दुकानदारांविरोधात गुन्हे\nNext articleपुणे जिल्हा: ट्रक आगीमध्ये भस्मसात\nकोठडीतील दुर्गंधीबाबत अॅड. गडलिंग यांची तक्रार\nहद्दीतील जुन्या वाड्यांचे करायचे काय\n“स्मार्ट’ वाहतुकीसाठी 20 मार्ग\nठेकेदारांना रस्ता “वॉरन्टी पिरियड’चे बंधन\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\nमहापालिकेचे व्याजाचे उत्पन्न वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2018-11-15T02:11:44Z", "digest": "sha1:Y3MMBBCNG2I6DNSUOMBWNIKIQJRXWLNS", "length": 6842, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबई हल्ल्याचा खटला पाकिस्तानात पुन्हा सुरू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंबई हल्ल्याचा खटला पाकिस्तानात पुन्हा सुरू\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली दिल्यानंतर आता पाकिस्तानात मुंबईवरील हल्ल्याचा खटला पुन्हा सुरू झाला आहे. १० वर्षानंतर पुन्हा या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे.\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी २६/११च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली दिली होती. पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच हा हल्ला केला होता, असं सांगतानाच या खटल्याची सुनावणी होण्यास झालेल्या दिरंगाईला पाकिस्तानी सरकार आणि सैन्याला शरीफ यांनी जबाबदार धरले होते. दरम्यान, २७ भारतीय साक्षीदारांच्या उपस्थितीबाबतची माहिती पुढच्या सुनावणीपर्यंत देण्यात यावी, असे आदेश पाकिस्तानी न्यायालयाने बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…तर मी शपथ घेतली नसती – पी चिदंबरम\nNext articleराईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\nकॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 42 वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034358-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/news-illness-parkinsons-disease-symptoms-and-treatment-295620.html", "date_download": "2018-11-15T02:50:49Z", "digest": "sha1:PRPLFV7Y7TOQHVPT2DVH5JQC7BZAIO5Z", "length": 4579, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - रात्री झोप येत नाही? तुम्हाला होऊ शकतो 'हा' आजार–News18 Lokmat", "raw_content": "\nरात्री झोप येत नाही तुम्हाला होऊ शकतो 'हा' आजार\nअनेकदा आपण आजूबाजूला काही व्यक्ती थरथरत असताना आपण पोहतो. त्यांना पार्किन्सन हा आजार झालेला असतो. पार्किन्सन होण्यामागे बरीच कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे कमी झोप. पार्किन्सनबद्दल जाणून घेऊ या महत्त्वाच्या गोष्टी\nअनेकदा आपण आजूबाजूला काही व्यक्ती थरथरत असताना आपण पोहतो. त्यांना पार्किन्सन हा आजार झालेला असतो. पार्किन्सन होण्यामागे बरीच कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे कमी झोप. पार्किन्सनबद्दल जाणून घेऊ या महत्त्वाच्या गोष्टी जीवन जगण्यासाठी जेवढं काम करण्याची गरज आहे तेवढंच आपल्या शरीराला झोपेची सुद्धा आवश्यकता आहे. अपुऱ्या झोपेमुळे विविध आज संभवण्याची शक्यता आहे. जर तुम्ही वारंवार डोळे मिचकावत असाल तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता आहे. साधारणतः हा आजार ५० ते ७० वयोगटातील पुरुषांमध्ये जास्त उद्भवतो. या वयोगटातील लोकांना हा आजार पुरेशी झोप न लागल्याने वाढत जातो. याच्या प्रभावामुळे अशा प्रकारचे लोक रात्री झोपेत किंचाळू शकतात आणि काही शारीरिक प्रतिक्रियाही देऊ शकतात.\nबदलत्या वयाच्या बरोबर आपल्या शरीरात पार्किंसनसारख्या रोगाचाही धोका वाढत जातो. या आजारामुळे हात पाय कापणे आणि असे विविध आजार सुरू होतात. पार्किंसन या रोगाला नियमित व्यायाम, थेरिपी आणि काउंसलिंगने बरं करता येतं. या रोगामुळे डोपोमाइन बनवणाऱ्या न्यूरॉन्सची संख्या कमी होते.\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034359-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/pune/death-of-boy-while-playing-a-kabbadi-in-pune-285958.html", "date_download": "2018-11-15T01:50:27Z", "digest": "sha1:U7SSZKJBPE4ZIOCSSSQUWKHLCXU67K2R", "length": 4135, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - कबड्डी खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू–News18 Lokmat", "raw_content": "\nकबड्डी खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू\nपुण्याच्या शिरूर तालुक्यात पिंपळे जगताप गावात एका शाळेत कबड्डी खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गौरव वेताळ असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.\n01 एप्रिल : पुण्याच्या शिरूर तालुक्यात पिंपळे जगताप गावात एका शाळेत कबड्डी खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गौरव वेताळ असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो न्हावरा गावचा रहिवासी होता. जवाहर नवोदीत विद्यालयातील तो शिकत होता. शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता शाळेतील ग्राऊंड वरती कब्बडी खेळताना त्याला चक्कर आली आणि तो तसाच जागेवरती बेशुध्द पडला.शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला शिक्रापूर येथील हॉस्पीटल मध्ये नेलं, पण वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शाळेनं त्याला रुग्णालयात नेण्यास उशीर केला, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. आणि त्याचा मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला आहे. त्याचा मृतदेह शिरूरला पाठवण्यात आला आहे. तिथे शवविच्छेदन केल्यावरच त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकणार आहे.गौरवच्या मृत्युने परिसरात एकच हळहळ व्यक्त होतं आहे. गौरव हा एक उत्तम कब्बडी खेळणारा खेळाडू होता. त्यामुळे गौरवच्या मृत्युने क्रिडा क्षेत्रातून शोक व्यक्त होतं आहे.\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034359-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/navjot-singh-suddhu-reached-pakistan-301032.html", "date_download": "2018-11-15T01:48:44Z", "digest": "sha1:RPRCBAQWCXJZBBD3YP6YZBTIOHHA5TFQ", "length": 2688, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : नवज्योत सिंग सिद्धूंची पाकिस्तानात एंट्री–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : नवज्योत सिंग सिद्धूंची पाकिस्तानात एंट्री\nइम्रान खान यांचा शनिवारी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला भारतातून नवज्योत सिंग सिद्धू पोहोचले आहे. आज संध्याकाळी नवज्योत सिंग सिद्धू वाघा बाॅर्डरवरून लाहोरला पोहोचले. तिथून ते इस्लामाबादला जाणार आहे.\nइम्रान खान यांचा शनिवारी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला भारतातून नवज्योत सिंग सिद्धू पोहोचले आहे. आज संध्याकाळी नवज्योत सिंग सिद्धू वाघा बाॅर्डरवरून लाहोरला पोहोचले. तिथून ते इस्लामाबादला जाणार आहे.\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034359-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T02:22:34Z", "digest": "sha1:IL2SCIWMABYURXXYAP2DPHJI7LM5VFOF", "length": 10729, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रचारसभा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nखडसेंच्या आवाजातली ऑडिओ क्लिप VIRAL, भाजपातले वाद पुन्हा चव्हाट्यावर\nजळगाव मनपा निवडणुकीत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या आवाजातली एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच गाजतेय.\nयोगी महाराष्ट्रात जिंकले, युपीत हरले\nउद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला\nयोगी हे भाजपचे भाडोत्री प्रचारक, उद्धव ठाकरेंचा पलटवार\nनाव शिवाजी महाराजांचं आणि काम अफझल खानाचं - योगींचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपालघरमध्ये प्रचारसभांची रणधुमाळी, उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ रिंगणात\nभाजपच्या जाहीरनाम्यात मंगळसूत्र ते मोफत स्मार्टफोनपर्यंत घोषणांची खैरात\nकर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी शिगेला ; 10 दिवसात दिग्गजांच्या प्रचारसभा\nगुजरातच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ काय \nगुजरातमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 'टेम्पल रण'मध्ये कोण जिंकणार \nमोदी करणार 'सी-प्लेन'ने प्रचार\nगुजरातचा रणसंग्राम आणि नूतन 'पक्षाध्यक्ष' राहुल गांधींसमोरची 'आव्हानं'\nगुजरातमध्ये आज मोदी,राहुल गांधींच्या 3 प्रचार सभा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034359-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/all/page-7/", "date_download": "2018-11-15T01:47:39Z", "digest": "sha1:K7LMGHKABPSP5GWBMRPJAZVB6VVDNDCD", "length": 10801, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लष्कर- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nलेफ्टनंट कर्नल पुरोहित जेलबाहेर\nले.कर्नल पुरोहित यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार आता पुरोहित कुलाबा डिफेंस युनीटला जाणार आहेत,त्यांच्या जामिनाची प्रक्रीया काल वेळेत पुर्ण न झाल्यानं कालची रात्र त्यांना तळोजा जेलमध्ये काढावी लागली होती.\nब्लॉग स्पेस Aug 15, 2017\nभारतीय सैन्याचे डोकलाम परिसरातल्या गावकऱ्यांना गाव खाली करण्याचे आदेश\nकाश्मीरमध्ये भारतीय सेनेला मोठे यश; 'लष्कर'चा कमांडर अबू दुजानाचा खात्मा\nब्लॉग स्पेस Jul 28, 2017\nशरीफ गेले, पुढे काय\nअमेरिकेचा पाकला दणका, दहशतवाद्यांना पोसणारा देश म्हणून केलं जाहीर\n'लष्कर-ए-तोयबा'च्या संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक\nउत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटकं सापडल्याने खळबळ\nअमरनाथ हल्ल्यातल्या मास्टरमाईंड अबू मोहम्मद इस्माईलचा शोध सुरूच\n'लष्कर ए तोयबा'कडूनच अमरनाथ यात्रेवर हल्ला, 15 वर्षांचा अलिखित करारही मोडला \nभारतानं तात्काळ आणि बिनशर्त सैन्य मागे घेण्याची ड्रॅगनची मागणी\nलष्करासाठी नवं बुलेटप्रूफ हेल्मेट\nम्यानमार विमान अपघातात 116 जणांना जलसमाधी\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034359-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------54.html", "date_download": "2018-11-15T03:09:36Z", "digest": "sha1:CE2X7PO252EARAQ74BJ44CA5S332DC7R", "length": 28707, "nlines": 337, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "सुतोंडा", "raw_content": "\nऔरंगाबाद जिल्ह्य़ातील पितळखोरा ते अजिंठा या सातमाळ डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत पण दौलताबाद अंतुर यासारखे प्रसिद्ध किल्ले सोडले तर इतर किल्ले तसे अपरीचीत आहे. महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणे व त्यांना जोडणारे काही महामार्ग सोडले तर रस्त्याच्या बाबतीत भयानक स्थिती आहे. त्यामुळे या किल्ल्यांकडे कोणी फिरकत नाही. सोयगाव तालुक्यात सुतोंडा उर्फ नायगावचा किल्ला हा असाच एक तटबंदी, बुरुज,दरवाजा, पाण्याची टाकी, लेणी यासारखे अनेक वास्तुअवशेष असुनही अपरीचीत असलेला एक सुंदर किल्ला. सुतोंडा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. येथील रस्त्यांची भयानक अवस्था पहाता मुंबई-पुण्याहुन येथे जाताना चाळीसगावमार्गे जाणे हा बऱ्यापैकी पर्याय आहे. चाळीसगाव सुतोंडा हे अंतर ४८ कि.मी.असुन चाळीसगाव-नागद-बनोटी-नायगाव या मार्गाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते. औरंगाबादहुन आल्यास हे अंतर १२१ कि.मी.असुन औरंगाबाद-वेरूळ-कन्नड-नागद-बनोटी मार्गे नायगाव येथे येण्यास ५ तास लागतात. वाहनांची सोय केवळ बनोटीपर्यंत असल्याने स्वतःचे वाहन नसल्यास बनोटी ते नायगाव हे ४ कि.मी.अंतर पायी कापावे लागते. गावात शिरताना शाळेसमोरील गल्लीत झाडाखाली एक अतिशय सुंदर अशी विष्णुमूर्ती पहाण्यासारखी आहे. नायगांव गावाच्या मागील बाजूस असलेला भलामोठा डोंगर पाहुन काही काळ आपण भांबावून जातो पण बारकाईने पाहिल्यास या डोंगराखाली असलेल्या लहान डोंगरावरील तटबुरुजाचे अवशेष नजरेस पडतात व तो किल्ला असल्याचे लक्षात येते. सुतोंडा किल्ला उंच अशा रक्ताईच्या मुख्य डोगरावर नसून पुढे आलेल्या डोंगररांगेच्या एका उंच टेकडीवर आहे व दक्षिणेकडे तो या डोंगराला जोडलेला आहे. गावातुन किल्ल्याकडे जाताना गावाबाहेर पत्र्याच्या निवाऱ्यात उभारलेले एक हनुमान मंदिर असुन या मंदिरात अनेक भग्न प्राचीन मूर्त्या ठेवलेल्या आहेत. किल्ल्याकडे जाणारी वाट मळलेली असुन समोरच्या टेकाडाला वळसा घालत हि वाट किल्ल्याखालील पठारावर येते. पठारावर दूरवर पसरलेले दगड व चौथरे येथे कधीकाळी मोठी वस्ती असल्याची जाणीव करून देतात. येथे वरच्या बाजुला तटबंदीत असणारा एक लहान दरवाजा दिसुन येतो. हा मार्ग खड्या चढणीचा असुन येथुन किल्ल्यावर जाता येते पण किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग असुन दुसरा सोपा मार्ग किल्ल्याला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्याच्या मुख्य दरवाजात जातो. दुसऱ्या वाटेने जाऊन या तटबंदीतील लहान दरवाजाने खाली उतरल्यास आपला संपुर्ण किल्ला फिरून होतो. दुसरी वाट किल्ल्याच्या उजवीकडून वळसा घालत किल्ला डावीकडे ठेवत वर चढत एका मानव निर्मित खिंडीत येते. हि खिंड म्हणजे किल्ल्याचा डोंगर मुख्य रक्ताईच्या डोंगरापासून वेगळा करण्यासाठी खोदलेला खंदक आहे व या खंदकातच किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. खंदकाची लांबी ६० फुट रुंदी साधारण ३० फुट असुन टेकडीकडची उंची २५ फुट तर दरवाजाकडील उंची ४० फुट आहे. दरवाजासमोर असलेल्या टेकाडावर जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या असुन त्यावर एक पाण्याचे कोरडे टाके आहे. हे पाहुन आपण किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या साधारण ७ फुट उंचीच्या उत्तराभिमुख दरवाजात येतो. खंदक खोदुन निघालेला दगड दरवाजाच्या वरील बाजूस कातळावर असलेली तटबंदी बांधण्यास वापरलेला असुन या तटबंदीत आपल्याला एक शरभशिल्प व एक उखळाचा दगड दिसुन येतो. दरवाजाच्या आतील बाजूस बिजागरी व अडसराच्या खाचा कोरलेल्या पहायला मिळतात. दरवाजातून आत आल्यावर कातळात कोरलेला भूयारी मार्ग काटकोनात वळतो. येथे पहारेकऱ्यासाठी देवड्या असुन हा मार्ग आत ४० फुट लांबवर कातळात कोरला आहे. दरवाजातून आत आल्यावर पुढे जाऊन डाव्या बाजूला वळून वर चढून गेल्यावर आपण खिंडीच्या वरच्या बाजूला येतो. पायथ्यापासुन इथवर यायला एक तास लागतो. इथुन थोडेसे वर आल्यावर किल्ल्याचा काही प्रमाणात तटबंदी शिल्लक असलेला दुसरा उध्वस्त पश्चिमाभिमुख दरवाजा लागतो. या दरवाजातून सरळ पुढे आल्यावर एक उध्वस्त झालेले लेणीवजा दोन खांब असलेले टाके दिसते. या टाक्याच्या पुढे काही अंतरावर डोंगर उतारावर एक लांबलचक मोठे कोरडे टाके पहायला मिळते. या टाक्याच्या कोपऱ्यात एक खांब कोसळलेली मोठी गुहा असुन गुहेच्या भिंतीत एक कोरीव खिडकी दिसते. गुहेच्या आतील भागात पाणी साठले आहे. या गुहेपासून डोंगर उतारावरून तसेच पुढे आल्यावर अजुन दोन कोरडी टाकी पहायला मिळतात. वाटेच्या पुढील भागात अजुन एक लेणीवजा खांबटाके असुन या टाक्याच्या आत विश्रांतीकक्ष कोरलेला आहे. या टाक्याच्या वरील भागात दोन उध्वस्त जोडटाकी पहायला मिळतात. येथुन समोरच एक मध्यभागी मोठी कमान व शेजारी दोन लहान कमानी तसेच टोकावर लहान मनोरे असे बांधकाम असलेली इदगाहसारखी वास्तु दिसते. या वास्तुच्या डाव्या बाजूस दोन कबरी असुन समोरील बाजुस २०-२२ टाक्यांचा समूह दिसुन येतो. यातील ६-७ टाकी खडकाच्या पोटात खोदलेली असुन आतुन एकमेकास जोडली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस लहान तोंडे असुन उघडयावर असलेल्या या टाक्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी हि योजना आहे. या टाकी समुहाच्या मध्यभागी दर्शनी दोन खांब असलेली अर्धवट कोरलेली लेणी असुन लेण्याच्या वरील बाजूस अजुन एक चारखांबी अर्धवट कोरलेले लेणे आहे. या दोन्ही लेण्यात पाणी साठलेले असुन लेण्यांच्या खांबावर काही प्रमाणात मुर्ती व नक्षीकाम पहायला मिळते. दुसऱ्या लेण्यापासून वर चढुन आल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर पोहोचतो. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १७४० फुट असुन त्रिकोणी आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर साधारण १५ एकर परिसरावर पसरलेला आहे.किल्ल्याच्या माथ्यावर आपल्याला बालेकिल्ल्याची तटबंदी आणि भुईसपाट झालेल्या वाडय़ाच्या अवशेषाबरोबर काही कोरीवकाम केलेले दगड देखील पहायला मिळतात. हे पाहुन नायगावच्या दिशेने थोडे खाली आल्यावर उजव्या हाताला वळुन आपण किल्ल्याच्या उत्तर टोकावरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून परत उजवीकडे वळल्यावर आपल्याला अजुन दोन पाण्याची मोठी टाकी पहायला मिळतात. यात एक लेणीवजा टाके असुन त्यात ८ खांब पहायला मिळतात. किल्ल्यावर असलेल्या तीन लेणीवजा टाक्यांची एकुण रचना पहाता हि पाण्याची टाकी मुळची लेणी अथवा कोठारे असुन त्यात पाणी पाझरल्याने कालांतराने त्यांचे रुपांतर पाण्याच्या टाक्यात झाले असावे. येथुन पुढे जाणारी पायवाट मोडलेली असल्याने परत फिरून नायगावच्या दिशेने असलेल्या तटबंदीवरून फेरी मारत इदगाहच्या खालील बाजूस यावे. किल्ल्याची या भागात असलेली तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक आहे. या तटबंदीत आपल्याला एकुण ४ बुरुज पहायला मिळतात. यातील नायगावाच्या दिशेने असलेल्या टोकावरील बुरुजावर आपण किल्ल्यावर येताना खालील पठारावरून पाहिलेला दरवाजा आहे. कोणत्याही प्रकारचे मिश्रण न वापरता हा ५ फुट उंचीचा दरवाजा केवळ घडीव दगड एकावर एक रचून बांधलेला आहे. या दरवाजातून १५ मिनीटात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या वाटेने खाली उतरताना जोगणमाईचे घरटे किंवा जोगवा मागणारणीचे घर अशा स्थानिक नावाने ओळखले जाणारे जैन लेणे पहायला मिळते. या वाटेने अर्धा किल्ला उतरल्यावर उजव्या बाजुला तटबंदीला समांतर अशी वाट जाताना दिसते. या वाटेने ५ मिनीटे चालत गेल्यावर वरील बाजुस कातळात खोदलेली दोन लेणी पहायला मिळतात. यातील पहील्या लेण्याचे ओसरी व सभामंडप असे दोन भाग असुन ओसरीला दोन खांब कोरले आहेत. दालनाच्या ललाटबिंबावर तीर्थंकराची प्रतिमा कोरलेली आहे. या दालनात उजव्या बाजुला २.५ फूट उंच मांडीवर मूल घेतलेली अंबिका यक्षीची मुर्ती असुन वरच्या बाजूला भिंतीत महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे. डाव्या बाजूच्या दालनात २ फूट उंच सर्वानुभूती या यक्षाची प्रतिमा भिंतीत कोरलेली आहे. आतील दालन चौकोनी असुन धुळीने भरलेल्या या दालनात कोणतेही कोरीव काम नाही. लेण्याच्या पुढील भागात कातळात खोदलेल्या काही पायऱ्या असुन या पायऱ्यानी वर गेल्यावर दोन खांब असलेले दुसर लेण पहायला मिळत. लेण्याबाहेर पाण्याचे टाके असुन या लेण्यात मोठया प्रमाणात गाळ भरला आहे. हे लेण पाहून मुळ पायवाटेवर आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. येथुन गावात जाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ल्यावर असलेल्या लेण्या व पाण्याची टाकी पहाता गडाची रचना प्राचीन काळात म्हणजे ४-५ व्या शतकात झाली असावी. भुयारी दरवाजाच्या वरील भागातील तटबंदीचे बांधकाम पहाता हि तटबंदी बहमनी काळात बांधली गेली असावी व सोळाव्या शतकात बहमनी राज्याचे तुकडे झाल्यावर येथील राज्यकर्ते बनलेल्या निझामशाहीच्या ताब्यात हा किल्ला आला. बादशाहनामा ह्या ग्रंथात मोगल बादशहा शहाजहान याच्या आज्ञेवरून मोगल सरदार सिपहंदरखान याने इ.स. १६३०-३१ मध्ये मोठ्या फौजेच्या सहाय्याने सितोंडा किल्ल्यावर स्वारी केली व तेथील किल्लेदार सिद्दी जमाल याने शरणागती पत्करल्याचा उल्लेख येतो. औरंगाबाद ब्रिटीश गॅझेटमध्ये या किल्ल्याचा साईतेंडा म्हणुन उल्लेख असून तो कन्नड पासून उत्तरपूर्व दिशेला २६ मैल अंतरावर असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर औरंगजेबने काही देशमुखांना या किल्ल्यासाठी सनद दिल्याचा उल्लेखहि या गॅझेटमध्ये आला आहे.-----------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034359-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/3532/by-subject", "date_download": "2018-11-15T02:22:41Z", "digest": "sha1:C54SGTMWEEK7KIPEAKQ3Y5TABSDO3ZPM", "length": 2944, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अमेरिकेतलं आयुष्य विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अमेरिकेतलं आयुष्य /अमेरिकेतलं आयुष्य विषयवार यादी\nअमेरिकेतलं आयुष्य विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034359-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Shiv-Senas-Ashok-Sapre-in-BJP/", "date_download": "2018-11-15T02:21:21Z", "digest": "sha1:IMETYXLUD5DAUSBVPZIJJIMFAYSL4JZB", "length": 4646, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेचे अशोक सप्रे भाजपत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शिवसेनेचे अशोक सप्रे भाजपत\nशिवसेनेचे अशोक सप्रे भाजपत\nदेवरूख नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने शिवसेनेला तालुकास्तरीय झटका दिला आहे. शिवसेनेचे तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी पं.स.सदस्य आणि माजी उपतालुकाप्रमुख अशोक सप्रे यांनी शुक्रवारी संध्याकाळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.\nरायगडचे पालकमंत्री आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे पालकत्व असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शहरातील हॉटेल द्रौपदीच्या सभागृहात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू, भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, सदानंद भागवत, नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, संतोष शिंदे, नगरसेविका निकिता रहाटे, नाना शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद जोशी, शहराध्यक्ष सुधीर यशवंतराव, तालुका सरचिटणीस अमित केतकर, कुंदन कुलकर्णी, रा.स्व.संघाचे चंद्रकांत जोशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.\nनगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे नगरसेवक दत्ताराम कांगणे आणि नगरसेविका मेधा बेर्डे यांना शिवसेनेने पावन करून घेत भाजपला धक्‍का दिला होता. त्याची सव्याज परतफेड काल भाजपने केली आहे. त्यांच्यावर देवरूख नगर पंचायत निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034400-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Carrybag-Ban-issue-Ashti/", "date_download": "2018-11-15T02:52:50Z", "digest": "sha1:LS4JYTDVPEHGLR55L63G2BZULEMGOOV5", "length": 4987, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कॅरीबॅग जोमात, बंदी कोमात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › कॅरीबॅग जोमात, बंदी कोमात\nकॅरीबॅग जोमात, बंदी कोमात\nआष्टी : सचिन रानडे\nपर्यावरण संवर्धनासह कॅरीबॅग, प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. प्लास्टिकचा सर्वाधिक वापर ग्राहकांकडून कॅरीबॅगच्या माध्यमातून केला जात आहे. बंदी असली तरी आष्टीत मात्र कॅरीबॅगचा वापर जोमात सुरू आहे, तर प्लास्टिक बंदी कोमात असल्याचे दिसून येत आहे.\nकेंद्र व राज्य सरकारने प्लास्टिकचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. यामुळे प्लास्टिक बंदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्लास्टिकच्या दुष्परिणामाचे परिणाम जगाला भेडसावत असताना भारतही त्यातून सुटलेला नाही. देशात दरवर्षी 15 हजार टन प्लास्टिक कॅरीबॅगचा कचरा जमा होता. त्यापैकी नऊ हजार टन प्लास्टिक कॅरीबॅगचा उचल केली जाते.\nप्लास्टिकच्या 20 मायक्रॉनच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. एवढेच नाही, तर प्लास्टिक वापरणार्‍यांना दंड व शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. असे असले तरी आष्टी शहरामध्ये मात्र प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर सर्रास होत आहे. ग्राहक आणि व्यापारी कॅरीबॅगचा आजही मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. त्यामळे कॅरीबॅग बंदीस आष्टीत केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅग वापरणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई झाली. आष्टीत अशी कारवाई होत नसल्याने कॅरीबॅग बंदीला जुमानले जात नाही. पर्यावरणाचा धोका ओळखून कॅरीबॅग बंदी राबविण्याची गरज सुजान नागरिकांतून व्यक्त होत आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034400-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/kisan-sabha-morcha-long-march/", "date_download": "2018-11-15T01:56:42Z", "digest": "sha1:ALDZCNHZS7P4OWB4TX4URFUM2P7IWTWD", "length": 4098, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाँग मार्च : शेतकर्‍यांचा सरकारला दोन वाजेपर्यंत अल्‍टिमेटम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाँग मार्च : शेतकर्‍यांचा सरकारला दोन वाजेपर्यंत अल्‍टिमेटम\nलाँग मार्च : शेतकर्‍यांचा सरकारला दोन वाजेपर्यंत अल्‍टिमेटम\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nनाशिकहून निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा शेतकरांचा लाँग मार्च आता अंतिम टप्‍प्यात पोहचला आहे. मुंबईत पोहचलेल्या या लाँग मार्चमधील शेतकर्‍यांनी रविवारी रात्रभर चालत आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले आहे.\nया दरम्याने शेतकर्‍यांनी सरकारला दोन वाजेपर्यंत अल्‍टीमेटम दिला आहे. शेतकर्‍यांच्या दुपारी मागण्या मान्‍य झाल्या नाही तर विधानभवनावर शेतकरी धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता शेतकर्‍यांचे शिष्टमंडळाला विधनभवनात चर्चेसाठी बोलविण्यात आले आहे. यावेळी सीताराम येच्युरी यांचे भाषण होणार आहे. जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनी शेतकर्‍यांना मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचे अश्वासन दिले आहे. या मोर्चात तीस हजारांहून अधिक शेतकरी सामील झाले आहेत. मागण्या मान्‍य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार लाँग मार्चमधील शेतकर्‍यांनी केला आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034400-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/When-taking-a-bribe-two-clerk-arrested-in-nashik/", "date_download": "2018-11-15T03:01:30Z", "digest": "sha1:OSWCOOGJMPIOIRNL7NFOFUVRIEIFXEBC", "length": 6144, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रजा मंजूरसाठी लाच घेताना दोघे लिपीक अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › रजा मंजूरसाठी लाच घेताना दोघे लिपीक अटक\nरजा मंजूरसाठी लाच घेताना दोघे लिपीक अटक\nजीपीएफचे बील मंजूर करून देण्यासाठी तसेच अर्जीत रजा मंजूर करून दिल्याचा मोबदल्यात ३०० आणि ५०० रूपयांची लाच घेताना पुर्णा पाटबंधारे विभागातील दोघा लिपीकांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाने रंगेहात अटक केली. आज, सोमवार दि. १८ दुपारच्या सुमारास एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. कनिष्ठ लिपीक मधुकर रामचंद्र वाढोणकर (वय-५७), माणिक नरसिंग पुरी (वय-५४) असे या संशयित आरोपीची नावे आहेत.\nयाबाबत अधिक माहिती अशी, पुर्णा पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या तक्रारदार भुक्तर यांनी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक मधुकर वाढोणकर यांच्याकडे जीपीएफचे बील तयार करून मंजूर करून देण्यासाठी ५०० रूपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी २०० रूपये यापुर्वीच वाढोणकर यांना देण्यात आले होते. उरलेले ३०० रूपयांची मागणी ते करीत होते. तसेच याच कार्यालयातील कनिष्ठ लिपीक माणिक नरसिंग पुरी (५४) हा तक्रारदाराची अर्जीत रजा मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून ३०० रूपये व त्यांच्या स्व्हिहस सिटला नॉमिनी म्हणून त्यांच्या पत्नीच्या नावात झालेली चूक दुरूस्त करून देण्यासाठी २०० रूपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीच्या कार्यालयात केली होती.\nया तक्रारीची पडताळणी केल्यानंतर वाढोणकर व पुरी यांनी लाच मागितल्याने सिद्ध झाल्याने एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.१८) दुपारी ४.३० च्या सुमारास पुर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात मधुकर वाढोणकर यास ३०० रूपये तर माणिक पुरी याने ५०० रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात दोघा लिपीकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.\nही कार्यवाही एसीबीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील, शेख उमर, अभिमन्यू कांदे, संतोष दुमाने, विजयकुमार उपरे, महारूद्रा कबाडे, अविनाश किर्तनकार यांच्या पथकाने केली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034400-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/To-Hunt-Of-Deer-In-Pune-Forest/", "date_download": "2018-11-15T02:03:48Z", "digest": "sha1:GFXVPUMY7QMXZC62PLHT2MVKAG66GWFF", "length": 8728, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिंकारा हरणाची शिकार करून पार्टी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › चिंकारा हरणाची शिकार करून पार्टी\nचिंकारा हरणाची शिकार करून पार्टी\nबारामती तालुक्यातील कऱ्हावागज परिसरातील वन परिक्षेत्रात चिंकारा हरणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे कऱ्हा नदीच्या पात्रात शिकार करून पार्टी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही पार्टी चिंकारा हरणाची शिकार करून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नदीपात्रात झालेल्या पार्टीमध्ये नेमके कशाचे मटण वापरण्यात आले, याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.\nरविवारी (दि. २५) कऱ्हा नदीच्या पात्रात वाळू उपसा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यालगतच चिंकारा जातीच्या हरणाशी मिळतीजुळती कवटी, तीन दगडांची चूल, त्यात भाजलेल्या नख्या, कुऱ्हाड, सुरे, दारूच्या बाटल्या, हाडकांचे तुकडे आढळून आले. त्यामुळे चिंकारा जातीच्या हरणाची शिकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुधाकर फरांदे, वनपाल टी. जे. जराड, सातपुते, वनरक्षक आर. डी. इंगवले, वनमजूर भानुदास बनकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच घटनास्थळावरून महत्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेली कवटी आणि इतर अवशेष तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक वैभव भालेराव यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा पंचनामा सुरू असतानाच कऱ्हावागजच्या वनविभागात एका चिंकारा हरणाचा संशयास्पद मृत्यू झाला.\nपाण्याच्या दुर्भिक्षामुळे बारामती तालुक्यातील चिंकारा हरिण मानवी वस्तीकडे धाव घेत असून तहान भागविण्यासाठी करावी लागणारी ही कसरत चिंकारा हरिणांच्या जिवावर बेतत आहे. बारामती तालुक्याच्या कऱ्हावागज, ढाकाळे, पणदरे, उंडवडी, जराडवाडी, गोजूबावी या भागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्यामुळे या भागात चिंकारा जातीची हरणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.\nया ठिकाणी दुर्मिळ वनौषधींसोबत तरस, लांडगा, रानमांजर, सायाळ, वानर, ससा, मोर, गिधाड, घुबड यांचीही संख्या मोठी आहे. पाण्याचा स्रोत नसल्याने वन्यप्राण्यांवर संकट कोसळले आहे. ज्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा अधिवास आहे, त्यातील बहुतेक ठिकाणी पाणी नसल्याने हरिणांना तहान भागविण्याकरिता मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते. बारामती तालुक्यात वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे चिंकारा हरिणाची संख्या देखील मोठी आहे. मात्र, या भागात हरिणांची शिकार होत असल्याची चर्चा नेहमीच असते. पुण्यासह बारामती, फलटण भागातील लोक शिकारीसाठी येत असल्याचे बोलले जाते. त्यात स्थानिक नागरिक देखील कमी नाहीत. पाळीव कुत्र्यांच्या मदतीने ससे, घोरपड, हरीण यांची शिकार होत असते. तसाच काहीसा प्रकार येथे घडला असावा अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. परंतु तपासणी अहवालानंतरच येथे झालेली पार्टी नेमकी कशाची होती, याबाबत सांगता येईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034400-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Koyna-project-affected-agitation-in-Patan/", "date_download": "2018-11-15T03:00:29Z", "digest": "sha1:XPJ223PXW37ZCVV6VOIXM4S2S5SXEBRO", "length": 6520, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंदोलनस्थळीच प्रकल्पग्रस्तांचा पाडवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आंदोलनस्थळीच प्रकल्पग्रस्तांचा पाडवा\nकोयना प्रकल्पग्रस्तांनी गेल्या 17 दिवसांपासून कोयनानगर येथे ठिय्या आंदोलन सुरु केले असून आंदोलन स्थळावर होळी आणि होळीचे सर्व सण केलेत आता गुढीपाडवा आंदोलन स्थळावर करणार आंदोलकांनी निर्णय घेतला आहे.\nगेल्या 17 दिवसांपासून सुरु असलेले कोयनाप्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलनाने आता नवे वळण घेतले असून शनिवार पर्यंत मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली औपचारिक बैठक जाहीर झाल्याचे पत्र आले नाही तर रविवारी पाडव्याची गुढी उभारून सोमवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला धरणग्रस्तच जायला सुरुवात करून हजारोंच्या संख्येने धरणग्रस्त स्त्री पुरुष 19 मार्च रोजी मुंबईच्या दिशेने चालायला सुरुवात करतील,असा निर्णय कोयनानगर येथील ठिय्या आंदोलनात घेण्यात आला.\nमंगळवारी डॉ. भारत पाटणकर यांनी हा प्रस्ताव मांडल्यावर ठिय्या आंदोलनातील हजारो स्त्री पुरुषांनी हात वर करून एकमताने निर्णय घेतला. त्यामुळे ‘मुंबई लाँग मार्च’ हा निर्णय घेतला असल्याची माहिती सर्व गावातून मुंबईला कामाला असलेल्या चाकरमान्यांना कळविण्यात आला आहे.\nलाँग मार्च जसा पुढे जाईल तसतसे टप्प्या टप्याने श्रमिक मुक्ती दलाच्या चळवळीतील विविध प्रकारचे शेतकरी ,शेतमजूर, श्रमिक जनता लाँग मार्चची संख्या वाढविण्यात येईल आणि कोयना धरणग्रस्तांची ही चळवळ आम जनतेची चळवळ बनेल. बड्या बड्या भांडवलदारांची लाखो कोटींची कर्जे रद्द करणारे सरकार कोयना धरण ग्रस्ताच्या न्याय मुद्द्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही ,राज्य जनतेच्या आधारावर चालते,भांडवलदारांच्या आधारावर नाही न्हवे याची जाणीव सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी ठेवणे गरजेचे आहे,अशी तीव्र प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्तमधून व्यक्त होत आहेत.\nमुंबईतील बैठकीकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष ...\nमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी मुंबईत प्रकल्पग्रस्तांशी शासन चर्चा करणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर मुंबईकडे रवाना व्हायचे अथवा नाही, याचा निर्णय प्रकल्पग्रस्त घेणार आहेत. मात्र असे असले तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034400-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Gang-rape-in-Nagpur/", "date_download": "2018-11-15T02:44:01Z", "digest": "sha1:WIO4DLVJ34FYTJJVZ6YBV7OJTHCX4MAG", "length": 4198, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागपुरात सामूहिक बलात्कार करून डोळे फोडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › नागपुरात सामूहिक बलात्कार करून डोळे फोडले\nधक्कादायक; सामूहिक बलात्कार करून डोळे फोडले\nमहिलेवर 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिचे डोळे दगडाने ठेचल्याची खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात मंगळवारी घडली. याप्रकरणातील चारही आरोपी ट्रक चालक आहेत. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.\nपीडित महिला मूळची मध्यप्रदेश येथील आहे. तिचे आजोबा उमरेड तालुक्यातील हेवती येथे वास्तव्याला आहेत. हेवती येथील शेती वेकोलित समाविष्ट केल्यानंतर सदर महिलेला वेकोलि येथे नोकरी मिळाली. सुमारे एक वर्षापासून गोकुल खदान येथे लिपिक पदावर कार्यरत होती. या महिलेने दुपारच्या सुटीत भोजन केले. त्यानंतर ती शौचालयाकडे गेली. तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या चौघांनी तिचा पाठलाग केला. तिला गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला. काही वेळेनंतर एक वृद्ध ट्रकचालक या परिसरातून जात असताना महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला. शौचालयाकडे धाव घेताच अतिशय गंभीर परिस्थितीत रक्‍तबंबाळ अवस्थेत महिला विव्हळत होती. लागलीच या वृद्धाने कार्यालयाकडे धाव घेत संपूर्ण प्रकार सांगितला आणि प्रकार उघडकीस आला.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034400-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actor-riteish-deshmukh-shares-lovable-birthday-message-for-his-wife-actress-genelia-dsouza-1726243/", "date_download": "2018-11-15T02:18:14Z", "digest": "sha1:WUDENTCRWSY2QLE3LF6BVILYWG2WJHRH", "length": 13429, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood actor Riteish Deshmukh shares lovable birthday message for his wife actress Genelia DSouza | जेनेलियाच्या वाढदिवशीच रितेशने केला त्याच्या ‘खास मैत्रिणी’च्या नावाचा उलगडा | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nजेनेलियाच्या वाढदिवशीच रितेशने केला त्याच्या ‘खास मैत्रिणी’च्या नावाचा उलगडा\nजेनेलियाच्या वाढदिवशीच रितेशने केला त्याच्या ‘खास मैत्रिणी’च्या नावाचा उलगडा\nसर्वत्र 'फ्रेंडशिप डे'च्याच चर्चा सुरु असताना अभिनेता रितेश देशमुख याचं ट्विटही चांगलच चर्चेत आलं होतं.\nलोकसत्ता टीम, लोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | August 6, 2018 02:04 pm\nसेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत चाहत्यांना नेहमीच कपल गोल्स देण्यासाठी काही जोड्यांच्या नावाला पसंती देण्यात येते. अशा या यादीत अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे, रितेश देखमुख आणि जेनेलिया डिसूझा. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही कलाविश्वांमध्ये या जोडीवर नेहमीच सर्वांच्या नजरा खिळतात. मग तो या कलाविश्वातील त्यांचा प्रवास असो किंवा मग एखाद्या खास दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणं असो. रितेश आणि जेनेलिया नेहमीच सर्वांचं लक्ष वेधतात.\nसर्वत्र ‘फ्रेंडशिप डे’च्याच चर्चा सुरु असताना अभिनेता रितेश देशमुख मात्र एका खास दिवसाचा आनंद साजरा करत होता. तो दिवस म्हणजे त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हिचा वाढदिवस. जेनेलियाच्या वाढदिवसाच्याच निमित्ताने रितेशने सोशल मीडियावर सुरेख अशी पोस्ट लिहिली. याच पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या खास मैत्रिणीच्या नावावरुनही पडदा उचलला. “माझ्या सर्वात खास आणि जवळच्या मैत्रिणीला, माझी ताकद, माझं सर्वस्व आणि माझी ‘बायको’, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासाठी खुप साऱ्या भेटवस्तू वाट पाहात आहेत’, असं त्याने लिहिलं. तर, आणखी एका ट्विटमध्ये त्याने जेनेलियाचा उल्लेख ‘लेडी बॉस’, असाही केला आहे. ज्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात सुरुवात केली.\nFriendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी\nरितेश आणि जेनेलिया या दोघांनीही एकाच वेळी अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. ज्यानंतर बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवाहबंधनात अडकल्यानंतर जेनेलियाने कलाविश्वातून काढता पाय घेतल, कुटुंबाकडे लक्ष देण्यास प्राधान्य दिलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nअजित पवार यांचा बिनविरोध अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\nपेट्रोल-डिझेल स्वस्त; नागरिकांना तात्पुरता दिलासा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034400-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/cold-reduce-pollution-1198327/", "date_download": "2018-11-15T02:49:47Z", "digest": "sha1:MV2CEMSTBSGZFHCTZQWGJ2O7NFSZFO26", "length": 14952, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुण्यात यंदा थंडी कमी आणि प्रदूषणही! | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nपुण्यात यंदा थंडी कमी आणि प्रदूषणही\nपुण्यात यंदा थंडी कमी आणि प्रदूषणही\nथंडीने पुण्यात काहीच दिवस केलेला मुक्काम आणि अधिक काळ तुलनेने जास्तच राहिलेले तापमान याचा पुणेकरांना दुसऱ्या अर्थाने फायदाच झाला आहे.\nगेल्या दोन महिन्यांत थंडीने पुण्यात काहीच दिवस केलेला मुक्काम आणि अधिक काळ तुलनेने जास्तच राहिलेले तापमान याचा पुणेकरांना दुसऱ्या अर्थाने फायदाच झाला आहे. अधिक थंडी नसल्यामुळे गत वर्षीपेक्षा या वर्षी हवेतील कणीय प्रदूषणाचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे. मुंबईत मात्र याच्या उलट स्थिती असून मुंबईचे तापमान यंदा कमी राहिल्यामुळे तिथे कणीय प्रदूषणाची पातळी नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर व जानेवारीत वाढली आहे.\nहवेतील कणीय प्रदूषणाची पातळी कमी-जास्त असणे हे त्या परिसरात होणारे प्रदूषण, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि हवामानाशी संबंधित इतर गोष्टींवर अवलंबून असते. हिवाळ्यात मात्र कणीय प्रदूषणावर प्रामुख्याने थंडीचा परिणाम होतो. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’च्या (आयआयटीएम) ‘सफर’ या प्रदूषणमापन यंत्रणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग यांनी दिलेल्या कणीय प्रदूषणाची आकडेवारीनुसार गेल्या वर्षीपेक्षा यंदा त्यात घट झाल्याचे दिसते आहे.\n‘सफर’च्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी नेहा पारखी म्हणाल्या, ‘तापमान कमी झाले की वातावरणात ठरावीक उंचीवर असणाऱ्या हवेच्या ‘बाउंड्री लेअर’ची उंची कमी होते आणि त्यामुळे हवा प्रदूषणाची पातळी वाढते. तापमान अधिक असते, तेव्हा याच बाउंड्री लेअरची उंची वाढते आणि प्रदूषकांना पसरायला वाव मिळून प्रदूषणाची पातळी कमी होते. पुण्यात यंदा हिवाळ्यात तापमान अधिक राहिल्याने प्रदूषण गत वर्षीच्या तुलनेत कमी राहिले.’\nप्रति घनमीटर हवेत १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यासाच्या कणांचे प्रमाण किती (सूक्ष्म कण), तसेच २.५ मायक्रोमीटर वा कमी व्यासाच्या कणांचे प्रमाण किती (अतिसूक्ष्म कण), हे मोजून हवेतील कणीय प्रदूषण काढले जाते. या प्रदूषणाची पुण्यातील आकडेवारी खालीलप्रमाणे-\nकणीय प्रदूषण डिसें. १४ डिसें. १५ जाने. १५ जाने. १६\n(मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर मध्ये)\nसूक्ष्म कण १५६ १२१ १४२ १३१\nअतिसूक्ष्म कण ८१ ६४ ७५ ६९ मुंबईत प्रदूषण वाढले\nमुंबईत ‘सफर’ यंत्रणेद्वारे कणीय प्रदूषणाचे आकडे घेण्यास जून २०१५ पासून सुरुवात झाली. मुंबईत मागील वर्षीच्या थंडीतल्या प्रदूषणाशी तुलना करणारी आकडेवारी उपलब्ध नसली, तरी तिथे सूक्ष्म व अतिसूक्ष्म कणांचे प्रदूषण नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत वाढल्याचेच दिसते आहे. मुंबईत एरवी कधी न पडणारी थंडी या वर्षी पडल्याचा हा परिणाम असावा, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबईत सूक्ष्म कणांचे प्रदूषण १३३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होते. डिसेंबरमध्ये ते १५८ व जानेवारीत १५९ झाले. अतिसूक्ष्म कणांचे प्रमाणही वाढले असून नोव्हेंबरमध्ये ते ९० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होते, तर डिसेंबरमध्ये ते ११० व जानेवारीत ११४ झाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nवीजहानी कमी ठेवण्यात पुणे यंदाही राज्यात अव्वल\nकागदी पिशव्या वापरा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा\nगोमूत्रामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत\nप्रदूषणविरोधी लढय़ाला सर्वपक्षीय पाठबळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nअजित पवार यांचा बिनविरोध अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034400-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80602032536/view", "date_download": "2018-11-15T01:57:58Z", "digest": "sha1:SUXXNOGA6ENP7LGAM3RHJVM5ZQNZORT7", "length": 5090, "nlines": 48, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रसंग ५", "raw_content": "\nगीत दासायन - प्रसंग ५\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\n\"खालि येई नारायणा\" या आईच्या करुणोद्गाराने नारायण क्षणभर बावरला. त्याला काय करावे हे न सुचल्याने मनाची थोडी चलबिचल झाली. पण दुसर्‍याच क्षणी त्याने निर्णय घेतला आणि मायापाश तोडून तत्काळ दुसर्‍या वृक्षावर उडी मारली. दुसर्‍यावरून तिसर्‍यावर, तिथून चौथ्यावर असे करीत नारायण क्षणभरत दिसेनासा झाला. प्रभू रामचंद्रांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले होते त्या पंचवटी क्षेत्राकडे नारायण गेला. नाशिकशेजारी टाकळी गावात निवान्त ठिकाणी राहावे आणि गोदावरी नंदिनी संगमात उभे राहून तेरा कोटी रामनाम जप व गायत्री पुरःश्चरण करावे असा नारायणाने निश्चय केला. सूर्योदयापासून मध्यान्हकाळापर्यंत कमरेइतक्या पाण्यात उभे राहून अनुष्ठानास सुरवात केली. नंतर मधुकरी मागण्यासाठी नारायण पंचवटीत येत असे. मधुकरीचा श्रीरामाला नैवेद्य दाखवून प्रसाद भक्षण करावा असा क्रम अखंड बारा वर्षे चालू होता. 'बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा\" या वचनाप्रमाणे नारायणाने खडतर तपश्चर्या केली. प्रभू रामचंद्रानी नारायणाला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि कृष्णातीरी जावयास सांगितले. नारायणाबद्दल ज्याला त्याला उत्कंठा आणि ओढ उत्पन्न झाली. आणि प्रत्येकाच्या मनात एकसारखा एकच विचार येऊ लागला, \"कोण हा तेजस्वी ब्राह्मण.\"\nकोण हा तेजस्वी ब्राह्मण\nकरितसे तपाचरण दारुण ॥ध्रु०॥\nरोज प्रभाती मजला दिसतो\nगोदावरिच्या जली उभा तो\nसूर्य उगवता अर्घ्यचि देतो\nदोन प्रहरि ग्रंथांचे वाचन\nस्वये करितसे संतत लेखन\nकरित श्रवण कीर्तन ॥२॥\nशोभून दिसे तरुण तपस्वी\nविनम्र वृत्ती सदा लाघवी\nब्रह्मचर्य अन्‌ गौरकाय ते\nअवनीवर जणु मुनि अवतरला\nतरि न कळे हा कोण ॥४॥\nनिवास याचा सदा पंचवटी\nतपाचरण हा करि गोदातटि\nप्रभु रामासम आकृति गोमटि\nकरित प्रभू चिंतन ॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034400-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/9259f53eb0/even-the-law-of-delhi-and-the-odd-number-of-ready-to-use-traffic-transport", "date_download": "2018-11-15T02:54:25Z", "digest": "sha1:Y4XH5FLC5VWFYVCKLGNJN3WQTRJXUSBT", "length": 13311, "nlines": 93, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "दिल्लीतल्या सम आणि विषम संख्येच्या ट्रॅफिक नियमाचा परिवहन सेवा फायदा घेण्याच्या तयारीत", "raw_content": "\nदिल्लीतल्या सम आणि विषम संख्येच्या ट्रॅफिक नियमाचा परिवहन सेवा फायदा घेण्याच्या तयारीत\nगाडीचा क्रमांक सम आणि विषम असण्यावरुन त्यांचा रस्त्यावरुन जायचा दिवस ठरवणाऱ्या दिल्ली सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केलं. डिझेल आणि दोन हजार सीसी पेक्षा अधिक क्षमता असणाऱ्या एसयुव्ही इंजिन असणाऱ्या वाहनांवरील या निर्बंधामुळे प्रवासीसेवा पुरवणाऱ्या स्टार्टअप्सकरता नविन मार्ग उघडला गेलाय.\nग्राफिक्स – गोकुल के\nग्राफिक्स – गोकुल के\nदिल्लीत सम आणि विषम संख्येवरुन वाहन चालवण्याच्या निर्णयाची चाचणी करताना, कारपुलींग, सेल्फ-ड्राईव्ह आणि मागणीनुसार सेवा पुरवणारे लोक सर्व सज्ज झालेत. जानेवारी १ ते १५ दरम्यान खाजगी वाहनांना त्याच्या गाडीच्या नोंदणीक्रमांकाच्या अखेरच्या सम अथवा विषम आकड्यानुसार, सम अथवा विषम तारखेसच वाहन चालवता येणार आहे. राजधानीत वाढणाऱ्या प्रदुषणाच्या विळख्याला आळा घालण्याकरता हे पाऊल उचलण्यात येत आहे.\nट्रॅफिक प्रचंड असताना स्वतः गाडी चालवणं जास्त सुलभ आणि सोयीचं करण्याचा प्रयत्न करणारी ‘झूमकार्स‘ दिल्लीकरांकरता आता नवीन सेवा घेऊन सज्ज झालीय. कंपनी सम आणि विषम संख्येच्या या नियमाचा अभ्यास करुन त्यावर तोडगा काढत, रोजच्या प्रवासाकरता लोकांना कार भाड्याने घेण्याकरता प्रोत्साहन देत आहे.\nकॉरपोरेटस् आणि कार्यालयीन प्रवाशांकरता 'झुम कम्युट' या विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ज्यात परवडणाऱ्या किंमतीत आठवड्याचा प्रवास करता येणार आहे.\nझुमकार चे सीइओ आणि सहसंस्थापक ग्रेग मॉरन सांगतात, “मालकीची गाडी घेण्यापेक्षा, बाहेरील गाडी वापरणं हे एक प्रकारे हरित पर्यायाला पूरक आहे. तसचं ती गाडी स्वतः चालवण्यामुळे गाडीची उपयुक्तता वाढते असं म्हणता येईल. स्वतःची गाडी केवळ खरचं गरज असताना रस्त्यावर आणल्यास रस्त्यावरील एकंदरीत वाहनांच्या संख्येवर आणि वर्दळीवर मर्यादा येईल. आमची टीम गाडीची काटेकोरपणे देखभाल करते. त्यामुळे ग्राहकांना गाडीची देखभाल आणि प्रदुषण याबाबत निश्चिंत राहता येतं. दिल्लीच्या वाढत्या ट्रॅफिक समस्येकरता आम्हांला हा एक योग्य पर्याय दिसत आहे”.\nअशाप्रकारची सेवा देणारी आणखी एक कंपनी रेव्हचे सहसंस्थापक करण जैन यांना सम आणि विषम तारखांच्या बुकिंगमध्ये आणखी एक फायदा दिसतो, “स्वतः गाडी चालवणं, कारपूलींग आणि शटल सर्व्हिस या गोष्टी आता आणखी वाढतील. आत्ताच गाड्यांच्या बुकींगमध्ये 30% नी वाढ झालीय”.\nते सांगतात की, हा नियम लागू झाल्यावर मागणी किती आहे हे पाहून आम्ही कारपूलींगची सेवा आणखी वाढवू.\nकारव्यतिरिक्त ऑटोरिक्षा सेवा पुरवणाऱ्यांनाही यातून फायदाच होईल असं वाटतयं. जुगनू नावाची रिक्षा सेवा पुरवणारी कंपनी प्रवासी सेवेसोबतच अन्न आणि किराणासामानही पोहोचवण्याचं काम करते. त्यांच्याकडे रिक्षांचं चांगल जाळं आहे.\nजुगनुचे सीईओ आणि सहसंस्थापक समर सिंघला म्हणतात, “बरेचसे लोक ऑटोरिक्षावर अवलंबून आहेत. आमच्याकडे दिल्लीत एक हजार रिक्षा आहेत आणि लोकांना वेगवेगळ्या सेवा पुरवण्यात आम्हांला आनंद वाटतो. आम्ही सरकार आणि ‘पुछो’ या एपसोबत एकत्र येऊन काम करणार आहोत. जुगनूकरता मागणीतली वाढ म्हणजे काम करण्याची आणखी संधी. त्यामुळे आमची सेवा वाढवून जास्तीत जास्त कार्यक्षम आणि विश्वासार्ह कसं होता होईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत”.\nते पुढे सांगतात की, पूर्वी कमी विश्वासार्हता आणि वेळखाऊपणा जास्त असल्यामुळे लोक रिक्षाने जायचं टाळायचे. मात्र आता बऱ्याच रिक्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची सोय झाल्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक या सेवेचा लाभ घेत आहेत.\nराजधानीतल्या अर्ध्या गाड्याच रस्त्यावर धावणार असल्याने उबेर, ओला, ब्ला ब्ला कार, शटल आणि अशा अनेक सेवा पुरवणाऱ्या कंपन्याही या संधीचा फायदा घ्यायला उत्सुक आहेत.\nउबेर बेंगळुरूनंतर आता दिल्लीतही कारपूलींगची सेवा सुरू करणार आहे. ओलाने आता ‘ओला शेअर’चा पर्यायही आणला. यात तुम्ही कोणा अनोळखी व्यक्तीसोबत कार शेअर करण्याऐवजी तुमच्या सोशल ग्रुपमधील व्यक्तीसोबत कार शेअर करता. सरकारच्या चाचणीचा अंदाज येण्याकरता ‘शटल’ने oddevenbyshuttl.com ही वेबसाईटच सुरू केली आहे. याव्दारे लोकांना सम-विषम तारखांनुसार दिल्लीतलं गाड्यांचं वेळापत्रक समजायला सोप जाईल.\nस्टार्टअपच्या या सर्व प्रयत्नांमुळे पुढील काळात प्रवाशांचा नक्कीच फायदा होणार आहे. पण, हे काही संपूर्ण समस्या निवारण नाही. दिल्लीतल्या लक्षावधी प्रवाशांकरता पुरेशी प्रवासव्यवस्था असणं आवश्क आहे.\nदरम्यान, दिल्ली शेजारील गुडगावमध्ये रस्ते आणि परिवहन विभागाने शटल आणि ओला शटलची सेवा शहरात थांबवली आहे.\nप्रदूषण आणि ट्रॅफिकच्या समस्येतून तोडगा काढणाऱ्या परिवहन संबंधित स्टार्टअपना सरकारने सोयी आणि मार्गदर्शक तत्त्व आखून दिली पाहिजेत. त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करायला नको.\nलेखक – तौसिफ अालम\nअनुवादक – साधना तिप्पनाकजे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034400-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T02:07:31Z", "digest": "sha1:LFCV6LFZEW5F654CG64BNDYQARSUM3TS", "length": 6329, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पारगावात रात्री तीन दुकाने फोडली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपारगावात रात्री तीन दुकाने फोडली\nपारगाव शिंगवे-आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथे अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी तीन ठिकाणी दुकानांची शटर उचकाटून 6 हजार रुपयांची रोख रक्कम व कागदपत्रे लंपास केली. पारगाव गावातील नानासाहेब ढोबळे यांच्या ऋषी कृषी सेवा केंद्रातील दुकानाचे लोखंडी शटर उचकाटून चोरट्याने दुकानाच्या आत प्रवेश करून दुकानातील 4 हजार रुपये रोख रक्कम आणि शेजारील डॉ. शिवाजी थिटे यांच्या शिवसाई मेडिकलचे शटर उचकटून दुकानातील वस्तू लंपास केल्या. तसेच रस्त्याच्या समोरील योगेश बढेकर यांच्या सर्वज्ञ मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील दीड हजार रुपयांची रोख रक्कम व एटीएम कार्ड मतदान कार्ड काही कागदपत्रे चोरट्याने चोरून नेली. अज्ञात चोरटा दुकातील चोरी करताना सीसीटीव्हीत दिसत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्रीगोंद्यातील कोट्यवधींच्या विकास कामांना मंजुरी\nNext articleखासदारांच्या वेतन कपातीचा बोध\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%87/", "date_download": "2018-11-15T02:46:23Z", "digest": "sha1:ZQRFSQTIVOOZNYHNRX56KJMBIQHIZZE2", "length": 6485, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोनमला विवाहानंतर ‘याची’ इतकी घाई का झाली? नेटकऱ्यांने केले ट्रोल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसोनमला विवाहानंतर ‘याची’ इतकी घाई का झाली\nकाही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री सोनम कपूरवर आता टीका होत आहे. याचे झाले असे की, सोनमने आनंद अहुजासोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच आपल्या ट्‌विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊण्टवरचे नाव बदलले. ‘सोनम कपूर’ हे नाव बदलून तिने ‘सोनम के अहुजा’ असे ठेवले, यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.\nस्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करणाऱ्या सोनमला नावात बदल करण्याची इतकी घाई का झाली होती अशी प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, काही चाहत्यांनी सोनमची पाठराखण केली आहे. हा प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. नावात बदल करणे हा वैयक्तिक प्रश्‍न आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआता कर्नाटकमधील आमदारांसाठी बोली लागणार-यशवंत सिन्हा\nNext articleआणखी चार राज्यांत विरोधकांचा सत्तेचा दावा\n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\nपरवानगीशिवाय फोटो काढणाऱ्याला झरीन खानने झापले\nगोविंदाचा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/461/Rangubai-Gangubai-Haat-Jara-Chalu-Dya.php", "date_download": "2018-11-15T03:03:41Z", "digest": "sha1:EOLGQDJXPWZHWZD56TQCKVKOWI7KJZTC", "length": 9189, "nlines": 140, "source_domain": "www.gadima.com", "title": "Rangubai Gangubai Haat Jara Chalu Dya | रंगुबाई, गंगुबाई, हात जरा चालू द्या | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nदैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा\nपराधीन आहे जगती पुत्र मानवाचा\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nरंगुबाई, गंगुबाई, हात जरा चालू द्या\nका ग अशा थांबला आपसांत पांगला\nदिवस आज चांगला, भांगला ग भांगला\nरंगुबाई, गंगुबाई, हात जरा चालू द्या\nबिलवरांसी बांगड्यांना किण्णकिण्ण बोलू द्या\nघरात सवत नाही ना खपत तसंच गवत रानामंदी\nधरून मुठीत, मुळात छाटीत, फेकत ऐटीत उन्हामंदी\nसारा बारा वाटा जाऊ द्या\nशंभर खुरपी सरळ तिरपी चालवा सारखी जोसामंदी\nवेग तो वाढवा आवाज चढवा भरा ग गोडवा उसामंदी\nकाजळाच्या खाणीवाणी वाफा-वाफा होऊ द्या\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nप्रिये मी हरवून बसलो मला\nबाई मी विकत घेतला श्याम\nमिळुनी घेऊ संगीत शिक्षण\nमी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती\nरंग फेका रंग रे\nरंगवि रे चित्रकारा हीच माझी आकृती\nरंगुबाई, गंगुबाई, हात जरा चालू द्या\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/232a2df961/-quot-aj-plekala-ejyuvencarsa-39-a-unique-experiment-in-the-education-and-development-of-children-newborn", "date_download": "2018-11-15T02:54:31Z", "digest": "sha1:2GXAI57CP5T4Q6TUDHFZO3B52H5OP3U3", "length": 22954, "nlines": 95, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "‘एजे प्लॅकल एज्युवेंचर्स’ – एक आगळावेगळा प्रयोग नवजात बालकांच्या शिक्षण आणि विकासासाठी...", "raw_content": "\n‘एजे प्लॅकल एज्युवेंचर्स’ – एक आगळावेगळा प्रयोग नवजात बालकांच्या शिक्षण आणि विकासासाठी...\nचाईल्ड डेवलपमेंटल सायकॉलॉजी अर्थात बाल विकासात्मक मानसशास्त्रामध्ये एक सर्वसामान्य समज असा आहे की अगदी लहान वयात आलेले सेन्सरी एक्सपिरियन्स अर्थात ज्ञानेंद्रियांशी संबंधित अनुभव हे भविष्यातील विकास आणि शिक्षणावर सखोल परिणाम करत असतात. नेमकी हीच बाब लक्षात घेत २००८ साली युके स्थित बाल विकास तज्ज्ञ आणि बाल मानसशास्त्रज्ञ डॉक्टर लीन डे यांनी बेबी सेन्सर (Baby Sensor) आणि टॉडलर सेन्स प्रोग्रॅमस् (Toddler Sense Programmes) ची निर्मिती केली.\nमुलांचे पालक आणि त्यांचे संगोपन करणाऱ्यांची भूमिका ही बालकाच्या विकासात अतिशय महत्वाची असते, या विश्वासावर आधारीत, या कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती. नवजात अर्भकांसाठी (० ते १३ महिने वयोगट) हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मुलांच्या ज्ञानेंद्रीयांना चालना देण्यावर यामध्ये प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, जेणेकरुन शारीरीक आणि मेंदूचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल.\nपरदेशात जरी याबाबत जागरुकता असली, तरी भारतातील परिस्थिती मात्र तशी नाही. नवजात शिशुंच्या शिक्षणाबाबतच्या जागरुकतेचा भारतातील अभाव प्रकर्षाने जाणवला तो अंजू चेरीयन आणि जोस पॉल या जोडप्याला... मुख्य म्हणजे ही परिस्थिती बदलण्याचा त्यांनी निश्चय केला आणि परदेशातील कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीला रामराम करुन मुलीसह भारतात परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी भारतातील तरुण पालक आणि मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणे हा त्यांचा मुख्य हेतू होता.\nऑक्टोबर, २०१४ मध्ये त्यांनी एजे प्लॅकल एज्युवेंचर्स (AJ Plackal Eduventures) ची स्थापना केली. त्यांनी सुरुवात केली ती आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या नवजात अर्भकांसाठीच्या शैक्षणिक कार्यक्रमांनी आणि त्याचबरोबर खास भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या स्थानिक उपायांनी...\n“ सध्या आम्ही बेबी सेन्सरी, टॉडलर सेन्स आणि मिनि प्रोफेसर्स या युकेमधील कार्यक्रमांचे प्रतिनिधित्व करत आहोत. भारत आणि शेजारी राष्ट्रांमध्ये आम्ही मास्टर फ्रॅंचायझी आहोत. त्याचबरोबर आम्ही अल्केमी नर्सरीही चालवितो, जी नवजात अर्भके आणि लहान बालकांसाठी एक विशेष बालसंगोपन आणि शैक्षणिक केंद्र आहे,” अंजू सांगतात.\nपालकांबरोबर साधलेल्या संवादामधून या जोडप्याला जाणवले की, अगदी लहानग्यांसाठी बालसंगाेपन आणि शैक्षणिक केंद्रांचा असलेला अभाव पालकांना तीव्रपणे जाणवत होता. खास करुन अशी बालसंगोपन केंद्रं जी एकाच प्रतीची गुणवत्ता देऊ करतात आणि सुरुवातीच्या वर्षांतील विकासावर लक्ष केंद्रीत करतात. “ त्यांची ही मागणी पूर्ण करण्याच्या हेतूनेच आम्ही द अल्केमी नर्सरीला सुरुवात केली, ० ते ३ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हे एक विशेष बालसंगोपन केंद्र आणि प्रीस्कूल आहे. युकेतील अर्ली ईयर्स फाऊंडेशन फ्रेमवर्क स्टेज (ईवायएफएस) च्या धर्तीवर ते चालविले जाते,” अंजू सांगतात.\nजरी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी परदेशातील आणि भारतातील सांस्कृतिक फरक लक्षात घेतल्यानंतर, अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी योग्य ती जागरुकता निर्माण करण्याची गरज त्यांना प्रामुख्याने जाणवली. त्यादृष्टीने त्यांनी मुलांशी संबंधित विविध गटांबरोबर - जसे की बाल रुग्णालये, मोठी रहिवासी संकुले आणि माता-बालकांसाठीची खास दुकाने, इत्यादी - एकत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला, जेणे करुन अर्भकांसाठी सुरुवातीच्या काळातील शिक्षणाचे महत्व ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुलभपणे करता येईल.\nत्याचवेळी त्यांनी पाच वर्षांखालील मुलांसाठी टॉडलर सेन्स प्रोग्रामलाही सुरुवात केली. या कार्यक्रमाला मिळालेला अतिशय चांगला प्रतिसाद आणि वाढती मागणी पाहून त्यांनी बंगळूरुमध्येच इतर ठिकाणीही हा कार्यक्रम सुरु केला.\n“ रिअल इस्टेटवर होणाऱ्या खर्चावर मात करण्यासाठी, आम्ही आमच्या सध्याच्याच जागांमधून वर्ग देणे सुरु केले, ज्याठिकाणी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आरोग्य, सुरक्षा आणि इतर गोष्टी उपलब्ध होत्या,” जोस सांगतात. एकूणच पहिले वर्ष खूपच छान राहीले आहे, ज्यामध्ये त्यांनी तीन ठिकाणी दोन कार्यक्रमांना सुरुवात केली आहे आणि त्याचबरोबर बालसंगोपन आणि प्रीस्कूलच्या क्षेत्रातही विस्तार केला आहे.\nएजे प्लॅकल एज्युवेंचर्चची स्थापना जरी २०१४ मध्ये झाली असली, तरी या कल्पनेची बीजे रोवली गेली होती २०१२ मध्येच.. त्यावेळी आपल्या मुलीला वाढविण्याच्या हेतूने अंजू यांनी आपल्या कॉर्पोरेट नोकरीमधून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या अंजू यांनी सहाजिकच आपल्या या नव्या भूमिकेसाठी तयार होण्याच्या दृष्टीने लहान मुलांच्या सुरुवातीच्या काळातील विकासाबाबत व्यापक वाचन केले. जसेजसे त्या या विषयावर अधिकाधिक वाचन करु लागल्या तसतशी ज्ञानेंद्रीयांना दिलेली चालना आणि पहिल्या पाच वर्षांतील परिणामाचे बाळाच्या विकासातील महत्व त्यांना पूर्णपणे पटू लागले.\nसहाजिकच त्यांनी आपल्या पतीशी या विषयावर चर्चा केली आणि त्यानंतर या दोघांनी मुलीबरोबर जाता येईल अशा पेरेंट चाईल्ड प्रोग्रॅम्सचा शोध घेण्यास सुरुवात केली. “ त्यावेळी आम्हाला युकेमधील आघाडीचे बाल मानसशास्त्रज्ञ डॉक्टर लीन डे यांनी तयार केलेल्या बेबी सेन्सरी प्रोग्रॅमविषयी समजले. गंभीर संशोधनांती तयार केलेल्या या कार्यक्रमाची रचना अतिशय चांगली होती आणि आम्ही तोपर्यंत हजेरी लावलेल्या कार्यक्रमांमध्ये तो सर्वार्थाने अगदी वेगळा असा होता,” अंजू सांगतात.\nया कार्यक्रमाचे फायदे अनुभवल्यानंतर बेबी सेन्सरी आणि त्याच्याशी संलग्न कार्यक्रम भारतात आणण्याचा या जोडप्याने निर्णय घेतला. येथील समाजावर एक सकारात्मक परिणाम घडविण्याची त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी युकेतील पालक कंपनीशी चर्चा केली आणि एका व्यापक निवड प्रक्रियेतून गेल्यानंतर त्यांना भारत आणि शेजारी राष्ट्रांमध्ये बेबी सेन्सरी आणि त्याच्याशी संलग्न कार्यक्रमांसाठी मास्टर फ्रॅंचायझी म्हणून निवडण्यात आले.\nत्यानंतर त्यांनी काही काळ युके मध्येच घालविला आणि विविध कार्यक्रम आणि व्यावसायिक बाबींविषयी प्रशिक्षण घेतले. अखेरीस त्यांनी सहकुटुंब भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि या कार्यक्रमांना भारतात यशस्वी करण्यावर लक्ष केंद्रीत केले. “ आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या आणि पालकत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तरुण पालकांना मदत केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो,” जोस सांगतात.\nअंजू पुढे सांगतात की बेबी सेन्सरी कार्यक्रमातील प्रत्येक घटकाची रचना ही शास्त्रोक्त पद्धतीने केलेली आहे, जेणेकरुन मुलांना एक समृद्ध वातावरण देऊ करणे शक्य होईल, ज्यामध्ये मनोरंजक दृष्ये, आवाज, वास, रंग आणि साहित्याचा समावेश असतो, जे मुलाच्या मेंदूचा विकास करण्यासाठी पायाभरणी करण्यास मदत करतात.\nतर टॉडलर सेन्सची रचना ही वय वर्षे एक ते पाच या वयोगटातील मुलांच्या दृष्टीने केलेली आहे. या वयोगटातील बालकांच्या विकासासाठी घेतले जात असलेले हे पुरस्कार प्राप्त वर्ग मुलांची ओळख शब्दांच्या जादुई जगाशी करुन देतात. यामध्ये संरचित कार्यक्रमाच्या बरोबरीनेच मुलांना शोध घेण्याचे आणि कल्पनांच्या जगात रमण्याचे स्वातंत्र्यही दिले जाते. प्रत्येक आठवड्यात एक वैशिष्ट्यपूर्ण थीम असते, जी मुलांचा मेंदू, समन्वय आणि शारिरीक विकास यांना चालना देण्याच्या हेतूने काटेकोरपणे तयार केलेली असते.\nसुरुवातीला केवळ एकाच ठिकाणी आणि आठवड्यातून एकदाच घेतल्या जाणाऱ्या बेबी सेन्सरी वर्गापासून सुरु झालेल्या एजे प्लॅकल एज्युवेंचर्सची आज बंगुळूरुमध्ये तीन केंद्रे आहेत, जी बेबी सेन्सरी आणि टॉडलर सेन्स असे दोन्ही प्रकारचे वर्ग देऊ करतात. तसेच दर आठवड्याला या वर्गाला हजेरी लावणाऱ्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या संख्येत आता सुमारे दसपट वाढ झालेली आहे.\nमहिन्यागणिक या वर्गासाठी नोंदणी करणाऱ्या मुलांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. “ आमचे महसूलाचे मॉडेल अगदी साधे आहे. वर्ग, शिक्षण आणि संगोपन सेवेसाठी आम्ही आमच्या ग्राहकांकडून सदस्यता शुल्क आकारतो. तर यापुढे जात, आगामी काळात आमच्या स्वतःच्या केंद्रावरुन येणारे शुल्क आणि देशभरातील आमच्या फ्रॅंचायझींकडून येणारे शुल्क यांच्या दोन्हीमधून एकत्रितपणे हा महसूल येईल,” जोस सांगतात.\nनुकतीच सुरुवात केलेल्या या जोडीने सध्या आपले संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे ते बेबी सेन्सरी, टॉडलर सेन्स आणि द अल्केमी हे तीनही कार्यक्रम भारतातील अधिकाधिक पालक आणि मुलांपर्यंत पोहचवण्याकडे...\n“ स्वतःच्या सोयीप्रमाणे काम मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्त्रियांना व्यवसायाच्या संधी देण्याच्या दृष्टीनेही आमच्या फ्रॅंचायझींग कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे,” अंजू सांगतात.\nत्याचबरोबर आतंरराष्ट्रीय स्तरावरील विविध अर्ली लर्निंग प्रोग्रॅम सुरु करण्यावरही त्यांचे काम सुरु आहे. २०१६ च्या पूर्वार्धात सुरु होणाऱ्या मिनि प्रोफेसर्सपासून त्याची सुरुवात करण्यात येणार आहे. “ आगामी दोन वर्षांच्या काळात, देशभरातील सर्व महत्वाच्या महानगरांत बेबी सेन्सरी, टॉडलर सेन्स आणि मिनी प्रोफेसर कार्यक्रम उपलब्ध होतील,” जोस सांगतात.\nलेखक – सिंधू कश्यप\nअनुवाद – सुप्रिया पटवर्धन\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T02:07:55Z", "digest": "sha1:2UAOEHE7QV6D5NH7BXU4WZXEYYQM6P6U", "length": 6919, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बारावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबारावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात\nपुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे. सध्या सर्वच विभागीय मंडळांमध्ये निकालाची लगबग सुरू असून, निकाल वेळीच जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.\nफेब्रुवारीत राज्यभरात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी त्यांनी बहिष्काराचा मार्ग अवलंबला होता. यामुळे अनेक उत्तरपत्रिका उशिरापर्यंत तपासल्या गेल्या नाहीत. या पार्श्‍वभूमीवर निकाल लांबणीवर जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी राज्य मंडळाने बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर केला होता. यावर्षी हा निकाल मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदिव्यांगांना कृत्रिम अवयव, साधनांचे मोफत वाटप\nNext articleवृंदावन स्टुडिओला भीषण आग…\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nआता नक्षलींचा म्होरक्‍या बसवराज\nकैद्याच्या दैनंदिन खर्चात वाढ\nज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nवाढत्या गुन्ह्यांची दखल पोलीस घेतील का\nपोलिसांच्या सोंगापुढे अट्टल गुन्हेगारांचे पितळ उघडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------------4.html", "date_download": "2018-11-15T03:08:41Z", "digest": "sha1:DH2DWCN6XXKKTDSVZ2SFQTKIG5NET2VP", "length": 10391, "nlines": 199, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "केळवे बुरुज", "raw_content": "पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकापासून ९ कि.मी व केळवे गावातून १ कि.मी. वर दांडा खाडी आहे. केळवे शितलादेवी मंदिरावरुन बाजाराकडून पुढे जाताना दांडाखाडी पूल ओलांडण्यापुर्वी डाव्या हातास स्मशान दिसते या स्मशानाच्या कुंपणाला लागुनच केळवे/दांडा फुटका बुरूज पहावयास मिळतो. हा बुरूज म्हणजे गोलाकार आकाराचा टेहळणीचा एकांडा शिलेदार. या बुरुजाचे इतिहासातील नाव माहित नसल्याने व उध्वस्त अवस्थेत असल्याने हा केळवे अथवा दांडा खाडीच्या नावाने केळवे/दांडा फुटका बुरूज म्हणूनच ओळखला जातो. दांडा खाडीच्या मध्यभागी असणारा हा बुरूज खाडीतील साचत जाणाऱ्या गाळामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत ८ ते १० फुट उंच दिसणाऱ्या या बुरुजाची मूळ उंची २० ते २५ फुट असावी. गोलाकार आकाराच्या या बुरुजाच्या बांधणीसाठी ओबडधोबड दगड, चिखलमाती, शंखशिंपले यांचा वापर करण्यात आला आहे तर वरील भागातील बांधकामात घडीव दगडांचा वापर केला आहे. वर चढण्यासाठी पायऱ्या नसल्या तरी पायाबरोबर हातांची मदत घेऊन वर चढता येते. दांडा किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी केळवे/दांडा फुटका बुरूज निर्मिती केली होती. याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि आगंतुक आलेल्या नौकांना लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने अटकाव करण्यासाठी होत असावा. साधारणतः १६व्या शतकात ह्या भागातील इतर गढीकोटाबरोबर हा बुरुजही पोर्तुगिजांनी बांधला. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. पोर्तुगीजानी उभारलेल्या या वखारी व टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक तेव्हा सरंक्षण व रसद पुरविणे हा होता. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. बुरूज छोटेखानी असून दहा मिनिटात पाहून होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7705-cow-falls-in-well", "date_download": "2018-11-15T01:35:38Z", "digest": "sha1:5GZGC5OQSAM6SPRGTDI3CMKAJ6CACANK", "length": 7289, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "विहिरीत पडली जर्सी गाय, वाचवण्यासाठी एकवटले गावकरी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविहिरीत पडली जर्सी गाय, वाचवण्यासाठी एकवटले गावकरी\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, सांगली\t 31 August 2018\nतासगाव तालुक्यातील अंजनी गावात पायऱ्या नसलेल्या विहिरीत पडलेल्या जर्सी गायीला नागरिकांनी मोठे अथक परिश्रम घेऊन बाहेर काढलं आहे.\nअंजनी गावातील पांडुरंग पाटील यांच्यां मळयात अगदी गोठ्यानजीक लागून असलेल्या 30 ते 40 फुटाच्या विहीरीत गाय पाय घसरून पडली.\nविहिरीत थोड्याफार प्रमाणात पाणी असल्यामुळे गाय विहरीत पडल्यानंतर तिला गंभीर दुखापत झाली नाही.\nमात्र या 40 फूट खोल आणि पायऱ्या नसलेल्या विहिरीतुन या गाईला कसे काढायचे असा प्रश्न या गायीचे मालक पांडुरंग पाटील यांना पडला होता.\nया घटनेची माहिती मिळतांच मळ्यातील लोक देखील जमा झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी कासरे, मोठे बेल्ट आणि गावातीलचं एका जेसीबीच्या साहाय्याने या गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला.\nतब्बल 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आणि गावकऱ्यांनी लढवलेल्या शक्कलीनंतर या गायीला विहिरीतुन सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.\n40 फूट खोल विहिरीत पडून आपली लाखो रुपये किंमतीची गाय सुखरूपपणे विहिरीबाहेर आल्याने गाईच्या मालकाने सुटकेचा निःश्वास सोडला.\nमात्र मोठ्या शिताफीने आणि युक्तीने गावकऱ्यांनी ही भली मोठी गाय विहिरीतुन बाहेर काढली आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे नाव देणं हा विदर्भाचा अपमान - श्रीहरी अणे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/comment/3148", "date_download": "2018-11-15T02:22:54Z", "digest": "sha1:RW72HWO52ILOTZPAPXFHJTQPDOZIUNVO", "length": 15256, "nlines": 230, "source_domain": "www.baliraja.com", "title": " अन्नधान्य स्वस्त आहे | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / अन्नधान्य स्वस्त आहे\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 28/05/2013 - 05:48 ह्यावेळी प्रकाशित केले.\nअन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे\n(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)\nमी म्हणालो फक्त इतुके \"शब्द माझे शस्त्र आहे\"\nचक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे\nअर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था\nकागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे\nकोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला\nझोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे\nपुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की\nकष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे\nकोरडा दुष्काळ तेव्हा पांढरे पक्षी दिसेना\nकंच पिकलेल्या सुगीला मात्र त्यांची गस्त आहे\nनापिकीच्या पावलाने काळ हा सोकावलेला\nया शिवाराचा जणू तो नेमला विश्वस्त आहे\nकोरडे जेव्हा भगोणे, पीठ-मिरची सापडेना\nमीच माझी भूक तेव्हा, रोज केली ध्वस्त आहे\nतो म्हणाला काव्य कसले 'अभय' गझला फालतू या\n(लेखणीच्या पाभरीने जीवजंतू त्रस्त आहे)\n- गंगाधर मुटे 'अभय’\nशेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या\nदाद का आलीच नाही, छान वा... वा\nसोम, 26/03/2018 - 13:21. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 26/03/2018 - 13:44. वाजता प्रकाशित केले.\nगुरू, 08/11/2018 - 11:07. वाजता प्रकाशित केले.\nDevdatta Sangep साहेब, धन्यवाद\nसमीर सावंत साहेब, हा प्रकार चांगला नाही. याला चोरी म्हणतात. ज्याचे काव्य असेल त्याच्या नावाने टाकावे.\nशिवाय मूळ काव्याशी छेडछाड करून त्याला विद्रुप करू नये.\nशेतकरी तितुका एक एक\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Fake-currency-notes-worth-Rs-7-crore-seized-from-Karnataka-s-Belagavi/", "date_download": "2018-11-15T02:45:14Z", "digest": "sha1:LWML755BKXK54HMOUTSH3P7V3HCQFQFY", "length": 5126, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सात कोटींच्या बनावट नोटा जप्त ; एकाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सात कोटींच्या बनावट नोटा जप्त ; एकाला अटक\nसात कोटींच्या बनावट नोटा जप्त ; एकाला अटक\nजिल्हाधिकारी एस. झियाउल्ला आणि जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांच्या निवासस्थानी शेजारी असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या क्वार्टसमधून मंगळवारी मध्यरात्री सुमारे 7 कोटी रुपयाच्या 500 व 2000 रुपयाच्या बनावट नोटा पोलिसांनी छापा टाकून जप्त केल्या. याप्रकरणी अजितकुमार निडोणी (रा. विजापूर) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.\nसदाशिवनगरनगर येथे जिल्हाधिकारी व इतर सरकारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्याच्याशेजारी सार्वजनिक बांधकाम खात्याची क्वाटर्स असून याठिकाणाहून रात्री एक वाजण्याचा सुमारास कारवाई करून बनावट नोटा जप्त केल्या. अजितकुमार नडोणी यांनी याठिकाणी बनावट नोटांचा साठा करून ठेवला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या नोटामध्ये 25 हजार 300 नोटा 500 रुपयाच्या तर 29,300 नोटा 2 हजार रुपयांचा समावेश आहे.\nसदर कारवाई पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, उपायुक्त एस. बी. पाटील, एपीएमसीचे निरीक्षक रमेश शहापूर, सीसीआयबीचे निरीक्षक चंद्रकांत तसेच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली. याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.\nकाही दिवसापूर्वी चिकोडी येथे आढळून आलेल्या बनावट नोटानंतर बेळगाव येथे बनावट नोटा आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सापडलेल्या या बनावट नोटा निवडणूक काळात वापरण्यासाठी साठा करून ठेवण्यात येणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Who-is-the-new-steward-of-Kankavli/", "date_download": "2018-11-15T02:16:27Z", "digest": "sha1:VP3THVWN3X5XUT76AIGDRMFH2YIA76HI", "length": 6258, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कणकवलीचे नवे कारभारी कोण? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कणकवलीचे नवे कारभारी कोण\nकणकवलीचे नवे कारभारी कोण\nकणकवली नगरपंचायतीच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल गुरूवार 12 एप्रिल रोजी लागणार असून कणकवलीचे नवे कारभारी कोण याचा फैसला होणार आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीविरूध्द महाराष्ट्र स्वाभिमान यांच्यातच कडवी लढत झाली. अर्थात कणकवली विकास आघाडीची मतेही निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसह सत्तेच्या खुर्चीवर कोण विराजमान होतो याचा फैसला होणार आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीविरूध्द महाराष्ट्र स्वाभिमान यांच्यातच कडवी लढत झाली. अर्थात कणकवली विकास आघाडीची मतेही निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसह सत्तेच्या खुर्चीवर कोण विराजमान होतो याची उत्सुकता अवघ्या कणकवलीलाच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला आहे.\nकणकवली नगराध्यक्षपदासाठी युतीतर्फे संदेश पारकर, महाराष्ट्र स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडीतर्फे समीर नलावडे, काँग्रेसतर्फे विलास कोरगांवकर आणि कणकवली विकास आघाडीतर्फे राकेश राणे असे चार उमेदवार रिंगणात होते. या चारही उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरूवारी होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने नगराध्यक्षपदासह 14 जागांवर युती केली तर 4 जागांवर मैत्रीपूर्ण लढत दिली. तर स्वाभिमानने नगराध्यक्ष पदासह 17 जागा लढविल्या आणि एका जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करून राष्ट्रवादीशी आघाडी केली. या निवडणुकीत प्रथमच कणकवली गावविकास आघाडीने प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्षपदासह 9 जागा या आघाडीने लढविल्या. तर काँग्रेसने नगराध्यक्षपदासह 10 जागा लढविल्या.\nकणकवली नगरपंतचायतीच्या या निवडणुकीत मतदारांनीही उत्स्फूर्तपणे जवळपास 77 ते 80 टक्के एवढे मतदान झाले. या निवडणूकीचे एकंदरीत चित्र पाहता खरी लढत झाली ती महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विरूध्द भाजप-शिवसेना युती यांच्यातच. त्यामुळे नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या अनेक जागांवर या दोघांतच घासाघीस होणार आहे. अर्थात कणकवली विकास आघाडी किती मते घेते यावरही बरीचशी गणिते अवलंबून आहेत. या गाव विकास आघाडीने देखील काही प्रभागांत प्रस्थापितांना कडवी लढत दिल्याचे चित्र आहे. तसेच मराठा फॅक्टरचा लाभ गाव विकास आघाडीला कितपत होतो, यावरही या आघाडीच्या उमेदवारांचे यशापयश अवलंबून आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/15-coaches-slow-train-from-Andheri-to-Virar/", "date_download": "2018-11-15T01:55:00Z", "digest": "sha1:POZUF3H5J7JWV44JXZ3NXBJI3I4P3WXV", "length": 6554, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंधेरी ते विरापर्यंत १५ डब्यांची धीमी गाडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरी ते विरापर्यंत १५ डब्यांची धीमी गाडी\nअंधेरी ते विरापर्यंत १५ डब्यांची धीमी गाडी\nपश्चिम रेल्वेमार्गावरील अंधेरी ते विरार मार्गावर प्रवाशांची वाढत जाणारी संख्या पाहता या दरम्यान धीम्या मार्गावर 15 डबा लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यासाठी फलाटांची लांबीदेखील वाढविण्यात येणार असून या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी दिली. कंत्राट दिल्यानंतर दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.\nसध्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर 12 डबा लोकल गाड्या धावत आहेत. प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा ताण 12 डबा लोकल गाड्यांवर पडत असल्याने अजून तीन डबे जोडून 15 डबा लोकलही चालविल्या जात आहेत. मात्र मागील काही वर्षांत अंधेरी ते बोरिवली या दरम्यान प्रवाशांची संख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे या भागातून गर्दीच्या वेळेत प्रवास करणे अशक्य झाले आहे. दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई रोड आणि नालासोपारा स्थानकातून लोकलमध्ये प्रवेश करताना प्रवाशांना बरीच कसरत करावी लागते. एकंदरीतच हा प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने 15 डबा लोकलचे एक वेगळेच नियोजन केले आहे.\nअंधेरी ते विरारपर्यंत धीम्या मार्गावर 15 डबा लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त प्रवासी यामधून प्रवास करू शकतील यादृष्टीने या दोन स्थानकांदरम्यान 15 डबा लोकलच्या फेर्‍याही अधिक चालविल्या जाणार आहेत. अंधेरी ते विरारपर्यंत 15 डबा लोकल चालविण्यासाठी फलाटांची लांबी वाढविणे गरजेचे आहे. या कामासाठी निविदा काढण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जैन यांनी दिली. त्यामुळे लोकल गाड्यांवरील बराचसा ताण कमी होण्यास मदत मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Women-and-child-development-department-sanctioned-from-Satara-Zilla-Parishad-s-Ses-Fund/", "date_download": "2018-11-15T01:55:53Z", "digest": "sha1:ER6GX7BNS4TBFU7IFI3XHVTI2LVM5SXT", "length": 7727, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाभार्थ्यांची निवड मात्र निधी वेळेत संपणार का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लाभार्थ्यांची निवड मात्र निधी वेळेत संपणार का\nलाभार्थ्यांची निवड मात्र निधी वेळेत संपणार का\nसातारा : प्रवीण शिंगटे\nसातारा जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून महिला व बालक विकास विभागाला मंजूर झालेल्या 2 कोटी 20 लाख 94 हजार निधीपैकी 1 कोटी 10 लाख 53 हजार 232 रुपये फक्त खर्च झाले आहेत. मात्र पिको फॉल मशिन, पिठाची गिरणी, शिलाई मशिन आदी वस्तुसाठी लाभार्थ्यांची निवड केली असली तरी लाभार्थी मार्च एंडपर्यंत वस्तू खरेदी करून त्यांना निधी वेळेत मिळणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nमहिला व बालक विकास विभागास जिल्हा परिषदेच्या सेसमधून 2 कोटी 20 लाख 94 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आतापर्यंत मंजूर निधीपैकी 1 कोटी 10 लाख 53 हजार 232 रुपये म्हणजेच 50 टक्के निधी खर्च झाला आहे. महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या अभ्यास दौर्‍यासाठी 3 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती नुकतेच समितीचे सदस्य अभ्यास दौर्‍यासाठी केरळ येथे गेले होते. त्यामुळे हा निधी खर्च झाला आहे. महिलांसाठी समुपदेशन केंद्रासाठी 2 लाख 18 हजार 199 रुपये, अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत बांधकाम व दुरूस्तीसाठी 6 लाख 38 हजार 319 रुपयांचा निधी खर्च झाला आहे.\nसातवी बारावी उत्तीर्ण मुलींना एम.एस.सी.आय.टी प्रशिक्षणासाठी 17 लाख 64 हजार रुपये, मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणासाठी 18 लाख 73 हजार 890 रुपये, आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस पर्यवेक्षिका यांना पुरस्कार देणे 41 हजार रुपये, किशोर वयीन मुलींना महिलांना जेंडर, आरोग्य कुटुंब नियोजन प्रशिक्षण 5 लाख रुपये, ग्रामीण भागातील चौथी ते दहावी व महाविद्यालयीन मुलींना ज्युदो कराटे व योगासाठी 4 लाख 92 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nपाचवी ते बारावीतील मुलींना लेडीज सायकल पुरविणे 10 लाख 29 हजार 600 रुपये खर्च झाले आहेत. पिठाची गिरणीसाठी 29 लाख 50 हजार रुपये मंजूर होते त्यापैकी 14 लाख 4 हजार रुपये खर्च झाले आहेत. शिलाई मशिनसाठी 14 लाख रुपयापैकी 9 लाख 82 हजार 800 रुपये खर्च झाले आहेत. पिको फॉल मशिनसाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती त्यापैकी 9 लाख 900 रुपये खर्च झाले आहेत. अंगणवाड्यांना विविध साहित्य पुरविण्यासाठी 14 लाख 47 हजार रुपयांची तरतूद होती त्यापैकी 8 लाख 57 हजार 87 रुपये खर्च झाले आहेत.\nएम.एस.सी.आय.टी व टंकलेखन प्रशिक्षणासाठी तालुक्याच्या विविध प्रशिक्षण केंद्रात लाभार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यासंदर्भात पंचायत समिती स्तरावर संबंधित लाभार्थ्यांचे पैसे वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण भागातील चौथी ते दहावी व महाविद्यालयीन मुलींना ज्युदो कराटे प्रशिक्षण शाळा महाविद्यालय स्तरावर सुरू आहे त्यामुळे मार्चपर्यंत संपुर्ण खर्चाचे नियोजन महिला व बालकल्याण विभागामार्फत केले असले तरी निधी वेळेत खर्च होणार का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/443/Hale-Dule-Panyavari-Naav.php", "date_download": "2018-11-15T02:59:08Z", "digest": "sha1:K4U72I5EXGTEIMC47L6S5V7CM6HULDYV", "length": 10585, "nlines": 153, "source_domain": "www.gadima.com", "title": "Hale Dule Panyavari Naav -: हले डुले पाण्यावरी नाव : ChitrapatGeete-Popular (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosle|Vasant Pawar) | Marathi Song", "raw_content": "\nकालपुरुषा तु स्वत: थकशील,थेरडा होशील पण,आम्हाला म्हातारपण देणे कक्षेबाहेर आहे तुझ्या.\nआम्ही लढतच राहु.हे आव्हान घे माझे-एका कलाकाराचे\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nहले डुले पाण्यावरी नाव\nचित्रपट: स्‍त्री जन्मा ही तुझी कहाणी Film: Stri Janma Hi Tuzi Kahani\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nहले डुले हले डुले पाण्यावरी नाव\nपैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव\nकुठून बाई ऐकु येई पावा\nउगिच कसा भास असा व्हावा\nकोण दूर घुमवी सूर लागेना ग ठाव\nशांत जली का हलली छाया\nकोण असे भुलवितसे वाया\nहळूच हसे, लपून बसे, चालवुनी नाव\nकुजबुजते माझ्या मी कानी\nगुणगुणते अस्फुट ही गाणी\nमीच हसे, मीच फसे, काय हा स्वभाव\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\nहरी थेंब घेरे दुधाचा\nहरि तुझी कळली चतुराई\nहाती नाही बळ,दारी नाही आड\nहे कधी होईल का\nहे वदन तुझे की कमळ निळे\nहेच ते चरण अनंताचे\nहोणार तुझे लगिन होणार\nजा एकटी तु गे\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16272", "date_download": "2018-11-15T02:03:50Z", "digest": "sha1:6B3N5ZKTRM6QGMXFU6QMCC5VH6Q75KP6", "length": 5776, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दरवाजा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दरवाजा\n“नाही, असिफ. आज जोपर्यंत माझ्या मनात काय आहे ते तुला सांगत नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही... गेल्या पंधर्रा वर्षातील प्रत्येक क्षणाचा हिशोब तुला दिल्याखेरीज मी आज जाणार नाही....”\n“मला काहीही ऐकायचं नाहिये. रेश्मा, मी आता शेवटचं सांगतो... प्लीज इथून जा” असिफ तिच्याकडे पाठ वळवून खुर्चीमध्ये बसला\n“असिफ, एकदा फक्त मला बोलू देत.. फक्त एकदा. ऐकून घे”\nअसिफनं पुढ्यातलं स्केचबूक उघड्लं. काहीही गरज नसताना पांढर्‍य़ा कागदावर निळ्या पेन्सिलीनं रेघोट्या काढत बसला. रेश्मा दोन मिनिटं शांतपणे बसून राहिली.\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\n“अरे सुन, आज शाम को आयेगा ना” बाहेर निघालेल्या असिफला मिथुननं हाक मारली.\n“पता नही” त्यानं मागं वळूनदेखील न पाहता उत्तर दिलं. पण मिथुन ऐकण्यातला नव्हता, तो असिफकडेच धावत आला. “ऐसा मत कर साला, आजकी पार्टी मे तो आ जाओ. बघ, आज आपल्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणच नसेल.” मिथुन दोन्ही हात फैलावून फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला. “ये देखो.. अनारकली का ताजमहाल साला, आजकी पार्टी मे तो आ जाओ. बघ, आज आपल्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणच नसेल.” मिथुन दोन्ही हात फैलावून फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला. “ये देखो.. अनारकली का ताजमहाल पुरे २ करोडका. आज हम इसे तोडेंगे, तो पार्टी तो बनती है ना पुरे २ करोडका. आज हम इसे तोडेंगे, तो पार्टी तो बनती है ना\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034401-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i071014040443/view?page=1", "date_download": "2018-11-15T01:47:24Z", "digest": "sha1:OBPPFPMTHSBDTNDFVO7WOBGKTIDLXBAG", "length": 2297, "nlines": 30, "source_domain": "m.transliteral.org", "title": "ओवी गीते : ऋणानुबंध", "raw_content": "\nओवी गीते : ऋणानुबंध\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह २१\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह २२\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह २३\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह २४\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034402-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-tembhe-khalche-satana-nasik-8038", "date_download": "2018-11-15T02:54:50Z", "digest": "sha1:L6FE2Y2B64CIZHONC2TUJBMPEN6CITJD", "length": 23519, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, tembhe khalche. satana, nasik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 9 मे 2018\nबाजीराव यांना २०१६ मध्ये इस्राईलला जाण्याची संधी चालून आली. तेथे अत्यंत कमी किंवा काटेकोरपणे पाण्याचा वापर करून होणारी शेती त्यांनी पाहिली. काटवन परिसरातही अल्प प्रमाणातच पाणी उपलब्ध असल्याने ठिबक सिंचनावर आधारित शेती सुरू केली.\nडाळिंब या पिकावर जिवापाड प्रेम करीत पंचवीस वर्षांपेक्षाही अधिक काळ हे पीक टिकवण्यात बाजीराव गोलाईत (टेंभे खालचे, जि. नाशिक) यशस्वी झाले आहेत. सुरवातीची काही वर्षे स्वतः मार्केटिंग करीत या पिकाला मार्केट देण्याचे प्रयत्न त्यांनी केले. आज एकरी १० ते १४ टन असे उत्पादन मिळवणारे गोलाईत निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतात. सुयोग्य व्यवस्थापन करीत याच पिकाच्या जोरावर अतीव कष्टातून शून्यातून त्यांनी शेती व कौटुंबिक समृद्धी मिळवली आहे.\nनाशिक जिल्ह्यात सटाणा तालुका ठिकाणापासून नजीक सोळा गाव काटवन भागात टेंभे खालचे हे गाव आहे. येथील बाजीराव सदाशिव गोलाईत यांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. उदरनिर्वाहासाठी त्यांना शाळा सोडणे भाग पडले आणि शिवणकाम अवगत केले. शिलाई यंत्र घेण्याची देखील परिस्थिती नसताना गावातीलच एका व्यक्तीकडून काही महिने यंत्र चालविण्यासाठी घेतले. दहा वर्षे शिवणकाम केले. आई सोजळबाई देखील शेतात मोलमजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होत्या.\nघरासाठी पै पै जोडताना आपणही चांगली शेती करावी असे बाजीराव यांना वाटे. त्यातच मालेगाव तालुक्यातील अनुभवी डाळिंब उत्पादक सुभाष शेवाळे यांची प्रगतिशील डाळिंबाची शेती पाहण्यात आली. त्यानंतर अशी शेती करण्याची खुणगाठ बाजीराव यांनी बांधली. घरच्यांचा विरोध होता. मात्र स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एक एकरात गणेश डाळिंबाच्या १८० झाडांची लागवड केली. ही गोष्ट होती साधारण १९८५ काळातील. प्रयत्नपूर्वक जोपासलेल्या बागेने त्या वेळी चांगला नफा मिळवून दिला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने बाजीराव यांनी डाळिंब पिकावरील आपली पकड घट्ट केली.\nबाजीराव यांची वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. डाळिंबाची नवी बाग होती त्या वेळी कांदा आंतरपिकाने त्यांना एकरात त्या काळात १६ हजार रुपये मिळवून दिले होते. मग शेतीतील आत्मविश्वास अजून वाढला. सुरवातीच्या काळात डाळिंब विकावे कुठे, बाजारपेठा कोठे आहेत, याची काहीच कल्पना नव्हती. मग अभ्यास, वाचन करून त्यांनी अहमदाबाद व नजीकची बाजारपेठशोधली. त्या वेळी ट्रकच्या टपावर बसून तेथे जाऊन, चार दिवस तेथे थांबून ते डाळिंब विकून येत. आज मात्र व्यापारी त्यांच्या शेताच्या बांधावर येऊन डाळिंब घेऊन जातात. निर्यातदारांनाही ते फळे देतात.\nबाजीराव आज सुमारे चार हजार डाळिंब झाडांचे संगोपन करतात. चार एकर बाग काही वर्षांपूर्वीची आहे, तर अलीकडील दोन वर्षांतच चार एकरांवर नवी लागवड केली आहे.\nपूर्वीची लागवड १२ बाय १० फूट अंतरावर होती. नवी लागवड १२ बाय आठ फुटांवर आहे.\nइस्राईल देशातील तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.\nबागेत पॉलिमल्चिंग पेपर वापरण्यात येतो.\nअलीकडील काळात रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर दिला आहे. दरवर्षी प्रतिझाड २० किलो शेणखत दिले जाते. गरजेनुसार दरवर्षी ट्रकद्वारे ते विकत आणले जाते. - घरची बैलजोडी अाहे. गोठ्याजवळच स्लरीसाठी एक हजार लिटर क्षमतेचा टॅंक जमिनीत बनविला आहे, त्याद्वारे प्रत्येक झाडाला ठिबक संचाद्वारे स्लरी दिली जाते.\nपाण्याचा वापर अत्यंत गरजेपुरता. पांढऱ्या मुळीची चांगली काळजी घेतली जाते. झाडांची पानेही सदाहरित ठेवण्याचा प्रयत्न असतो. बागेत रोगराई उद्‍भवू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते.\nभगवा वाण असलेल्या डाळिंबाचे एकरी १० ते १४ टनांपर्यंत उत्पादन ते घेतात. किलोला ५० ते ६० रुपये दर त्यांना मिळतो. उत्पादन खर्च एकरी दोन लाख रुपयांपर्यंत येतो.\nआज अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना बाजीराव मार्गदर्शन करतात.\nइस्राईलची प्रेरणा घेत पाण्याचे नियोजन\nबाजीराव यांना २०१६ मध्ये इस्राईलला जाण्याची संधी चालून आली. तेथे अत्यंत कमी किंवा काटेकोरपणे पाण्याचा वापर करून होणारी शेती त्यांनी पाहिली. काटवन परिसरातही अल्प प्रमाणातच पाणी उपलब्ध असल्याने ठिबक सिंचनावर आधारित शेती सुरू केली. पाण्याच्या नियोजनासाठी तीन विहिरी खोदल्या असून, दोन विहिरींतील पाणी तिसऱ्या विहिरीत जमा करून ठिबकद्वारे ते झाडांना दिले जाते. दर चार दिवसांनी ठिबकद्वारे २० ते २५ मिनिटे पाणी दिले जाते.\nकाही वर्षांपूर्वी पुणे येथे टोमॅटो लागवडीचे सुधारित प्रशिक्षण घेतले. सुमारे ३८ गुंठ्यांतील टोमॅटोने चांगला नफाही कमावून दिला. कलिंगड व अन्य प्रयोगही केले. मात्र, सर्वांत जास्त फायदा डाळिंबानेच दिल्याचे बाजीराव यांनी सांगितले. गेल्या पंधरा वर्षांत शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही. तसेच, कर्ज किंवा उधारीची मदतही घ्यावी लागली नाही. कष्टाच्या जोरावर शेतीतून फोर व्हीलर, दोन ट्रॅक्टर्स, अवजारे, सहा दुचाकी, मालेगाव येथे वास्तू, नामपूर शहरात प्लाॅट व शेतात घर आदी बाबी घेणे शक्य झाल्याचे बाजीराव अभिमानाने सांगतात. आपण शिक्षणापासून वंचित राहिलो. मात्र आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, ती मोठी व्हावीत यासाठी त्यांना शिक्षणाच्या सर्व संधी दिल्या. त्यातूनच चेतन बीएचएमएस डाॅक्टर, नितीन इंजिनिअर झाले, असे बाजीराव सांगतात.\nसंपर्क- बाजीराव गोलाईत - ९४२१६०५०७१, ७७५६००५०७१.\nडाळ डाळिंब शेती नाशिक यंत्र मालेगाव अहमदाबाद व्यापार इस्राईल ठिबक सिंचन सिंचन\nबाजीराव गोलाईत आपल्या डाळिंब बागेत\nपाण्याचा वापर अत्यंत जागरूकपणे केला जातो.\nआई सोजळबाई यांच्यासह बाजीराव गोलाईत यांचा परिवार.\nजमिनीत तयार केलेला स्लरी टँक.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034402-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7419-somnath-chatterjee-passed-away", "date_download": "2018-11-15T02:30:06Z", "digest": "sha1:L5UFQ7MGAHUBUSRH7XHMKTZXV7CCHP2G", "length": 7513, "nlines": 151, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी याचं निधन... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी याचं निधन...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे दुख:द निधन झाले आहे.\nचॅटर्जींना जूनमध्ये रक्तस्त्रावाचा झटका आला होता आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.\nयाआधी 2014मध्ये त्यांना सौम्य सेरेब्रल स्ट्रोकचा देखील त्रास झाला होता.\nचॅटर्जींना रविवारपासून कोलकात्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, वयाच्या 89 व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.\nसोमनाथ चॅटर्जी यांची कारकीर्द\nचॅटर्जी 1 9 71 ते 200 9 पर्यंत 10 वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत.\nतसेच त्यांनी 1984 च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पराभूत केले होते.\nचॅटर्जींना 1 99 6 मध्ये 'उत्कृष्ट सांसदीय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nचॅटर्जींना 2004 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रादेशिक वक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले होते.\nतसेच त्यांना 14 व्या लोकसभेचे सभापती म्हणून निवडून देण्यात आले होते.\nचॅटर्जी हे गणेश वासुदेव मावळंकर या सभागृहात सरसंघचालीकरता निवडून येणारे दुसरे प्रवक्ते होते.\nचॅटर्जी यांनी आपल्या अध्यक्ष कार्यकाळात, राष्ट्रीय कोषागारातील प्रसाधनगृहे व चहासाठी पैसे भरण्याची पद्धत बंद केली.\nचॅटर्जींनी 200 9 साली सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली.\nभारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी बोलणाऱ्यास 3 वर्ष तुरूंगवास द्या - असदद्दुदिन ओवेसी\nपालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत\n#LokSabha पालघरमध्ये फुलला 'भाजपा'चा कमळ...\nनरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु...\nएमआयएम वंचित बहुजन आघाडीत...\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे नाव देणं हा विदर्भाचा अपमान - श्रीहरी अणे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034402-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-15T02:07:41Z", "digest": "sha1:QYCNKZVSVPKXBQ7EGDAZCLNCOKET3A76", "length": 10583, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोप- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nट्विटर फॉलोअर्सच्या 'टॉप टेन' यादीत डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी\nअमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवरचे अनभिषिक्त सम्राट असल्याचं समोर आलंय.\nजगातील टॉप 10 शक्तीशाली व्यक्तींमध्ये मोदी;अंबानी 32व्या क्रमांकावर\n'व्हॅटिकन सिटी'त सुरू होणार 'जादूटोण्या'चे वर्ग\nट्विटरवर जगात सर्वाधिक 'फेक' फॉलोअर्स नरेंद्र मोदींना\nनिर्वासितांची वणवण थांबली पाहिजे- पोप फ्रान्सिस\nब्लॉग स्पेस May 4, 2017\nप्रतिमा,प्रतीकांच्या पुस्तकी देशा... महाराष्ट्र देशा \nइजिप्तमधील चर्चमध्ये भीषण स्फोट ; 45 ठार, 120हून अधिक जण जखमी\nमदर तेरेसा यांना संतपद बहाल\nट्युनिशियाच्या 'नॅशनल डायलॉग क्वार्टेट' संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार\nब्लॉग स्पेस Dec 31, 2014\nनवे वर्ष, नवे संकल्प \nयोगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचं निधन\nसमलिंगी संबंधांपासून जगाला वाचवण्याचं पोप यांचं आवाहन योग्य आहे का \nसमलिंगी संबंधांपासून जगाला वाचवण्याचं पोप यांचं आवाहन योग्य आहे का \nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034402-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-two-sink-malvan-gothane-102370", "date_download": "2018-11-15T02:34:35Z", "digest": "sha1:UEVIXBNJVKYFWDUU6OR5MZQYFD5PCEZE", "length": 11402, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News two sink in Malvan Gothane मालवण तालुक्यात दोन भावंडांचा बुडून मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमालवण तालुक्यात दोन भावंडांचा बुडून मृत्यू\nरविवार, 11 मार्च 2018\nकणकवली - गोठणे (ता. मालवण) येथील नदीच्या डोहोत बोटींग करत असताना बोट पलटली. या अपघातामध्ये दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एक बहीण सुदैवाने बचावली.\nकणकवली - गोठणे (ता. मालवण) येथील नदीच्या डोहोत बोटींग करत असताना बोट पलटली. या अपघातामध्ये दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एक बहीण सुदैवाने बचावली. ही दुर्घटना आज सकाळी 11 च्या सुमारास गडनदी पात्रात गोठणे आणि किर्लोस दरम्यान घडली. सुवर्णा दशरथ आचरेकर (वय 25) व तिचा भाऊ आकाश आचरेकर (वय 20) अशी मृतांची नावे आहेत.\nयाबाबत माहिती अशी की, आचरेकर कुटुंबातील तीन भावंडे सकाळी अकराच्या सुमारास गडनदीमध्ये कपडे धुण्यासाठी आली होती. या पात्रात उभी असलेल्या एका फायबर बोटीमधून त्यांनी डोहात जाण्याचा प्रयत्न केला. पण बोट पलटी झाल्याने दोन भावंडे खोल डोहात बुडाली. दिपाली हिला पोहता येत असल्याने ती वाचली. तिने एका झुडपाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचविला.\nमृत देह बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे कोणतीही सुविधा नसल्याने याकामात अडचणी येत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी सुवर्णाचा मृतदेह बाहेर काढला असून आकाश याचा मृतदेह दुपारी उशिरापर्यंत मिळाला नव्हता. सुवर्णा ही काही दिवसापूर्वी मुंबईहून आली होती.\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nपर्वती : पर्वतीसमोरील मारुती मंदिरासमोर 24 तास बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक अडवली जाते आणि वाहतूक कोंडी होते. तेथे \"नो पार्किंग'...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034402-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/humx-zing-gym-edition-mp3-player-white-price-piS42L.html", "date_download": "2018-11-15T03:01:36Z", "digest": "sha1:74OUSIL5OFFMXXKSEXMY7FAS4MCULYTH", "length": 15179, "nlines": 365, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nहुंक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये हुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट किंमत ## आहे.\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईटफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 599)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया हुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 55 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 8 hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 2 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 426 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 914 पुनरावलोकने )\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034402-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/cm-helicopter-accident-250517/", "date_download": "2018-11-15T02:12:15Z", "digest": "sha1:GL7ZF75BSH7EUL2WXKQR2OXJMBEMEKA6", "length": 12648, "nlines": 169, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर कोसळलं", "raw_content": "\nलातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर कोसळलं\nलातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर कोसळलं\nलातूर | लातूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडलीय. सुदैवाने या दुर्घटनेत मुख्यमंत्री बचावल्याची माहिती आहे. तसेच्या त्यांच्यासोबत असलेले इतर ४ जणही सुखरुप असल्याचं कळतंय.\nमुख्यमंत्री निलंग्यावरुन मुंबईला निघाले असताना हा अपघात झाला. हेलिकॉप्टरनं उड्डाण घेताच ते कोसळलं. सुदैवानं जास्त उंचीवर नसल्यानं मोठा अपघात टळला.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nअभिनेते परेश रावल यांनी ‘ते’ ट्विट डिलीट केलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कसं कोसळलं\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\n2 thoughts on “लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर कोसळलं”\nशेतकरी कर्ज माफी साठी संधी घ्या पुण्य भेटल\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034402-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/cb4e1de9f5/according-to-the-foundation-of-the-family-running-the-pretty-children-living-teaching-basanti", "date_download": "2018-11-15T02:58:03Z", "digest": "sha1:B5NA6BXRB2BQCIUT2OWQG75OPZ3KIMJ3", "length": 11035, "nlines": 87, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "चक्क पायाच्या आधाराने मुलांना शिकवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारी बसंती", "raw_content": "\nचक्क पायाच्या आधाराने मुलांना शिकवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारी बसंती\nअंधाराला भेदून प्रकाश आपला मार्ग मोकळा करत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक अडचणीचे उत्तर हे ठरलेले असते. गरज आहे ती त्या उत्तरापर्यंत पोहचण्याची किंवा त्याला शोधण्याची. निराशेपोटी बराच वेळा लोक असमाधानी राहून शापित आयुष्य जगायला विवश होतात. पण जे धाडसी आहे ते अडचणींवर मात करण्यास सक्षम असतात व तेच सर्वश्रेष्ठ ठरतात. अशीच एक धडाडी झारखंडच्या बसंती मध्ये आहे, जिने प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत स्वतःच स्वतःचा आधार बनून आपल्ये ध्येय निश्चित केले.\nजन्मतःच बसंती दोन्ही हातांनी अपंग होती, यामुळे लहानपणापासूनच तिला सर्वसामान्य आयुष्य जगणे कठीण होते. वाढत्या वयाबरोबरच बसंतीची इच्छाही शाळेत जाण्याची होती पण हात नसल्यामुळे आई – वडिलांनी तिकडे दुर्लक्ष केले. याच दरम्यान बसंतीच्या हट्टामुळे आई प्रभावतीदेवी यांनी तिला शाळेत पाठवायला सुरवात केली. पण हात नसल्यामुळे ती अभ्यास करू शकत नव्हती दिवसभर शाळेत बसून राहत असे. आपल्या लाचार परिस्थितीवर ती हतबल होती. पण अचानक एक दिवस तिच्या मनात आले की जर आपण आपल्या पायांचा उपयोग हाताप्रमाणे केला तर. यासाठी तिला बराच वेळ लागला पण या छोट्या मुलीने हार नाही मानली. लहानपणापासुनच स्वतःला आत्मनिर्भर करण्याच्या इच्छेने तिने वाटचाल सुरु केली. आपल्या अथक परिश्रमाने आणि दुर्दम्य इच्छा शक्तीने बसंती अभ्यास करतच राहिली. अभ्यासात हुशारीबरोबरच तिचा आत्मविश्वास वाढू लागला.\nबसंतीने युवर स्टोरीला सांगितले की, \" सन १९९३ मध्ये दहावी पास केल्यानंतर मी शिकवणी घ्यायला लागले. याच दरम्यान माझे वडील जी.माधव सिंह हे आपल्या नोकरीतून निवृत्त झाले. अशातच घराची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. मग अशा वेळेस शिकवणी घेऊन मी माझा अभ्यास करत असे. दोन्ही गोष्टी चालू होत्या व मी माझा बीए चा अभ्यासक्रम चांगल्या मार्कांनी पूर्ण केला. जोडीने घरखर्च पण चालवत होती. तेव्हा मला वाटले की माझ्या प्रयत्नांनी मी शिक्षक जरूर बनेल. सलग केलेल्या प्रयत्नांनी सन २००५ मध्ये झारखंडच्या सिंदरी मध्ये रोडाबांध मध्य विद्यालयात शिक्षिकेचं काम करण्याची मला संधी मिळाली’’.\nबसंती वहीवरच नाहीतर, शाळेत फळ्यावर पायांनीच लिहिते. याच बरोबर प्रत्येक दिवशी शाळेत मुलांच्या वह्या तपासणे तसेच त्यांना गृहपाठ देण्याचे काम बसंती आपल्या पायांनीच करते. आपल्या शरीरावरच्या नियंत्रणाने बसंती अगदी सहजपणे फळ्यावर लिहू शकते.\nबसंतीने युवर स्टोरीला सांगितले की, \"लहानपणीच अभ्यासाच्या सरावादरम्यान मला पायांनी लिहिण्याची सवय झाली होती. पण २००५ मध्ये शाळेत नियुक्त झाल्यानंतर फळ्यावर लिहिणे माझ्यासाठी एक आव्हान होते. तसेच सलग अभ्यास आणि कठीण परिश्रमाने आज मी माझे ध्येय साधू शकली’’.\nबसंती पाच बहिणीं मध्ये सर्वात मोठी आहे. इतर बहिणी शारीरिक रूपाने सक्षम आहे. आई प्रभादेवी सांगतात की, \"आम्हाला कधीच वाटत नाही की बसंतीला दोन हात नाही. ती घरात पण जोमाने काम करते जसे तिच्या बहिणी करतात. फक्त अभ्यासाच नाही तर घरातील तसेच बाहेरील छोटे मोठे काम बसंती स्वतः करते. आतापर्यंत बसंती कुणावरच आश्रित नाही. तर घर खर्चाची जबाबदारी इतक्या वर्षापासून तिनेच उचलली आहे’’.\nबसंतीचे ध्येय आता सरकारी शिक्षक बनण्याचे आहे. यासाठी बसंतीने राज्य सरकारकडे निवेदन केले आहे. युवर स्टोरी बसंतीच्या या जिद्दीला सलाम करते व आशा करते की झारखंडच्या सरकारने बसंतीच्या या हिंमतीचा सम्मान करावा.\nआणखी अशा संघर्षात्मक -प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory Marathi facebook पेजला भेट द्या. लाईक करा.\nअशाच काही प्रेरणादायी कथा वाचा :\nपोलिओग्रस्त युवकाची ‘तेजस्वी’ कहाणी, योगाने जिंकले हरणारे आयुष्य\nऐका, बोलण्यास असमर्थ असलेल्या मुलांचा \"आवाज\"\nरस्त्यावर राहणाऱ्या लोकांना रोजगाराची संधी देणाऱ्या स्वाती बोंडिया\nलेखिका : रुबी सिंग\nअनुवाद : किरण ठाकरे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034403-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/traffic-rules-breaks-license-canceled-17010", "date_download": "2018-11-15T02:12:27Z", "digest": "sha1:733IP222D5NNOBD5L7ERZI3CJ3HRFFS2", "length": 13625, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traffic rules breaks the license canceled वाहतूक नियम तोडल्यास परवाना रद्द | eSakal", "raw_content": "\nवाहतूक नियम तोडल्यास परवाना रद्द\nशनिवार, 19 नोव्हेंबर 2016\nमुंबई - वाहतूक नियमनात ई-चलन प्रणाली अस्तित्वात आल्याने वाहतूक नियमांचे वीस वेळा उल्लंघन केल्यास चालकाचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी शुक्रवारी दिली.\nमुंबई - वाहतूक नियमनात ई-चलन प्रणाली अस्तित्वात आल्याने वाहतूक नियमांचे वीस वेळा उल्लंघन केल्यास चालकाचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी शुक्रवारी दिली.\nराज्याच्या गृह विभागात अमूलाग्र बदल करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. उर्वरित 24 महापालिका क्षेत्रातही ही यंत्रणा बसविण्यासाठी सल्लगार कंपनीची नियुक्‍ती केली असून, हे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार असून, गुन्ह्यांची उकलही कमी वेळेत होईल, असा विश्वास बक्षी यांनी व्यक्‍त केला.\nराज्यातील वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असते. या वेळी दंड भरताना किंवा कारवाई करताना वाहनचालक आणि पोलिसांदरम्यान भांडणाचे प्रसंग ओढवतात, परिणामी वाहतूक विस्कळित होते. यासाठी ई-चलन व्यवस्था कार्यान्वित केली आहे. वाहनचालकाने नियम तोडल्यास त्याला ई-चलनाची नोटीस जागेवरच देता येईल किंवा घरच्या पत्त्यावर जाईल, दंडाची रक्‍कम त्याला संगणकाद्वारे भरता येईल. या यंत्रणेमुळे वाहनचालकाने किती वेळा नियम तोडला त्याचा तपशील उपलब्ध असेल. दहा वेळा नियम तोडल्यास दोन महिन्यांसाठी, तर वीस वेळा नियम तोडल्यास कायमस्वरूपी चालक परवाना रद्द करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\nगृह विभागात होणारे अन्य बदल\nपोलिस भरतीसाठी संगणकाद्वारे वजन, उंची व धावण्याच्या चाचण्या\nआग, आरोग्य, पोलिस मदतीसाठी देशभरात एकच 112 टोल फ्री क्रमांक\nपोलिसांसाठी आवश्‍यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी, उपलब्धता याचा तपशील स्वतंत्र ऍपवर\nपोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबतचा तपशील ऍपवर असेल, त्यामुळे कोणत्या कर्मचाऱ्याला कोणते आजार आहेत, त्यानुसार कामाची जबाबदारी देण्यात येईल\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034403-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-72-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T02:12:45Z", "digest": "sha1:JX7UBKGDLEOTTY26I5TVKIR6443UZ4FR", "length": 9067, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जम्बो भरती ; दोन वर्षात 72 हजार जागा भरणार राज्य सरकार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजम्बो भरती ; दोन वर्षात 72 हजार जागा भरणार राज्य सरकार\nमुंबई : राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दोन वर्षांमध्ये राज्य शासनातील 72 हजार जागा भरणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 36 हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे.\nगेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण 72 हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे जाहीर करुन यंदा पहिल्या टप्प्यात 36 हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी 36 हजार पदभरती करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. या जागा भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषत: कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांतील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येतील.\nराज्यातील शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकार सर्व पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. शेतीच्या शाश्वत विकासासह शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने विविध महत्त्वाकांक्षी योजना, अभियान आणि उपक्रमांची गतीने अंमलबजावणी सुरू केली आहे. या प्रयत्नांच्या यशस्वीतेवर संबंधित विभागांमधील रिक्त पदांमुळे प्रतिकूल परिणाम होत होता. तसेच ग्रामीण भागातील विविध पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत असल्याने कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे बळकटीकरण होणार असून त्यासोबतच युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाराणसीतील उड्डाणपुल मंदिर पाडल्यामुळे कोसळला- राज बब्बर\nNext articleमधुरा जोशी ठरल्या “पुण्याची महाराणी’\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nआता नक्षलींचा म्होरक्‍या बसवराज\nकैद्याच्या दैनंदिन खर्चात वाढ\nज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nमुळशी धरणभागात शिवसेनेला “दे धक्का’ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034403-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/fdad0f52ce/ias-officer-dr-idol-educated-unemployed-srikara-foreigners-", "date_download": "2018-11-15T02:55:50Z", "digest": "sha1:OA5M3DC7JPN75VD77V4FYE4X3RQG5IBD", "length": 11545, "nlines": 80, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "सुशिक्षित बेरोजगारांचे आयडॉल... सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी !", "raw_content": "\nसुशिक्षित बेरोजगारांचे आयडॉल... सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी \nराज्यातील अनेक प्रशासकीय सनदी अधिकारी त्यांच्या असामान्य कारकिर्दीसाठी गाजले आहेत. सनदी अधिकारी संवेदनशिलतेने आणि प्रामाणिकपणाने काम करतात त्यावेळी त्यांना अनेक अडचणी आणि विचित्र राजकीय सामाजिक स्थितीशी सामना करावा लागतो मात्र आपल्या कर्तव्याला न्याय देताना सामान्य जनतेच्या भल्यासाठी कायद्याच्या चाकोरीत राहून अनेक आधिकारी आश्चर्यकारक कामगिरी करुन दाखवतात. अशाच कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिका-याला आपल्या कामामुळे वारंवार बदलीला सामोरे जावे लागत होते त्याच अधिका-याला जेव्हा केंद्रात ‘‘मोदी’’ नावाचे प्रचंड बहुमताचे सरकार आले तेव्हा मात्र केंद्राने पायघड्या अंथरल्या. \"पीएमओ‘ मध्ये सध्या उपसचिव म्हणून काम करणाऱ्या डॉ.श्रीकर परदेशी यांची कहाणी एखाद्या हिंदी चित्रपटातील नायकाला शोभेल अशी आहे.\nत्यांचे वडील सरकारी नोकरीत होते.लहानपणी श्रीकर एक हुशार विद्यार्थी होते. पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेवून पुण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी MBBS पुर्ण केले. MBBS करताना सनदी अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. पुढे MD हि केले. वयाच्या २८ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली.\nयवतमाळ जिल्हा परीषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्य करतांना हजारो बेरोजगारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न त्यांनी पुर्णत्वास नेले. अनेकदा तर एकाच दिवशी परीक्षा व मुलाखत घेऊन लगेच नियुक्तीपत्र देण्याची किमयाही त्यांनी केली. नोकरभरतीच्या पारदर्शी प्रक्रियेचा पायंडा त्यांनी पाडला होता. त्यांच्या कार्यकाळात अवघ्या महाराष्ट्रातील बेरोजगार यवतमाळ जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीला येत होते. दरम्यान त्यांच्या बदलीचा राजकीय डावही रचला गेला. मात्र लोकांनी जनआंदोलन करून तो हाणुन पाडला.\nनांदेडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करताना शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खोटी नोंदणी करून अनुदानावर हात मारणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांना वठणीवर आणण्यासाठी एकाच दिवशी जिल्ह्य़ातील सगळ्या शाळांची पटपडताळणी करण्याची योजना त्यांनी आखली आणि त्यातून एक भयावह सत्य उजेडात आले. पुढे ही योजना राज्यभर राबवण्यात आली आणि शिक्षण संस्थाचालकांचे धाबेच दणाणले. हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आणि संस्थांच्या अनुदानात प्रचंड कपात झाली.\nपुढे २३ मे २०१२ रोजी त्यांनी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त म्हणून यांनी सूत्रे हाती घेतली. अनेक वर्षे तोट्यात चालणा-या महानगरपालिकेची बससेवा चारच महिन्यात त्यांनी नफ्यात आणली. आपल्या १८ महिन्याच्या कारकिर्दीत राजकीय दबावाला झुगारुन त्यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरु केला. पिंपरी-चिंचवडचे आयुक्त असताना महानगर पालिकेने ९० हजार रुपयांचा बोनस धनादेशाद्वारे पाठविला. पण, त्यांनी तो नम्रपणे नाकारला. बेकायदा बांधकामांच्या विरोधात त्यांनी सुरू केलेल्या कारवाईने तात्कालिन सरकारमधील मोठ्या नेत्यांनी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांच्या पाठिब्यावर ते काम करत राहिले. कामाच्या धडाक्याने त्यांनी नागरिकांचा आदर मिळविला होता पण तत्कालीन सत्ताधा-यांनी परदेशी यांच्या बदलीसाठी अतोनात प्रयत्न केले. जनतेने याला विरोध केला. शेवटी राजकीय दबावापोटी त्यांची आयुक्तपदावरुन बदली राज्याच्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाचे महानिरीक्षकपदी केली गेली.\n२०१४ साली केंद्रात सत्ताबदल झाला. लक्षणीय काम करणारे डॉ. परदेशी यांना थेट \"पीएमओ\" मध्ये उपसचिव म्हणून खास बोलावून घेण्यात आले. पदोन्नती मिळून संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मंत्रालयांच्या धोरणात्मक बाबींचे विषय हाताळण्याचे काम जसे की ग्रामविकास, अल्पसंख्याक, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी मंत्रालयांचा यात समावेश आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची टॉप टेन ब्रेन्स टीम देशाला नवे रूप देण्यासाठी अहोरात्र झटत आहे, या कुशल टीममध्ये डॉ. श्रीकर परदेशी यांचा समावेश आहे हि आपल्यासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.\nशारदीय नवरात्र नऊ दिवस देवीची पूजा : घटस्थापना\nओल्या कच-याच्या समस्येसाठी: जयंत जोशी यांची पर्यावरण स्नेही कचरा खाणारी बास्केट\nसात्विक भावनेतून समूह उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे ‘सोमेश्र्वर’ कंपनीचे महेंद्र साखरे\nरामणवाडीच्या निमित्ताने ‘जंगल मे मंगल’, वेणूमाधुरी ट्रस्टच्या प्रयत्नातून ग्रामसमृध्दीचे साक्षात दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034403-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope-08-november/", "date_download": "2018-11-15T02:59:21Z", "digest": "sha1:MW3ABSG5333QNTOPXVMBCRQRKLHV7YP2", "length": 24645, "nlines": 70, "source_domain": "www.marathigold.com", "title": "गुरुवार 08 नोव्हेंबर : आज या 4 राशींना होणार धनलाभ, तर 3 राशींना होईल समस्या", "raw_content": "\nYou are here: Home / Today's Horoscope / गुरुवार 08 नोव्हेंबर : आज या 4 राशींना होणार धनलाभ, तर 3 राशींना होईल समस्या\nगुरुवार 08 नोव्हेंबर : आज या 4 राशींना होणार धनलाभ, तर 3 राशींना होईल समस्या\nआज गुरुवार 08 नोव्हेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nजीवन आनंदाने जगण्याची आपल्या अपेक्षा आकांक्षा तपासून पाहा. योगसाधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. आनंददायक सांयकाळ घालविण्यासाठी मित्राच्या घरी आमंत्रण येऊ शकते. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की, तुमचा/तुमची तुमच्यासाठीच तयारी करत होता/होती.\nसर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. हुशारीने गुंतवणूक करा. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिके/का ला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली वावरू नका. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचा/जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल.\nभरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. सहका-यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमच्या जोडीदाराला एखादी बाबा न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.\nआशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल, सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. प्रवासाच्या संधी शोधाल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल.\nपत्नी तुम्हाला आनंदी करील. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.\nअंगदुखीची दाट शक्यता आहे. शारिरीक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही भागीदारांच्या/जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो/ती असहनशील बनतील. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.\nआपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर निराश असाल.\nतुम्हाला नुकताच नैराश्याचा झटका आला असेल तर योग्य पावले उचलली आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिलेत तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. धुम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठीसुद्धा हीच योग्य वेळ आहे. हातोडा गरम असतो तेव्हाच वार करावा, हे लक्षात ठेवा. अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.\nघरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय, याची जाणीव आज तुम्हाला होईल.\nप्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही – परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत – तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल – तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात.\nज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. कर्मकांडे घरच्या घरीच करणे हिताचे ठरेल. प्रेमी युगुलांनी आपल्या कुटुंबांच्या भावनाचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.\nआपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. प्रेमामध्ये जोरजबरदस्ती टाळा. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.\n11 आरोग्यदायी फायदे मिळतात दररोज हे पाणी पिण्यामुळे, जाणून घ्या कसे बनवायचे हे पाणी\nबुधवार 14 नोव्हेंबर : आज या 4 राशींना मिळणार खुशखबर, तर 2 राशींना येणार समस्या\nजाणून घ्या का सुंदरकांड वाचन केले पाहिजे\nमंगळवार 13 नोव्हेंबर : आज या 3 राशींना येतील समस्या तर 4 राशीसाठी आनंदाचा दिवस\nलागोपाठ 3 शुक्रवारी करा हे सोप्पे उपाय ज्यामुळे तुमच्यावर प्रसन्न होईल माता लक्ष्मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034403-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i080424013356/view?page=1", "date_download": "2018-11-15T02:37:34Z", "digest": "sha1:XXMBPEILACJ2TY62K6D7P7QWAP5NYPL3", "length": 7230, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "कीर्तन आख्यान", "raw_content": "\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने\nकीर्तन आख्यान - अर्जुनतीर्थयात्राख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - सीताहरणाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - बकासुराख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - बृहस्पतिताराख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - उषाख्यान\nकीर्तन आख्यान - भीष्मप्रतिज्ञाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - बभ्रुवाहनाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - सुलोचनागहिंवराख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - लक्ष्मणशक्‍तिआख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - वालीताराख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - वृंदाजालंदराख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - जयद्रथगर्वहरणाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - ध्रुवाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - गोपीचंदाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - कचोपाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - सावित्री आख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - नरनारायणाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - अंबरीषाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034403-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/irrfan-khan-will-return-soon-and-start-shooting-for-hindi-medium-sequel-302196.html", "date_download": "2018-11-15T01:47:15Z", "digest": "sha1:QRMGWLTXHUIRZLBPQQ4MJAWZIIWHZCK5", "length": 6678, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - इरफानच्या तब्येतीत सुधार, लवकरच भारतात परतणार–News18 Lokmat", "raw_content": "\nइरफानच्या तब्येतीत सुधार, लवकरच भारतात परतणार\nइरफानच्या या निर्णयामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे\nलंडन, २४ ऑगस्ट- गेले काही दिवस न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करणारा अभिनेता इरफान खानच्या तब्येतीत आता सकारात्मक बदल होत आहे. डॉक्टरांच्या उपचारांना यश येत असून लवकरच इरफान भारतात परत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या गंभीर आजारातून पुर्णपणे बाहेर झाल्यानंतर तो सिनेमात पुनरागमन करणार असल्याचे खुद्द इरफानने स्पष्ट केलं आहे. सध्या अनेक जणांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. बॉलिवूडचे मनिषा कोइराला, अनूराग बसू यांसारख्या कलाकारांनी कर्करोगावर मात करून आयुष्याची सेकेंड इनिंग सुरू केली आहे. त्याचप्रमाणे इरफानने देखील त्याच्या आजारावर मात करून आता त्याच्या आयुष्यातील सेकेंड इनिंगची सुरूवात करणार आहे. त्याचा सहावा किमो यशस्वी पार पडल्यानंतर त्याने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि एक चित्रपट स्वीकारला आहे. लंडनमधून भारतात परतल्यावर इरफान सगळ्यात आधी हिंदी मीडियम या सिनेमाच्या सिक्वलमध्ये काम करणार असल्याचं इरफानने स्पष्ट केलंय. इरफानच्या या निर्णयामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nगेल्या अनेक महिन्यांपासून इरफान अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेत आहे. तिसऱ्या केमोनंतर इरफानच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. सहा केमोथेरपी झाल्यावर पुन्हा एकदा कर्करोगाच्या सर्व चाचण्या करण्यात येतील. नुकत्याच एका मुलाखतीत इरफान म्हणाला की, भविष्याची कोणतीही काळजी न करता आणि कोणत्याही योजना न आखता मुक्तपणे जगण्यास सध्या मी प्राधान्य देत आहे. माझ्या या आजारामुळे मृत्यू मला कधीही कवटाळू शकतो असेही त्याने यावेळी म्हटले.\nमध्यंतरी पाकिस्तानच्या एका स्पोर्ट अँकरनं इरफानचा लंडनमधला इंग्लड विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना पाहतानाचा फोटो शेअर केला होता. इरफानला अशा प्रकारे आनंदी मूडमध्ये पाहून त्याच्या फॅन्सना खूप आनंद झालाय. तो लवकर बरा होऊन भारतात परतू दे, हीच इच्छा सर्वजण करतायत.\nइरफान खान सांगतो, मी अनेक स्वप्नं आणि इच्छा आणि महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून एका भरधाव ट्रेनने जात होतो आणि अचानक टीसी येऊन म्हणाला तुमचा स्टाॅप आलाय. आता तुम्हाला उतरावं लागेल. इरफाननं त्यावेळी लिहिलेल्या पत्रानं सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला होता.\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/basketball-court-engagement-jamal-anderson-and-georgia-jones-108476", "date_download": "2018-11-15T02:18:59Z", "digest": "sha1:3T7YQEMXYHRP7WCYKCJ7Z2NB4LJHB7BW", "length": 11886, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "basketball court engagement jamal anderson and georgia jones बास्केटबॉल कोर्टवर साखरपुडा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nटाउन्सव्हील सेंटरमध्ये इंग्लंडचा पुरुष आणि महिला संघ एका अनोख्या घटनेचे साक्षीदार ठरले. पुरुष संघाने कॅमेरूनचा ८१-५४ असा पराभव केल्यानंतर हा योग जुळून आला. या संघातील जॅमेल अँडरसनचा गर्लफ्रेंड जॉर्जिया जोन्स हिच्याशी साखरपुडा झाला. बास्केटबॉल कोर्टवर गुडघ्यात झुकून त्याने जॉर्जियाला मागणी घातली, पण हे इतके सहज घडले नाही. आधी जॅमेलने सामना संपल्यानंतर संघातील सहकाऱ्यांना कोर्टवरच थांबण्याची विनंती केली. सर्व जण उत्सुकतेने थांबले. त्यानंतर त्याने जॉर्जियाला आमंत्रित केले. आपल्या बॉयफ्रेंड टीमबरोबर फोटो काढून घेण्यासाठी बोलाविले असावे, असे तिला वाटले.\nटाउन्सव्हील सेंटरमध्ये इंग्लंडचा पुरुष आणि महिला संघ एका अनोख्या घटनेचे साक्षीदार ठरले. पुरुष संघाने कॅमेरूनचा ८१-५४ असा पराभव केल्यानंतर हा योग जुळून आला. या संघातील जॅमेल अँडरसनचा गर्लफ्रेंड जॉर्जिया जोन्स हिच्याशी साखरपुडा झाला. बास्केटबॉल कोर्टवर गुडघ्यात झुकून त्याने जॉर्जियाला मागणी घातली, पण हे इतके सहज घडले नाही. आधी जॅमेलने सामना संपल्यानंतर संघातील सहकाऱ्यांना कोर्टवरच थांबण्याची विनंती केली. सर्व जण उत्सुकतेने थांबले. त्यानंतर त्याने जॉर्जियाला आमंत्रित केले. आपल्या बॉयफ्रेंड टीमबरोबर फोटो काढून घेण्यासाठी बोलाविले असावे, असे तिला वाटले. मग जॅमेल जेव्हा झुकला आणि त्याने मागणी घातली तेव्हा सर्वांना स्वीट सरप्राईज मिळाले. जॉर्जियाला मग आनंदाश्रू अनावर झाले.\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nअजेय भारत... अटल भाजप... अस्वस्थ भाजप...\n\"अजेय भारत'चा नारा देत आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा देश पादाक्रांत करायला निघालेल्या भाजपने विजयासाठी \"अटल' निर्धार केलाय. त्यादृष्टीने पक्षाचे \"...\nअखेरच्या टी-२० सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय चेन्नई - विंडीजच्या निकोलस पूरनने जिगरबाज फटकेबाजी करून विंडीजचे आव्हान उभे केले खरे; पण भारताच्या...\nहरियानाकडून यू मुम्बाचा पराभव\nमुंबई - पूर्ण ताकदीनिशी खेळूनही यू मुम्बाला दुबळ्या हरियाना स्टीलर्सकडून ३१-३५ पराभवाचा धक्का बसला. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई संघाचा हा सलग दुसरा...\nभारतीय महिलांचा पाकवर विजय\nप्रोव्हिडन्स (गयाना) - क्षेत्ररक्षणातील अपयशानंतर अनुभवी मिताली राजच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिलांनी विश्‍वकरंडक टी-२० स्पर्धेत रविवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaprisons.gov.in/1078/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-11-15T02:57:46Z", "digest": "sha1:EQ5P4PQGYFSYXGWXILNRX4ZTAF233OIO", "length": 4363, "nlines": 89, "source_domain": "mahaprisons.gov.in", "title": "मध्य-क्षेत्र - महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र राज्य, भारत", "raw_content": "\nन्यायाधीन बंदी (CRPC 436 A)\nलोक माहिती अधिकारी (माहितीचा अधिकार)\nतुम्ही आता येथे आहात :\nतुरूंग उपमहानिरीक्षक , मध्य विभाग, औरंगाबाद\nनाशिक रोड मध्यवर्ती कारागृह\nप्राचार्य, किशोर सुधारालय , नाशिक\nनाशिकरोड जिल्हा खुले कारागृह\nपैठण, खुले जिल्हा कारागृह\nधोरण आणि उत्तरदायित्वास नकार\nएकूण अभ्यागत : ११४८०२९ आजचे अभ्यागत : १५५ शेवटचा आढावा : ३०-०३-२०१३\nह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क ' कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन, भारत, यांच्याकडे सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F/", "date_download": "2018-11-15T01:52:29Z", "digest": "sha1:YOMUN5ALOS3G2TQARFDNTNZE5F5Q2W7H", "length": 5880, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गाडीचा धक्का लागल्याने एकाला बेदम मारहाण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगाडीचा धक्का लागल्याने एकाला बेदम मारहाण\nपिंपरी – भोसरीतून संजय गांधी नगर येथून घराकडे दुचाकीवरून जाताना गाडीचा धक्का लागला म्हणून तिघांनी फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांना घरी जाऊन बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवार दि. 29 ला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.\nविकास सर्जेराव इंगळे (वय 35, रा. संजय गांधी नगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संतोष ठोकळ (वय 25), विशाल कांबळे (वय 26), शुभम खरात (वय 22) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआरोपी संतोष ठोकळ याने सिमेंट ब्लॉक विकास इंगळे यांच्या डोक्‍यात मारला व इतर दोन आरोपींनी त्यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यामध्ये विकास इंगळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटायर फुटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू\nNext articleमहावीर जयंतीनिमित्त वाघोलीत अहिंसा रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD/", "date_download": "2018-11-15T02:25:23Z", "digest": "sha1:PDF3RE6H2SXRUGW343G5ENHJDPCDIZTA", "length": 11403, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरदार पटेलांनी भौगिलिक भारत अखंड केला, तर जीएसटीने आर्थिक : नरेंद्र मोदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसरदार पटेलांनी भौगिलिक भारत अखंड केला, तर जीएसटीने आर्थिक : नरेंद्र मोदी\nकेवडिया (गुजरात): भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांनी भौगिलिक दृष्टीने भारत अखंड केला, तर जीएसटी (गुडस अँड सर्व्हिस टॅक्‍स) ने आर्थिक दृष्टीने भारत अखंड केला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांचे “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ लोकार्पण करताना सांगितले. नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवराजवळ, साधु बेटावर उभारलेल्या सरदार पटेल याच्या अतिभव्य पुतळ्याचे त्यांनी आज सकाळी लोकार्पण केले. याची कोनशिला त्यांनीच गुजरातचे मुख्यमंत्री असताना सन 2013 मध्ये बसवली होती. या प्रसंगी गुजरातचे राज्यपाल ओ. पी कोहली, मुख्यमंत्री विजय रुपाणी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.\nसरदार पटेल हे खरोखर लोहपुरुष होते. भारताला स्वातंत्र्य देताना भारतातील सुमारे 550 संस्थानिकांनाही स्वातंत्र्य देऊन ब्रिटिशांनी भारताचे असंख्य तुकडे तुकडे करण्याचा कुटिल डाव रचला होता. मात्र आपले धैर्य, क्षमता आणि निग्रहीपणाच्या जोरावर सर्व संस्थाने भारतात विलीन करून सरदार पटेलांनी ब्रिटिशांचा तो डाव हाणून पाडला. आणि म्हणून आपल्याला आज अखंड भारत दिसतो आहे. नाही तर गीरचे सिंह पाहण्यासाठी तुम्हाला व्हिसा काढावा लगला असता. सोमनाथाचे दर्शन घेण्यासाठी, हैद्राबादचा चार मीनर पाहण्यासाठी पैसे मोजावे लागले असते; असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले,\nया प्रसंगी नरेंद्र मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला विरोध करणाऱ्या विरोधी नेत्यांचाही समाचार घेतला. एका राष्ट्रपुरुषाचे स्मारक उभारतो म्हणजे जणू काही आम्ही मोठा गुन्हा करत असल्याच्या टीकेची वावटळ त्यांनी उठवली. राष्ट्रपुरुषाचे स्मारक उभारणे हा गुन्हा आहे का असा प्रश्‍न त्यांनी यावेळी जमलेल्या समुदायाला विचारताच “नाही’ असे गगनभेदी उत्तर जमलेल्या जनतेने एका सुरात दिले.\nआपले सरकार सरादारांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करत आहे, असे पंतप्रधानी यावेळी सांगितले.\n182 फूट उंचीची स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याच्याही तो दुप्पट उंच आहे.\n* सरदार पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण होत असताना त्यांनी निर्माण केलेल्या संस्था मात्र नष्ट केल्या जात आहेत, हा मोठा दैवदुर्विलास आहे. ही गोष्ट राष्ट्रद्रोहापेक्षा कमी नाही, अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.\n* महात्मा गांधींपेक्षा सरदार पटेलाचा पुतळा उंच का पटेल हे गांधीचे शिष्य होते. मग गुरूपेक्षा शिष्याचे स्मारक मोठे का पटेल हे गांधीचे शिष्य होते. मग गुरूपेक्षा शिष्याचे स्मारक मोठे का असे प्रश्‍न कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी उपस्थित केले. पटेल हे कॉंग्रेसचे नेते होते आणि भाजपाने त्यांचे अपहरण केले आहे, असा आरोपही थरूर यानी केला.\n* भाजपाने पटेल यांना गुजरातपुरते मर्यादित करून आपल्या संकुचित वृत्तीचे प्रदर्शन केले आहे, असे बसपा सुप्रीमो मायावती यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनव भारताच्या निर्मितीसाठी भ्रष्टाचाराला आळा घालणे आवश्‍यक: राष्ट्रपती\nNext articleमहाराष्ट्राच्या राजवीर, रिगन यांची चमकदार कामगिरी\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\nनेहरुंच्या धोरणांमुळेच भारतात एक चहावाला पंतप्रधान : शशी थरुर\nमोदी-केजरीवाल ऐकत नाहीत म्हणून रेल्वे प्रवाशांचे ट्रम्प यांना गाऱ्हाणे\nरजनीकांत यांच्या वक्तव्याला अद्रमुकचा आक्षेप\nछत्तीसगड मध्ये लोकांचे सरकार देऊ\nखराब अक्षराबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाचा डॉक्‍टरांना 5000 रु. दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-record-production-ethanol-state-7903", "date_download": "2018-11-15T03:07:52Z", "digest": "sha1:JDTZQX5UZXF5Z4Y5GHSOWNEFS5XBFIMC", "length": 17894, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Record production of ethanol in the state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन होणार\nराज्यात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन होणार\nशुक्रवार, 4 मे 2018\nपुणे : राज्यात उसाच्या जादा गाळपामुळे भरपूर मळी उपलब्ध होत आहे. त्यामुळे यंदा इथेनॉलचे उत्पादन विक्रमी म्हणजे ५० कोटी लिटरच्या आसपास राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.\nपुणे : राज्यात उसाच्या जादा गाळपामुळे भरपूर मळी उपलब्ध होत आहे. त्यामुळे यंदा इथेनॉलचे उत्पादन विक्रमी म्हणजे ५० कोटी लिटरच्या आसपास राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.\n\"भारतीय ऑइल कंपन्यांकडून राज्यातील साखर कारखान्यांचे इथेनॉल विकत घेतले जाते. ऑइल कंपन्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येक कारखान्याकडे इथेनॉल तयार आहे. मात्र, इथेनॉल उचलण्याचा या कंपन्यांचा वेग कमी आहे. इथेनॉल विक्रीचे करार ४२ कोटी लिटरपेक्षा जास्त झालेले आहे. मात्र, इतर राज्यांतूनदेखील इथेनॉलची मागणी वाढल्यामुळे उत्पादन ५० कोटी लिटरच्या आसपास राहील,\" अशी माहिती इथेनॉल उद्योगातील सूत्रांनी दिली.\nगुजरात, गोवा, आंध्र प्रदेशातूनदेखील महाराष्ट्राच्या इथेनॉलसाठी मागणी येत आहे. गेल्या हंगामात कारखान्यांकडून इथेनॉलचा पुरवठा कमी होता. त्यामुळे कंपन्यांनी कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. यंदा स्थिती उलटी असून, कंपन्यांकडून अपेक्षित उचल होत नसल्याचे कारखान्यांचे म्हणणे आहे.\nइंधनात पाच टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रण करण्याची अधिसूचना २००६ मध्ये केंद्र शासनाने काढली होती. मात्र, टक्केवारीत वाढ करून २०१३ पासून मिश्रणाचे प्रमाण दहा टक्के करण्यात आले. यामुळे देशातील साखर कारखान्यांना उपपदार्थ निर्मितीत आधार देणारा पदार्थ म्हणून इथेनॉलने जागा घेतली आहे.\nदेशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि झारखंड या राज्यांनाच दहा टक्के इथेनॉल मिश्रणाची मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित राज्यात हेच प्रमाण पाच टक्के आहे. राज्यातील सहकारी, खासगी आणि स्टॅंड अलोन इथेनॉल युनिटमधून यंदा ४३ कोटी ५८ लाख लिटर इथेनॉल खरेदीचे उद्दिष्ट ऑईल कंपन्यांनी ठेवले आहे. कंपन्यांकडून निविदा काढल्यानंतर कारखान्यांना इथेनॉल पुरवठ्यासाठी निविदा भराव्या लागतात. त्यानंतर कंपन्यांकडून कोटा मंजूर होतो.\n\"साखर कारखान्यांनी यंदा ३० नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत ४७ कोटी ३८ लाख लिटर इथेनॉल पुरविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, कंपन्यांनी ४३ कोटी ३८ लाख लिटर इतकाच कोटा मंजूर केला आहे. त्यापैकी आतापर्यंत साडेसात कोटी लिटरपेक्षा जास्त इथेनॉलचा पुरवठा या कंपन्यांना करण्यात आलेला आहे,\" असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nसाठवणक्षमता वाढविण्याकडे कंपन्यांचे दुर्लक्ष\nसाखर कारखान्यांचे इथेनॉल विकत घेतल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच होत असतो. तथापि, ऑइल कंपन्या इथेनॉल घेताना सतत नाक मुरडतात. इथेनॉलचा पुरवठा वाढला तर भविष्यात कच्च्या तेलाच्या खरेदी-विक्रीत होणारे पारंपरिक ''घोळ'' घालण्यात मर्यादा येतील, अशी भीती ऑइल कंपन्यांच्या लॉबीला वाटते. त्यामुळे इथेनॉलची साठवण क्षमतादेखील वाढविण्यास कंपन्या इच्छुक नाहीत. त्यामुळे कारखान्यांचे इथेनॉल वेळेत उचलण्यास, पुरवठा करण्यास सतत अडचणी येतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nभारत साखर गुजरात आंध्र प्रदेश महाराष्ट्र इंधन उत्तर प्रदेश कर्नाटक बिहार झारखंड २०१८ 2018\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-honey-processing-unit-starts-pune-7817", "date_download": "2018-11-15T02:48:14Z", "digest": "sha1:WCYUJMDS37VG2JZURP73YDGNRFGOFA7X", "length": 18948, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Honey processing unit starts in pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमधावर दर्जेदार प्रक्रियेसाठी पुण्यात केंद्र सुरू\nमधावर दर्जेदार प्रक्रियेसाठी पुण्यात केंद्र सुरू\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nपुणे : ग्राहकांना उच्च दर्जाचा मध उपलब्ध व्हावा, यासाठी पुण्यातील केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेत नुकतेच अत्याधुनिक स्वरूपाचे मधप्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात आत्तापर्यंत मधप्रक्रियेसाठी चार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यामुळे किफायतशीर किमतीत चांगल्या अॅगमार्क दर्जाचा मध उपलब्ध होणार आहे.\nपुणे : ग्राहकांना उच्च दर्जाचा मध उपलब्ध व्हावा, यासाठी पुण्यातील केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेत नुकतेच अत्याधुनिक स्वरूपाचे मधप्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात आत्तापर्यंत मधप्रक्रियेसाठी चार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यामुळे किफायतशीर किमतीत चांगल्या अॅगमार्क दर्जाचा मध उपलब्ध होणार आहे.\nराज्यात मधमाशीपालन व्यवसाय करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. याकरिता केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रोत्साहन दिले जात आहे. ग्राहकांना चांगल्या दर्जाचा मध उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक दर्जाच्या व तंत्रज्ञान आधारित मशिनरीचा वापर करून निर्मिती केली जात आहे. पाच ते सहा महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेत मध प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. त्यासाठी केंद्र शासनाने जवळपास आठ लाख तीस हजार रुपयांचा खर्च करून पंजाबमधील लुधियाना येथून मशिनरीची खरेदी केली आहे. केंद्र मधप्रक्रिया येथे सुरू झाली आहे. शेतकरी, मधमाशीपालन उद्योग करणाऱ्या व्यक्तींनी मध काढून आणल्यानंतर त्यावर येथे प्रक्रिया करून मिळणार आहे. याकरिता प्रति किलो अकरा रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच मधाच्या साठवणुकीसाठी ५० टाक्या उपलब्ध आहेत. या टाक्यांची क्षमता प्रत्येकी ५०० लिटर एवढी असून सुमारे एका वेळेस ५० हजार लिटर मधाची साठवणूक केली जाणार आहे.\nकेंद्रात प्रक्रियेसाठी लागणारे मार्गदर्शन मध उत्पादकांना दिले जाणार आहे. यामध्ये मधासाठी लागणारी आर्द्रता, मधाचे तापमान, मधाची साठवणूक, मधाची विविध स्वरूपात लागणारी पँकिग अशी विविध माहिती मार्गदर्शन आणि थेट प्रक्रिया करण्याचा अनुभव मिळणार अाहे. त्यामुळे मध उत्पादकांना चांगल्या दर्जाचा मध उपलब्ध करता येणार आहे. तसेच विक्रीसाठी मदत केली जाणार आहे.\nमधाची तपासणी केली जाणार\nप्रक्रिया केलेल्या मधाचा दर्जा ठरविण्यासाठी केंद्रातच तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रात स्वतंत्र प्रयोगशाळा उपलब्ध असून आवश्यक तेवढे मनुष्यबळही कार्यरत आहे. साधारणपणे चार-पाच दिवसांत तपासणी करून अॅगमार्क दर्जाचा मध उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचा व प्रतीचा मध मिळणार आहे.\nकेंद्रात मधावर प्रक्रिया केल्यामुळे होणारे फायदे\nसार्वजनिक केंद्रामुळे खर्च कमी होणार\nअत्याधुनिक मशिनरी असल्यामुळे वेळ वाचणार\nएकाच ठिकाणी सर्व मशिनरी उपलब्ध असल्यामुळे मधाचा दर्जा ठरविता येणार\nमधप्रक्रियेसाठी मोफत मार्गदर्शन मिळणार\nमधाची जास्त दिवस साठवणूक करता येणार\nविक्रीसाठी केंद्राची मदत होणार\nमधमाशीपालन उत्पाकांनी आणलेल्या मधावर प्रक्रिया करून दिली जाणार आहे. केंद्रात त्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे मधाचा दर्जा ठरवून ग्राहकांना चांगल्या प्रतीचा मध मिळणार आहे. याशिवाय मधप्रक्रिया करणाऱ्या उत्पादकांना विविध सुविधांचा लाभ या केंद्रात दिला जाणार आहे.\n- डाॅ. आर. के सिंग, संचालक,\nकेंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nसंपर्क : ०२० २५६७५८६५\nमधमाशीपालन beekeeping व्यवसाय profession मंत्रालय\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/all/page-6/", "date_download": "2018-11-15T02:09:47Z", "digest": "sha1:O5A3H7AJIMHKWVED5VDJ4ZPBJWGRXXQD", "length": 10903, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंकजा मुंडे- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nहोय, थोड्याच वेळात आम्ही बदलतोय\nयेत्या काही तासांत IBN लोकमतची वेबसाईट News18lokmat.com या नावाने तुमच्या भेटीला येणार आहे.\nबीडच्या राजकारणात मी बाहुबली तर धनंजय मुंडे हे भल्लालदेव \n'माझी प्रवृत्ती चांगली असेल तर मी बाहुबली\nमहाराष्ट्र Oct 9, 2017\nपांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात, पंकजा मुंडेंच्या वर्चस्वाला धक्का\nराणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे भाजपमध्ये अस्वस्थता\nसावरगावात आम्हाला भगवानबाबा दिसताय, पंकजा मुंडेंकडून नव्या भगवानगडाचे संकेत\nपंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होणारच पण भगवानबाबांच्या जन्मभूमीत \nजिल्हा प्रशासनाने भगवानगड दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली\nतुम्ही काही गोपीनाथ मुंडे नाहीत, नामदेव शास्त्रींकडून पंकजांच्या पत्राला केराची टोपली\n\"मी लहान होते,तुम्ही मोठे व्हा,गडावर फक्त 20 मिनिटं द्या\",पंकजांचं भावनिक पत्र\n\"अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य होणं अशक्य\"\nमहाराष्ट्र Sep 20, 2017\nसलग दुसऱ्या वर्षी भगवानगड वर्चस्व वाद चिघळला\nमहाराष्ट्र Sep 19, 2017\nभगवान गडावरचा वाद विकोपाला, पंकजा समर्थकांकडून 'सुपारी'ची भाषा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-15T02:17:42Z", "digest": "sha1:JCAKRXUPPGITX676BVNOMKSZGL4GRCSK", "length": 10684, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रौप्य- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकागदी पिशव्यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची कलाकृती फक्त कॅमेऱ्यातच दिसते\nनवी मुंबईच्या कोपरखैराणे येथील बाळ गोपाळ मित्र मंडळातदेखील गणेशोत्सवाची अशीच धूम आहे.\nसंघ परिवाराकडून अखेर राहुल गांधींना अधिकृत निमंत्रण\nAsian Games 2018: अमित पंघलचा 'गोल्डन' पंच, भारताच्या खात्यात 14वे सुवर्णपदक\nAsian Games 2018:मंजीत सिंह ने 800 मीटर शर्यतीत जिंकलं सुवर्ण\nAsian Games 2018: सिंधूच्या रौप्यपदकावर वडिलांनी दिली ही प्रतिक्रिया\nAsian Games 2018: सांघिक महिला आणि पुरूष तिरंदाजीत भारताला रौप्यपदक\nAsian Games 2018 : नीरज चोपडाने भालाफेकीत सुवर्ण जिंकून घडवला इतिहास\nराहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला जाणार का \nAsian Games 2018: हिमा दास आणि मोहम्‍मद अनास यांची रौप्यकमाई \nAsian Games 2018: सात वेळा विजयी राहिलेल्या भारतीय टीमचा कबड्डीत पराभव\nAsian Games 2018: १५ वर्षांच्या शार्दुल विहानने डबल ट्रॅपमध्ये जिंकले रौप्य पदक\nAsian Games 2018 : महाराष्ट्राची कन्या राही सरनोबतने पटकावले सुवर्णपदक\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/shivsena/news/", "date_download": "2018-11-15T01:52:53Z", "digest": "sha1:5ZGROYYLSIQNG7OX2PPZFSOGCHPMY6FX", "length": 10764, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shivsena- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nतर शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनेही तयारी केली आहे.\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nशिवसेनेच्या नगरसेवकपुत्राने वाढदिवसाच्या पार्टीत केला हवेत गोळीबार\n'सर्जिकल स्ट्राईकला मोदी स्वत: बंदूक घेऊन गेले नव्हते तरी श्रेय घेतलंच ना\nपुन्हा एकदा जालन्याचा खासदार मीच होणार - रावसाहेब दानवे\nजितेंद्र आव्हाड पुन्हा 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना दिलं 'निमंत्रण'\n‘...म्हणून भाजपचं ढोंग उघडं पडलं,’ सामनातून बोचरी टीका\nयुतीचा वाद पुन्हा पेटणार, मुख्यमंत्री म्हणाले आमचाच पक्ष नंबर 'वन'\nEVM घोटाळ्यावर विश्वास नाही, हिंमत असेल तर बारामतीत करून दाखवा-अजित पवार\n“मंदिरासाठी आंदोलनाची वेळ आणणाऱ्या सरकारला RSS खाली खेचणार का\n'सामना'च्या आगीशी खेळू नका; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=120&&curr_page=7&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:05:15Z", "digest": "sha1:V6MSSZNR6QIKEKTIS5MTRBX2UVPB3R5R", "length": 16078, "nlines": 185, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: Andheri east Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Bangalore\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: TEPLM\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes; Of course\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes,why not\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: U.S.A.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Agadi Aanandaane....\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nनाव: पल्लवी अरुण चेउलकर\nआपण सध्या कुठे आहात: मुंबई\nअभिप्राय: पु. ल देशापान्देंची पुस्तक वाचून खूपच चं वाटते. त्यांची पुस्तके कितीही वाचली तरीही सारखी सारखी वाचवी असेच वाटते.\nत्यांचे प्रखर व्यक्तिमत्त्व त्यांच्या प्रत्येक लिखाणातून त्यांचे झळकते. व्यक्ती आणि वल्ली मधील पात्रे तर आपल्याला\nनवीन दिशा दाखवतात आणि प्रत्यक वेळी त्यांच्या हास्य कथानकातून आपल्याला प्रेरणा मिळते.\nत्यांचे तर ती फुलराणी हा कवितासंग्रह फारच आवडला.\nपु. ल. देशपांडे जरी आज आपल्यात नसले तरी ते त्यांच्या साहित्यातून आपल्या सहवासात राहणारच आहेत.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Santacruz\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: Goa\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: sure\nनाव: ज्योती शरद दळवी\nआपण सध्या कुठे आहात: मुंबई\nअभिप्राय: खूप छान वाटल वाचून..........................पु. ल. देशपांडे माझे आवडते आणि लेखक आहेत...................\nआणि मला लोकांना सांगायला खूप आवडत की.........पु ल ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेतली मी आहे.............खूप मस्त वाटत हे अनुभवयाला\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो\nआपण सध्या कुठे आहात: India\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: india\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nनाव: रुपेश रविन्द्र म्हसकर\nआपण सध्या कुठे आहात: India\nअभिप्राय: पु ल प्रत्यक्षात कधीही पाहायला आणि अनुभवायला मिळाले नाहीत ही खंत आयुष्यभर जाणवेल . आमच्या मित्र मंडळीत (म्हणजे अगदी आजच्या पिढीतही ) पु ल आणि त्यांचे साहित्य मनामनात रुजलेले आहे .\nपु लं च्या जवळ जवळ सर्व व्यक्तिरेखा ऐकल्या आहेत , पहिल्या आहेत .\nआपल्या website मुळे येणाऱ्या पिढीला पु लं चे हरहुन्नार्री व्यक्तिमत्व वाचायला मिळेल . शतशः धन्यवाद .\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nअभिप्राय: मी एकदा पु लंच्या घरी गेलो असतांना ते Alwin Tophler यांचे Future Shock नावाचे पुस्तक वाचत होते. बराच वेळ सुनिता बाईंशी बोलणे झाल्यावर त्या जेव्हा चहा करायला आत गेल्या तेव्हा पु ल माझ्याशी काही तरी बोलले. त्यानंतर मी त्यांना ते वाचत असलेल्या पुस्तकाविषयी माझे मत सांगितले. ते लगेच म्हणाले \"तुम्हाला हे पुस्तक समझले का हो मला तर प्रत्येक वाक्य दोनदा वाचावे लागते आणि paragraph संपल्यावर तो पुन्हा वाचवा लागतो तेव्हा कुठे लेखकाला काय म्हणायचे आहे ते कळते. ३ - ४ पाने वाचून झाली की डोके गरगरायला लागते.\" मी त्यांच्याशी सहमती व्यक्त करून ते पुस्तक मी सुमारे अर्धे वाचल्याचे त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले तुमच्या पायाच पडले पाहिजे. मी हे तेव्हढेही वाचेन असे वाटत नाही\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Digital-Maharashtra-Paperless-Gram-Panchayat-on-Paper-in-beed/", "date_download": "2018-11-15T01:56:18Z", "digest": "sha1:BZKONR46LRD53OWQOYCJRKYOOKHHRO3H", "length": 7919, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › डिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nडिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nआपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायती डिजिटल तसेच पेपरलेस करण्याचे काम जे संगणक परिचालक करत आहेत त्यांना मागील 6 महिने ते 1 वर्षा पासून मानधन नाही संगणक परिचालकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे 7 मे रोजी मंत्रालय मुंबई येथे होत असलेल्या बैठकीवर राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने बहिष्कार टाकला असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.\nशासनाने अनेक वेळा आश्वासन देऊन सुद्धा मागील 17 महिन्यापासून आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाचे काम सुरळीत झालेले नाही, काम करूनही संगणक परिचालकांना वर्ष वर्ष मानधन मिळत नसल्यामुळे संगणक परिचालक हवालदिल झालेले असताना दुसरीकडे सीपीसी-एसपीव्ही या कंपनीने या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू केला आहे.\nत्याकडे शासनानेडोळेझाक करून कंपनीला पाठीशी घातल्याचे दिसत आहे. संगणक परिचालकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी आश्वासन दिले पण त्या आश्वासना नुसार काहीच अमलबजावणी झालेली नाही, यामुळेच राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी 7 मे रोजी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे.\nई-पंचायत पुरस्कार मिळवून देणारे वार्‍यावर\nकेंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला त्यावेळी हा पुरस्कार ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वीकारला होता या पुरस्काराची मोठी चर्चा झाली, परंतु ज्या ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकानी मानधन नसताना शासनाला मिळऊन दिलेला आहे त्या संगणक परिचालकांना एक एक वर्ष मानधन नाही त्यांना वार्‍यावर सोडण्याचे काम राज्य शासन करत आहे.\nराज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायतीचे हस्तलिखित कामकाज बंद करून सर्व ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी ग्रामविकास विभागाने 1 एप्रिल ही तारीख ठेवलेली असताना 1 मे होऊन राज्यातील एकही ग्रामपंचायत पेपरलेस होऊ शकलेली नाही, कारण की या ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी सीपीसी-एसपीव्ही कडून ई-ग्राम सोफ्ट हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. गेल्या 17 महिन्यांपासून तयार केलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे पेपरलेस ग्रामपंचायती करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. कंपनीने आपले सरकार प्रकल्पासाठी करोडो रुपयांचा निधी घेतला पण चांगले सेवा देण्याऐवजी निकृष्ट दर्जाचे सॉफ्टवेअर देऊन शासनाची फसवणूक केली. त्यातच स्टेशनरी न देता ग्रामपंचायती कडून निधी घेतला आहे, विनाकारण संगणक परिचालकांचे मानधन कपात केले यामुळे शासनाची प्रतिमा मलीन झाली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/on-the-question-of-ram-temple-riots-in-the-country-will-be-set-up/", "date_download": "2018-11-15T02:25:14Z", "digest": "sha1:EI2RYDHQLQFOA5GY5HKFSUPVAZEPSHHL", "length": 13143, "nlines": 116, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राम मंदिराच्या प्रश्नावरून देशात दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंचा केंद्रावर खळबळजनक आरोप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराम मंदिराच्या प्रश्नावरून देशात दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंचा केंद्रावर खळबळजनक आरोप\nराज ठाकरे यांच्या भाषणातील सर्व मुद्दे एका क्लिकवर\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. दरम्यान, राम मंदिराच्या प्रश्नावरून येणाऱ्या काळात देशात दंगली घडवल्या जातील, असा खळबळजनक आरोप राज ठाकरेंनी केला आहे.\nराज ठाकरे म्हणाले, देशात राममंदिराच्या नावाखाली पुन्हा दंगली घडवल्या जातील. कोर्टाचा निकाल आला की दंगली सुरु होतील. राम मंदिर व्हायलाच पाहिजे मलाही ते हवंय. पण निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराच्या नावाखाली दंगली होणार असतील तर मंदिर पुढच्या वर्षी निवडणुकांनंतर झाल्या तरी चालतील.\nराज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे\nमनसे संपली म्हणणाऱ्यांनी शिवाजी पार्कवर येवून बघावं\nमुख्यमंत्री म्हणजे शिक्षकांचा आवडत पण विद्यार्थ्यांचा नावडता मॉनिटर आहेत\nअर्थमंत्री दगडावर चढून सांबा सारखे हात करत होते, पुन्हा कळाल कि ते मुनगंटीवार आहेत म्हणजेच रजनीकांतचे बारावे डमी\nश्रीदेवीने अस काय काम केल गेल कि त्याचा मृतदेह तिरांग्याम्ध्ये गुंडाळण्यात आला\nनिरव मोदी प्रकरण विसरवण्यासाठीच श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी इतकी चघळली गेली, नंतर बातमी आली की त्या दारू पिऊन गेल्या\nश्रीदेवीचा मृतदेह राष्ट्रध्वजात गुंडाळणे ही महाराष्ट्र सरकारची चूक\nमोदी आणि अमित शाह यांच्यामुळे वृत्तपत्र आणि चॅनल्समध्ये अनेक संपादकांना पत्रकारांना काढून टाकण्यात आलं\nजस्टीस लोयांच्या मृत्यूची केस एका महिला न्यायाधीशाकडे होती, त्या निस्पृह होत्या म्हणून त्यांच्याकडून केस काढून घेतली असं वाटू नये म्हणून महाराष्ट्रात १०० न्यायाधीशांची बदली केली गेली.\nतुम्ही जर हिटलर आणि त्याच्या प्रचारावरची पुस्तकं नीट वाचलीत तर तुमच्या लक्षात येईल की सध्या अमित शहा आणि मोदी त्याच पद्धतींचा वापर करत आहेत\nपॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा हे अक्षय कुमारचे सिनेमे हे केंद्रशासित पुरस्कृत आहेत.\nजे विरोधात आहेत त्यांना संपवून टाकायचं.. ईडी असेल.. सीबीआय असेल… माझा जो राग आहे नरेंद्र मोदींवर तो या गोष्टींसाठी..\nनितीन गडकरी साबणाच्या फुग्यासारखे घोषणांचे आकडे उडवत फिरत असतात\nनितीन गडकरींना तर हौस आहे कुठेही गेले तरी एक लाख कोटी, दोन लाख कोटीचे आकडे सांगायचे. पण पैसे आहेत कुठे \nशेतमालाला दीडपट हमीभाव देऊ, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अश्या घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलं नाही.\nनोकऱ्या आहेत पण महाराष्ट्रातील मुलांना नोकऱ्यांची माहिती दिली जात नाही आमच्याकडे कुंपणच शेत खात\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दिल्लीतून बसवलेले\nबेरोजगारांची नोंदणी करायची नाही, असा फतवा केंद्र सरकारने काढलाय, यामुळे भविष्यात भारतात किती बेरोजगार आहेत याची माहितीच मिळणार\nराफेल विमान सौद्यात प्रचंड भ्रष्टाचार, मात्र सर्वच जण गप्पा आहेत\nबोफोर्सपेक्षा देखील सगळ्यात मोठा घोटाळा ‘राफेल विमान’ खरेदीचा आहे. राफेल विमानाची किंमत आहे ५५० कोटी आणि सरकारने फ्रान्स सरकारकडून १६०० कोटींना घेतली आहे. हा भ्रष्टाचार आहे, यावर कोणी बोलत नाही. आणि हे काम कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी ग्रुपच्या रिलायन्स कंपनीला दिल गेलंय\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/voter-information-election-candidate-state-election-commision/", "date_download": "2018-11-15T02:02:27Z", "digest": "sha1:KW6UB7VB5GBJFTTQQJOZTSIXV5T4AKSY", "length": 13524, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "voter information election candidate state election commision", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमतदारांच्या माहितीसाठी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राची प्रसिद्धी करणार – राज्य निवडणूक आयुक्त\nआदर्श आचारसंहितेचे पालन करावे\nअमरावती : येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये मतदारांना योग्य उमेदवारांची ओळख होण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राची प्रसिद्धी मतदान केंद्राच्या बाहेर फ्लेक्सद्वारे तसेच वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन करणार आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये उमेदवारांनी नोंदविलेली स्थावर व जंगम मालमत्ता, शिक्षण आणि उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबतची माहिती नमूद करणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठात आयोजित निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत दिली.\nयावेळी कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर, निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी किरण गित्ते व यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह, मनपा आयुक्त हेमंत पवार, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधीक्षक लखमी गौतम यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nअमरावती विभागातील जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणूक शांततेत, सुरक्षितपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहिम हाती घ्यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी दिले.\nउमेदवारांचे प्रतिज्ञापत्र व नामनिर्देशनपत्र 100 टक्के ऑनलाईन भरण्यासाठी मदत केंद्र, सुविधा केंद्रांची सुविधा करून परिसरातील इंटरनेट कॅफेची मदत घ्यावी. यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून उमेदवारांमध्ये जागृती करावी.\nयावेळी बोलताना निवडणूक आयुक्त म्हणाले की, महानगरपालिका निवडणूक क्षेत्रामध्ये सर्व मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्या. त्याबरोबरच निवडणुकी दरम्यान उमेदवार करत असलेल्या दैनंदिन खर्चाचा गोषवारा सादर करावा किंवा संपूर्ण खर्च 30 दिवसाच्या आत सादर न केल्यास उमेदवारी रद्द करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना दिल्या. राजकीय पक्षांनी सुद्धा निवडणुकीचा खर्च वेळेत सादर करावा. निर्भय व पारदर्शकपणे निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा उपयोग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करावा. नाविण्यपूर्ण व कल्पक प्रयोगांना आयोगाचा पाठिंबाच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडणुकीमध्ये होणाऱ्या पैसा व दारूचा गैरवापर रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.\nयावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी निवडणुकीच्या पुर्वतयारीची माहिती दिली. यामध्ये निवडणूक विषयी संनियत्रण समिती स्थापन केली असल्याची माहिती दिली. दर्यापूर, अचलपूर व अमरावती हे तीन संवेदनशील तालुके असल्याने निवडणुकीदरम्यान अतिरिक्त पोलीस बल आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.\nयवतमाळ जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी गेल्या न.प. निवडणुकीत जिल्ह्यातील दारू दुकाने तीन दिवस बंद ठेवल्याने निवडणुकीदरम्यान दारूचा गैरवापर थांबविता आला असल्याची माहिती दिली. संवेदनशील भागातील मतदान केंद्रावर व्हीडिओ शुटिंगची व्यवस्था करावी अशा सुचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी विद्यापिठ परिसरात मतदार जागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला निवडणूक आयुक्तांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=600&&curr_page=31&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:06:06Z", "digest": "sha1:YKJAETBZZ7NEO635G2EPRH6LYOPKW4GQ", "length": 12208, "nlines": 204, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: Nashik\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Manmad\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Of course\nआपण सध्या कुठे आहात: Nagpur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: WEl COME\nआपण सध्या कुठे आहात: Thane\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes very much\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ofcourse\nआपण सध्या कुठे आहात: aurangabad\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Thane Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: arthatach\nआपण सध्या कुठे आहात: knk\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: certainly\nआपण सध्या कुठे आहात: MUMBAI\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: NAHE\nआपण सध्या कुठे आहात: मुंबई\nअभिप्राय: खूप सुरेख साईट आहे ही\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: sure\nआपण सध्या कुठे आहात: Kolhapur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes.\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: nakkich ...\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai(Andheri)\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes Sure\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai(Andheri)\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes Sure\nआपण सध्या कुठे आहात: USA\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: London\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: London\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: Thane\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37185", "date_download": "2018-11-15T02:10:48Z", "digest": "sha1:Q3UKX7P5JTNRPYMT4VQYSGFRYHUYUEHA", "length": 6806, "nlines": 138, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझी पाटी तशीच कोरी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझी पाटी तशीच कोरी\nमाझी पाटी तशीच कोरी\n( फेसबुकवर माझ्या तीन चार रचना चोरून कांही महाभागांनी स्वतःच्या नावावर पोस्ट केल्या. या घटनेवरून सुचलेली ही रचना. )\nए बी सी डी शिकलो नाही\nमाझी पाटी तशीच कोरी\nकवितांची जर केली चोरी\nलिखाण हिणकस अयोग्य खाण्या\nनिवडावी मी कशी शिदोरी\nकवितांची जर केली चोरी\nचौर्यकर्म हे पाप भयंकर\nभंपक तत्वे नकात शिकवू\nयोग्य वाटते तसेच वागू\nतुमच्या कविता माझ्या सांगुन\nपटवल्यात मी अनेक पोरी\nकवितांची जर केली चोरी\nराज्यशास्त्र का कुणी वाचती\nमलाच दूषण, डाकुंची या\nऐकुन घेता का शिरजोरी\nकवितांची जर केली चोरी\nएक क्षेत्र मज दावा कोणी\nचोर जिथे ना कधी नांदतो\nपैज लावुनी शोध घेत जे\nबाजी हरती, मीच जिंकतो\nसदैव करतो मी घुसखोरी\nकवितांची जर केली चोरी\nनाव तुम्ही का उगा ठेवता\nमान्य मला मी वाल्याकोळी\nमाझ्या पापांची मी मोळी\nमार्ग दावण्या नारद नाही\nकरतो आहे पाप अघोरी\nकवितांची जर केली चोरी\nनिशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३\nवा काका वा मस्त, चपखल\nतुमच्या कविता असतातच अशा कुणाला तरी ; आपण चोराव्यात असे वाटावे अशा \nउद्वेग अप्रत्यक्षपणे पण चांगला व्यक्त झालाय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/169?page=160", "date_download": "2018-11-15T02:05:45Z", "digest": "sha1:YLAMKRHD2OPY2J4O4GBSZI7TNFTYYKAD", "length": 9722, "nlines": 191, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली : शब्दखूण | Page 161 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली\nमायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती\n(भुषणगड, मायणी, वारूगड आणी संतोषगड)\nमंगलगडावरील कांगोरीनाथांच्या मंदिरातून ....\nमंगलगडावरील कांगोरीनाथांच्या मंदिरातून टिपलेला हा मंगळगड परीसर..\nRead more about मंगलगडावरील कांगोरीनाथांच्या मंदिरातून ....\nकाळे काळे पावसाचे ढग\nRead more about काळे काळे पावसाचे ढग\nनावगुंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र. २\n१) जोडीतल्या दोघांच्याही तोंडचा एकेक उखाणा लिहावा.\n२) एकाच्याच तोंडचा उखाणा लिहला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.\n३) एका आयडीवरुन तुम्ही कितीही प्रवेशिका टाकू शकता फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.\nRead more about नावगुंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र. २\nव्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क. २\n१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा\n२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी\n३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात\n४) विजेत्याची घोषणा जनमत पद्धतीने (पोलिंग) होइल\nRead more about व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क. २\nकेरळ बॅकवॉटर - पावसाला कधीही सुरुवात होऊ शकते..\nहा फोटो Yashika FX - 3 - Manual Zoom ह्या कॅमेर्‍याने काढलेला आहे.\nRead more about केरळ बॅकवॉटर - पावसाला कधीही सुरुवात होऊ शकते..\nपावसाचे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार आगमन झाले त्यावेळेस मुंबईचा पवई तलावे भरुन वाहत होता, त्याचे प्रकाशचित्र (कॅमेरा Sony Cybershot (7MP) Auto mode)\nपाऊस मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वरचा\nRead more about पाऊस मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वरचा\nRead more about पाऊस माळ्शेज घाटातला\nविल्सन डॅम भंडारदरा येथील पावसाळी सायंकाळ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034404-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=860&&curr_page=44&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:06:11Z", "digest": "sha1:BXYIFGFRN3IB2BAMTDAXACHAGRE7DN3Q", "length": 14681, "nlines": 192, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nपु. ल. देशपाण्डे, सम्पूर्ण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. महाराष्ट्ररुपी विविधरन्गी मोराचा मानाचा तुरा. साहित्य, चित्रपट, नाटक, सन्गीत, कला, क्रिडा, राजकारण अशा अनेकविध अन्गाना आपल्या अस्तित्वाने त्यानी 'पुलकित' केले. साहित्यामधील त्यान्चे योगदान तर केवळ अतुलनीय. कथा, नाटके, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने आणि खुप काहि. चित्रपटातसुद्धा कथा, पटकथा, गीते, सन्गीत, दिग्दर्शन, संवाद, भूमिका, पार्श्वगायन असे सर्व काहि केले. एक अभिजात सौन्दर्यद्रुष्टी हे पु.लं.चे वैशिष्ट्य. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा त्यान्चा द्रुष्टिकोन हा ईतरान्हून नेहमीच वेगळा वाटत आलाय मला. आजच्या ई-युगात ही वेबसाईट फारच शोभून दिसते. आज जर पु. ल. स्वत: असते तर त्यानी नक्कीच काहितरी वेगळी पण समर्पक प्रतिक्रिया दिली असती. आजच्या धावत्या जगात जिथे थोडे हसायलासुद्धा फार पैसे मोजावे लागतात तिथे आपले हे प्रयत्न खरोखरच मोठे वाटतात. आपल्या कामाबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: होय\nआपण सध्या कुठे आहात: Aurangabad\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: jarror kalava.\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho\nआपण सध्या कुठे आहात: Nasik\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho Nakki\nआपण सध्या कुठे आहात: Paris, France\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: IIT Kharagpur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ya sure....\nआपण सध्या कुठे आहात: marathi sahitya\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआपण सध्या कुठे आहात: India/Usa\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआपण सध्या कुठे आहात: sandiego..u.s.a.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: sandiego. u.s.a.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes why not sure\nआपण सध्या कुठे आहात: USA\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Ho Nakki\nआपण सध्या कुठे आहात: nagpur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho nakkich\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Dubai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Sure... Please...\nआपण सध्या कुठे आहात: New Jersey, USA\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes...............\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034405-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/There-is-no-crematorium-in-125-villages/", "date_download": "2018-11-15T02:16:50Z", "digest": "sha1:MKYGSZJAS4V5C5DY7LGDX7UN6SWAX25E", "length": 7781, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तब्बल 125 गावांत स्मशानभूमीच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › तब्बल 125 गावांत स्मशानभूमीच नाही\nतब्बल 125 गावांत स्मशानभूमीच नाही\nकोल्हापूर : विकास कांबळे\nसधन जिल्हा म्हणून ओळखण्यात येणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही अंत्यसंस्काराची हेळसांड होत आहे. जिल्ह्यातील गावे, वाड्या व वस्त्या मिळून साधारणपणे सव्वाशे ठिकाणी अजूनही स्मशानशेड अभावी उघड्यावरच दहन द्यावे लागत आहे. स्मशानाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसल्यामुळे जवळपास तेवढ्याच स्मशानशेडवरील पत्रे गायब झाले असल्याने अंत्यसंस्कार करताना नातेवाईक व गावकर्‍यांना पावसातही घाम फुटत आहे.\nदरडोई उत्पन्नात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर घेतले जाते. मात्र, जिल्ह्यातील सर्वच तालुके सधन नाहीत. काही तालुके अतिशय मागासलेले आहेत. काही तालुक्यांमधील गावे अशी आहेत की ही गावे नकाशावरही लवकर सापडत नाहीत. अशा गावांना अजूनही मूलभूत सुविधांसाठी वाट पहावी लागते. अजूनही जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्मशानशेड नसल्यामुळे त्याठिकाणी उघड्यावर प्रेतांना दहन द्यावे लागत आहे. डोंगराळ, दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये लोकसंख्या कमी असते. त्यामुळे याठिकाणी प्रशासनही लक्ष देत नाही आणि राजकारणी लोकही त्याकडे बघत नसल्याने अजूनही जवळपास सव्वाशे ठिकाणी स्मशान शेडच बांधण्यात आलेले नाही.\nकाही ठिकाणी जागेचा प्रश्‍न आहे. स्मशानभूमीसाठी जागा देण्यासाठी कोणी तयार होत नाही. सरकारी जागा जरी असली तरी त्याच्या शेजारी असणारा खासगी जागा मालक त्याठिकाणी स्मशानभूमीला विरोध करत असल्याचे चित्र आहे. पूर्वी गावाबाहेर म्हणून स्मशानशेड उभारण्यात आली आहेत. गावांचा विकास झापाट्याने होत आहे. नागरिकरणाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बांधकामांची संख्या वाढली. त्याचा परिणाम पूर्वी गावाबाहेर म्हणून उभारण्यात आलेल्या स्मशानभूमी आता गावाच्या मध्यावर येऊ लागली आहेत. अशा स्मशानभूमी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू होतात; मात्र पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने ही स्मशानभूमी हटविणे शक्य होत नाही. मग त्याची मोडतोड करण्यास सुरुवात होते. स्मशानभूमी बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यातून स्मशानशेड उभारण्यात येते. दुर्गम, डोंगराळ भागात एकाच पावसाळ्यात स्मशानशेडवरील पत्रे खराब होतात. स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून निधी दिला जात नाही. ग्रामपंचायत निधीतूनच ही कामे करावी लागतात. शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती चांगली आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बळकट नाही. पाण्याचे, लाईटचे बिल भागवितानाही काही ग्रामपंचायतींना कसरत करावी लागते. अशी परिस्थती जिल्ह्याच्या काही भागातील गावांची आहे. त्यामुळे अजूनही सव्वाशे गावांना माळावर उघड्यावरच प्रेतांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034405-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/geotechnique-clothing-usage-1168397/", "date_download": "2018-11-15T02:52:12Z", "digest": "sha1:LOC75QQRJJSRBIIVZW5YNPWDHPNXVJ2F", "length": 18290, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कुतूहल – भू-तंत्र वस्त्रांचे उपयोग भाग- १ | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nकुतूहल – भू-तंत्र वस्त्रांचे उपयोग भाग- १\nकुतूहल – भू-तंत्र वस्त्रांचे उपयोग भाग- १\nविकसित देशांमध्ये रस्ताबांधणीमध्ये भू-तंत्र वस्त्रांचा उपयोग कायद्याने सक्तीचा केला आहे.\nरस्ताबांधणीमध्ये भू-तंत्र वस्त्रे ही अलगीकरण, मजबुतीकरण आणि पाण्याचे वहन या तीन कारणांसाठी वापरली जातात.\nभू-तंत्र वस्त्रांचा उपयोग प्रामुख्याने रस्ते बांधणी, लोहमार्ग बांधणी, नद्यांचे कालवे आणि समुद्रकिनारा, सांडपाणी वहन, क्रीडा मदाने आणि कृषी क्षेत्र या ठिकाणी केला जातो.\nरस्ताबांधणीमध्ये भू-तंत्र वस्त्रे ही अलगीकरण, मजबुतीकरण आणि पाण्याचे वहन या तीन कारणांसाठी वापरली जातात. रस्ता तयार करताना जमीन खणून त्यामध्ये प्रथम मोठय़ा दगडांचा थर रचला जातो. त्यानंतर त्यावर लहान खडीचा थर अंथरतात आणि शेवटी डांबराचा थर असतो. रस्त्यावरून वाहने जात असताना त्यांच्या वजनाच्या दाबाने हे थर जर एकमेकांत मिसळले आणि खालील माती वर आली तर डांबराच्या थरामध्ये मिसळली तर रस्ता लवकरच खराब होतो. हे थर एकमेकापासून अलग ठेवण्यासाठी रस्त्याखाली कापड अंथरले जाते, यामुळे विविध थर एकमेकांमध्ये मिसळण्यास अवरोध होतो आणि रस्ता अधिक काळ टिकतो. भू-तंत्र वस्त्रे अलगीकरणाबरोबरच रस्त्यासाठी मजबुतीकरणाचे कार्य करतात व रस्त्याची ताकद वाढवतात. याचबरोबर रस्त्याखाली घातलेले कापड रस्त्याखालील पाण्यास वर येऊन डांबराच्या थराबरोबर मिसळू देत नाही तर अशा पाण्याचे वहन करून रस्त्याच्या कडेला नेऊन ते काढून टाकले जाते. हे पाणी जर वर येऊन डांबराच्या थराशी त्याच्या संपर्क आला तर डांबराचा थर खराब होऊन रस्ता खराब होतो. अशा रीतीने अलगीकरण, मजबुतीकरण आणि वहन या तिन्ही कार्यामुळे भू-तंत्र वस्त्रांमुळे रस्ते अधिक काळ टिकतात. रस्ते लवकर खराब न झाल्यामुळे रस्त्यावर होणारा खर्च तर कमी होतोच; परंतु त्याचबरोबर रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या मोडतोडीचे प्रमाण कमी होऊन त्यांच्या देखभालीचा खर्चही कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्ते खराब झाले तर वाहने कमी वेगाने चालवावी लागतात, परंतु रस्ता जर चांगल्या स्थितीत असेल तर वाहनांचा वेग कमी करावा लागत नाही आणि त्यामुळे इंधनाची मोठय़ा प्रमाणावर बचत होते. भारतामध्ये अजूनही रस्त्यांसाठी भू-तंत्र वस्त्रांच्या वापराबद्दल म्हणावी तितकी जागरूकता आलेली नाही. पण अमेरिका, युरोपमधील काही देश आणि काही विकसित देशांमध्ये रस्ताबांधणीमध्ये भू-तंत्र वस्त्रांचा उपयोग कायद्याने सक्तीचा केला आहे.\nचं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org\nसंस्थानांची बखर – मरतड वर्माची कारकीर्द\nत्रावणकोर राज्याचा संस्थापक राजा थिरूनल मरतड वर्मा हा केवळ एक राजकीय मुत्सद्दी आणि कार्यकुशल प्रशासक नव्हता, तर युद्धकुशल सेनानीही होता. संपूर्ण त्रावणकोर राज्य सागरी किनारपट्टीवर असल्यामुळे आणि राज्याचा व्यापार प्रामुख्याने सागरी मार्गानेच होत असल्याने त्याने आपले समर्थ नौदल उभे केले. डच ईस्ट इंडिया कंपनीशी झालेल्या युद्धात पकडला गेलेला सेनानी डी लॅनॉय याचा मरतड वर्माने धूर्तपणे उपयोग करून घेतला. डी लॅनॉय याला त्रावणकोरच्या अ‍ॅडमिरलपदी नियुक्त करून मरतडने आपल्या नौदल आणि लष्कराचेही आधुनिकीकरण करून घेतले. विशेषत: तोफा आणि दारूगोळा बनविण्याच्या तंत्रात लॅनॉयने केलेल्या आमूलाग्र सुधारणांमुळे मरतड वर्माने अनेक लढाया जिंकल्या. तत्कालीन केरळ राज्यांमधील सर्वाधिक प्रबळ असलेला कालिकतच्या झामोरीन राजाचा पराभव केल्यामुळे त्रावणकोरचा केरळातील सामथ्र्यवान राज्य म्हणून दबदबा वाढला.\nकोचिनचे राज्य घेऊन मरतड वर्माने उत्तरेस कोचिनपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत राज्यविस्तार केला. मिरे आणि इतर मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापारामुळे राज्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली. मरतड वर्माची कारकीर्द इ.स. १७२९ ते १७५८ अशी झाली. त्याच्या यशस्वी कारकीर्दीत त्याचा दिवाण रामायण दलवा याचा मोठा हातभार लागला. मरतड वर्माने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर चांगले संबंध ठेवले होते. अनेक लढायांमध्ये त्रावणकोर फौजेला मदत करण्यात कंपनीच्या फौजा पुढे होत्या. त्रावणकोर राजघराण्याचे पद्मनाभ (विष्णू) हे कुलदैवत होते. मरतड वर्मा आपल्या कुलदैवताची उपासना श्रद्धापूर्वक करीत असे. १७५० साली त्याने आपले राज्य आणि स्वत:ची खासगी मालमत्ता पद्मनाभ मंदिराला अर्पण केली. त्यानंतरची स्वत:ची राजकीय कारकीर्द मरतडने ‘पद्मनाभदास’ या नात्याने पार पाडली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकुतूहल – विलायती चिंच\nनागर आख्यान : बर्लिनची भिंत\nकुतूहल : परीक्षण-नमुना काढण्याच्या पद्धती\n‘नवनीत’च्या प्रवर्तकांची ‘स्कूलवेअर’मध्ये गुंतवणूक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nअजित पवार यांचा बिनविरोध अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\nराफेल करार हा 'बोफोर्स' घोटाळ्याचा बाप: शिवसेना\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034405-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-HDLN-ipl-2018-live-and-update-chennai-superkings-vs-kings-xi-punjab-in-mohali-5852620-NOR.html", "date_download": "2018-11-15T02:54:18Z", "digest": "sha1:KTKZFKYO37OASIACI3O6XMSF3ONDVV2K", "length": 6238, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ipl 2018 Live And Update Chennai Superkings Vs Kings Xi Punjab In Mohali | पंजाब चार धावांनी विजयी; चेन्नई टीमची हॅट्ट्रिक हुकली, धोनीची 79 रनांची खेळी व्‍यर्थ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपंजाब चार धावांनी विजयी; चेन्नई टीमची हॅट्ट्रिक हुकली, धोनीची 79 रनांची खेळी व्‍यर्थ\nअार. अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या किंग्जने रविवारी अायपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा विजयी रथ राेखला. पंजाबने तिसऱ्य\nचंदिगड- अार. अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या किंग्जने रविवारी अायपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा विजयी रथ राेखला. पंजाबने तिसऱ्या सामन्यात चेन्नईवर ४ धावांनी मात केली. पंजाबचा हा दुसरा विजय अाहे.\nप्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ७ बाद १९७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपरकिंग्जने ५ बाद १९३ धावांपर्यंत मजल मारली. यासह चेन्नईचा तिसऱ्या विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला.\nस्फाेटक फलंदाज ख्रिस गेलने पंजाबकडून तुफानी खेळी करताना शानदार अर्धशतक साजरे केले. त्याने ३३ चेंडूंत ७ चाैकार अाणि ४ षटकारांसह ६४ धावा काढल्या. यासह त्याने दमदार पुनरागमन केले.\nटी-20 च्या फाॅरमॅटमध्ये अाॅस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे सर्वाधिक विजयाचे रेकाॅर्ड\nअाॅस्ट्रेलियात 71 वर्षांत 11 कसाेटी मालिका; भारताने गमावल्या अाठ मालिका; तीन ड्राॅ\nप्रथमच 3-0 ने विंडीजचा धुव्वा; भारताचा शेवटच्या चेंडूवर विजय: धवन, ऋषभची अर्धशतके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034405-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/cooperation-minister-should-apologize-use-insulting-words-107512", "date_download": "2018-11-15T02:41:03Z", "digest": "sha1:ZPEK3G4YZQXNDN34ZXTNCNGXM6ZUWS24", "length": 13023, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "cooperation minister should apologize for use insulting words सहकार मंत्र्यांनी माफी न मागितल्यास जोडे मारो आंदोलन | eSakal", "raw_content": "\nसहकार मंत्र्यांनी माफी न मागितल्यास जोडे मारो आंदोलन\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nसहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लातूर येथील एका सभेत समाज बांधवांची कुचेष्टा करणारे वक्तव्य केले.\nसोलापूर - सोलापूर विद्यापीठाला सिध्देश्‍वरांचे नाव देण्याची मागणी वीरशैव लिंगायत समाजाने केली आहे. या संदर्भात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लातूर येथील एका सभेत समाज बांधवांची कुचेष्टा करणारे वक्तव्य केले. यामुळे समाज बांधवांचा अपमान झाला असून सहकार मंत्र्यांनी दोन दिवसात माफी मागावी, असा इशारा शिवा संघटनेचे डॉ. बसवराज बगले, शहराध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.\nशिवा संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाल्याने भाजप मंत्र्यांच्या पाया खालची वाळू घसरली आहे. त्यामुळेच त्यांनी विद्यापीठ नामांतर बद्दल वक्तव्य केले. सहकारमंत्र्यांनी दोन दिवसात माफी न मागितल्यास जिल्हाभर जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे.\nप्रत्येक कार्यालयात बसव जयंती साजरी करावी\nराज्य शासनाने राज्यातील सचिव कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती साजरी करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. असे असताना ही अनेक कार्यालयाकडून याची अंमलबजावणी केली जात नाही. सर्व शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्‍वर यांची प्रतिमा लावून जयंती साजरी करावी असे परिपत्रक काढावे अन्यथा संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\nबीएसएनएल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा\nपुणे - फोर जी सेक्‍ट्रमचे वितरण, निवृत्ती वेतनात सुधारणा यांसारख्या विविध मागण्यांचा पाठपुरावा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी केंद्राकडे वारंवार केला;...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034405-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-articles-lekh/85/84/FTII,Pune-'Wisdom-Tree'.php", "date_download": "2018-11-15T03:03:50Z", "digest": "sha1:NUZ3H462MSO3PE4CBE3SDASIYWO7J6E6", "length": 14544, "nlines": 135, "source_domain": "www.gadima.com", "title": "FTII,Pune 'Wisdom Tree' | गदिमांचा 'बोधीवृक्ष' | Sumitra Madgulkar | सुमित्र माडगूळकर", "raw_content": "\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nसुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar\nपुण्याची 'फिल्म ऐंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया',भारत सरकारची एक नामांकीत संस्था, जया भादुरी,शबाना आजमी,शत्रुघ्न सिन्हा,टॉम अल्टर, नसीरूद्दीन शाह,ओमपुरी सारखे दिग्गज कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीला देणारी.आजही देश-विदेशातून अनेक विद्यार्थी येथे चित्रपट सृष्टीसंबंधी अभ्यासक्रम शिकायला येतात.\nयाच परिसरात एक 'Wisdom Tree' (बोधीवृक्ष) नावाचे झाड खूप प्रसिद्ध आहे.कॅंपसच्या मध्यभागी असलेले हे\nझाड साधारण ७०-८० वर्षे तरी जुने असेल,या झाडाच्या फांद्या सर्व दिशांना पसरुन कॅंपसच्या बिल्डिंगना स्पर्श करतात.भगवान बुध्दांचा 'बोधीवृक्ष',न्युटनचे 'सफरचंदाचे झाड' जितके प्रसिध्द आहे तितकेचे हे झाड FTII व हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिध्द आहे.इतकेच काय तर परिक्षांच्या काळात मुले त्या खाली अभ्यासाला बसतात व मार्कात फरक पडतो असेही तिथे प्रचलित आहे.अनेक चर्चा त्या झाडाखाली रंगतात,प्रोफेसर्स आपले क्लासेस त्या झाडाखाली घेतात,इतकेच काय तर आता Wisdom Tree Festival सुध्दा दरवर्षी भरते व हिंदी चित्रपटसृष्टीतले मोठे मोठे कलावंत पुण्यात यावेळी आपली हजेरी लावतात.\nआता सगळयात मोठी गंमत,या झाडाला 'Wisdom Tree' (बोधीवृक्ष) नाव दिले आहे कोणी तर अर्थातच ग.दि.माडगूळकर यांनी,या झाडाला 'Wisdom Tree' (बोधीवृक्ष) नाव दिले आहे कोणी तर अर्थातच ग.दि.माडगूळकर यांनी,ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते राम गबाले हे फिल्म ऐंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया मध्ये अनेक वर्षे शिकवत होते उप-प्राचार्य पदापासून अनेक मोठी पदे त्यांनी या संस्थेत भूषविली होते,त्यांनीच सांगीतलेली ही कथा,ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते राम गबाले हे फिल्म ऐंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया मध्ये अनेक वर्षे शिकवत होते उप-प्राचार्य पदापासून अनेक मोठी पदे त्यांनी या संस्थेत भूषविली होते,त्यांनीच सांगीतलेली ही कथा\nFTII,Pune ची मूळ जागा प्रभातची,ही संस्था होण्याआधी तिथे प्रभात स्टुडिओ होता,साधारण १९३४ च्या सुमारास अत्याधुनिक अशा प्रभात स्टुडिओची निर्मिती पुण्यात झाली,अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचे शुटींग तेथे झाले आहे.गदिमा,पु.ल.देशपांडे या सारख्या अनेक दिग्गजांनी तेथे काम केले आहे.\nएक दिवस तेथे गदिमांचे शुटींग चालू होते,नित्य-नियमाप्रमाणे चित्रपटाचे गीत लेखनाचे काम गदिमांकडे होते,पण मनासारखे गाणे काही जमत नव्हते शेवटी गदिमा वैतागून एका झाडाखाली जाऊन बसले व सगळ्यांना सांगीतले की मला एकट्याला काहीवेळ शांतपणे राहुद्यात,गंमंत म्हणजे काही वेळातच गदिमांना गाणे सुचले,हा अनुभव त्यांना एकदाच नाही तर अनेकदा आला,व मराठी चित्रपटसृष्टीतील बुद्धिवंतांच्या मैफिली तेथे जमू लागल्या.गदिमांनी गमतीने या झाडाला 'बोधीवृक्ष' संबोधायला सुरवात केली व हळूहळू ते नाव प्रचलित झाले.\n१९५३ साली प्रभात स्टुडिओ बंद झाला व भारत सरकारने ही जागा विकत घेऊन या जागी 'फिल्म ऐंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया' ची सुरवात केली व गदिमांचा बोधीवृक्ष 'Wisdom Tree' या नावाने प्रसिध्द झाला व आहे तो आजगायत\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\n'गदिमा' एक दिलदार माणूस...\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034405-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/52", "date_download": "2018-11-15T02:49:30Z", "digest": "sha1:5WMEFFBEJA4ZUIUIIAGE5BHEF7UVPFGO", "length": 16516, "nlines": 262, "source_domain": "www.baliraja.com", "title": " गणपतीची आरती | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / गणपतीची आरती\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nगंगाधर मुटे यांनी शनी, 11/06/2011 - 20:57 ह्यावेळी प्रकाशित केले.\nजय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा\nआरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥\nवक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी\nकमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी\nखंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥\nपर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची\nनारिकेल कलशाला, आम्र तोरणाची\nरिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥\nतूच बाप,माय तुचि, आम्ही तुझे लेक\nएक आस जीवनास, पंथ दावी नेक\nअभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥\n(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)\nसर्वच कविता छान आहेत .त्या\nशनी, 11/06/2011 - 21:17. वाजता प्रकाशित केले.\nसर्वच कविता छान आहेत .त्या नीट समजायला कवीच्याच कुवतीचा वाचक पाहिजे.एवढे मात्र मला समजले की स्वत:ला अभय म्हणविणारा हा कवी एक अग्निकुंड आहे ज्यात कोठेतरी क्रांतीचे बीज लपले आहे.\nश्री बाबा यांचा या लिंकवरील प्रतिसाद\nगुरू, 01/09/2011 - 11:03. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nआरती खुपच छान ,मला आवडली .\nरवी, 04/09/2011 - 16:06. वाजता प्रकाशित केले.\nआरती खुपच छान ,मला आवडली .\nरवी, 04/09/2011 - 18:10. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 18/09/2011 - 22:48. वाजता प्रकाशित केले.\nगंगाधरजी, गणपतीची आरती अपेक्षापूर्ती करत नाही,\nपारंपारिक आरतीत अजून एक भर म्हणून ठीकच आहे..\nपण आपला नेहमीचा टच नाही जाणवला....\nसोम, 19/09/2011 - 08:52. वाजता प्रकाशित केले.\nही आरती फक्त भक्तीभावच व्यक्त करते.\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 09/09/2013 - 19:10. वाजता प्रकाशित केले.\nगुरू, 04/09/2014 - 21:52. वाजता प्रकाशित केले.\nसोम, 05/09/2016 - 18:53. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nगुरू, 24/08/2017 - 16:41. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034406-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T02:50:29Z", "digest": "sha1:LBQ5WMGIFMQ3RDMNPKGES6PEY6WTOXYS", "length": 7415, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिखली, मोशीतील सोसायट्यांना पाणी मिळेना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचिखली, मोशीतील सोसायट्यांना पाणी मिळेना\nपिंपरी – चिखली, मोशी या परिसरातील अनेक सोसाट्यांना महापालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे त्या सोसाट्यांना आजही टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. याकडे पाणी पुरवठा विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नवीन घरात रहायला जावून पाणी मिळत नसल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे.\nअनेक नागरिकांना कर्ज काढून घरे विकत घेतली आहेत. शहरात स्वतःचे हक्काचे घर असावे म्हणून त्यांनी खटाटोप केला. त्यांनी महापालिका हद्दीतील सामाविष्ट गावात घर घेवून ते आनंदात राहायला आले. परंतु, त्या परिसरात पाणी टंचाई होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन लागत आहे.\nमहापालिकेला हजारो रुपये पाणीपट्टी भरुनही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे स्थानिक शेतकरी व जागा मालकांकडून बोअरवेलचे किंवा टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. याकडे स्थानिक नगरसेवकही दुर्लक्ष करीत आहेत. चिखली-मोशी परिसरात अनेक गृहनिर्माण प्रकल्प साकारले आहेत. त्या सोसायट्यांना महापालिकेने जलवाहिन्या टाकल्या आहेत. नळजोड दिलेले आहेत. मात्र पुरेसे पाणी मिळत नसल्याने सोसायट्यांना टॅकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे, अशी माहिती स्थानिक नागरिक किशोर जाधव यांनी दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमिथुन चक्रवर्ती पाठीच्या दुखण्याने त्रस्त\nNext articleविदेशी पोस्ट ऑफिसमधून लवकरच ई व्यापार\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034406-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7887-no-road-for-tribal-patient", "date_download": "2018-11-15T02:09:05Z", "digest": "sha1:6AS4GOEP3FQERAJ6QZMX72FFFI34G3KG", "length": 9467, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "रुग्णाला झोळीमध्ये टाकून उपचारांसाठी न्यावं लागतंय... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरुग्णाला झोळीमध्ये टाकून उपचारांसाठी न्यावं लागतंय...\nराहुल खंडारे, जय महाराष्ट्र वेब न्यूज, बुलढाणा\t 12 September 2018\nमहाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याची जाहिरातबाजी कितीही मोठ्या प्रमाणावर होत असली, तरी दुर्गम भागांतील आदिवासी जनता मात्र या विकासापासून अजूनही खूप दूर आहे. मुलभूत सुविधाही अद्याप या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. प्रकृती गंभीर असणाऱ्या एका वृद्ध रुग्णाला झोळी करून रुग्णालयात वाहून न्यावं लागल्याची घटना घडली आहे.\nसातपुडा डोंगरात अतिदुर्गम भागात वसलेल्या चाळीसटापरी (बुलडाणा जिल्हा, ता. जळगाव जा. ) या आदिवासी गावातून 7 सप्टेंबर 2018 रोजी एका वयोवृद्ध आदिवासी इसमाची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दवाखान्यात न्यायचं होतं. त्यावेळी गावातील तरुण आदिवसींना या वृद्ध व्यक्तीस झोळी करून खांदयावरून वाहून न्यावं लागलं.या गावापर्यंत पक्का रस्ताच नसल्याने अशा प्रकारे रुग्णाला वाहून न्यावं लागत आहे. पायवाटेनं जवळच्या ३ किमी भिंगारा या गावात नेऊन तिथून 10 किमी कच्च्या रस्त्याने दुचाकी किंवा बैलगाडीने बुऱ्हाणपूर जळगाव या पक्क्या रोडपर्यंत पोहचावं लागतं. त्यानंतर चारचाकी किंवा दुसऱ्या कोणत्याही वाहनाने जळगाव येथे जाता येते.\nवनक्षेत्रात असल्याने या गावासाठी शासनाला रस्ता बांधता येत नाही. दुसरीकडे गावाचं पुनर्वसनही अद्याप झालेलं नाही. त्यामुळे अशा कात्रीत सापडलेल्या चाळीस टापरी या गावाच्या प्रगतीचा मार्गच अडला आहे. आणिबाणीच्या वेळी पायवाटेने अंतर तुडवत आदिवासींना जावं लागत आहे. पायवाटेने दुचाकी नेता येते, पण पावसाळ्यात तर पायी जाणंही मुश्कील असतं. अशा अनेक संकटांशी चाळीस टापरी येथील आदिवासी अनेक वर्षांपासून झुंजत आहे. मात्र ते कधीही सरकारला दोष देत नाहीत. परिस्थितीवर मात करत येथील आदिवासी लोक आपलं जीवन जगत आहेत.\nस्वातंत्र्याच्या 71 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील दुर्गम भागांचं हे भीषण वास्तव आहे. अजूनही अनेक गावं या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, वीज, पाणी हे प्रत्येक गावापर्यंत पोहचलेले नाहीत. प्रश्न हा आहे की व्यवस्थेत असे दोष किती दिवस राहणार एकीकडे आपला देश विकासाच्या नवनवीन पायऱ्या चढत असताना दुसरीकडे अजून साध्या मूलभूत सुविधाही आदिवासींना मिळू नयेत, हे खेदजनक आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करणं आवश्यक आहे.\n घाटी रुग्णालयात ना रुग्णांसाठी औषधं, ना उपचारांची साधनं\nअमरावती शहरात आज 'यांनी' केली रावणाची पूजा\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\n‘अवनी’च्या शिकारीने प्रश्न सुटला का\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे नाव देणं हा विदर्भाचा अपमान - श्रीहरी अणे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034406-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HUM-infog-india-vs-pakistan-funny-cricket-jokes-and-memes-5625183-PHO.html", "date_download": "2018-11-15T02:53:04Z", "digest": "sha1:QAFLZ7JKK6ITEDWZXCJSHZMKPUYMOUYE", "length": 4724, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India Vs Pakistan Funny Cricket Jokes And Memes | FUNNY: PAKISTANI खेळाडू मॅच हरल्यावर कुठे जातील!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nFUNNY: PAKISTANI खेळाडू मॅच हरल्यावर कुठे जातील\nचॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाक थरार बघायला मिळणार आहे. फायनल मॅचमध्ये प्रेक्षक खूप आनंद घेतील. मॅचपूर्वी आणि मॅचनंतरच्या गंमतीजंमती काय होतील. हे बघा..\nचॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाक थरार बघायला मिळणार आहे. फायनल मॅचमध्ये प्रेक्षक खूप आनंद घेतील. मॅचपूर्वी आणि मॅचनंतरच्या गंमतीजंमती काय होतील. हे बघा..\nपुढील स्लाईडवर क्लिक करून वाचा FUNNY जोक्स ...\nFUNNY: KEJRIWAL गेले आजीकडे , असा करत आहेत Enjoy\nFunny: ड्रेसला इस्त्री करणे आताच करा बंद, कारण इथे मोफत होणार\nFunny: आता अशी वेळ आली आहे, ते ऐकून तुम्हीही म्हणाल खरंय बाबा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034406-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/82d3067c8a/country-39-workforce-hub-39-will-be-at-the-forefront-in-making-maharashtra", "date_download": "2018-11-15T02:57:41Z", "digest": "sha1:4ZEE3URLYORKZBWRTTAESZOFR4H4KFTH", "length": 16342, "nlines": 82, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "देशाला ‘वर्कफोर्स हब’ बनवण्यात महाराष्ट्र अग्रेसर असेल", "raw_content": "\nदेशाला ‘वर्कफोर्स हब’ बनवण्यात महाराष्ट्र अग्रेसर असेल\nआज आपला देश हा युवकांचा देश मानला जातो. 2020 सालापर्यंत आपला भारत वर्क फोर्स हब म्हणून पुढे येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला असून हे वर्क फोर्स हब घडविण्यात महाराष्ट्र आघाडीवर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.\nशालेय शिक्षण विभागाच्या कौशल्य सेतू उपक्रमाचा शुभारंभ कार्यक्रम केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) राजीव प्रताप रुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री कौशल्य सेतू या उपक्रमाबददल बोलत होते. या कार्यक्रमाला शालेय आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, आमदार राज पुरोहित, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सिताराम कुंटे, कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र राज्याने राबविलेली ‘स्कील सखी’ ही योजना नीती आयोगाकडून गौरविली गेली आहे. तर कौशल्य सेतू या अभिनव संकल्पनेचे केंद्र सरकारकडून कौतुक झाल्याचा आनंद आहे. कौशल्ययुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी येत्या दोन वर्षात वेगवेगळ्या कौशल्य विकास उपक्रमातून कुणीही रोजगारापासून वंचित राहणार नाही याची काळजी राज्य शासनामार्फत घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.\nमुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आजची शिक्षण पद्धती विद्यार्थांना रोजगार देऊ शकते हे कौशल्य सेतूमुळे सिद्ध झाले आहे. शिक्षणापासून प्रतिष्ठा मिळते, डिग्री मिळते, मात्र चांगल्या रोजगाराच्या संधी मिळतातच असे नाही, पण आता कौशल्य सेतू उपक्रमामुळे आजच्या युवकांना कौशल्यावर आधारित रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.\nकौशल्य सेतूच्या निमित्ताने महाराष्ट्राने देशाला अभिनव संकल्पना दिली आहे.आज युवकांना रोजगार हवा आहे, पण त्यांच्याकडे कौशल्य नाही, उद्योगांना रोजगार द्यायचे आहेत, पण त्यांना चांगले कौशल्य असलेले कामगार मिळत नाहीत. हे सगळे कौशल्य सेतूमुळे पूर्ण होणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांची लगेचच फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यात यश आले. आता मात्र दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यावर कौशल्य प्रशिक्षणास पात्र झाल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान न होता त्याला कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nआजच्या युवकांना रोजगार मिळणे ही बाबही अत्यंत महत्वाची आहे. महाराष्ट्रात आगामी काळात प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ निर्माण करणे यावर भर देण्यात येणार असून कौशल्य सेतूच्या माध्यमातून हे साध्य केले जाणार आहे. कौशल्य सेतू उपक्रमास केंद्र शासनाची अवघ्या एका महिन्याभराच्या कालावधीत मिळालेली मान्यता यावरुन केंद्रपातळीवरुनही कौशल्य विकास उपक्रम राबविण्यास पाठिंबा असल्याचेच दिसून येते. येत्या दोन वर्षात अधिकाधिक युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nकेंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) राजीव प्रताप रुडी यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र राज्याने काही दिवसांपूर्वीच कौशल्य सेतू हा उपक्रम केंद्र शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला होता. या उपक्रमाचे उद्दिष्ट आणि याचा महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य वाढविण्यासाठी होणारा फायदा लक्षात घेऊन या उपक्रमास केंद्र शासनाने तत्काळ मान्याता दिली. मला असा विश्वास वाटतो की, महाराष्ट्राने राबविलेला कौशल्य सेतू हा उपक्रम इतर राज्यांना पथदर्शक ठरेल. दोन वर्षापूर्वी केंद्र शासनाने कौशल्य विकास व उद्योजकता हा विभाग स्वतंत्ररित्या स्थापन केला. अवघ्या दोन वर्षांत या विभागाची अर्थसंकल्पीय तरतूद 32 हजार कोटी रुपये करण्यात आली आहे यावरुन केंद्र शासन कौशल्ययुक्त देश घडविण्यासाठी करीत असलेले प्रयत्न दिसून येतात. गेल्या काही दिवसांमध्ये ॲप्रेंटिसशिप कायद्यात बदल करण्यात आले असून याअंतर्गतही महाराष्ट्राने अधिकाधिक प्रशिक्षण दिले आहेत. आज आपण सर्वजण मेक इन इंडियाचा नारा देत असताना मेक इन इंडिया मेकर्स इन महाराष्ट्रशिवाय अपूर्ण आहे आणि म्हणूनच आगामी काळात कौशल्ययुक्त देश घडविण्यासाठी केंद्र शासन कटीबध्द आहे.\nशालेय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यावेळी म्हणाले की, दोन वर्षात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामध्ये सर्वांत जास्त कौशल्य सेतू या उपक्रमाने आपल्याला समाधान मिळवून दिले. आपल्या भाषणात त्यांनी एक गोष्ट सांगितली की जर सुकलेले प्रत्येक पान जर महत्वपूर्ण असू शकते तर मग नापास झालेला विद्यार्थी हा कसा काय बिनकामाचा ठरु शकतो. म्हणूनच दहावीत यापुढे कोणताही विदयार्थी नापास होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. कौशल्य सेतू या उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्यावर आधारीत विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विदयार्थ्यांना रोजगार देणारा अभ्यासक्रम शिकविला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nकौशल्य व उदयोजकता विभागाचे मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने आतापर्यंत मेक इन इंडिया अंतर्गत 22 सामंजस्य करार केले असून 19 सामंजस्य करार कार्यान्वित झाले आहेत. टाटा ट्रस्ट, महिंदा अँड महिंद्रा अशा मोठ्या कंपनीबरोबर करण्यात येणाऱ्या सामंजस्य करारामुळे आजच्या युवकांना वेगवेगळया क्षेत्रात काम करण्याचे प्रशिक्षण मिळत आहे. आगामी काळात या विभागाचे विदयार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच योग्य व्यक्तीस योग्य काम देण्याचे उदिदष्‍ट असणार आहे.\n2015-16 मध्ये ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत कौशल्य विकास अभ्यासक्रमाला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आला आहे. आज त्यातील रितीका पवार आणि सुदाम जाधव या दोन विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे प्रवेशपत्र देण्यात आले.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034406-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/rahul-on-modi-sarkar-160517/", "date_download": "2018-11-15T02:12:49Z", "digest": "sha1:EKLVZWMB6MIL2CYMLDZMZKRZ6YNIG5CO", "length": 12495, "nlines": 164, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "जनतेच्या स्वप्नांचा चुराडा केला, जल्लोष कसला करता?- राहुल गांधी", "raw_content": "\nजनतेच्या स्वप्नांचा चुराडा केला, जल्लोष कसला करता\nजनतेच्या स्वप्नांचा चुराडा केला, जल्लोष कसला करता\nनवी दिल्ली | जनतेच्या स्वप्नांचा चुराडा आणि अकार्यक्षमता यापलिकडे तुमचं कर्तृत्व काय, त्यामुळे जल्लोष कसला करताय असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारलाय. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजपे देशभरात जल्लोष करण्यात येणार आहे, त्यावर राहुल गांधी यांनी हा सवाल केलाय.\nतुमच्या राज्यात युवकांना रोजगार नाही, शेतकरी आत्महत्या करतो आणि जवानांचे जीव जात आहेत, असंही राहुल यांनी म्हटलंय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nअतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांना अटक\nपरभणीत सत्तास्थापनेसाठी भाजपची चक्क काँग्रेसला साथ\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\nऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल\nराम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी\nमंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक\n1 thought on “जनतेच्या स्वप्नांचा चुराडा केला, जल्लोष कसला करता\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034406-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/High-Court-expressed-its-anger-on-Wednesday/", "date_download": "2018-11-15T01:55:08Z", "digest": "sha1:K6BQZUAARVRTUZVTFPYQMK2OCVTCEJFO", "length": 5006, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हायकोर्टाने वाहतूक विभागाला फटकारले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › हायकोर्टाने वाहतूक विभागाला फटकारले\nहायकोर्टाने वाहतूक विभागाला फटकारले\nवाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे फोटो आणि व्हिडिओसह तक्रार दाखल होत असेल तर त्याची चौकशी कसली करता अशा वाहतूक पोलिसावर थेट कारवाईचा बडगा उगारा अशा शब्दात उच्च न्यायालयाने बुधवारी संताप व्यक्‍त केला. वाहतूक पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेच्या सुनावणीच्यावेळी मुंबई शहरातील वाहतूक समस्येवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने वाहतूक पोलीस विभागाला चांगलेच फैलावर घेतले.\nपोलिसांविरोधात थेट तक्रारी नोंदविण्यासाठी पोलिसांच्या आयुक्तपदांवरील अधिकार्‍यांचे मोबाईल नंबर सार्वजनिक करा, म्हणजे बड्या अधिकार्‍यांनाही कळेल की, सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत, असेही न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले.\nहेड काँस्टेबल सुनील काटे यांच्या वतीने अ‍ॅड. दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारात बरबटलेल्या भ्रष्ट अधिकार्‍यांची खातेअंतर्गत चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली. बर्‍याच वेळा वाहतूक पोलीस कर्तव्यावर असताना काम सोडून झाडाखाली उभे रहातात आणि मोबाईलवर बोलत असतात. किंवा काही गेम खेळण्यात मग्न असतात. त्यामुळेच मुंबईच्या वाहतुकीचा बोजबारा उडतो. मात्र त्याकडे त्यांचे लक्ष नसते,अशा शब्दात संताप व्यक्त केला.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034406-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://deccanbank.com/mcharges-general.html", "date_download": "2018-11-15T01:51:30Z", "digest": "sha1:4WZEHBPPYWZTCT3NMU334WTVUZUKGYUK", "length": 9492, "nlines": 114, "source_domain": "deccanbank.com", "title": "DMCB| सामान्य शुल्क", "raw_content": "| मुख्य पृष्ठ | शाखा | अभिप्राय | करीयर | आमच्याशी संपर्क साधा | साइट मॅप |\nसुरक्षित लॉकर ठेव शुल्क\n१) रुपये. ५,०००/- पर्यंत\n२) रुपये. ५,००१/- ते रुपये. १०,०००/-\n३) रुपये. १०,००१/- ते रुपये. ७५,०००/-\n४) रुपये. ७५,००१/- आणि वरील\nरूपये.२/- प्रति हजार किंवा जास्तीत जास्त रुपये. २०००/-\n२ टायअप असलेल्या बॅंकेचे डी. डी. देणे\n१) रुपये. १०,०००/- पर्यंत\n२) रुपये. १०,०००/- वरील\nप्रति हजार रु. ५/- किमान रु. १००/- कमाल रु. २५००/-\nड्रॉवी बॅंकेचे कमीशन / चार्जेस असल्यास आपल्या कमीशन मधून\n२-ए टायअप नसलेल्या बॅंकेचे डी. डी. देणे ड्रॉवी बॅंकेचे कमीशन अधिक, ड्रॉवी बॅंकेच्या कमीशनच्या ५०% आपले कमीशन .\n३ १) डुप्लिकेट पे-ऑर्डर देणे\n२) पे-ऑर्डर मुदत वाढविणे किंवा पे-ऑर्डर रद्द करणे रुपये. ५०/- प्रती पे-ऑर्डर\nरुपये. ५०/- प्रती पे-ऑर्डर\n( जर रद्द पे-ऑर्डरच्या स्थानी नवीन पे-ऑर्डर तयार केल्यास रद्दीकरणाचे शुल्क घेण्यात येईल आणि नवीन पे-ऑर्डरचे शुल्क माफ केले जाईल)\n४ १) डुप्लिकेट डिमांड ड्राफ्ट जारी करणे\n२) डिमांड ड्राफ्टची मुदत वाढविणे किंवा डिमांड ड्राफ्ट रद्द करणे\nटाय-अप व्यवस्था अंतर्गत जारी रुपये.७५/- प्रती डी. डी.\n[ आपल्या शुल्कातून टायअप असलेल्या बॅंकेचे शुल्क देण्यात यावे.]\n५ १. बँक गँरंटी\n२. विदेशी एलसी देणे किंवा इतर बँकेच्या इन लँड एलसी १) १००% ठेवी समोर बॅंक गँरंटी दिली असेल तर रु. १ लाखा पर्यंत रु. ५००/- व उर्वरित रकमेवर ००.५०% दरसाल\n२) १०० % पेक्षा कमी ठेवीवर नियमित ग्राहकांना बॅंक हमी दिली तर, ३ % दरसाल एकरकमी संपूर्ण रक्कमेवर शुल्क आकारण्यात येईल.\n३) दुसर्‍या बॅंकेद्वारे हमी घेतली तर, आपल्या बॅंकेचे शुल्क दुसर्‍या बॅंकेच्या शुल्काबरोबर असेल. परंतु किमान शुल्क वरील १ व २ प्रमाणे\n( बॅंक गँरंटी देने वेळी पूर्ण कालावधीचे शुल्क घेण्यात येईल )\nदुसर्‍या बॅंकेकडून एलसी काढल्यास; आपल्या बॅंकेचे शुल्क दुसर्‍या बॅंकेच्या शुल्काएवढे असेल.\n६ स्वाक्षरी पडताळणी शुल्क रुपये.५०/- प्रती दस्तऐवज.\n७ सभासदास नवीन भाग दाखला देणे. रुपये.५०/- प्रती भाग दाखला\n१. रुपये. १.०० लाख पर्यंत -\n२. रुपये. १.०० लाखाचे वर ते ५.०० लाख -\n३. रुपये. ५.०० लाखपेक्षा जास्त -\n९ सभासदासाठी ओळखपत्र देणे रुपये.३५/-\n१० इन लँड बिल फॉर कलेक्शन हाताळणीसाठी शुल्क\n(भारतीय चलनात देयक) रुपये.१००/- प्रती देयक\n(अधिक: प्रत्यक्ष टपालाचे किंवा कुरिअर शुल्क जर असेल तर)\n* सेवा कर लागू नाही.\n११ आयात / निर्यात बिल, संकलन / भरणा हाताळणीसाठी शुल्क\n(परकीय चलनात देयक) रुपये.१००/- प्रती देयक\n(अधिक रेमिटींग बँकेचे कमीशन.)\n१२ इन लँड एल. सी. देणे बाबत\n(आपल्या बँकेसाठी) ०.५० % एलसी रक्कमेच्या\n१३ ठेवी वरील व्याजाचा दाखला सोडून इतर कोणताही दाखला देणे रुपये.५०/- प्रती दाखला\nरुपये. १० लाखापर्यंत कर्ज\nरु. १० लाखाचे वर ते रूपये. ५० लाखा पर्यंत\nरुपये. ५० लाखावरील कर्ज\n१) दुचाकी , तिनचाकी आणि लाईट मोटर वाहन गोठवणे शुल्क\n२) टेम्पो , ट्रक व इतर जड वाहन गोठवणे\n(वाहन टोवींग चार्जेस अतिरिक्त वसूल करावयाचे आहेत.)\nरुपये.१०००/- (एक वेळ शुल्क)\nरुपये.२५००/- (एक वेळ शुल्क)\nगोदाम शुल्क अतिरिक्त वसूल करावयाचे आहेत:-\n१) इतर गॅरेजमध्ये ठेवले तर गोदामाचा प्रत्यक्ष खर्च\n२) जर बॅंकेच्या आवारात ठेवले तर रूपये. ५०/- प्रती दिन\n१६ एटीएम कार्ड प्रत्यक्ष कार्डाचा झालेला खर्च आणि इतर खर्चाच्या आधारावर शुल्क निश्चित केले जाईल\n१७ फ्रँकिंग शुल्क रुपये.१०/- प्रती दस्तऐवज.\nपत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034406-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70603170233/view", "date_download": "2018-11-15T01:48:15Z", "digest": "sha1:RSWX7IJJ7PW5JFJLVG3SY5C3STLI4UH2", "length": 2184, "nlines": 26, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भजन - हरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...", "raw_content": "\nभजन : भाग ६|\nभजन - हरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण हा कोणास ऐकेना यशोदे बाळ तुझा तान्हा कुठवरी सोसू मी धिंगाना ॥धृ॥\nगवळण सांगती गार्‍हाणे रात्री आले चक्रपाणी खाऊनी दही दूध तुप लोणी व अवघ्या विरजनी फोडोनी ॥१॥\nदुसरी गवळण सांगती रात्री आले मंदिराती हात खांद्या वरी टाकी गळे माझ्या पडती ॥२॥\nतिसरी गवळण सांगती हरी आम्ही काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी बळकट गाठ बांधोनी ॥३॥\nचवथी गवळण सांगती रात्री आले वाड्या मधे वासरु सोडुनी गाईसी दुधाची चरवी सांडूनी ॥४॥\nअवघ्या गवळणी मिळोनी जला चाऊ गोकुळ सोडूनी गोकुळामध्ये चक्रपाणी त्यांच्या लागू सर्व चरणी ॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034406-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=500&&curr_page=26&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:05:29Z", "digest": "sha1:KNST5U3VAY5AOHVGY3JJUC5HJVEYH4BY", "length": 13646, "nlines": 185, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: mumbai thane\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yas\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: qatar\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: i will be happy to see that\nआपण सध्या कुठे आहात: Dombivli\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Ho, Nakkich mi waat pahin\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes offcourse\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआपण सध्या कुठे आहात: sangli\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes of course\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho. nakki kalawu shakata.\nआपण सध्या कुठे आहात: Cochin, Kerala\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Obviously YES\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yessss\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nअभिप्राय: पु.लं. चे साहित्य निव्वळ जतन करणारे नव्हे तर आमच्या मनात पु.लं जीवंत ठेवणारे आपण.. नविन वर्षाच्या गडगंज शुभेच्छा\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nअभिप्राय: मराठी ह्रुदयसम्राट असणाऱ्या पु.लं.ना माझी मानवंदना. पु.लं.विषयीची ही वेबसाईट अतिशय सुरेख आहे. छापील साहित्याखेरीजही पु.लं.संबंधीच्या अतिरिक्त अशा बऱ्याच माहितीचा या वेबसाईटवर उत्तरोत्तर समावेश होत रहावा हीच अपेक्षा.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes, you are alawys welcome\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034407-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/icl-football-news/", "date_download": "2018-11-15T02:48:20Z", "digest": "sha1:VQGFVBYPMCUMJR4KNT7ZTCXBAMV5WY2Z", "length": 11995, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोवा संघाच्या बचावातील त्रुटींचा फायदा घेण्याचा ब्लास्टर्सचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगोवा संघाच्या बचावातील त्रुटींचा फायदा घेण्याचा ब्लास्टर्सचा प्रयत्न\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा\nकोची – हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज केरळा ब्लास्टर्सची एफसी गोवा संघाविरुद्ध लढत होत आहे. ब्लास्टर्सला गुणतक्त्‌यातील पिछाडी कमी करण्याची गरज असून गोव्याच्या बचावातील त्रुटींचा फायदा घेण्याचा त्यांचा या सामन्यात प्रयत्न राहील.\nब्लास्टर्सला चिवट खेळ करूनही सहा सामन्यांत केवळ एक विजय मिळविता आला आहे. एटीकेविरुद्ध मोसमाच्या सलामीला त्यांनी ही कामगिरी साध्य केला. त्यानंतर मात्र पाच सामन्यांत चार बरोबरी आणि एक पराभव अशी त्यांची कामगिरी झाली आहे. मागील सामन्यात बेंगळुरू एफसीकडून ते हरले.\nजिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक गोल जास्त करावा लागतो, पण डेव्हिड जेम्स यांच्या संघाला गोल करण्यासाठीच झगडावे लागत आहे. त्यासाठी त्यांच्या आघाडी फळीतील खेळाडूंना धडाकेबाज खेळ करणाऱ्या गोव्याविरुद्ध धडाका लावावा लागेल. मिळतील त्या संधींचा त्यांना फायदा उठवावा लागेल.\nब्लास्टर्सचे सहाय्यक प्रशिक्षक थांगबोई सिंगटो यांनी सांगितले की, गोव्याच्या संघाविषयी आम्हाला आदर वाटतो. त्यांचा संघ आक्रमक खेळ करणारा आहे, पण ते गोल पत्करतात हे त्यांचे रेकॉर्ड पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल. आम्हाला संघ म्हणून जिंकायला नक्कीच सुरवात करायला हवी. सिंगटो यांचे मत म्हणजे नवा शोध नाही.\nसर्जिओ लॉबेरा यांच्या संघाचे प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गोल करण्याचे धोरण यशस्वी ठरते आहेत. याचे कारण हा संघ गुणतक्त्‌यात आघाडीवर आहे. त्यांचा गोलफरक सर्वोत्तम असून सर्वाधिक 18 गोल त्यांनी केले आहेत. सामन्यागणिक तीन गोल अशी त्यांची सरासरी आहे. त्यांचा बचाव मात्र डळमळीत आहे आणि तोच ब्लास्टर्सचे लक्ष्य असेल.\nलॉबेरा यांनी सांगितले की, आम्ही आक्रमक खेळ करतो याचा अर्थ आम्हाला जास्त धोके पत्करावे लागतात. ब्लास्टर्सला आम्ही थेट प्रतिस्पर्धी मानतो. आमच्याविरुद्ध गोल करणे शक्‍य आहे असे त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणत असतील तर सामना चांगला होईल. आम्ही त्यांच्यापेक्षा एक गोल जास्त करू शकलो तर मी आनंदी असेन असेही ते यावेळी म्हणाले.\nगोव्याचा प्रमुख स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याच्यासाठी दिल्ली डायनॅमोजविरुद्धचा सामना फारसा चांगला ठरला नाही. त्यामुळे तो भरपाई करण्यासाठी व गोल्डन बूटच्या शर्यतीमध्ये आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. सहा गोल व चार ऍसिस्ट अशी कामगिरी आताच त्याच्या खात्यात जमा आहे. एदू बेदिया यंदाच्या मोसमात तुफान फॉर्मात आला आहे.\nस्पेनच्या या मध्यरक्षकाने काही जोरदार गोल केले असून ब्लास्टर्सला त्याच्यापासून सावध राहावे लागेल. ह्युगो बौमौस हा सुद्धा उत्तम फॉर्मात आहे. सिंगटो यांनी हे मुद्दे मान्य केले. ते म्हणाले की, गोव्याचा संघ म्हणजे केवळ कोरो नव्हे. त्यांच्याकडे बेदिया आणि बौमौस असे तेवढेच प्रतिभाशाली खेळाडू आहेत. आम्हाला संघ म्हणून गोव्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.\nलॉबेरा यांच्यासाठी चांगली बातमी म्हणजे ब्रॅंडन फर्नांडीस पुर्णतः तंदुरुस्त झाला आहे. त्याने मागील सामन्यात गोलही केला आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावला आहे. गोवा भेदक आक्रमण कायम ठेवणार का की ब्लास्टर्स घरच्या मैदानावर पहिला विजय मिळविणार याची उत्सुकता असेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखबरदार, सार्वजनिक ठिकाणी थुंकाल तर\nNext articleसार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपकडून लॉलीपॉप : शिवसेना\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nमहाराणा मंचर, उत्कर्ष क्रीडा संस्थाची विजयी आगेकूच\nरोहित शर्माला “भारत अ’ संघातून विश्रांती\nभारतीय महिलांचे विजयासह उपान्त्यफेरीत पोहोचण्याचे लक्ष्य\nत्या मुद्यांमध्ये सत्यता नाही – रॉजर फेडरर\nसिंधू, समीर यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034407-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-crime-107084", "date_download": "2018-11-15T02:21:56Z", "digest": "sha1:5XSRTCULVRDQ6H3XWK7WAKMXIT3TWDI7", "length": 12927, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news crime माजगावात यात्रेदिवशी दोन कुटुंबांत मारामारी | eSakal", "raw_content": "\nमाजगावात यात्रेदिवशी दोन कुटुंबांत मारामारी\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nचाफळ - घरासमोर दुचाकीला गाडी आडवी लावल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत तीन महिला आणि अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना माजगाव (ता. पाटण) येथे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. शरद बाळकृष्ण जाधव व सचिन भाऊसाहेब चव्हाण हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nचाफळ - घरासमोर दुचाकीला गाडी आडवी लावल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत तीन महिला आणि अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना माजगाव (ता. पाटण) येथे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. शरद बाळकृष्ण जाधव व सचिन भाऊसाहेब चव्हाण हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nपोलिसांनी सांगितले, की रविवारी माजगावची यात्रा होती. दुपारी दोनच्या सुमारास येथील सुरेश उत्तम जाधव यांच्या मुलाने नाना आबा पाटील यांच्या घरासमोर पाटील यांच्या दुचाकीला आपली दुचाकी आडवी लावली होती. यावरून जाधव व पाटील यांच्यात शाब्दिक वादावादी घडली. या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. शरद जाधव, सचिन चव्हाण, सविता सुरेश जाधव, संगीता भाऊसाहेब चव्हाण, रंजना विठ्ठल सोमदे यांना सुनील जयवंत चव्हाण, अजय बाबूराव जाधव, नाना आबा पाटील, बंडा आबा पाटील व सुनील चव्हाण याचा लहान भाऊ (नाव समजू शकले नाही) या चौघांनी शिवीगाळ करत दांडक्‍याने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद सुरेश उत्तम जाधव यांनी उंब्रज पोलिसांत दिली. शरद जाधव व सचिन चव्हाण यांच्या हात, कान व डोक्‍याला मार लागल्याने त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या गटाने दिलेल्या फिर्यादीत म्हटल्यानुसार वैभव जयवंत चव्हाण हाही दुपारच्या भांडणात होता असे म्हणत सुरेश जाधव, शरद जाधव, सचिन चव्हाण, सोन्या जाधव यांनी काठीने मारहाण करत हात व पायाला गंभीर दुखापत केली. वैभव जयवंत चव्हाण याने ही फिर्याद दिली आहे.\nआजीच्या धाडसाला विद्यार्थ्यांचा सलाम\nढेबेवाडी (जि. सातारा) - लेकीकडून घरी परतताना वाघ आणि लांडग्यात भांडणे लावून टुणूक टुणूक भोपळ्यातून घर गाठणाऱ्या चतुर आजीची काल्पनिक कथा...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\nआल्याच्या दरात भरघोस वाढ\nकाशीळ - आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या जुन्या आल्याच्या प्रतिगाडीस सात ते आठ हजार रुपयांनी वाढ होऊन 30 ते 31 हजार रुपये, तर नवीन...\n\"साहेब काय पण करा, मात्र गोळ्या द्या'\nमुंबई - \" साहेब काय पण करा, मात्र स्वाइन फ्लूच्या पाच हजार गोळ्या पुणे महानगरपालिकेला पाठवायला सांगा... सरकारच्या गोळ्या उपलब्ध होईपर्यंत...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रीच्या श्रम-संस्कारांद्वारे वृत्तपत्र विक्रीच्या श्रम-संस्कारांद्वारे\nसातारा - वृत्तपत्र विक्रीच्या माध्यमातून झालेले श्रम व सातत्याचे संस्कार, त्याद्वारे मिळालेली ज्ञानाची शिदोरी आणि स्फूर्तीच्या जोरावर अनेकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034407-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-15T01:54:04Z", "digest": "sha1:U7J3T6CQGZK2M5QIQRNLEDDJXFWW2LSH", "length": 7911, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डोंगरची काळी मैना झाली महाग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडोंगरची काळी मैना झाली महाग\nमंचर (ता. आंबेगाव): आदिवासी डोंगरी भागातून डोंगरची काळी मैना (करवंदे) विक्रीसाठी आदिवासी बांधव बाजारपेठेत दाखल झाले आहे.\nमंचर- उन्हाळी हंगामात रानावनात येणाऱ्या फळाची मेजवानी काही औरच असते. आंबट आंबोळी व जाळीमध्ये पिकणाऱ्या करवंदाची गोडी चाकण्यासाठी लहानापासून मोठ्यापर्यंत हा रानमेवा खाण्याची मज्जा वेगळीच असते. अशी उन्हाळी हंगामात येणारी काळी करवंद अर्थात डोंगराची काळी मैना मंचरच्या बाजारात दाखल झाली असून सध्या 100 रुपये किलो दराने ती विक्री होत आहे. तर छोटे माप दहा रुपये अशा पद्धतीने करवंदांची विक्री होत आहे.\nडोंगरची काळी मैना (करवंदे) श्रीक्षेत्र भीमाशंकर, आहुपे, माळशेज घाट, मुरबाड येथून अनेक आदिवासी बांधव विक्रीसाठी मंचर बाजारपेठेत येत आहे. सावर्णे येथील तरुण रामजी अस्वले म्हणाले एप्रिलच्या शेवटचा आठवडा आणि मे महिना करवंदे विक्रीसाठी योग्य आहे. पाऊस झाल्यावर करवंदे विक्रीला उठाव नसतो. यावर्षी उत्पादन जेमतेम होते. अतिउष्णतेमुळे करवंद उत्पादनावर परिणाम झाल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. सुट्टीच्या काळात करवंदे विकून वह्या-पुस्तके, शैक्षणिक खर्चासाठी दीड महिना करवंदे विक्रीतून चांगले अर्थार्जन मिळत असल्याचे भीमाशंकर परिसरातील विद्यार्थी रामदास लोहकरेने सांगितले. करवंदाच्या पाट्या विक्रीसाठी एकत्र एखाद्या वाहनातून येतात. त्या माध्यमातून सर्वांना वाहतूक भाडे कमी लागून खर्चात बचत होते, असे त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्रीरामपूर कांदा व्यापारी असोसिएशन अध्यक्षपदी नानासाहेब गवारे\nNext articleमैदानी खेळाचे महत्त्व तरुणांनी समजून घ्यावे : ढाकणे\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034408-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.kplivenews.com/2017/02/09/kadegaon-health-camp-lupin-respira-renushe-hospital/", "date_download": "2018-11-15T02:17:05Z", "digest": "sha1:2ZNKBHYFCTJZNINJ5QHOUG36HHQUCBNP", "length": 8738, "nlines": 80, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "कडेगावमध्ये मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे उद्या आयोजन - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nकडेगावमध्ये मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे उद्या आयोजन0 मिनिटे\nकडेगाव (सागर वायदंडे ): कडेगाव येथील अद्ययावत डॉ. रेणुशे हॉस्पिटल व लुपिन रेस्पिरा ली. मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने येथे मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत संपन्न होईल.\nशिबिराचे आयोजक डॉ. अभिषेक अरुण रेणुशे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की या शिबिरात दमा व श्वसनविकारांसंबंधी विस्तृत माहिती देण्यात येईल तसेच वेगवेगळ्या चाचण्या रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येतील.\nहे शिबीर कडेगाव बसस्थानकांजवळ डॉ. रेणुशे हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले आहे. रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.\n← पलूस-कडेगावमध्ये ‘मोदी फिव्हर’\nनाना पाटेकर यांना ‘गुरु बसव पुरस्कार’ प्रदान →\nनगरपंचायत मध्ये कर ५०० व १००० च्या नोटांमध्ये भरता येईल : मुख्याधिकारी चरण कोल्हे\nपलूस मध्ये ओढा स्वच्छता व रस्ता कामाचा शुभारंभ\nऔंध येथे बुधवारी (दि. ११) ‘गुलामगिरी हटाव परिषदे’चे आयोजन\nApril 2, 2018 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nOne thought on “कडेगावमध्ये मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे उद्या आयोजन”\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nकडेगावमध्ये मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे उद्या आयोजन\nठळक बातमी\tनाना पाटेकर यांना &#…\nकडेगाव (प्रतिनिधी) : काँग्रेससारख्या बलाढ्य शत्रूशी नेहमीच अतिशय चुरशीची लढत देणाऱ्या माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्हा भाजपची धुरा हाती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034408-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Protest-In-Pune-for-take-action-Against-who-burnt-Constitution-In-Delhi/", "date_download": "2018-11-15T02:13:05Z", "digest": "sha1:VNNK6CE6437CPJN55PTSUX3PPAZZ7X55", "length": 3568, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : संविधान जाळल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : संविधान जाळल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन\nपुणे : संविधान जाळल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन\nपुणे : पुढारी ऑनलाईन\nदिल्लीत संविधान जाळल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. संविधान जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.\nदिल्ली येथे काही दिवसांपूर्वी भारतीय संविधानाची प्रत जाळून आरक्षण हटाव आशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घटनेतील आरोपींवर अद्यापही कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करून मातंग एकता आंदोलन युवक आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.\nयावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, विठ्ठल थोरात, संजय साठे, रोहित अवचिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034408-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Wagholi-Bus-Depot-question-with-Metro/", "date_download": "2018-11-15T01:55:19Z", "digest": "sha1:BBB7DPKE5DAHNR2NDEWNE6Q2NWR5DNSI", "length": 4791, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मेट्रोसह वाघोली बस डेपोचा प्रश्‍न मार्गी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मेट्रोसह वाघोली बस डेपोचा प्रश्‍न मार्गी\nमेट्रोसह वाघोली बस डेपोचा प्रश्‍न मार्गी\nमहत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेल्या आणि देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविण्यात येणार्‍या, पुणे येथील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसह, वाघोली बस डेपो, पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पास गती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.\nमंत्रालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. पुणे मेट्रो लाईन- 3 प्रकल्प हा सार्वजनिक वाहतुकीचा व हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची किंमत 8313 कोटी रुपयांच्या घरात आहे. टाटा सिमेन्स या कंपनीने मेट्रोसाठी निविदा भरलेली आहे. ती पात्र ठरली आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविला जाणार आहे. या निविदेच्या अटी व शर्तींवर चर्चा होऊन मंजुरीसाठी कार्यकारी सामितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वाघोलीत बस डेपो निर्माण करण्यासाठी प्राधिकरणाच्या जमीन संचयातील मौजे वाघोली 1458 व इतर क्षेत्र 17686 चौ. मी. सुविधा भूखंड, दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी उपलब्ध करून देण्यास प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034408-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Fifty-five-thousand-two-thousand-fake-notes-were-seized/", "date_download": "2018-11-15T02:59:26Z", "digest": "sha1:CXHLNNRALDRBTWB6Y5KTQTF3DVR5ODYH", "length": 4782, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाचशे, दोन हजारांच्या 21 बनावट नोटा जप्‍त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पाचशे, दोन हजारांच्या 21 बनावट नोटा जप्‍त\nपाचशे, दोन हजारांच्या 21 बनावट नोटा जप्‍त\nमिरज : शहर प्रतिनिधी\nयेथील एका हॉटेलसमोर पाचशे रुपयांच्या सतरा आणि दोन हजार रुपयांच्या चार अशा एकूण 21 बनावट नोटा महात्मा गांधी चौकी पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी गौस गब्बार मोमीन (वय 21, रा. आझाद कॉलनी, भारतनगर, मिरज) याला अटक करण्यात आली. त्याला नोटा पुरवणार्‍या शुभम संजय खामकर (रा. नवीन एमआयडीसी, सातारा) याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.\nपोलिस हवालदार सुभाष पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. येथील एका हॉटेलसमोरील बँकेजवळ गौस मोमीन हा सोमवारी रात्री उशिरा संशयितरीत्या फिरत होता. याबाबत पोलिसांना त्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याला रात्रीच ताब्यात घेतले. त्याच्याजवळ दोन हजार रुपयांच्या चार व पाचशे रुपयांच्या सतरा नोटा सापडल्या. त्या नोटा गौस याचा मित्र शुभम खामकर याने दुसर्‍याला खपवण्यासाठी दिल्या होत्या. त्या नोटा बनावट आहेत हे माहीत असताना देखील त्याने स्वतः जवळ बाळगल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला मंगळवारी अटक करण्यात आली.\nआज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी सातारच्या खामकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सातार्‍याला रवाना झाले आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034408-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80602032320/view", "date_download": "2018-11-15T02:46:35Z", "digest": "sha1:SKMPEMZNUSQ4LHZRNYPRN7ZW5H6NYKZF", "length": 4922, "nlines": 51, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रसंग ३", "raw_content": "\nगीत दासायन - प्रसंग ३\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nसूर्याजीपंतांचे देहावसान झाल्यानंतर काही दिवसातच \"नारायणाचे लग्न करावे\" असे राणूबाईंच्या मनात आले. त्यांनी आपला विचार ज्येष्ठ पुत्र गंगाधर यांना सांगितला. श्रेष्ठ म्हणाले, \"आई, नारायण हा सामान्य मुलगा नाही. लग्नाचा विषय काढला की तो किती रागावतो हे तुला माहीत आहे.\" पण राणूबाईंनी ऐकले नाही. एकदा घरातच लग्नाची गोष्ट निघाली तेव्हा नारायण घराबाहेर पडला आणि थेट गावाबाहेर असलेल्या डोहाजवळच्या वटवृक्षावर उंच जागी जाऊन बसला. श्रेष्ठ गंगाधर त्याला नेण्यासाठी आले. त्यांना पाहताच नारायणाने डोहात बुडी मारली. डोहातील खडकावर कपाळ आपटून एक टेंगूळ आले. नारायण बुडताच सर्वत्र हाहाकार उडाला. डोहाच्या काठावरून श्रेष्ठांनी वात्सल्याने हाक मारली, 'नारायणा, वर ये.' ती ऐकताच नारायण वर आला आणि श्रेष्ठांच्या बरोबर घरी गेला. राणूबाईंनी त्याला जवळ घेतले आणि प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरविला. त्या म्हणाल्या, \"नारायणा, तू माझे ऐकणार नाहीस का निदान लग्नाचा अंतरपाट धरलेला तरी मला पाहू दे.\" नारायणाने आईच्या म्हणण्याला मान दिला. राणूबाईंनी आपल्या भावाच्या कन्येशी नारायणाचा विवाह निश्चित केला. लग्नाचा दिवस उजाडला. नवरा मुलगा बोहल्यावर उभा राहिला आणि सर्वजण म्हणू लागले, \"शुभमंगल सावधान.\"\nघोष करिति विप्र सर्व शुभमंगल सावधान\nऐकुनि तो नारायण झाला झणि सावधान ॥ध्रु०॥\nसावध मज का करिता\nसांगा मज घोष वृथा\nपरिसुनि हे नवल वचन\nम्हणती \"ही बेडि तुम्हा\nआता नच स्वैर गमन\nध्यानि हे धरा\" ॥४॥\nकाय घडत हा प्रकार\nअवधि नुरे परि पळभर\nहां हां हां म्हणत जाइ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034409-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/bjp-ready-alliance-raosaheb-danve-14001", "date_download": "2018-11-15T02:48:46Z", "digest": "sha1:SDQ6ZGSPSWDA37V6TZTJXLK3M27C3V7R", "length": 12493, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "bjp ready to alliance-raosaheb danve 'युती'साठी भाजपची तयारी- रावसाहेब दानवे | eSakal", "raw_content": "\n'युती'साठी भाजपची तयारी- रावसाहेब दानवे\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nपुणे- \"महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भारतीय जनता पक्ष तयार आहे; परंतु ही युती सन्मानपूर्वक झाली पाहिजे,'' अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.\nपुणे- \"महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भारतीय जनता पक्ष तयार आहे; परंतु ही युती सन्मानपूर्वक झाली पाहिजे,'' अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.\nमहापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या हंगामी निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. भाजप- शिवसेना युतीबाबत दररोज उलट- सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विचारणा केल्यावर दानवे म्हणाले, \"शिवसेनेबरोबर युती करण्याची भाजपची इच्छा आहे. त्यासाठीच्या चर्चेला आम्ही तयार आहोत; परंतु ही युती सन्मानपूर्वक व्हायला हवी. युतीसाठीच्या परस्परांच्या प्रस्तावांचा अभ्यास व्हावा, त्यानंतर चर्चा करून युतीमधील सूत्र निश्‍चित करता येईल.'' राज्यात ज्या- ज्या ठिकाणी युती करणे शक्‍य आहे, तेथील अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात आले आहेत. त्यांनी सूत्र निश्‍चित करून प्रदेश भाजपची मान्यता घ्यावी, असे ठरविण्यात आले आहे. शिवसेनेचे काही नेते मुक्ताफळे उधळत असली तरी, युती व्हावी, अशीच आमची भूमिका आहे आणि त्यासाठी चर्चा करण्याची तयारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nटॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे\nपुणे- पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034409-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Community-resignation-of-all-Gram-Panchayat-center-operators-in-Vaibhavwadi-taluka/", "date_download": "2018-11-15T02:55:08Z", "digest": "sha1:26EORX6NW3O7C53RNFKIRWSLSQ5FGCCF", "length": 5323, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वैभववाडी तालुक्यातील सर्व ग्रा. पं. केंद्रचालकांचा सामुदायिक राजीनामा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वैभववाडी तालुक्यातील सर्व ग्रा. पं. केंद्रचालकांचा सामुदायिक राजीनामा\nवैभववाडी तालुक्यातील सर्व ग्रा. पं. केंद्रचालकांचा सामुदायिक राजीनामा\nग्रामपंचायतीमध्ये नियमित काम करुनही गेले वर्षभर ग्रामपंचायत केंद्र चालकांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपसमारीची वेळ आली आहे. याबाबत वारंवार मागणी करुनही सी.एस.सी.एस.पी.व्ही कंपनीने दुर्लक्ष केले आहे.अखेर याला कंटाळून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत केंद्रचालकांनी सामूदायिक राजीनामा कंपनीचे तालुका समन्वयक यांच्याकडे दिला आहे.\nतालुक्यातील ग्रामपंचायत केंद्र संचालकांना नियमित काम करुनही माहे एप्रिल 2017 पासून कंपनीकडून मानधन मिळालेले नाही. याबाबत संबंधित कंपनी व प्रशासनाला विचारणा करुनही अद्याप मानधन अदा करण्यात आलेले नाही.\nअल्प मानधनात काम करणार्‍या या केंद्रचालकांना वर्षभर मानधनच देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपसमारीची वेळ आली आहे.ही आमची आर्थिक पिळवणूक होत आहे. याला सर्वस्वी प्रशासन व संबंधित कंपनी जबाबदार आहे. यामुळे आमच्यावर सामूदायिक राजीनामा देण्याची वेळ आली आहे. वर्षभराचे थकित मानधन त्वरित मिळावे,अशी मागणी करण्यात आली आहे.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034409-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Two-groups-fights-in-the-student-council-elections-in-nashik/", "date_download": "2018-11-15T01:54:58Z", "digest": "sha1:6HQMT2Y6YESXV5H2SGTW25WZS4PJN47V", "length": 2792, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थी परिषद निवडणुकीत दोन गटात मारामारी(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › विद्यार्थी परिषद निवडणुकीत दोन गटात मारामारी(व्हिडिओ)\nविद्यार्थी परिषद निवडणुकीत दोन गटात मारामारी(व्हिडिओ)\nआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत दोन गटात मारामारी झाली आहे. एका विद्यार्थी मतदाराला मतदानासाठी घेऊन जात असताना शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर काहीकाळ विद्यापीठात तणाव होता.\nपोलिसांनी याप्रकरणी संशयितांना ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरु आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034409-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Legislative-Assembly-issue/", "date_download": "2018-11-15T02:38:10Z", "digest": "sha1:LIUUYJXPU5YYJQCZDVZMID4EB3YMIYPU", "length": 6971, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ\nहिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ\nनागपूर : चंदन शिरवाळे\nशेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत सरकार आणि विरोधकांमध्ये वार-पलटवार झाले. कोणी किती कर्जमाफी दिली, हे सांगण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याने सभागृहाचा आखाडा झाला. अखेर गोंधळातच शोकप्रस्ताव पुकारण्यात आला आणि नंतर कामकाज तहकूब करण्यात आले.\nखरोखरच 41 लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली असल्यास सरकारने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभरच काय एक हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची सरकारची तयारी असल्याचे प्रतिआव्हान दिले. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे काँग्रेस आघाडी सरकारचे पाप आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर पलटवारही केला.\nसकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात होताच विखे-पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कर्जमाफी विषयावर बोलण्यासाठी स्थगन प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी विखे यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली होती; पण ती अमान्य झाली. मात्र, कर्जमाफी महत्त्वाची असल्यामुळे आपणास बोलण्यास देत असल्याचे बागडे यांनी स्पष्ट केले.\nविखे म्हणाले, कर्जमाफी न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. कर्जमाफी योजनेत समावेश न झालेले वाशिम जिल्ह्यातील शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ नावाच्या शेतकर्‍याने आत्महत्या केली, असे सांगत या शेतकर्‍याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातील काही मजकूर वाचून दाखवला. आघाडी सरकारच्या कार्यकाळापासून शेतकर्‍यांची अवस्था वाईट झाली आहे. कर्जबाजारी शेतकरी हे तुमचेच पाप आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला.\nहिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ\nविधान परिषदेत नौटंकीच्या आरोपावरून गोंधळ\nकर्जमाफीसाठी आणखी १५ हजार कोटींची तरतूद\nसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र, राज्याचे साडेतेरा हजार कोटी : मुख्यमंत्री\n२०१६ चे राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034409-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/itihas-2", "date_download": "2018-11-15T02:25:43Z", "digest": "sha1:ICQEMJWGUUYEAOL6WJKT54KWZ5D7O5HT", "length": 13005, "nlines": 220, "source_domain": "www.baliraja.com", "title": " शेतकरी संघटना - पोस्टर व बॅनर - सचित्र इतिहस - २ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / शेतकरी संघटना - पोस्टर व बॅनर - सचित्र इतिहस - २\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटना - पोस्टर व बॅनर - सचित्र इतिहस - २\nगंगाधर मुटे यांनी शनी, 27/10/2018 - 12:29 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटना - पोस्टर व बॅनर\nशेतकरी संघटना सचित्र इतिहास दर्शन\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034409-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/iti-will-get-half-years-new-director-trade-12356", "date_download": "2018-11-15T02:18:21Z", "digest": "sha1:HA6QA4I2UPWUMKGBO2F6FGD5PJXFIPQH", "length": 15602, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "ITI will get a half years, the new director of the Trade आयटीआयच्या नव्या ट्रेडला दीड वर्षापासून निदेशक मिळेना | eSakal", "raw_content": "\nआयटीआयच्या नव्या ट्रेडला दीड वर्षापासून निदेशक मिळेना\nबुधवार, 14 सप्टेंबर 2016\nलातूर - देशभरात कौशल्य विकासाचा डंका पिटला जात असला तरी परंपरेने कौशल्य विकासाची शिकवण देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अनेक ट्रेडसाठी निदेशक मिळत नसल्याची स्थिती आहे. अशीच अवस्था नव्याने सुरू झालेल्या ‘ऑपरेटर ॲडव्हॉन्स मेकॅनिकल टुल्स‘ या ट्रेडची झाली असून येथील आयटीआयमध्ये हा ट्रेड सुरू झाल्यापासून दीड वर्ष झाले तरी त्यासाठी निदेशक उपलब्ध झालेला नाही. यामुळे काही विद्यार्थी ट्रेड सोडून गेले तर उर्वरित या ट्रेडच्या दोन सेमीस्टरमध्ये नापास झाले आहेत.\nलातूर - देशभरात कौशल्य विकासाचा डंका पिटला जात असला तरी परंपरेने कौशल्य विकासाची शिकवण देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अनेक ट्रेडसाठी निदेशक मिळत नसल्याची स्थिती आहे. अशीच अवस्था नव्याने सुरू झालेल्या ‘ऑपरेटर ॲडव्हॉन्स मेकॅनिकल टुल्स‘ या ट्रेडची झाली असून येथील आयटीआयमध्ये हा ट्रेड सुरू झाल्यापासून दीड वर्ष झाले तरी त्यासाठी निदेशक उपलब्ध झालेला नाही. यामुळे काही विद्यार्थी ट्रेड सोडून गेले तर उर्वरित या ट्रेडच्या दोन सेमीस्टरमध्ये नापास झाले आहेत.\nकौशल्य विकासातून तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आहे. यातूनच विविध कौशल्य विकासाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या स्थितीत परंपरेने विविध व्यवसायाच्या कौशल्याचे प्रशिक्षण देणाऱ्या आयटीआयची सध्या निदेशकाअभावी दयनीय अवस्था झाली आहे. आयटीआयमधील अनेक नव्या व जुन्या ट्रेडसाठी निदेशक उपलब्ध नाहीत. अनेक निदेशकांच्या जागा रिक्त आहेत. या स्थितीत अनेक ट्रेडचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी बोटावर मोजण्याइतपत शिल्लक राहिलेल्या निदेशकांवर आली आहे. एका ट्रेडचे निदेशक अनेक ट्रेडचे प्रशिक्षण देताना दिसत आहेत. पदवीकाधारक उमेदवारांना तासिका तत्वावर नियुक्त करण्याचा प्रयत्न होत असला तरी केवळ ७२ रुपये प्रति तासिका मानधन मिळत असल्याने त्यांचाही प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. यातूनच अनेक ट्रेडला निदेशक नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या ऑपरेटर ॲडव्हॉन्स मेकॅनिकल टुल्स या ट्रेडला निदेशक अजून उपलब्ध झाला नाही. या ट्रेडची पुस्तकेही बाजारात उपलब्ध नाहीत. पालकांनी पुण्यापर्यंत जाऊन शोध घेतला तरी त्यांना पुस्तके हाती लागली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची गोची झाली आहे. निदेशकांसाठी ओरड करणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांना तासिका तत्त्वावर तुम्हीच एखादा निदेशक शोधून आणण्याचा सल्ला दिला जात आहे.\nरिक्त जागा भरण्याची मागणी\nयाबाबत आयटीआयचे प्राचार्य बी. एस. गायकवाड म्हणाले की, संस्थेत तीस निदेशकांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्याची व विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता चाळीस रुपयांहून पाचशे रुपये करण्याची मागणी कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे केली आहे. लवकरच निदेशकांच्या रिक्त जागा भरल्या जातील. नवीन ट्रेडसाठी तातडीने निदेशकाची व्यवस्था करण्यात येईल.\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034409-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/user/2146", "date_download": "2018-11-15T02:40:59Z", "digest": "sha1:G6K3YSIQTRQYF2EJWUCPQHLQSTXQJZNE", "length": 11441, "nlines": 192, "source_domain": "www.baliraja.com", "title": " Rangnath Talwatkar | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034411-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-p-k-atre-biography-publish-in-august-5021992-NOR.html", "date_download": "2018-11-15T02:07:05Z", "digest": "sha1:OKTWFCYTVLBQ2GRD5GEUHNV2XHOCMFPV", "length": 9345, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "P K Atre biography publish in august | अत्र्यांच्या आत्मचरित्राचा खंड ऑगस्टमध्ये; मुलीची भावना, 'निरोपाच्या खंडाने अखेरची समिधा'", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअत्र्यांच्या आत्मचरित्राचा खंड ऑगस्टमध्ये; मुलीची भावना, 'निरोपाच्या खंडाने अखेरची समिधा'\n‘कऱ्हेचे पाणी’ च्या आठव्या खंडाचे अत्र्यांच्या जयंतीदिनी प्रकाशन, मीना देशपांडेंची माहिती\nपुणे - ‘माझ्या आत्मचरित्राच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचा इतिहास सांगतोय,’ असे सार्थ अभिमानाने गर्जणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या आत्मचरित्राचा अखेरचा खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये अत्रे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून हा खंड वाचकांच्या भेटीस येईल आणि एकूण आठ खंडांचा हा बृहत्प्रकल्प पूर्णत्वास जाईल.\nसंपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, राजकीय नेते, अाध्यापक, साहित्यिक अशा बहुविध पैलूंनी युक्त असणारे आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्व नेमके कसे घडले, त्यांनी पाहिलेला अखंड महाराष्ट्र कसा होता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या झंझावातावर अत्रे कसे स्वार झाले होते, विधानसभा त्यांनी कशी गाजवली, असा उत्कंठावर्धक कालखंड ‘कऱ्हेचे पाणी’च्या आठव्या खंडात वाचकांसमोर येईल, अशी माहिती अत्रे यांच्या कन्या आणि खंडाच्या लेखिका मीना देशपांडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.\n‘कऱ्हेचे पाणी’ हे आचार्य अत्रे यांचे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्राचे पाच खंड स्वत: अत्रे यांनी लिहिले आहेत. ते वाचकांमध्ये अतिशय लोकप्रियही आहेत. मात्र, ‘कऱ्हेचे पाणी’च्या निरोपाच्या खंडात पत्रकार, अग्रलेखकार व संपादक अत्रे वाचकांना भेटणार आहेत. विशेषत: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्रे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या पत्रकारितेचे विविध पैलू या खंडात एकत्रित स्वरूपात आहेत.\nपत्रकार, संपादक म्हणून अत्रे यांचे कार्य\nसमाजातील अनिष्ट प्रवृत्तींवरील घणाघाती लेखन\nपाणीप्रश्नावरील अत्रे यांचे अभ्यासपूर्ण लेख\nविधानसभेतील गाजलेली त्यांची भाषणे\nअत्रे यांच्या जीवनातील १९६६ ते ६९ हा कालखंड\nएकूण आठ खंडांचा आत्मचरित्रपर लेखनप्रकल्प\nनिरोपाच्या खंडाने अखेरची समिधा\nपप्पा (अत्रे) १३ जून १९६९ ला गेले. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या जीवनातले अखेरचे पर्व आठव्या खंडात संग्रहित केले आहे. पप्पा गेल्यावर खूप उशिराने म्हणजे १९९४ मध्ये मी सहाव्या खंडाच्या लेखनाला सुरुवात केली. हा एक यज्ञच होता. आता निरोपाच्या खंडाने त्यात अखेरची समिधा अर्पण केली आहे. कार्यपूर्तीचे समाधान आहे.\nमीना देशपांडे, अत्रे यांच्या कन्या आणि खंडाच्या लेखिका\nहृदयनाथ मंगेशकरांना ‘जीवन गौरव’ झाकीर हुसेन यांना ‘पु. ल.’ सन्मान\n...तर गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांनाही अायाेगासमाेर साक्षीसाठी बाेलावणार\nखडसेंना एसीबीने दिलेली क्लीन चिट सरकारच्याच अंगलट येण्याची चिन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034411-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2771", "date_download": "2018-11-15T02:47:52Z", "digest": "sha1:SBJQQ6EH4XIW7FNMDQNF4N674444WYYD", "length": 3375, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "किलबिल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /किलबिल\nकिलबिल - तन्वी (मनस्विता)\nआणि हे झालं चित्र पूर्ण\nRead more about छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर - श्रेयान\nकिलबिल - गणेशम् शरणम् - मुक्ता (स्मिताके)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034411-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z110213044113/view", "date_download": "2018-11-15T02:09:54Z", "digest": "sha1:4H7WEDMOBEFLUNB3WEQ75JSBDTHCWF55", "length": 18851, "nlines": 23, "source_domain": "m.transliteral.org", "title": "शेतकर्‍याचा असूड - पान १६", "raw_content": "\nशेतकर्‍याचा असूड - पान १६\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.\nTags : mahatma jyotiba phuleपुस्तकमहात्मा ज्योतिबा फुले\nआम्हां शूद्र शेतकर्‍यासंबंधीं आर्य भट ब्राह्यणांस सूचना, व सांप्रत सरकारनें कोणकोणते उपाय योजावेतः-\nहें शेवटचें पांचवें प्रकरण सुरू करण्याचे पूर्वी या प्रकरणांत भट पडूं नये, या इराद्यानें या देशांतील महाधूर्त आर्य भटब्राह्यणांस या प्रसंगी कांहीं सूचना करितों. त्या योगानें आमच्या परदेशी विद्वान सरकारासह आपल्या स्वदेशी अज्ञानी \" द्स्तू \" शूद्र बांधवांचे डोळे उघडून शुद्धीवर येवोत, असें माझें देवाजीजवळ मागणे आहे. कारण त्यांनीं आतांशीं आपल्या धर्मरूपी तरवारीनें सर्व लोकांच्या. ऐश्वर्यांचे चरचरा गळे कापणार्‍या शास्त्नरूप खड्‌गास सोंवळयाच्या वळकुटयांनीं लपवून आपण मोठया स्वदेश अभिमान्यांचीं सोंगे आणून मांगामहाराकडे ढुंकून न पाहतां शूद्र, पारशी, मुसलमान लोकांतील अल्लड होतकरू पोरासांरांस एकंदर सर्व आपल्या पुस्त्कांनीं, वर्तमानपत्नानीं, सभांनी, वगैरे मार्गांनीं आपल्या देशांतील उच्चनीच भेदभावाविषय़ीं आपण सर्वत्नांनीं आपआपसांत कुरकुरण्याचे एकीकडे ठेवून, एकचित होऊन आपली सर्वांची एकी केल्याशिवाय या आपल्या हतभाग्या देशाची उन्नती होणे नाहीं, असा उपदेस करितात. हें ऐकून अक्षरशून्य शेतकर्‍यांनीं काहीं विपरीत आचरण करू नये, म्हणून येथे थोडास प्रसत्न करून पहातों. या उपर त्यांचे नशीब.\nपूर्वी धूर्त भटब्राह्यणांच्या पूर्वजांनीं आपल्या धनुर्विद्येच्या जोराने ( द्स्यू ) शूद्रांवर वर्चस्व मिळवून त्यांजवर त्यांनीं आपला कडकडींत अम्मल बसविल्या दिवसापासून आज ह्जारों वर्षे पराजित झालेल्या ( द्स्यू ) शूद्र रयतेचा चालत आलेला व आजतागाईत त्यांनीं आपल्या ह्स्तगत झालेल्या शूद्रांस मतलबाने अज्ञानी ठेविल्यामुळे, शूद्र शेतकर्‍यास आपल्या मूळच्या वास्तविक मानवी-अधिकाराचा विसर पडुन, ते यांनीं बनविलेल्या ग्रंथातील मतलबी मतास बौद्ध, महमदी व ख्रिस्ती पुस्तकांतील सार्वजनिक मानवधर्माप्रमाणे पवित्न मानून विश्वास ठेवूं लागल्यामुळें, एकंदर सर्व अज्ञानी शूद्र, ब्राह्यणांचे अंकित होऊन ते इतर मनुष्यमात्नांचा. अधिकारानुसारी खर्‍या धर्माचा तिरस्कार करून त्यांची निंदा करण्यामध्यें पुण्य मानू लागले. यामुळें ते यांच्याशीं कोणत्याही प्रकारच्या दगलबाज्या करूं लागले. तथापि हे ( शूद्र ) तसें करणें हा त्यांचा अधिकारच, असें मानूं लागले. व ब्राह्यणांच्या दगलबाज्यांविषय़ीं शूद्रांनीं शंकासुद्धां घेऊं नये, हाच काय तो शूद्रांचा धर्म, म्हणून जो प्रचार पडला, तो आजकाळपावेतों चालू आहे. यांतील वास्तविक व्यांगिताविषयी परदेशस्थ इंग्लिश सरकार व त्यांचें ऐषआरामी गोरे कामगार सर्व प्रकारें गैरमाहीत असल्यामुळें त्यांच्यानें याजविषयीं योग्य बंदोवस्त होत नाहीं. यास्तव एकंदर सर्व शूद्र शेतकर्‍यांची स्थिती एवढया दैन्यवाण्या मजलशीस येऊन पोहोंचली आहे व अद्यापही आपण नामानिराळें राहन परभारें शेतकर्‍यांकडून मोठमोठीं महत्वाचीं कामें करून घेण्याचे उद्देशानें हे ( ब्राह्यण ) आपल्या सभांनीं, वर्तमानपत्नांनीं व पुस्तकांनीं त्यांस आपल्या नादीं लावण्याकरितां नेहमीं उपदेश करितात कीं \"शूद्र शेतकर्‍यांनीं ब्राह्यणांबरोबर एकनिष्ठेनें राहून त्यांच्याशीं एकी केल्याशिवाय या दुर्दैवी देशाची उन्नत्ति होणेंच नाहीं .\" आतां ह्या त्यांच्या पोंकळ उपदेशावरून अज्ञानी शूद्र शेतकर्‍यांस उन्नत्तीच्या थापा देऊन, त्यास केवळ फसविण्याचा हेतु दिसतों. कारण ब्राह्यणांच्या पूर्वजांनीं आपल्या सत्तेच्या मदांत आपणास भूदेव मानून, निर्बळ शूद्र शेतकर्‍यांस दासासारखे बागवूं लागले. व ती अति नीच सुरू केलेली वहिवाट आजदिनपावेतों अन्य रीतीनें जागृत ठेविली आहे. यावरून शेतकर्‍याबरोबर अशी परकी ब्राह्यणांची एकी कशी होऊं शकेल, हें महाप्रतापी, \" डॉक्टर फ्रॅकलीन \" \"टामस पेन \" वगैरे प्रमुख गृहस्थांनीं या विद्येच्या प्रतापाने रात्नंदिवस सतत परिश्रम करून उद्योग करणारे अमेरिकन कसबी लोक आपल्या कलाकुसरीच्या सहाय्यानें युरोपखंडांतील एकंदर सर्व राष्ट्रांतील कारगीर लोकांस मागें हटवून, तेथील कोटयवधि रुपये साल दरसाल घेऊन जातात, ती विद्या ब्राह्यणांच्या पूर्वजांनीं आपल्या वर्चस्वाच्या धुंदींत शूद्र शेतकर्‍यांस देऊं नये, म्हणून आपल्या मतलबी ग्रंथांत अटोकाट बंदीचे लेख करून ठेविले. यामुळें या देशांतील खरी शिपाईगिरी व धनुर्विद्येची बढती होण्याचें काम अगदीं बंद पडलें. तसें जर नाहीं म्हणावें, तर आपण आपल्या डोळयांनीं नेहमीं पहातों कीं,आतांशीं शिंदे, होळकर वगैरे महापुरुषांच्या घराण्यांतील कित्येक तरूण खासें घोडयावर बसून भालेबोथाटयाची बरीच टुरटुर करितात, परंतु त्या ह्तभाग्यांस दुर्बिणी कशा लावून कोणत्या ठिकाणीं मोर्चे बांधून, तोफेचे गोळे कसे डागावेत, या कामीं ते काळया कपिला गाईचे बाप ते आपल्या पागोठयाला पिळावर पिळ घालून वडिवलांच्या अब्रूचा खराबा करून शूद्र शेतकर्‍यांचे उरावर खायला काळ आणि धरणीवर भार मात्न झाले आहेत. या कारणावरून अनेक वेळीं ’ फ्रेंच ’,’पोर्च्युगीज ’ व ’मुसलमान ’ वगैरे लोभी बादशहांनी या देशांत स्वार्‍या करून येथील अतोनात द्रव्य आपल्या देशांत घेऊन गेले, त्यांतून कित्येकांनीं ब्राह्यणांच्या मतलबी धर्माची विटंबना केली. अखेरीस कित्येक खुदापास्त मुसलमान सरदारांनीं हजारों भटब्राह्यणांच्या कानांला आपल्या मानवी धर्मांत ओढीत नेऊन त्यांच्या चटचटा सुंता केल्या. तथापि त्यांनीं हा काळपावेतों आपल्या संस्कृत पाठशाळांनीं शूद्र शेतकर्‍यांचे मुलांस विद्या शिकविण्याची बंदी कायम ठेविली आहेच. यावरून शेतर्‍यांबरोबर अशा ब्राह्यणांची एकी कशी होऊं शकेल ते आपल्या पागोठयाला पिळावर पिळ घालून वडिवलांच्या अब्रूचा खराबा करून शूद्र शेतकर्‍यांचे उरावर खायला काळ आणि धरणीवर भार मात्न झाले आहेत. या कारणावरून अनेक वेळीं ’ फ्रेंच ’,’पोर्च्युगीज ’ व ’मुसलमान ’ वगैरे लोभी बादशहांनी या देशांत स्वार्‍या करून येथील अतोनात द्रव्य आपल्या देशांत घेऊन गेले, त्यांतून कित्येकांनीं ब्राह्यणांच्या मतलबी धर्माची विटंबना केली. अखेरीस कित्येक खुदापास्त मुसलमान सरदारांनीं हजारों भटब्राह्यणांच्या कानांला आपल्या मानवी धर्मांत ओढीत नेऊन त्यांच्या चटचटा सुंता केल्या. तथापि त्यांनीं हा काळपावेतों आपल्या संस्कृत पाठशाळांनीं शूद्र शेतकर्‍यांचे मुलांस विद्या शिकविण्याची बंदी कायम ठेविली आहेच. यावरून शेतर्‍यांबरोबर अशा ब्राह्यणांची एकी कशी होऊं शकेल आतां सृष्टीक्रमास ताडून पहातां ज्ञानाशिवाय मनुष्यामध्यें व एकंदर सर्व प्राणीमात्नांमध्यें इतर स्वभावजन्य गुण सर्व समान आहेत. असें अनुभवास येतें. जसें पशूस आहार, निद्रा, मैथून, आपल्या बच्चांची जतणूक करणें, शत्नूपासून आपला बचाव करणेंव पोट भरल्यावर डुरक्या फोडून धडका घेण्याशिवाय दुसरें कांहीं कळत नाहीं, यास्तव त्यांच्याने सदरच्या व्यवहारांत कोणत्याही प्रकारची तिळमात्न सुधारणा करवत नसल्यामुळें त्यांच्या मूळचा स्थितींत कोणत्याच तर्‍हेची उलटापालट होत नाहीं. परंतु मानव प्राण्यांस स्वभावतःच एक चमत्कारिक विशिष्ट बुद्धि आहे. तिच्या योगानें तो एकंदर सर्व जलजंतू, पशू, पक्षी, कीटक बगैरे प्राणीमात्नांमध्यें महत्त्वास चढून श्रेष्ठत्व पावला आहे व त्याच बुद्धीच्या योगाने त्यानें आपले विचार कागदांवर टिपुन ठेवण्याची युक्ति शोधून काढली. यावरून चोंहों खंडांतील लोकांस आजपावेतों लागलेल्या ठेचांविषयीं अनुभवशीर वृत्तांत टिपून ठेवितां आल्यामुळें हल्लीं जगांत अनुभविक ज्ञानभांडाराचा येवढा मोठा समुदाय जमला आहे व त्या अनुभविक ज्ञानाच्या सहाय्यावरून बुद्धीच्या मदतीनें युरोपियन लोक आपले महत्त्वाचे विचार तारायंत्नाद्वारें हजांरों मैलांचें अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळांत आगबोटींतून व आगगाडींतून वगैरे लक्षावधि खंडी धान्य एकमेकांचा बचाव करितात. आणि अशा बुद्धिमान मानवजातीपैकीं शूद्र शिवाजी शेतकर्‍यांनें एका देवास भजणार्‍या मुसलमानी बादशहास जरजर करून गाईब्राह्यणांसह त्यांच्या मतलबी धर्माचा प्रतिपाळ केला. हा प्रकार मनीं स्मरून अक्षरशून्य शूद्र शिवाजीच्या निमकहराम पेशवे सेवकानें शिवाजीच्या अज्ञानी वंशजास सातारचे गडावर कैदेंत ठेवून, त्यांची चौकशी ठेवण्याचें काम महाक्रूर निर्दय अशा त्निंबकजी डेंगळयावर सोंपवून आणि पुणें शहरांत आपल्या जातीच्या आर्य भटब्राह्यणांस रमण्यामध्यें रुपयेमोहोरांची दक्षिणा वाटून ब्राह्यणतर्पणें करून रात्नंदिवसकाळ कुष्णलीलेचें पुण्यआचरण करितां करितां, ब्राह्यणासारखे एकेरी धोतर नेसण्याबद्दल शूद्र शेतकर्‍यांसह शिंपी वगैरे जातीच्या लोकांस शिक्षा करीत बसले, इतकेंच नव्हे, परंतु हल्लींचे भटब्राह्यण शेतकर्‍यांच्या विष्ठा खाणार्‍या गायांचे मूत्नास पवित्न तीर्थ मानून त्याच्या सेवनानें शुद्ध होतात. आणि तेच भटब्राह्यण आपल्या मतलबी धर्माच्या हिमायतीनें शूद्र शेतकर्‍यांस नीच मानितात. यावरून शेतकर्‍यांबरोबर अशा ब्राह्यणांची एकी कशी होऊं शकेल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034411-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Coach-teacher-Bharti-Prohibition-Morcha-in-kudal/", "date_download": "2018-11-15T01:52:42Z", "digest": "sha1:QW5A6SRQYJTBEKNYFV3NTTLQKASOOAVG", "length": 3884, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुडाळात शिक्षक भारतीचा निषेध मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कुडाळात शिक्षक भारतीचा निषेध मोर्चा\nकुडाळात शिक्षक भारतीचा निषेध मोर्चा\nकुडाळ : शहर वार्ताहर\nविधानपरिषदेचे सभागृह नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानपरिषदेत शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शिक्षक भारती सिंधुदुुर्गच्या वतीने मंगळवारी कुडाळ शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. ना. पाटील यांनी आ. पाटील यांचा केलेला अवमान ही अतिशय खेदजनक बाब असून याचा निषेध करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी यावेळी सांगितले.\nशिक्षक भारतीच्या पदाधिकारी व शिक्षकांनी काळ्या फिती बांधून हाता आ. कपिल पाटील जिंदाबाद, कपिल पाटील आगे बढो हम तुमारे साथ है, चंद्रकांत दादा पाटील हाय हाय अशा आशयाचे फलक हातात घेत शिक्षक भारतीने हा निषेध मोर्चा काढला. यात जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, संतोष पाताडे, सी.डी. चव्हाण, हेमंत सावंत, माणिक खोत, दिपक तारी जनार्दन शेळके, सुधीर चव्हाण, सुश्मिता चव्हाण, अनिता सडवेलकर आदीसह शिक्षक सहभागी झाले होते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034411-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Fire-reported-in-local-train-near-Dadar-Railway-station/", "date_download": "2018-11-15T01:56:40Z", "digest": "sha1:C4JM5B45WLJCIN2Y372J6ZG7R6ULDEEU", "length": 3708, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दादर स्थानकावर लोकलच्या दोन डब्यांना आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादर स्थानकावर लोकलच्या दोन डब्यांना आग\nदादर स्थानकावर लोकलच्या दोन डब्यांना आग\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nसीएसटी स्थानकावरुन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या दोन डब्यांना आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. दादरच्या १ क्रमांक फ्लॅटफार्मवर ही लोकल थांबण्यात आली. त्यानंतर आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझवण्यात अग्नीशनमन दलाला यश आले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या जवळपास सुरुवातीला लोकलच्या डब्यातून धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही डब्यांनी पेट घेतली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे मध्य मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. धीम्यामार्गावरील वाहतून जलदगती मार्गावर वळवण्यात आल्याचे समजते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034411-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/24/134/Palavili-Ravane-Seeta.php", "date_download": "2018-11-15T02:59:18Z", "digest": "sha1:ODJG3ZDCX4IQRJZZR56LHIHMYLN7FKDQ", "length": 10044, "nlines": 163, "source_domain": "www.gadima.com", "title": "Palavili Ravane Seeta | 33)पळविली रावणें सीता | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nजिवासंगे जन्मे मृत्यु, जोड जन्मजात\nदिसें भासतें तें सारें विश्व नाशवंत\nमरणोन्मुख त्याला कां रे मारिसी पुन्हां रघुनाथा \nअडवितां खलासी पडलों, पळविली रावणें सीता\nपाहिली जधीं मी जातां\nमी बळें उडालों रामा, रोधिलें रथाच्या पंथा\nतो नृशंस रावण कामी\nनेतसे तिला कां धामीं\nजाणिलें मनीं सारें मी\nचावलों तयाच्या हातां, हाणिले पंख हे माथां\nझुंजलों घोर मी त्यासी\nलावूं नच दिधलें बाणां, स्पर्शूं ना दिधला भाता\nपाडला सारथी खाली, खाइ तो खरांच्या लाथा\nठेंचाळुनि गर्दभ पडलें, दुसर्‍याच्या थटुनी प्रेता\nमी शर्थ राघवा, केली\nधांवला उगारुन खड्गा, पौलस्ती चावित दांता\nती थरथर कांपे युवती\nतडफडाट झाला माझा, तिज कवेंत त्यानें घेतां\nमम प्राण लोचनीं उरला\nमी तरी पाहिला त्याला\nलाडकी तुझी सम्राज्ञी, आक्रंदत होती जातां\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\n28)सूड घे त्याचा लंकापति\n29)मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा\n32)ही तिच्या वेणिंतिल फुले\n34)धन्य मी शबरी श्रीरामा\n35)सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला\n37)असा हा एकच श्रीहनुमान्\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034411-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/comment/3143", "date_download": "2018-11-15T02:03:18Z", "digest": "sha1:C5LFCEREV676HPE5526CSUQSHSAWXBJ7", "length": 13991, "nlines": 218, "source_domain": "www.baliraja.com", "title": " गझल | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nजो असावा दृढ विनिश्यच तोच नाही आजही.\nजोश असुनी काय करता होश नाही आजही.\nखिळखिळी ही राहुटी बिनधोक नाही आजही.\nजाग सोडा माणवाला झोप नाही आजही.\nकालही होत्याच भिंती आसमानी टेकल्या,\nपण उथळ जे पायवे ते खोल नाही आजही.\nपददलित लोकांत आपण मुख्यधारा आणली,\nभीमबा तुमच्या लढ्याला तोड नाही आजही.\nफार मोठी गोष्ट ही की सान मोठे शेत्करी,\nभेद असुनी एक आहे दोन नाही आजही.\nकायद्याने शेत्कऱ्यांचे हात आहे बांधले,\nअन्यथा हा शेत्करी लाचार नाही आजही.\nहा असाही पावसाळा पाहतो 'रविपाल' मी,\nदाटले आभाळ काळेभोर नाही आजही.\nकुणाला जोश आहे आणि कुणाला होश\nमंगळ, 30/10/2018 - 17:31. वाजता प्रकाशित केले.\nकुणाला जोश आहे आणि कुणाला होश आहे ते काही मला माहिती नाही सर, पण तुमची गझल मला नक्कीच बे -होश करून गेली.\nमंगळ, 30/10/2018 - 21:05. वाजता प्रकाशित केले.\nमंगळ, 30/10/2018 - 18:51. वाजता प्रकाशित केले.\nबढिया गझल डॉ साहेब\nमंगळ, 30/10/2018 - 21:04. वाजता प्रकाशित केले.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034411-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/user/2153", "date_download": "2018-11-15T02:47:06Z", "digest": "sha1:BSCVOPT42WULR33LBIFBVBAKAAJSTJF6", "length": 11559, "nlines": 194, "source_domain": "www.baliraja.com", "title": " Gujarathi sandip Vikas | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034411-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/blog/337-vrushali-yadav-kavita", "date_download": "2018-11-15T01:47:16Z", "digest": "sha1:JTMSBQX7A4FMZS5PFYTM7KRFMCQASJ2V", "length": 6326, "nlines": 153, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अन्नदात्याची व्यथा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकाळी माती, जगावेगळी नाती\nतिला कसतो, घाम गाळतो..तो आपला अन्नदाता\nकधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटात सापडतो\nतरीही कर्जाचा बोजा वाहतो\nउत्पन्नातून 4 पैसे मिळतील या आशेवर जगतो\nसरकारकडून ना सुविधा, ना हमीभाव\nसंघर्ष, आसूड यात्रेतून विरोधकांचा नुसताच भाव\nपिचलेल्या शेतक-याची कोण ऐकणार व्यथा\nसरकार फक्त सांगतंय प्रयत्नांची कथा\nशेतक-यांचे प्रश्न काही सुटेना\nशितल, स्वातीसारख्या पोरींना बापाचं ओझं सहन होईना\nलग्न, हुंडा सामाजिक तेढ काही पाहवेना\nमुख्यमंत्र्यांचं आवाहन धीर धरा..योग्य वेळी कर्जमाफी करु\nजरा यूपीतल्या सातबारा को-याचा अभ्यास तरी करुन बघू\nबळीराजा रोजच देतोय जीवन मरणाची परीक्षा\nशेतकरी कर्जमाफीतून जीवनदान मिळेल हीच अपेक्षा\nअँकर, जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल\nमहिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच दडल्यात त्यांची अनेक रहस्ये\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\nकॅनडी मॉडेलला डोळ्यात टॅटु बनवणं पडलं महागात \nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\nहिट होऊन देखील ‘पद्मावत’ला करोडोंच नुकसान\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे नाव देणं हा विदर्भाचा अपमान - श्रीहरी अणे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Maratha-Community-protest-for-reservation-In-Karad/", "date_download": "2018-11-15T02:52:17Z", "digest": "sha1:2A2BX5M3N464X3YU5FUYLDD2TLL3P5LU", "length": 4001, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : मराठा भगिनींसह बांधवांचे शक्तिप्रदर्शन, मुंडन आंदोलन (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : मराठा भगिनींसह बांधवांचे शक्तिप्रदर्शन, मुंडन आंदोलन (Video)\nकराड : मराठा भगिनींसह बांधवांचे शक्तिप्रदर्शन, मुंडन आंदोलन (Video)\nकराडमधील (जि. सातारा) दत्त चौकात मराठा भगिनींनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनात मंगळवारी कोपर्डे हवेली, मसूर, उंब्रज परिसरातील मराठा भगिनींसह बांधवांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी कराडमधील टाऊन हॉल ते दत्त चौक या दरम्यान रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तसेच मराठा बांधवांनी दत्त चौकात मुंडन आंदोलनही केले.\nकराडमधील दत्त चौकात गेल्या सात दिवसांपासून भगिनींचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. साखळी पद्धतीने तालुक्याच्या विविध भागातील भगिनी आणि बांधव या आंदोलनात सहभागी होत आहेत. रॅलीवेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ दत्त चौकात मराठा बांधवांनी मुंडन आंदोलन केले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://suryakantdolase.blogspot.com/", "date_download": "2018-11-15T02:48:40Z", "digest": "sha1:OTMQ6PCAY3DPNIMHH35NHQGAYWEERCFI", "length": 123352, "nlines": 3203, "source_domain": "suryakantdolase.blogspot.com", "title": "सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती", "raw_content": "\nसूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती\nसूर्यकांती :यु ट्यूब चॅनल\nनामांतरात बरेच काही आहे\nया ब्लॉग वर प्रसिद्ध झालेल्या सर्व वात्रटिका पूर्वप्रसिद्ध आहेत.संदर्भासाठी घेण्यास हरकत नाही\n' किस् ' मत7\n' कॉपी ’ पेस्ट1\n' चाल ' बाजी1\n' चाल ' बाजी.6\n' जात ' कुळी1\n' डबल ' गेम3\n' पोलं ' दाजी1\n' मिस ' काॅल1\n' स्मृती ' भ्रंश1\n'गे' ट सेट गो1\n'बिग बॉस'चा बारावा सिझन1\n'मी टू' ची चळवळ2\n'मी टू'च्या वादळी ट्रेलरमुळे1\n’भीम’ हे केवळ अ‍ॅप1\n३०जानेवारी : ड्राय डे2\n8 अ चा (पाण)उतारा1\n९१वे मराठी साहित्य संमेलन1\nअंगात नेतेछाप टी शर्ट1\nअति घाई संकटात नेई1\nअंधश्रद्धेच्या इंटर ' नेट ' मध्ये1\nअफवांचा ' स्मार्ट ' नेस1\nअरे बाप रे बाप1\nअशी ही सातार्‍याची तर्‍हा1\nअसून अडचण नसून खोळंबा1\nअसे प्रजेला वाटू द्या.1\nअ‍ॅड मॅड का जमाना1\nआई शपथ खरे सांगा2\nआऊटगोर्इंग फ्री तर इनकमिंगचा चार्ज1\nआज मार्च एंड आहे\nआजकालची पेपरफुटी ही 'मोबाईल क्रांती'आहे\nआजचा महाराष्ट्र कार्टून झाला1\nआठवले का कोण ते\nआता तरी जागे व्हा1\nआता तरी जागे व्हा\nआधारची फोटो कॉपआधार कार्ड1\nआपत्ती ’ जनक’ प्रसंग1\nआपला भारत देश महासत्ता होणार आहे1\nआपला भारत देश महासत्ता होणार आहे....1\nआमच्या या देहामधली भीमराया जान तू1\nआम्ही लाचार झालो असतो1\nआलटून पालटून लोकशाही घराणेशाहीभोवती फिरते आहे.1\nइथे दाखले सांभाळले जातील1\nइसी का नाम है1\nईव्हीएम हॅक करू शकतो.1\nएक गाव एक देवी1\nएखादा ’बहाद्दर’ भेटला तर1\nएलओसी ओलांडल्यास अणुबॉम्ब टाकू.1\nकधी पावसाळाच ऑफ असतो.1\nकलम 377 पाठोपाठ कलम 497 रद्द आहे.1\nकळतं पण वळत नाही1\nकशाला कल की बात\nकसोटी आणि वन डे1\nकांदा पाच पैसे किलो1\nकाम चालू रस्ता बंद1\nकालचा गोंधळ बरा होता1\nकिस 'मत' का खेल1\nकुणाच्या तोंडी लंका आहे.1\nकुणाला गोरी बायको हवी आहे.ट्रम्प कार्ड1\nकुणी पाळीव कुत्रा आहे.1\nकृष्ण आणि व्हॅलेंटाईन डॆ1\nकॅमेरा झूठ नही बोलता1\nकॅशलेस इंडियाची भलतीच शिरजोरी आहे1\nकॅशलेस व्यवहार उधारीवर व्यवहार1\nकेला इशारा जाता जाता1\nकेला तुका झाला माका1\nकॉमन मॅन चे दुःख1\nकोई माने ना माने1\nकौटुंबिक आणि राजकीय हवा1\nखड्डे ते गुड डे1\nखराटा आणि झोळी वाले1\nखास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेलेले ईनियतकालिक3\nगटारी : एक निमित्त1\nगायांपाठोपाठ वाघिणीचेही इथे राजकारण1\nगुज 'रात' की बात1\nगुरूजी सुटले हो ss1\nघर घर की कहाणी1\nघर घर की कहाणी1\nचल मांडवली करून टाक1\nचला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो....1\nचला तुम्हांला तुमचा महाराष्ट्र दाखवतो....1\nचिमटा या सदरातील वात्रटिका1\nचिमटा या स्तंभातील आजची वात्रटिका1\nचिमटा या स्तंभातील आजची वात्रटिका.कायद्याची ऐशीतैशी1\nचिमटा या स्तंभातील आजची वात्रटिका.दै.पुण्यनगरी3\nचिमटा वात्रटिकांचे दैनिक सदर1\nचोर हा चोर असतो1\nछोटी राज्ये मोठी स्वप्ने1\nजगा आणि जगू द्या1\nजागतिक मराठी भाषा दिन1\nजागा वाटपाची गंमत जंमत1\nजादूटॊणा विरोधी कायदा आला पण1\nजिओ और जिने दो \nजिकडे सत्ता तिकडे जांगडगुत्ता1\nजुन्या नोटाही विकत आहेत.1\nजेंव्हा तुम्ही एकटे पडता1\nज्याची त्याची 'डोके 'बाजी1\nज्याची त्याची ’खबर’ दारी1\nज्याचे त्याचे 'दिवा' स्वप्न1\nझंडू बाम आणि डोकेदुखी1\nटायगर अभी जिंदा है.1\nटिक टिक वाजते डोक्यात1\nटॅक्स भरणे चालू आहे1\nट्वेंटी ट्वेंटी चे भविष्य1\nट्वेंटी-ट्वेंटी आणि चिअर्स गर्ल1\nठाकरे अ‍ॅंड ठाकरे पॅटर्न1\nडर नाही त्याला ’कर’कशाला\nडान्सबार बंदी आणि लाॅबींग1\nडार्विन डार्विन काय म्हणतोस \nडे नाईट ची टेस्ट1\nडॉक्टर म्हणजे देव असतो.1\nडोक्यावर घेणारेच बुडवू शकतात1\nडोल डोल के बोल1\nतर मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते1\nतात्काळ क्लिन चिट असते.1\nती प्रत्येकाकडून साधली जाते.1\nती सध्या काय करते आहे \nतीन तिघाडे काम बिघाडे1\nतीन तिघाडे काम बिघाडे1\n कुठे तो विकृत मनू\nतुम जियो हजारो साल1\nतो सध्या काय करतोयती सध्या काय कररेय1\nतोंड बंद काम चालू1\nतोपर्यंत खळ्ळ खट्याक करून1\nतोल मोल के बोल2\nत्या जागी आता बटण आहे.1\nत्यांना पद्मविभूषण ऐवजी ज्योतिषभूषण1\nत्यामुळेच हल्ली पोरका आहे1\nदंगलीच्या शक्यतेची भाषा आहे \nदांभिकांची ' चाल ' बाजी1\nदाम ले के बोल1\nदास रामाचा वाट पाहे सदना...1\nदिल्ली अभी दूर हैं1\nदेर आये दुरुस्त आये1\nदेश बदल रहा है...1\nदै.झुंजार नेता राष्ट्रहिताची सूचना1\nदोघांचा संसारही आता पारदर्शक व्हायला हवा.1\nनवरात्र विशेष.....तिसरी माळ....महिला मेळावे1\nनवरात्र विशेष.....शेवटची माळ....रावण दहन1\nनवरात्र विशेष...दुसरी माळ...देवी आणि देव्हारा1\nनवरात्री विशेष...आठवी माळ....उपवासाचा फराळ1\nनामांतरात बरेच काही आहे1\nनाव मोठे लक्षण खोटे1\nनिकालाची दशा आणि दिशा2\nनिळे आभाळ फाटले आहे1\nनिवडणुकांचा प्रचार म्हणजे विदूषकी चाळे झाले.1\nनिवडणुकीचा आँखो देखा हाल1\nनिवडणूक : एक कला1\nनिवडणूक एक संधी असते1\nनिवडणूक निवडून येणारे हवेत1\nनिवडणूक म्हणजे गुंडा-पुंडाची वॉशिंग असते.1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-cantonment-get-new-construction-policy-14123", "date_download": "2018-11-15T02:43:02Z", "digest": "sha1:HMIH3NB6IXWIQHBIUUTYC25UZ3SJQQVP", "length": 18237, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Cantonment to get new Construction policy कॅन्टोन्मेंटला मिळणार नवी बांधकाम नियमावली | eSakal", "raw_content": "\nकॅन्टोन्मेंटला मिळणार नवी बांधकाम नियमावली\nरविवार, 23 ऑक्टोबर 2016\nनव्या बांधकाम नियमावलीमुळे कॅन्टोन्मेंटच्या रहिवाशांना जादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय), पार्किंग, रस्ता आणि बांधकाम यामध्ये किती फूट अंतर असावे, याची रूपरेषा निश्‍चित होणार आहे. त्या दृष्टीने नवीन नियमावलीसाठी नागरिकांना आपल्या सूचना मांडता येणार आहेत.\nपुणे : सध्याच्या चटई क्षेत्र निर्देशांकानंतर (एक्‍जिस्टिंग एफएसआय) संरक्षण मंत्रालयाने आता कॅन्टोन्मेंटसाठी नवीन बांधकाम नियमावली बनविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या नव्या नियमावलीत जादा \"एफएसआय'सह जुन्या बांधकामांसंबंधीच्या प्रश्‍नांवरही तोडगा निघण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nयासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून केंद्र सरकारने सहा महिन्यांत प्रस्ताव मागविला आहे.\nकेंद्र सरकारने देशातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांसाठी स्वतंत्र बांधकाम नियमावलीची मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाने दिले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटने वर्षभरापूर्वी याच मार्गदर्शक तत्त्वांद्वारे नव्या बांधकाम नियमावलीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासंबंधी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन. यादव यांनी सर्वसाधारण बैठकीत सदस्यांना माहिती दिली. या वेळी कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी, उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, बोर्डाचे सदस्य अशोक पवार, विनोद मथुरावाला, अतुल गायकवाड, विवेक यादव, डॉ. किरण मंत्री, प्रियांका श्रीगिरी, रूपाली बिडकर उपस्थित होत्या.\nयादव म्हणाले, \"\"पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने मागील वर्षी हा आराखडा तयार केला होता. त्यातील त्रुटी दूर करून तो मालमत्ता विभागास पाठविला होता. आता केंद्र सरकारच्या नियमावलीच्या आधारे नवीन बांधकाम आराखडा तयार करायचा आहे. त्यासाठी येत्या महिनाभरात कॅन्टोन्मेंटवासीयांच्या हरकती-सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर या आराखड्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सरकारच्या मंजुरीनंतर हा आराखडा प्रत्यक्षात कृतीत उतरणार आहे.''\nकॅन्टोन्मेंटची लोकसंख्या, त्यांची श्रेणी, सध्या उपलब्ध असलेला चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय), बांधकामांची सद्यःस्थिती आणि नव्या नियमांमध्ये कोणकोणत्या तरतुदी असायला हव्यात, अशा असंख्य महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत. नव्या आराखड्यासाठी कॅन्टोन्मेंटमधील अडचणी, सूचना व हरकती मांडण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे हा बांधकामाचा नवीन आराखडा कॅन्टोन्मेंटमधील रहिवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी अपेक्षा बोर्डाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.\nएकशे बहात्तर पानांचा प्रस्ताव\nकेंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीने मार्गदर्शक तत्त्वे (गाइडलाइन्स) तयार केली आहेत. ती मार्गदर्शक तत्त्वे देशातील कॅन्टोन्मेंटला पाठविण्यात आली आहेत. त्या तत्त्वांच्या आधारे कॅन्टोन्मेंट बोर्डाने बांधकाम नियमावली बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने हा प्रस्ताव तयार केला आहे. पूर्वी 35 पानांचा असलेला प्रस्ताव आता 172 पानांचा आहे. पूर्वीच्या नियमावलीत त्रुटी होत्या. त्यात स्पष्टता आणली आहे. आता या प्रस्तावावर येत्या महिनाभरात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर या प्रस्तावात आवश्‍यक बदल केले जातील. या प्रक्रियेनंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला जाणार आहे.\nकॅन्टोन्मेंट कायद्यातील जाचक अटींमुळे कॅन्टोन्मेंटवासीयांना अनेक वर्षांपासून घरबांधणी, दुरुस्ती, हस्तांतरण, भाडेकरार नूतनीकरण यामध्ये असंख्य अडचणी येत आहेत. या अडचणींची गांभीर्याने दखल घेत नवीन सरकारने सध्याच्या \"एफएसआय'नुसारच्या बांधकामांना परवानगी देत कॅन्टोन्मेंटवासीयांना दिलासा दिला होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंटवासीयांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या. नव्या बांधकाम नियमावलीमुळे कॅन्टोन्मेंटच्या रहिवाशांना जादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय), पार्किंग, रस्ता आणि बांधकाम यामध्ये किती फूट अंतर असावे, याची रूपरेषा निश्‍चित होणार आहे. त्या दृष्टीने नवीन नियमावलीसाठी नागरिकांना आपल्या सूचना मांडता येणार आहेत.\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sachin-bacchan-on-pant/", "date_download": "2018-11-15T02:10:37Z", "digest": "sha1:55NG7ER2CUOTBDLC6TAJTR7SZV4WWMXK", "length": 12453, "nlines": 161, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "क्रिकेटच्या देवाकडून ऋषभचं कौतुक, महानायकानंही जोडले हात", "raw_content": "\nक्रिकेटच्या देवाकडून ऋषभचं कौतुक, महानायकानंही जोडले हात\nक्रिकेटच्या देवाकडून ऋषभचं कौतुक, महानायकानंही जोडले हात\nनवी दिल्ली | फिरोजशहा कोटलावर दिल्लीच्या ऋषभ पंतनं वादळी खेळी केली, या खेळीचं कौतुक करण्याचा मोह क्रिकेटच्या देवालाही आवरला नाही. तर दुसरीकडे बॉलिवूडच्या महानायकाने या खेळीपुढे हात जोडले.\nगुजरातने दिल्लीला विजयासाठी २०९ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋषभनं ४३ चेंडूत ९७ धावांची खेळी केली. मात्र शतकाच्या जवळ असताना तो बाद झाला. मात्र दिल्लीने हा सामना जिंकला.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nलाल किल्ल्याच्या परिसरात ग्रेनेड सापडल्याने दिल्लीत खळबळ\nनिर्भयाला न्याय, चौघांच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाचंही शिक्कामोर्तब\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nस्टार क्रिकेटपटू मिताली राजनं दिले क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत…\nवर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आणखी एक पराभव; भारतीय महिलांचा भीम पराक्रम\nदिवाळी भारतात आणि आतषबाजी केली वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी\nभारतानं ‘खेलरत्न’ नाकारला; तोच बजरंग जागतिक क्रमवारीत अव्वल\nभारताच्या या दिग्गज गोलंदाजानं घेतली तडकाफडकी निवृत्ती\nटी-20 विश्वचषकामध्ये आज भारताचा मुकाबला पाकिस्तानशी, कोण जिंकणार\nधोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला स्वतःचा खेळ सिद्ध करण्याची संधी\nविराट कोहली पहिल्या नंबरने पास तर रोहित शर्माला मिळाला दुसरा नंबर\nशिष्यासाठी गुरुनं केला त्याग; भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचा ध्यास\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/latest-ipdates-what-modi-governments-silence-black-money-mayawati-questions-modi/", "date_download": "2018-11-15T02:20:52Z", "digest": "sha1:SODZAUGJN2TSOZYOQLVB56XGW4WPQFZG", "length": 8091, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदी काळ्या पैश्यांच्या मुद्द्यावर गप्प का ? : मायावती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदी काळ्या पैश्यांच्या मुद्द्यावर गप्प का \nनवी दिल्ली- देशातील जनतेला मोदी सरकारनं काळ्या पैशावर गप्प का आहे, हे जाणून घ्यायचं आहे. भाजपाही अशा लोकांवर कारवाई करत नाही. कारण स्विस बँकेत ज्यांचे पैसे आहेत त्या लोकांची भाजपाशी जवळीक आहे. त्यामुळे कमी कालावधीत भाजपा हा सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयास आला असल्याची बोचरी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे.\nमोदींनी काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन दिलं होतं. विकासाच्या मुद्दा उपस्थित करून सत्तेवर आलेल्या भाजपानं नंतर स्वतःच्या मूळ विचारधारेनुसार जातीय द्वेषाचं राजकारण केलं. त्यामुळे त्यांनी जम्मू-काश्मीरमधल्या मेहबुबा मुफ्तींचा पाठिंबा काढून घेतला होता अशी देखील टीका त्यांनी केली.\n…म्हणून राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाहीत – रामदास आठवले\nभाजपाच्या विजयरथाकडे बघून काँग्रेसचा ऊरही अभिमानाने भरून येत असेल\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-extension-inquiry-committee-ladders-7639", "date_download": "2018-11-15T02:59:13Z", "digest": "sha1:TX2EKAJV7KGCRA454VT3GOVA3N5NOTQT", "length": 14473, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Extension to inquiry committee for ladders | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलाळ्या-खुरकूतप्रकरणी चौकशी समितीस मुदतवाढ\nलाळ्या-खुरकूतप्रकरणी चौकशी समितीस मुदतवाढ\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nमुंबई : गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांच्या लाळ्या-खुरकूत आजारावरची लस खरेदी प्रक्रिया रखडवल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीला राज्य सरकारने ५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.\nराज्यातील सुमारे २ कोटी १० लाख जनावरांचा लाळ-खुरकूत रोगापासून बचाव व्हावा यासाठी दरवर्षी गाय, बैल, म्हशींना राज्य सरकारकडून लस देण्यात येते. जनावरांना वर्षातून दोनदा ही लस दिली जाते.\nमुंबई : गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांच्या लाळ्या-खुरकूत आजारावरची लस खरेदी प्रक्रिया रखडवल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीला राज्य सरकारने ५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.\nराज्यातील सुमारे २ कोटी १० लाख जनावरांचा लाळ-खुरकूत रोगापासून बचाव व्हावा यासाठी दरवर्षी गाय, बैल, म्हशींना राज्य सरकारकडून लस देण्यात येते. जनावरांना वर्षातून दोनदा ही लस दिली जाते.\nमात्र, मागील वर्षभरात लसीकरणासाठी सात वेळा निविदा काढूनही जनावरांना लस मिळाली नव्हती. सातव्या निविदेत पशुसंवर्धन विभागाने बायोव्हेट प्रा.लि. या कंपनीकडून ही लस खरेदी केली. देशात फक्त मे. इंडियन इम्युलॉजिकल्स कंपनी, बायोव्हेट प्रा.लि. आणि ब्रिलियन्स बायो फार्मा, बेंगलोर या तीनच कंपन्या या लसीची निर्मिती करतात. यावरून अर्थसंकल्पी अधिवेशनात विरोधकांनी ‘पदूम’मंत्री महादेव जानकर यांच्यावर थेट आरोप करत त्यांना धारेवर धरले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची आक्रमक मागणीही केली होती.\nदरम्यान, याप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी समिती नेमली होती. आता या समितीला ५ मेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.\nअर्थसंकल्प union budget महादेव जानकर\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nपरभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...\nयेवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nखानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nमागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-udgir-9-crore-rupees-outstanding-farmers-7036", "date_download": "2018-11-15T02:48:27Z", "digest": "sha1:XTFIDR6SQPYJHPVX74PW6FBENFKRVEEB", "length": 16819, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, in Udgir 9 crore rupees outstanding of farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउदगीरमध्ये नाफेडकडे नऊ कोटी थकले\nउदगीरमध्ये नाफेडकडे नऊ कोटी थकले\nरविवार, 1 एप्रिल 2018\nउदगीर, जि. लातूर ः चालू हंगामात नाफेडतर्फे उदगीर येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या तुरीची सुरू असलेली खरेदी गोदामाअभावी बंद करण्यात आली आहे. खरेदी केंद्रावर फेब्रुवारीपासून तुरीची विक्री केलेल्या १,८६७ शेतकऱ्यांचे ९ कोटी २० लाख ७४ हजार २६२ रुपयांची रक्कम नाफेडकडे थकीत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.\nउदगीर, जि. लातूर ः चालू हंगामात नाफेडतर्फे उदगीर येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या तुरीची सुरू असलेली खरेदी गोदामाअभावी बंद करण्यात आली आहे. खरेदी केंद्रावर फेब्रुवारीपासून तुरीची विक्री केलेल्या १,८६७ शेतकऱ्यांचे ९ कोटी २० लाख ७४ हजार २६२ रुपयांची रक्कम नाफेडकडे थकीत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.\nसोमनाथपूर (ता. उदगीर) भागात फेब्रुवारीत नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या खरेदी केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी आजपर्यंत ६८०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यापैकी १९०९ शेतकऱ्यांची या खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात आलेली आहे. त्यापैकी ता. सात फेब्रुवारीपर्यंतच्या ४२ शेतकऱ्यांची २५२ क्विंटल ३० किलो तूर खरेदीपोटी १३ लाख ७५ हजार ३५ रुपये इतकी रक्कम या ४२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन जमा करण्यात आली आहे; तर ता. आठ फेब्रुवारीनंतर तूर विक्री केलेल्या १८६७ शेतकऱ्यांची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही.\nशेतकऱ्यांच्या तुरी नाफेडकडे हमीभाव मिळेल या अपेक्षेने विक्री करूनही अद्यापपर्यंत रक्कम मिळाली नाही. नाफेडच्या खरेदी केंद्रावर आजपर्यंत १,९०९ शेतकऱ्यांची १७,४१६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. अजूनही नोंदणी केलेल्या ४,८९१ शेतकऱ्यांची तूर खरेदी रखडलेली आहे. अशातच खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी नाफेडकडे जागा नसल्याने खरेदी केंद्रावर तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्रावरील तुरीचा काटा बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांना परत जावे लागले. तूर साठवणुकीसाठी तत्काळ जागा उपलब्ध करून देऊन तुरीचा काटा चालू करावा. शेतकऱ्यांची तूर तत्काळ खरेदी करून रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.\nखरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याने काटा बंद करण्यात आला आहे. नाफेडने तत्काळ गोदाम उपलब्ध करून देऊन नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या तुरीचा काटा लवकर करून रक्कम अदा करावी. शेतकऱ्यांचे हरभरा हे पीक निघाले असून हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी सतराशे शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. आणखी दोन हजार शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाइन नोंदणीसाठी आले आहेत. त्यामुळे तूर खरेदी लवकर संपवून हरभरा खरेदी सुरू करणे गरजेचे आहे.\nअध्यक्ष, तालुका खरेदी-विक्री संघ\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.kplivenews.com/2017/06/12/no-repayment-of-micrfinance-loan-unless-there-is-legitimate-inquiry-of-the-microfinance-companies-janata-kranti-dal-akash-satpute/", "date_download": "2018-11-15T02:50:59Z", "digest": "sha1:KNDEBR46KOTWK6QPKL7CTM6MWKXX4RPU", "length": 10741, "nlines": 77, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "​महिलांना 'मायक्रो फायनान्स'चे हफ्ते भरु देणार नाही : आकाश सातपुते - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \n​महिलांना 'मायक्रो फायनान्स'चे हफ्ते भरु देणार नाही : आकाश सातपुते 0 मिनिटे\nकडेगांव (सागर वायदंडे): सांगली जिल्ह्यामध्ये मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात शेकडो महिला अडकलेल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांचा राज्यभरात सुळसुळाट वाढलेला आहे, कर्जाचे वाटप केल्यावर १४ ते ४० टक्के व्याजदराची त्याची वसुली करुन जनतेला नाडणाऱ्या कंपन्यांची विशेष समिती मार्फत चौकशी करण्यात येत आहे. जोपर्यंत त्या कंपन्यांची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत महिलांना मायक्रो फायनान्सचे हफ्ते भरु देणार नाही, असा इशारा जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते यांनी दिला.\nआयडीएफ कडेगांव, ग्रामीण कुट्टा, स्पंदन, एकविटास, बुलडाणा बँक, ईरसेड संस्था, रत्नाकर बँक यांनी आपले जाळे कडेगांव तालुक्यात निर्माण केलेले आहे. या कंपन्यांनी महिलांवर ‘सर’ या नावाची दहशत निर्माण केलेली होती, परंतु आम्ही सतत होणाऱ्या मोर्च्याच्या माध्यमातुन ‘सर’ या नावाची दहशतच पुर्णपणे मोडीत काढली. सततची नापिकी दुष्काळ शेतमालाला भाव नसणे यामुळे छोटे शेतकरी व शेतमजुर यांची परस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. त्यात आजारपण, घरदुस्ती, मुलांचे शिक्षण, लग्नकार्य यासारख्या गोष्टींसाठी पैसा आणायचा कुठुन अशा आर्थिक विवंचनेत असलेल्या लोकांना हेरुन मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातुन विनातारण कर्ज दिलेले आहेत. त्यामुळे या माध्यमातून कसल्याही प्रकारची महिलांची आर्थिक पिळवणुक होवू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.\nमुलांच्या-पालकांच्या-शिक्षकांच्या-व्यावसायिकांच्या-जोडप्यांच्या सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या, व्यक्तिमत्व विकास , इंग्लिश स्पिकिंग, गृह रचना व फेंग शुई, मुलांच्या अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या नातेविषयक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था:\n← घाटी मसाला ~ मीनानाथ\n‘प्राथमिक’ चा प्रथम दिवस आरंभ…\nजनता क्रांती दलाच्या वतीने उद्या कडेगाव येथे मोर्चा: आकाश सातपुते\nApril 20, 2017 सागर वायदंडे Comments Off on जनता क्रांती दलाच्या वतीने उद्या कडेगाव येथे मोर्चा: आकाश सातपुते\nकडेगावमधे समाजप्रबोधन, सुबक मूर्तींवर मंडळांचा भर \nमहाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\n​महिलांना 'मायक्रो फायनान्स'चे हफ्ते भरु देणार नाही : आकाश सातपुते\nby सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min\nठळक बातमी\t‘प्राथमिक’ चा प�…\nघाटी मसाला\tघाटी मसाला ~ मीनाना�…\nघाटी मसाला ~ मीनानाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/karnataka-election-deputy-cm-speakers-post-likely-for-congress-290676.html", "date_download": "2018-11-15T02:18:15Z", "digest": "sha1:DZJGHHXTITEOQSYBJJQGNC7A3SYPVWEJ", "length": 11681, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शपथविधीच्या निमित्तानं बंगळुरमध्ये होणार विरोधकांची एकजूट", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nशपथविधीच्या निमित्तानं बंगळुरमध्ये होणार विरोधकांची एकजूट\nबंगळुरू,ता.22 मे: एच.डी कुमरस्वामी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसच्या वाटयाला 22 मंत्रिपदं येणार आहेत तर जेडीएसच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदासहीत 12 मंत्रिपदं येणार आहेत. बुधवारी सायंकाळी शपथविधी होणार असून ते गुरूवारी आपलं बहुमत सिद्ध करणार आहेत.\nशपथविधीचं निमित्त साधून कुमारस्वामींनी देशभरातल्या भाजप विरोधी नेत्यांना शपथविधीसाठी निमंत्रित केलं असून अनेक दिग्गज त्यासाठी एकत्र येणार आहेत. यातून मोदीविरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न होणार आहे.\nराहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, मायावती, अखिलेश यादव अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: CMHD Kumaraswamykarnatakaswearing-in-ceremonyकर्नाटककाँग्रेसकुमारस्वामीजेडीएसभाजपराहुल गांधीशपथविधी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nराफेल खरेदीच्या चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/article-68145.html", "date_download": "2018-11-15T02:42:26Z", "digest": "sha1:3MEMDVFET5EBXMXCAUKV4LACTABNZOIV", "length": 18779, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्जा महाराष्ट्र : पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर", "raw_content": "\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nगर्जा महाराष्ट्र : पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर\nगर्जा महाराष्ट्र : पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर\nशौर्य, हिंमत आणि जिद्द यांचा एक अध्याय जेव्हा संपला तेव्हा या इथं त्याला जोडूनच एक दुसरा अध्याय सुरू झाला. एका न थकणार्‍या हिंमतीचा. एका न हरणार्‍या जिद्दीचा कारण यांच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त रडणारं नव्हतं तर ते लढणारं होतं. कारण या रक्ताला सहानुभूतीची अपेक्षा नव्हती आणि नाही कारण ते रक्त होतं आणि आहे फौजीचं. असे अनेक फौजी पुण्याच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तुम्हाला पहायला मिळतील. लढताना, विविध लष्करी सेवांमध्ये काम करताना झालेल्या गंभीर दुखापतींमुळे पॅराप्लेजिक झालेल्या तिन्ही दलातील जवानांचं पूनर्वसन इथे केलं जातं. 1974 साली हे सेंटर स्थापन झालं. विविध लष्करी सेवेतील 109 जवानांसाठी इथे कायमस्वरुपी राहण्याची सोय आहे. अनेकजण इथल्या उपचारांचा लाभ घेऊन आपल्या घरी गेले आहेत. 26 जवानांना त्यांच्या कुटुंबीयांसकट इथे पुनर्वसनाची संधी प्राप्त झालीय. दक्षिण आशियाई देशांमधलं अशाप्रकारचं हे सगळ्यात मोठं सेंटर.तर काही जवान वेगवेगळ्या खेळादरम्यान किंवा ड्रायव्हिंग करताना झालेल्या अपघातात पॅराप्लेजिक झालेले आहेत. या सर्वांचं आताचं आयुष्य हे व्हीलचेअरवरचं आहे. व्हीलचेअरचा वापर करून जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचं प्रशिक्षण त्यांना इथे दिलं जातं. मेजर बिश्त कार चालवण्यापासून स्वतःची बहुतेक सर्व कामं स्वतःचं करतात. इथला प्रत्येक जण सैन्यात तर दाखल झालेला वेगळी स्वप्न घेऊन. पण आता एक नवीच लढाई त्याला लढाई लागती. स्पायनल कॉर्ड इंजुरीमुळे आलेल्या परावलंबीपणाची. या लढाईत या जवानांनी आपली शस्त्र टाकू नयेत म्हणून या सेंटरतर्फे हरप्रकारे प्रयत्न केला जातोय. शारीरिक आणि मानसिक पूनर्वसनासोबतच आर्थिक पूनर्वसनाकडे इथे लक्ष पुरवलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वर्कशॉप्स चालवली जातात. यात त्यांच्या कुटुंबीयांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. आणि एक प्रमुख काळजी इथे घेतली जाते ती यांच्या सेक्शुअल रिहॅबिलिटेशनची. इथे प्रत्येकजण संगणक साक्षर आहे, इंटरनेट सॅव्ही आहे. आपापल्या आजारासंबंधीची माहिती, जगभरात त्यावर होणारी संशोधनं याची माहिती तो घेत असतो. एल सिट्लहऊ सध्या स्वतःच लिहिलेल्या गाण्यावरचा अल्बम पाहतायत. मणिपूरमधल्या एका ग्रामीण बोलीभाषेतलं हे गाणं त्यांच्या मुलीने गायलंय.सिटलहाऊंप्रमाणे अशाप्रकारे कोण पुढल्या जन्मीची स्वप्न बघतोय. तर कोण तीन युद्ध लढल्यावरही सीमेवर जाऊन याच जन्मात कुर्बान होण्याचं स्वप्न जपतोय. अशी जगण्याची ही जीजिविषा आणि झुंजण्याची ही जिद्द इथे ठायी ठायी आहे. मर्ढेकर म्हणतात त्याप्रमाणे, \"या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे... जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे...कणखर शक्ती... ताकद बळकट...हे ते ठिकाण आहे... हे असं ठिकाण आहे...\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nहे उपाय केल्यास पिंपल्सचा त्रास कधीच होणार नाही\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/akshay-kumar/all/page-8/", "date_download": "2018-11-15T02:07:38Z", "digest": "sha1:DQNUOCI6WK3EE4MHHZRLWTFQAGLCYUKM", "length": 9718, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Akshay Kumar- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nअक्षय कुमार घेऊन येतोय 'गोल्ड', 15 ऑगस्ट 2018ला रिलीज\nसर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणार्‍यांना अक्षय कुमारनं सुनावले खडे बोल\nहसवायला पुन्हा येतोय 'हाऊसफुल 3'\nअक्षयकुमार नौदल अधिकार्‍याच्या भूमिकेत\nफोटो गॅलरी Feb 7, 2016\n​मोदी अक्षयकुमारच्या मुलाचे कान उपटतात तेव्हा...\nफिल्म रिव्ह्यु : एअरलिफ्ट\nसस्पेन्स, ड्रामा आणि थ्रिलरने भरपूर 'बेबी' \nफिल्म रिव्ह्यु : आंबट'शौकीन्स'\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/nagpur/all/page-3/", "date_download": "2018-11-15T02:13:07Z", "digest": "sha1:OTM6ICJ43ZA2JJYC5KBJEROT4CINEJWI", "length": 10356, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nagpur- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nब्राह्मोस प्रकरणाला नवे वळण, निशांत अग्रवालच्या पत्नीचा फोन-लॅपटाॅप जप्त\nब्राह्मोस प्रकरण: फेसबुकवर 'या' 2 पाकिस्तानी महिलांच्या संपर्कात होता निशांत\n 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह रेल्वे पुलाजवळ ठेवला झाकून\nनागपुरातच होता देशाचा गद्दार, इस्लामबादमधील महिलेला फेसबुकवरून लिक केली माहिती\nVIDEO उत्तराखंड ते नागपूर, कोण आहे हा एजंट निशांत\nमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात प्रशासनाचे तीनतेरा, महत्वाच्या पदांवर सनदी अधिकारीच नाहीत\nहनी ट्रॅपमध्ये अडकला एजंट निशांत, महिला बनून पुरवत होता माहिती \nफोटो गॅलरी Oct 8, 2018\nउत्तराखंड ते नागपूर, कोण आहे हा एजंट निशांत\nBREAKING: पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरात अटक\nमहाराष्ट्र Oct 7, 2018\nVIDEO: नागपूर रेल्वे स्थानकावर पेट्रोलच्या मालगाडीला आग, पण...\nNews18 Lokmat 6 OCT. आपलं गाव आपली बातमी\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/kumar-vishwas-criticize-arvind-kejrival/", "date_download": "2018-11-15T02:21:22Z", "digest": "sha1:FX7WOONKNNYOXX3QEWTMAIP73WG4N3P7", "length": 11155, "nlines": 106, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘उस पर क्या थूंकें, जो खुद थूक चाटने में में माहिर हो’", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘उस पर क्या थूंकें, जो खुद थूक चाटने में में माहिर हो’\nकेजरीवाल यांच्या लिखित राजीनाम्यानंतर कुमार विश्वास यांचा घणाघात\nटीम महाराष्ट्र देशा- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लिखित राजीनाम्यानंतर आता पक्षाच्या अंतर्गत नाराजीचा सामना केजरीवाल यांना करावा लागत आहे. आपमध्ये अक्षरशः यादवी सुरु झाली असून ‘उस पर क्या थूंकें, जो खुद थूक चाटने में में माहिर हो’ असं ट्विट करत आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर न पाठवण्यात आल्याने नाराज असलेल्या कुमार विश्वास यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे.\nएकता बाँटने में माहिर है ,\nखुद की जड़ काटने में माहिर है ,\nहम क्या उस शख़्स पर थूकें जो खुद,\nथूक कर चाटने में माहिर है \nशिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया यांच्याविरोधात अमली पदार्थांच्या व्यवहारात हात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी मागे घेतल्यानंतर शुक्रवारी भगवंत मान यांनी पंजाब आम आदमी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याशिवाय पक्षातील अन्य दोन खासदारांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. कंवर सिंह संधू आणि सुखपाल सिंह खैरा यांनी केजरीवालांवर टीका करताना त्यांनी लोकांना नाराज केलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मागितलेल्या लिखीत माफीमुळे ते नाराज आहेत.\nनेमकं काय आहे प्रकरण\nपंजाब विधानसभा निवडणुकीत अमली पदार्थाचा मुद्दा महत्वाचा ठरला होता. या निवडणुकीच्या प्रचारावेळी पंजाबचे महसूल मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांचा अमली पदार्थाच्या व्यवहारात हात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. मे २०१६ मध्ये मजिठिया यांनी केजरीवाल आणि आपच्या अन्य दोघांविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. खोटे आरोप करुन केजरीवाल आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी करत आहेत असा आरोप मजिठिया यांनी केला होता. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंजाबचे महसूल मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांची माफी मागितली. माफीनाम्यानंतर मजिठिया यांनीही खटला मागे घेतला आहे.\nअरविंद केजरीवाल यांचा माफीनामा\nअलीकडे मी तुमच्यावर तुम्ही ड्रग व्यवसायात सहभागी असल्याचे आरोप केले होते. माझी विधाने राजकीय हेतुने प्रेरित होती. या आरोपातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे माझ्या लक्षात आले आहे. या मुद्यांवरुन पुन्हा राजकारण नको असे केजरीवाल यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. मी तुमच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेतो आणि माफी मागतो .\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-railway-over-bridge-issue-107667", "date_download": "2018-11-15T02:32:55Z", "digest": "sha1:LGMACDBXSIPDY3MTTEJPQQI73RB45PZG", "length": 13987, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news railway over bridge issue राजा उदार झाला अन्‌ पुलासाठी भोपळाच दिला! | eSakal", "raw_content": "\nराजा उदार झाला अन्‌ पुलासाठी भोपळाच दिला\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nऔरंगाबाद - राजारूपी राज्य सरकारने नगर रस्त्यावरील ओव्हरब्रिजच्या कामासाठी यंदा सात कोटींच्या तरतुदीची अपेक्षा असताना भोपळाच दिला आहे. महामार्गावरील या रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला लागलेले ग्रहण यापुढेही कायम राहणार असल्याने अजून किती काळ येथे वाहतूक कोंडीच्या यातना सोसायच्या हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे.\nऔरंगाबाद - राजारूपी राज्य सरकारने नगर रस्त्यावरील ओव्हरब्रिजच्या कामासाठी यंदा सात कोटींच्या तरतुदीची अपेक्षा असताना भोपळाच दिला आहे. महामार्गावरील या रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला लागलेले ग्रहण यापुढेही कायम राहणार असल्याने अजून किती काळ येथे वाहतूक कोंडीच्या यातना सोसायच्या हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे.\nनगरकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ए. एस क्‍लबपर्यंतचा रस्ता नागरिकांच्या आंदोलनानंतर सहा पदरी केला गेला. या रस्त्यावरून आडव्या जाणाऱ्या रेल्वेरुळावर असलेला दुपदरी रेल्वे ओव्हरब्रिज मात्र रुंद झाला नाही. रेल्वे खात्याकडे २० कोटींचा भरणा केल्यावर या पुलाच्या कामाला सुरुवात होईल. यातील १३ कोटींची रक्‍कम रेल्वेच्या खात्यात जमा केली असली तरी सात कोटींची रक्‍कम अद्याप जमा होणे बाकी आहे. येथे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात या उर्वरित सात कोटींची तरतूद होईल, अशी अपेक्षा येथील लोकप्रतिनिधींची असताना मात्र प्रत्यक्षात या कामासाठी अर्थमंत्र्यांनी भोपळाच दिला आहे. हे सरकार विकास कामांसाठी पैसाच देत नाही, ओव्हरब्रिजच्या कामासाठी यंदा एका रुपयाचीही तरतूद राज्य सरकारने केली नसल्याचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ‘सकाळ’ला सांगितले. त्यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी किती काळ राहणार, याचे उत्तर मिळणे आता कठीण झाले आहे.\nनागरिकांच्या आंदोलनानंतर संरक्षण मंत्रालयाने या रस्ता रुंदीकरणासाठी जागा दिल्यावर ही वाट सहापदरी करण्यात आली. गेली अनेक वर्षे या रस्त्यावरील पूल हा अरुंदच राहिल्याने सहापदरी रस्त्यावरून येणारी वाहने येथे तासन्‌तास कोंडी करतात. या कोंडीत अनेकदा ग्रामीण भागातील रुग्णांनाही पडावे लागते. वाळूज औद्योगिक वसाहतीतून शहरात येणाऱ्या कंपन्यांच्या गाड्यांची येथे शिफ्टच्या वेळेत कायम गर्दी होते.\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nबछड्यांना शोधणार \"बोरिवली'चे पथक\nमुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या...\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/prachi-aamle/", "date_download": "2018-11-15T02:41:41Z", "digest": "sha1:W7BL34NS2MNVU6ZOKUQ6ABYPO3MJRVTU", "length": 14182, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्राची आमले | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nसमाजमाध्यमातलं भान : ‘दिवाळी भेट’\n‘छत्रपती युवा संघा’ची स्थापना आठजणांच्या मित्रांच्या गटाकडून करण्यात आली आहे\nसमाजमाध्यमातलं भान : समाजातील वंचित घटकांसाठी ‘निरंजन’ची निरंतर सेवा\n‘ निरंजन’ सेवाभावी संस्थेची स्थापना २०१२ साली झाली. संस्थेतर्फे अनेक विधायक उपक्रम राबविले जातात.\nसमाजमाध्यमातलं भान : समाजमाध्यमांवर स्वच्छतेची आगळी वेगळी मोहीम\nएअर कमांडर (निवृत्त) पुनीत शर्मा यांनी या उपक्रमाची सुरुवात फेसबुक पेजच्या माध्यमातून ९ ऑक्टोबर २०१४ साली सुरू केली.\nसमाजमाध्यमातलं भान : आपत्तीग्रस्तांसाठी ‘मैत्री’चा हात\nकाळ, वेळ आणि वेगाच्या सगळ्या गणितांवर मात करत त्यापलीकडे जाऊन पोचलेली एक गोष्ट म्हणजे समाज माध्यमं.\nसमाजमाध्यमातलं भान : गरजू व्यक्तींच्या शिक्षणासाठी ‘बिइंग व्हॉलिंटियर’\nफेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर अशा समाजमाध्यमांनी आपल्या दैनंदिन जगण्यात आमूलाग्र म्हणता येईल अशी मोलाची भर घातली आहे.\nसमाजमाध्यमातलं भान : थंडीपासून संरक्षण करणारे ‘मॅजिक कव्हर’\nएका संकेतस्थळाच्या मॅजिक बॅग या संकेल्पनेतून ‘मॅजिक कव्हर’ ही संकल्पना त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली.\nस्थळ विशेष : अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ‘प्रभु ज्ञानमंदिर’\nखासगी, व्यावसायिक किंवा धर्मादाय संस्थांनी चालविलेली अनेक ग्रंथालये विविध ठिकाणी असतात.\nसमाजमाध्यमातलं भान : सर्प संरक्षणासाठी समाजमाध्यमांची साथ\nया संस्थेतर्फे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.\nअनिवासी भारतीयांच्या पालकांना ‘नृपो’चा मदतीचा हात\nआपल्या जगण्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक पैलूशी समाजमाध्यमांनी स्वतला जोडून घेतलेलं पहायला मिळतं.\nअपघातामुळे समाजकार्याला दिशा मिळाली\nनुकताच साजरा झालेला मैत्रीदिन जगभर पोहोचवण्यात देखील समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे.\nसमाजमाध्यमातलं भान : समाज माध्यमाद्वारे अपंगांना रोजगाराच्या संधी\nसमाज माध्यमाद्वारे दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध क रून देणाचे काम क्रिएटिव्ह पीपल या गटाने केले\nसमाजमाध्यमातलं भान : तरुणाईचे दिवा फाउंडेशन\nकपडे नकोसे झाल्यानंतर फेकून न देता ते ‘दिवा’कडे आणून दिले तर ते गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवले जातात.\nसमाजमाध्यमातलं भान : आजी- आजोबांसाठी मदतीचा हात\nघराघरांमधील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन कामांमध्ये मदत करण्याचे काम एका संस्थेतर्फे केले जाते.\nगृहनिर्माण संस्थांचाही स्वच्छतेच्या सेवेत हातभार\nशहराचा विस्तार चोहोबाजूने झपाटय़ाने होत असताना मोठय़ा प्रमाणावर बांधकामे उभी राहात आहेत.\nस्वच्छतादूतांची सजगता नागरिकांसाठी अनुकरणीय\nघरातील कचरा ही मोठी समस्या असून त्याची विल्हेवाट कशी लावावी हा अनेकांपुढे येणारा प्रश्न आहे.\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/pudhari-kasturi-club-program-Sangli-issue/", "date_download": "2018-11-15T01:54:53Z", "digest": "sha1:5PDXNU2FQG2OUAPUOKLB7AKWZXHRKIAH", "length": 4686, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित हळदी-कुंकूला प्रतिसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित हळदी-कुंकूला प्रतिसाद\nदैनिक पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित हळदी-कुंकूला प्रतिसाद\nदै. पुढारी कस्तुरी क्‍लब, आपलं एफएम आणि चंदुकाका सराफ यांच्या वतीने महिलांसाठी मकर संक्रांतीनिमित्त आयोजित ‘आपल्या कस्तुरींसाठी आपलं हळदी-कुंकू’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हळदी-कुंकू हा सर्वच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. हा जिव्हाळा जपण्यासाठी चंदुकाका सराफ यांच्या शोरुममध्ये ‘आपल्या कस्तुरींसाठी आपलं हळदी-कुंकू’ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात कस्तुरी सभासदांना हळदी-कुंकवाचे वाण देण्यात आले. तसेच कस्तुरींच्यासाठी विविध स्पॉटगेम स्पर्धा घेण्यात आल्या.\nचंदुकाका सराफ यांच्याकडून यावेळी लकी ड्रॉ घेण्यात आला यामध्ये गावभाग सांगली येथील सुषमा पुरुषोत्तम कुडाळकर या लकी ड्रॉ विनर ठरल्या. यावेळी कस्तुरींना बक्षिसांची लयलूट करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी कस्तुरी सभासद नोंदणीही सुरू होती. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये आहे. सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. सभासद महिलांना वर्षभर तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-Prisoner-death-issue/", "date_download": "2018-11-15T01:53:35Z", "digest": "sha1:V3PL3Y75LE6RTNI3U343TP2AKDYEGYSU", "length": 4996, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुप्तांगावर वार करून घेणार्‍या कैद्याचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › गुप्तांगावर वार करून घेणार्‍या कैद्याचा मृत्यू\nगुप्तांगावर वार करून घेणार्‍या कैद्याचा मृत्यू\nखोटा गुन्हा दाखल झाला आहे, कारागृहात आपल्याला कोणीही भेटायला आले नाही म्हणून रावसाहेब उत्तम आवारे (रा. गुरुनानकनगर, उजनी वसाहत, सोलापूर) याने कारागृहाच्या शौचालयात जाऊन स्वत:च्या गुप्तांगावर ब्लेडने वार केले. यामध्ये तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेही त्याने लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जखमी आवारे याचा उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.\nरावसाहेब आवारे याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यास अटक करण्यात आली होती. सध्या तो जिल्हा कारागृहात होता. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक महिना झाला, कोणीही भेटण्यास आले नाही, जगून तर काय करायचे, मी मेलो तर माझ्या जागेवर माझी मुलगी नोकरीला लागेल, या कारणावरून कर्मचार्‍यांची नजर चुकवून दाढी करण्याचे ब्लेड घेऊन तो शौचालयात गेला होता. शौचालयात गेल्यानंतर त्याने स्वत:च्या गुप्तांगावर ब्लेडने मारून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला जखमी अवस्थेमध्ये उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. याबाबत सदर बझार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/sugar-industry-in-trouble-because/", "date_download": "2018-11-15T01:55:33Z", "digest": "sha1:JS55NDLCVYY25BNGJEB6SKAZKDHVBGSP", "length": 7127, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हुमणीचा प्रादुर्भाव; साखर उद्योग संकटात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › हुमणीचा प्रादुर्भाव; साखर उद्योग संकटात\nहुमणीचा प्रादुर्भाव; साखर उद्योग संकटात\nश्रीपूर : सुखदेव साठे\nसध्या सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश ऊस पिकाला हुमणी किडीने घेरले असून उसाचे फड उद्ध्वस्त होऊ लागल्याचा फटका शेतकर्‍यांबरोबरच कारखान्यांना बसत असल्याने साखर उद्योग संकटात आला आहे. यंदा पुरेसा पाऊस नसल्याने हैराण असलेल्या शेतकर्‍यांवर निसर्गानेही अवकृपा केली आहे.\nगतवर्षी 30 ते 40 टक्के ऊस लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा सर्रास कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 60 ते 70 टक्के खोडवा गाळपास उपलब्ध आहे. यंदा तुटून जाणार्‍या खोडवा पिकासच हुमणी किडीचा जास्त प्रादुर्भाव झाला आहे. उभे असलेले पीक जागेवरच जळून जाऊन त्याचे पाचट बनु लागले आहे. त्यामुळे उच्चांकी गाळपाची वल्गना करणार्‍या कारखानदारांचे यंदा अंदाज चुकणार आहेत, हे मात्र निश्‍चित मानले जात आहे.\nसोलापूर जिल्ह्यात नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळला गेला व त्याचप्रमाणात सहकारी व खासगी साखर कारखान्याची संख्या वाढत गेली. नैसर्गिक असमतोलपणामुळे कधी अतिरिक्त उसाचे उत्पादन तर कधी उसाचा तुटवडा. त्यामुळे साखर कारखानदारी संपूर्णतः निसर्गावर अवलंबून व बेभरवशाची झाली आहे. अशातच अधूनमधून ऊस पिकावर येणारे रोगराई यामुळे शेतकरी व कारखानदार हवालदिल झाले आहेत. सलग दोन वर्ष चांगला पाऊस झाल्याने उजनी धरण भरले व मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली. गत वर्ष चांगले गेले.\nपरंतु यावर्षी हुमणी किडीचा नदी काठच्या व पठारावरील उसास मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे गाळपाआधीच ऊस जळून गेल्याने यंदा कारखान्याला किती ऊस उपलब्ध होईल हे अंदाज बांधता येणे अवघड झाले आहे. यंदा साखर आयुक्ताने सोलापूर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यासाठी ऑक्टोबर महिन्यातच गाळपाची परवानगी दिली आहे. म्हणून सर्वच कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. कारखाने सुरु होण्यास अजून महिना ते दीड महिना अवधी आहे. सद्यस्थितीला सर्वच कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस 15 ते 20 टक्के हुमणी किडीने बाधित झाले असून त्यामध्ये झपाट्याने वाढच होत आहे. शेतकर्‍यांनी अनेक प्रकारची औषधे वापरली, परंतु कीड काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे कारखाने सुरु होईपर्यंत गाळपासाठी किती ऊस उपलब्ध होईल. याबाबत कारखान्यासमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागांचा आर्थिक कणा म्हणून साखर उद्योगाकडे पाहिले जाते. त्यातच हे किडीचे नवीन संकट उभे ठाकल्यामुळे कारखाने किती दिवस चालतील, हे येणारा काळच ठरवेल.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/mukund-mahajan", "date_download": "2018-11-15T02:26:04Z", "digest": "sha1:KOQI44WEU33LJO7ZHZRIIDPIUWPCSJER", "length": 12746, "nlines": 365, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक मुकुंद महाजन यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nडॉ. मुकुंद महाजन ची सर्व पुस्तके\nजे.आर. प्रसाद , डॉ. मुकुंद महाजन ... आणि अधिक ...\nडॉ. मुकुंद महाजन, पुष्कर महाजन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-yourth-talegaon-101841", "date_download": "2018-11-15T02:29:26Z", "digest": "sha1:7HTE26LMLDGMZVGZCYB64C4K3UOOVTKZ", "length": 14433, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news yourth talegaon तरुणाईचा स्वैराचार तळेगावात डोकेदुखी | eSakal", "raw_content": "\nतरुणाईचा स्वैराचार तळेगावात डोकेदुखी\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nतळेगाव स्टेशन : गेल्या आठवड्यातील गोष्ट असेल. भररस्त्यावर मध्यरात्री एकमेकांवर अंडी फेकून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्याचा अजब प्रकार सुरू असतानाच पोलिसांनी कारवाई केली. त्यांना पोलिस कोठडीची हवाही खावी लागली. असे प्रकार चौकाचौकांतून रात्री-अपरात्री पाहायला मिळतात. कॉलेज कॅम्पस, सार्वजनिक रस्ते, फुटपाथवर खुलेआम सुरू असलेले ‘ओपन बार’ तसेच धांगडधिंगा घालून वाढदिवस सेलिब्रेशन करण्याचे युवकांतील वाढते फॅड नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या स्वैराचारावर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.\nतळेगाव स्टेशन : गेल्या आठवड्यातील गोष्ट असेल. भररस्त्यावर मध्यरात्री एकमेकांवर अंडी फेकून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्याचा अजब प्रकार सुरू असतानाच पोलिसांनी कारवाई केली. त्यांना पोलिस कोठडीची हवाही खावी लागली. असे प्रकार चौकाचौकांतून रात्री-अपरात्री पाहायला मिळतात. कॉलेज कॅम्पस, सार्वजनिक रस्ते, फुटपाथवर खुलेआम सुरू असलेले ‘ओपन बार’ तसेच धांगडधिंगा घालून वाढदिवस सेलिब्रेशन करण्याचे युवकांतील वाढते फॅड नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या स्वैराचारावर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.\nपुणे-मुंबईसारखे वाढदिवस सेलिब्रेशनचे ट्रेंड आता तळेगावसारख्या भागातही रुजू पाहत आहे. ‘मॉर्निग वॉक’ला जाणाऱ्या मंडळींना केकची मोकळी खोकी, प्लॅस्टिकचे ग्लास, कोल्ड्रींक तर कधीकधी बिअरच्या मोकळ्या बाटल्यांचे ओंगळवाणे दर्शन होते. यातून सार्वजनिक स्वच्छता आणि सामाजिक शांततेचा भंग होतो. रात्री बाराच्या ठोक्‍याला टोळके जमवून मित्राचा वाढदिवस साजरा करताना युवकवर्ग सामाजिक भान हरपत चालला आहे. पार्सल घेऊन उघड्यावर बाटल्या रिचविणारे तळीराम ‘ओपन बार’च्या नावाखाली सेलिब्रेशनचा अनोखा पायंडा पाडत आहेत. त्यातून सार्वजनिक सुरक्षा तर धोक्‍यात आली आहेच त्याहीपेक्षा युवावर्गामध्ये संघटित गुन्हेगारीची लागण होत आहे.\nवाढदिवस म्हणजे सेलिब्रेशन. सेलिब्रेशन म्हणजे मद्य-मस्ती आणि बीभस्तपणा. वाढदिवस साजरा करताना तोंडाला केकची क्रीम फासणे, अंडी फेकून मारणे, बर्थडे बंम्प्स आदींतील बीभत्सपणा नागरिकांना त्रासदायक ठरतो आहे. त्यावर काही आक्षेप घेतल्यास अंगावर धावून येण्यापर्यंत तरुणाईची मजल गेली आहे.\nसार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे, बंदी असलेल्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणे कायद्याने गुन्हा आहे. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.\n- मुगुटराव पाटील, पोलिस निरीक्षक, तळेगाव दाभाडे\nरिक्षाचालकाने पळविले पाच लाख\nपुणे - पुण्यात घर घेण्यासाठी गावातील घर विकून आणलेले पाच लाख रुपये रिक्षा चालकाने रस्त्यामध्ये लंपास केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला. या...\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-metro-work-contractor-bonus-104545", "date_download": "2018-11-15T02:50:01Z", "digest": "sha1:2D3TFSGAK263CCAFXAN24ZDDSFNUVVXR", "length": 14405, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news metro work contractor bonus मेट्रोच्या गतीसाठी ठेकेदारांना ‘बोनस’ | eSakal", "raw_content": "\nमेट्रोच्या गतीसाठी ठेकेदारांना ‘बोनस’\nगुरुवार, 22 मार्च 2018\nपुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये महामेट्रोची तब्बल १८०० कोटी रुपयांची कामे सुरू असून, त्यासाठी १० ठेकेदार काम करीत आहेत. ही कामे वेळेत पूर्ण केल्यास संबंधित ठेकेदारांना बोनस आणि इन्सेंटिव्ह देण्याचा धोरणात्मक निर्णय महामेट्रोने घेतला आहे, तर विलंब झाल्यास संबंधित ठेकेदारांना आर्थिक दंडही करण्यात येणार आहे. मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\nपुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये महामेट्रोची तब्बल १८०० कोटी रुपयांची कामे सुरू असून, त्यासाठी १० ठेकेदार काम करीत आहेत. ही कामे वेळेत पूर्ण केल्यास संबंधित ठेकेदारांना बोनस आणि इन्सेंटिव्ह देण्याचा धोरणात्मक निर्णय महामेट्रोने घेतला आहे, तर विलंब झाल्यास संबंधित ठेकेदारांना आर्थिक दंडही करण्यात येणार आहे. मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\nमेट्रो प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यासाठी चांगले काम करणाऱ्या ठेकेदारांना प्रोत्साहन देण्यासाठी बोनस आणि इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी नमूद केले.\nपिंपरी- शिवाजीनगरदरम्यान एलिव्हेटेड (रस्त्यावर खांब उभारून मार्ग तयार करणे) तर वनाज- डेक्कनदरम्यान मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. त्या दोन्ही कामांसाठी सुमारे ८०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या दोन्ही मार्गांवरील स्थानकांसाठी सुमारे ९०० कोटी रुपयांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्या शिवाय सांडपाण्याच्या वाहिन्या, जलवाहिनी, महावितरणच्या केबल, दूरसंचार कंपन्यांच्या, गॅसलाइन आदींचे स्थलांतर करण्यासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. ही सर्व कामे करण्यासाठी महामेट्रोचे सध्या दहा ठेकेदार काम करीत आहेत. त्यांना या बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी स्पष्ट केले.\nपावसाळ्यात कामे सुरू राहणार\nपुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये मेट्रो मार्गांचे आणि स्थानकांचे काम सुरू आहे. पावसाळ्यातही ही कामे रोज सुरू राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. मुसळधार पावसातही कामे कशी सुरू राहतील, याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कामे होणार आहेत, असेही ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले. सुरू असलेल्या कामांवर त्या काळात मनुष्यबळ कमी पडणार नाही, याचीही दक्षता घेण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nकवडीपाटला वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी\nमांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/super-it-dream-001-sm005-0-mp3-player-pink-price-p92EsC.html", "date_download": "2018-11-15T02:14:33Z", "digest": "sha1:T4TTEFPN2BXUOL24IWXPGIUMNNYHE7CU", "length": 15835, "nlines": 377, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसुपर इट पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक किंमत ## आहे.\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया सुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 38 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 5 hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 26 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसुपर इट ड्रीम 001 सँ००५ 0 पं३ प्लेअर पिंक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034412-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/comment/3146", "date_download": "2018-11-15T02:33:13Z", "digest": "sha1:FKXZXXRIXGXKLVPPS3ZWFPPYC4Q7HAQ5", "length": 15892, "nlines": 240, "source_domain": "www.baliraja.com", "title": " गझल | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाहितीचा स्त्रोत आहे आज आंतरजाल.\nकाल होते वेद आहे आज आंतरजाल.\nवेद म्हणजे फक्त मुठभर लोक मक्तेदार,\nमोकळे सर्वास आहे आज आंतरजाल.\n{मुक्त असुनी ज्ञान ज्यांची एक नाही सोय,\nत्यांस कोठे प्राप्य आहे आज आंतरजाल\nकारणे जर यामुळे जन राहिले तैसेच,\nफालतू मग व्यर्थ आहे आज आंतरजाल.}.. क़त्आ/मुक्तक\nशेत्कऱ्यांना राज्य हे करते कसे ते ठार,\nबघ जरा घे शोध आहे आज आंतरजाल.\nआयटीचा दौर वैश्विक हा नवा 'रविपाल',\nक्रांतिकारी अस्त्र आहे आज आंतरजाल.\nगालगागा गालगागा गालगागा गाल\nA. स्त्रग्विणी: गालगा गालगा गालगा गालगा\nB. गालगा+गा, गालगा+गा, गालगा+गा, गाल-गा\nC. गालगागा गालगागा गालगागा गाल: आस्त्रवीणी\n२. सादरीकरण: स्वतंत्र तरन्नुम.\n३. कत्आ/मुक्तक: प्रतिपाद्य दोन शेर मिळून प्रसरण पावले आहे. करीता गझल विधानानुसार २ रा व ३ रा शेर हे मिळून मुक्तक आहेत.\nगुरू, 11/10/2018 - 10:31. वाजता प्रकाशित केले.\nनव्या वृत्त शोधाबद्दल अभिनंदन....\nवेग असलेल्या वृत्ताचे सुंदर नामकरण....\nआणि वृत्तातील पहिली रचणा अप्रतिम....\nखुप खुप आभार धिरज भाऊ.\nगुरू, 11/10/2018 - 13:04. वाजता प्रकाशित केले.\nशुक्र, 12/10/2018 - 17:17. वाजता प्रकाशित केले.\nखुप खुप आभार भाऊ.\nशनी, 13/10/2018 - 18:27. वाजता प्रकाशित केले.\nसर,तुमची ही गझल म्हणजे\nमंगळ, 30/10/2018 - 18:00. वाजता प्रकाशित केले.\nसर,तुमची ही गझल म्हणजे अभिव्यक्ती आणि आविष्कार यांचा उत्कृष्ट संगम आहे.\nमंगळ, 06/11/2018 - 14:06. वाजता प्रकाशित केले.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034413-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7488-swami-agnivesh-attacked-again-this-time-in-delhi-while-going-to-pay-tribute-to-atal-bihari-vajpayee", "date_download": "2018-11-15T02:20:31Z", "digest": "sha1:4IOSC4EKFW4L2FAOZZIPGUKS7HR7WGRU", "length": 9504, "nlines": 156, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना दिल्लीतील दिनदयाल उपाध्याय मार्गावर मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओत तरुणांचा घोळका अग्निवेश यांना मारहाण करताना दिसत आहे.\nस्वामी अग्निवेश हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी जात असताना त्यांना मारहाण करण्यात आली.\nस्वामी अग्निवेश यांना गेल्या महिन्यात झारखंडमधील पाकूर भागात त्यांनी गोमांसासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. अग्निवेश यांनी गोमांस खाण्याच्या समर्थनार्थ तसेच नक्षलवादासंदर्भात केलेल्या विधानांमुळे भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता. त्यावर संतापलेल्या भाजयुमो आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. स्वामी अग्निवेश थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. त्याचवेळी त्यांनी स्वामी विरोधी घोषणाबाजीही केली.\nझारखंडमधील घटनेनंतर स्वामी अग्निवेश यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले. या व्हिडिओत एक महिला देखील अग्निवेश यांना मारहाण करत असताना दिसत आहे. ‘अग्निवेश परत जा’, अशा घोषणा या तरुणांनी दिल्या.\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nभाजप आमदाराच्या अरेरावीचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल\nअज्ञातांनी 2 तरुणांवर तलवारीने केले वार\nभरदिवसा चाकू आणि दगडाने तरुणावर हल्ला\nपुण्यात बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला\nकाँग्रेस नेत्यावर अज्ञातांकडून हल्ला\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे नाव देणं हा विदर्भाचा अपमान - श्रीहरी अणे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034413-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/videos/", "date_download": "2018-11-15T01:50:05Z", "digest": "sha1:KG4NVE4LTC2H7UWXFKCMB7KVA3RBE6DC", "length": 10505, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलीस कर्मचारी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nभाजप नगरसेवकाने पोलिसाला जबरदस्त धुतलं, VIDEO व्हायरल\nमेरठ, 20 ऑक्टोबर : मेरठ जिल्ह्यात एका भाजप नगरसेवकाकडून UP पोलीस कर्मचाऱ्याला बेमद मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून हॉटेल मालक आणि भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सुखपाल त्याच्या महिला मैत्रिणीसोबत दारूच्या नशेत हॉटेलमध्ये आला होता. टेबलवर बसताच त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावर भाजप नगरसेवक आणि हॉटेल मालकांने त्याला बेदम मारहाण केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी दारूच्या नशेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतलं आहे.\nVIDEO : भिवंडीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण\nतक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या जोडप्याला पोलिसांची बेदम मारहाण\nमुख्यमंत्र्यांना करावा लागला शेतकर्‍यांचा रोषाचा सामना\nमनोहर लाल खट्टर हरियाणाचे नवे मुख्यमंत्री\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034413-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/tajinder-pal-singh-gold-medal/", "date_download": "2018-11-15T02:49:59Z", "digest": "sha1:XPDK73I3BOB7IAX7ELIK5VUQKMHMDBNM", "length": 8575, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tajinder Pal Singh Gold Medal- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसुवर्णपदक विजेता तेजिंदरपालच्या वडिलांचा मृत्यू, अपूर्ण राहिलं पदक दाखवण्याचं स्वप्न\nतेजिंदरच्या वडिलांना मुलाने देशासाठी मिळवलेलं सूवर्णपदक आपल्या हातात घ्यायचं होतं\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034413-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-dehu-sant-tukaram-maharj-100559", "date_download": "2018-11-15T02:39:54Z", "digest": "sha1:HWGAC5R4WN7HD6Q5ZNDXNVM5U2KUJB5Y", "length": 12856, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Dehu sant tukaram maharj स्वच्छ, सुंदर देहूसाठी ग्रामपंचायत सज्ज | eSakal", "raw_content": "\nस्वच्छ, सुंदर देहूसाठी ग्रामपंचायत सज्ज\nगुरुवार, 1 मार्च 2018\nदेहू - संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी देहू ग्रामपंचायत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आरोग्य, स्वच्छता, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ४० कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत, अशी माहिती देहूचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर यांनी दिली.\nदेहू - संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी देहू ग्रामपंचायत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आरोग्य, स्वच्छता, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ४० कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत, अशी माहिती देहूचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर यांनी दिली.\nअर्जुन गुडसुरकर म्हणाले, ‘‘देहूत सुमारे दोन लाख भाविक येतात. त्यामुळे भाविकांना स्वच्छ सुंदर देहूचा अनुभव यावा म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. गावात स्वच्छतेसाठी ४० कर्मचारी नेमलेले आहेत. इंद्रायणी नदीच्या घाटावर कोणीही शौचास बसू नये, म्हणून खास पथके तैनात करण्यात आलेली आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक शौचालयाचा वापर करण्यासाठी भाविकांना सांगण्यात येत आहे. जागोजागी कचरा गोळा करण्यासाठी टॅक्‍टर आणि घंटागाडी उभी करण्यात येणार आहे. मुख्य देऊळवाडा परिसर, वैकुंठस्थान परिसर, माळवाडी, विठ्ठलवाडी, गाथा मंदिर परिसरात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. गावातील गटारे स्वच्छ करण्यात आली आहेत. हॉटेल व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. अंतर्गत रस्त्यावर स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक नळकोंडाळे बसविण्यात येणार आहेत. विविध खात्यांतील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. पथदिवे बसविण्यात आले असून, नदी घाटावर खास सोय करण्यात आलेली आहे.’’\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय...\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034413-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=60&&curr_page=4&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:03:50Z", "digest": "sha1:HPSGZTL6KFWYLNRJYUE3S5CSDLHIGE7S", "length": 40713, "nlines": 222, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: USA\nमाझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या 'विशाखा' नक्षत्रावर. कवितेने सुरांशी घटस्फोट घेतला नव्हता; त्या जमान्यात माझी कवितेशी मैत्री झाली. गळयात गळा घालणारी दाट मैत्री. त्या काळात रविकिरण मंडळातले गिरीश, यशवंत, विठ्ठलराव घाटे शेकडो श्रोते तन्मयतेने ऐकत असत. श्रोत्यांची संख्या शेकडोंच्या हिशोबात असल्यामुळे कवितेच्या चिकित्सेला जागा नव्हती. यशवंतरावांची 'आई' ऐकून माणसे डोळे टिपीत. गिरीशांनी 'आणि पुशिली लोचने डॉक्टराने' म्हटली की, ऐकणारेही डोळे पुशीत. संजीवनीबाईंचा सूर कानी पडला की,मने तृप्त होत. गोकुळीच्या कान्ह्यानेही वेड लावले होते. ते सारे गोड होते. जरा गोड नव्हे, गोडच गोड आहे की काय अशी शंकाही ओठावर नव्याने फुलणार्‍या मिशीसारखी उगवायला लागली होती. तेवढ्यात अत्रे यांची 'झेंडूची फुले' आली आणि गोड कुठले आणि गुळचट कुठले ते कळायला लागले. चांदरातीची माया पसरुन काणेकरच त्या चांदरातीच्या वातावरणातून बाहेर पडून 'आकाशातील पोलिस' ला जाब विचारु लागले होते. ना.घ. आणि आ.रा. देशपांड्यांची गाणी तबकड्यांवर आली होती. पण कवी आणि श्रोता यांच्यामध्ये ती गीते गाणारे गायक आणि गायिका येत होते.\nकोलाहलातून माझे तारू माझा स्वतःचा सूर शोधीत होते किंवा सुसंवादी सुरांची सोबत शोधीत होते. ही सोबत घेऊन कुसुमाग्रज आले. माझ्या तारुण्यातला कवी मला सापडला. सांगाती भेटला. तिथून पुढील वर्षे, पुढले सारे दिवस हे विशाखाचे दिवस. या काळात प्रेम केले ते विशाखातल्या ओळींनी प्रेमपत्रे सजवीत. मनातल्या त्वेषाला 'कशास आई भिजवीसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' सारख्या ओळींनी वाट फोडली. भोवतालच्या घडामोडींचे संस्कार ज्यांच्या ज्यांच्या मनावर या काळात जाणतेपणाने उमटत होते त्यांचे त्या यौवनकाळातले उद्गाते कुसुमाग्रज होते. कुसुमाग्रज आमचे हीरो नव्हते. ते आमच्यातलेच एक होते. माझ्या अंत:करणातल्या स्वरकोषात जसे बालगंधर्व गातच असतात तसे कुसुमाग्रज कविता म्हणतच नांदत होते. आमच्या जाणिवांना वाचा फुटायची ती त्यांच्या काव्यपंक्तीतूनच.\nहा कवी आम्हाला कुठल्याही काव्यगायनाच्या समारंभात व्यासपीठावरुन भेटला नाही. हा कवी कुठल्याही उत्सवात काव्यगायन करीत नव्हता. किंबहुना आजही कुसुमाग्रज आपल्या आयत्या वेळेच्या अनुपस्थितीविषयीच अधिक प्रसिद्ध आहेत. कुसुमाग्रजांनी जणू काय अदृश्य राहण्याचे निराळेच कोकिळाव्रत घेतले होते.\nगडकरी, बालकवी आणि केशवसुत या तिन्ही कविश्रेष्ठांच्या संस्कारांचे सौष्ठव घेतलेली परंतु ३५ ते ४२ या कालखंडातले तरुणांच्या मनावरचे नवे संस्कार शोधून फुललेली ही कविता होती. तिची जवळीक तत्कालीन तरुण मनांना अधिक वाटली. कारण ती वाचताना मला कविप्रतिभा असती तर मी हेच आणि असेच सांगितले असते, असे त्यांना वाटत होते. मग सांगण्याची ती उर्मी पारतंत्र्याविषयक वाटणार्‍या संतापाविषयी असो की प्रेयसीविषयी वाटणार्‍या ओढीची असो.\nत्या काळात कुसुमाग्रजांची 'स्वप्नाची समाप्ती' ही कविता आली. गोदातीराच्या दिशेने सावरकर, गोविदांनंतर पुन्हा एकदा तेजाची गंगा वाहू लागली.\n\"प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर\nध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर\"\nअसे सांगत एक कवी आला. आपल्या प्रेयसीला\n‘काढ सखे, गळ्यातील |\nतुझे चांदण्यांचे हात |\n'क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत’म्हणणारा,\nरात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल पाहणारा,\nत्या काळाचा वैतालिक होऊन उभा राहिला.\nहा कवी प्रेमासाठी झुरणारा नव्हता. उसासे टाकणारा नव्हता. त्या प्रेमात प्रेयसीच्या मिठीत क्षण क्षण फुलणारी स्वप्ने होती आणि या स्वप्नांची समाप्ती कधी होते, नव्हे ती होणे अटळ कसे आहे याची जाण होती. 'बी' कवींनी एका ठिकाणी नव्या मराठी कवितेच्या नव्या उमेदीच्या नित्य जिव्हाळ्याच्या अनेक खुणा आहेत, असे म्हटले आहे. कुसुमाग्रजांनी आमच्या पिढीचे हे नवे जिव्हाळे आणि नव्या उमेदी ओळ्खल्या. कुठल्याही तबकडीचा किंवा काव्यगायनाचा आधार नसतानाही नव्या रसिक तरुण पिढीत कुसुमाग्रजांची कविता. त्या कवितेला ओज होते, परंतु खरखरीतपणा नव्हता. नव्या युगाच्या नव्या जाणिवांनी सधन झालेली ही कविता पण तिने कुठेही आपले कवितापण सोडले नव्हते.\nकुसुमाग्रजांच्या कवितेने स्वप्नांची समाप्ती दाखवली, पण जीवनातल्या स्वप्नांची किंमत उतरवली जात नाही. त्यांनी उत्साहाच्या भरात शृंगाराचीच अवहेलना केली नाही. त्यांनी अवहेलना केली ती दुर्बलांच्या शृंगाराची. कारण तो शृंगारच नसतो. म्हणून ती एक निसर्गाने दिलेल्या अलौकिक वरदानाची दुबळ्या इंद्रियात होणारी शापावस्था असते. तिथे शृंगारदेखील निस्संग होऊन साधलेला नसतो. जीवनात रणभूमीसारखी रतिशय्येवरसुद्धा झपूर्झाची अवस्था ही समर्थ देह आणि समर्थ मनाला साधलेली सिद्धी असते. त्या अवस्थेला कुसुमाग्रज 'वेड' हा साधा शब्द वापरतात.\n'होते म्हणू स्वप्न एक, एक रात्री पाहिलेले\nहोते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले'\nअसे एका रात्रीचे का होईना, पण वेड लागण्याचे भाग्य त्यांनी मोलाचे मानले. खर्‍या अर्थाने पृथ्वीमोलाचे मानले. पृथ्वीच्या प्रेमगीतातील पृथ्वी ही त्या युगाची नायिका होती. त्यागाचे अनेक स्थंडिल पेटले होते. त्यात जीवितांची आहुती देण्यासाठी अनेक भास्करांना आपल्या प्रेयसीचे आपल्या गळ्यात पडलेले चांदण्याचे हात दूर करावे लागले होते. अशा भास्करावर प्रेम करणार्‍या प्रेमिकांनीही त्या पृथ्वीसारखेच प्रेम केले होते. हे अलिंगन आपल्याला भस्मसात करील याची खात्री असूनही केले होते. निरनिराळ्या राजकीय पक्षांत दीपज्योतीवर झेपावणार्‍या पतंगासारखे आयुष्य झोकून दिलेले तरुण आजूबाजूला दिसत होते. कपाळी मुंडावळ्या बांधलेल्या अवस्थेत ब्रिटिशांच्या फौजदारांनी वरांना चतुर्भुज करुन न्यावे आणि त्यांच्या वधूंनी डोळे कोरडे ठेवून ते पाहावे अशा घटना घडत होत्या. नव्या संसाराची सुरुवात डाळमुरमुर्‍याच्या भत्त्यावर करणारी आणि देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवताना प्रेमाचे मोल कमी न मानणारी जोडपी होती. अशा एखाद्या प्रेयसीला आपल्या भावी गृहस्थापनेच्या अस्थिरतेविषयी कोणी प्रियकर 'सावधान' असा इशारा देऊ लागला तर तिच्या ओठी 'नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे' ह्याशिवाय दुसरी ओळ आली असेल छ्त्तीस ते बेचाळीस या सहा वर्षांच्या काळातले तरुण आणि तरुणी कुसुमाग्रजांच्या कवितेत बोलू लागले. त्यांना प्रिय आणि आदर्श वाटणार्‍या अनुभवांची सारी चित्रे त्यांच्यापुढे कुसुमाग्रजांनी रंगविली. त्या चित्रात त्या काळातल्या तरुणांच्या आशाआकांक्षांचे कालसापेक्ष दर्शन होतेच पण त्याबरोबर काळावर मात करुन जाणारी चिरंतन सौंदर्याने नटवलेली अनेक चित्रे होती.\n'विशाखे'त अशी असंख्य मोहक चित्रे आहेत तर काही रुधिरात रंगलेली. अमरशेख आपल्या पल्लेदार आवाजात 'सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते' म्हणताना त्या मैदानामागल्या क्षितिजाचा पट होऊन ते दृश्य हजारो डोळ्यांपुढे उभे राहायचे. काही काही ओळींनी तर माझ्या मनःपटलावर त्यावेळी त्याकाळी उभी केलेली चित्रे आज त्याच ताज्या ओलेपणाने टिकून आहेत. प्रवासात कुठल्यातरी डाक बंगल्यात रात्रीचा आसरा घेतलेला असतो. पहाटे जाग येते. अंगणातल्या वृक्षांतून पाखरे भर्रकन चारापाण्याला उडून जातात. आणि एकदम 'सोन्याच्या दर्यात गल्बते जणु गोजिरवाणी | झाला उषःकाल राणी' या ओळी उमटतात.\nकुसुमाग्रजांच्या प्रतिभेला त्या काळातल्या समीक्षकांनी धगधगत्या यज्ञातून प्रकटणार्‍या असुरसंहारिणी दुर्गेच्या स्वरुपातच पाहिले. वास्तविक, ती उमेसारखी विविध रूपधारिणी आहे. तिला क्रांतिकारकांनी केलेल्या सर्वस्वाच्या होमाइतकीच 'माजघरातल्या मंद दिव्याच्या वातीची ओढ' आहे. जीवित हे समुद्रासारखे आहे ते केवळ सुंदर नाही आणि भीषण नाही, ते तिला ठाऊक आहे. जीवनाचा कुंभ हाती देणार्‍या कुंभाराची चौकशी करण्यात आयुष्य दवडण्यापेक्षा 'आमंत्री बाहू पसरुन इकडे ही यक्षकन्या ही गुणी' म्हणणारे कुसुमाग्रज जीवनाला एकाच सुराने आळवीत बसले नाहीत. इथेच त्यांच्या प्रतिभेला लाभलेले चिरतारुण्य आहे. मराठी कवितेत कितीतरी नवे संप्रदाय आले. खूप भूकंप झाले. स्त्रीचे स्त्रीत्व कशात आहे हा जसा आता नव्या जगात वादाचा मुद्दा झाला आहे तसाच कवितेतले काव्य कशात आहे हाही झाला आहे. हे होणे अपरिहार्य आहे. दुसर्‍या महायुद्धाने एक-दोन देशांना किंवा खंडांनाच नव्हे तर सार्‍या मानवी जीवनाला मुळातूनच हादरे दिले आहेत. धर्म, नीती, कुटुंब, शील यात या सार्‍या मूल्यांची कठोर तपासणी सुरु झाली आहे. अणुबॉम्बपेक्षाही हा धक्का मोठा आहे. साहजिकच हा धक्का सतत नवनिर्मितीच्या चिंतनात असणार्‍या कवीला आधी आणि अधिक जाणवतो. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात कुसुमाग्रज म्हणत होते 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल.' स्वातंत्र्याबरोबर तो उषःकाल येईल असा हा आशावाद होता. स्वातंत्र्य येऊन पाव शतक लोटल्यावर त्या रात्रीचा असा गर्भपात का झाला पण कुसुमाग्रजांनी रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल पाहिला. त्या काळीही एकदा तो उषःकाल झाला की सारे काही छान होईल असला भाबडा आशावाद बाळगून तेही बसले नव्हते. निर्मिती, विध्वंस, त्यातून पुन्हा निर्मिती आणि पुन्हा विध्वंस ह्या निसर्गचक्राची त्यांची जाणीव पक्की होती. कारण त्याच काळात त्यांनी लिहून ठेवले आहे -\n'ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती\nवेड्यापरी पूजतो या आम्ही भंगणार्‍या मूर्ती'\nमूर्ती भंगतात त्या घडवायच्याच नाहीत हा पळपुट्यांचा विचार झाला. मह्त्त्वाचे असते ते नव्या नव्या मूर्ती घडवण्याचे वेड लावून घेणे. अकस्मात घडलेल्या जननानंतर अटळ मरणाकडे जाणारी वाट ही चालताना सुंदर करीत जाणे, त्या वाटेवरचे सौंदर्य पाहून सोबत चालणार्‍याच्या नजरेला ते आणून देणे, जीवनाचे सारे शहाणपण ज्या वेडापोटी जन्माला येते ती वेडे लावून घेणे. त्यांच्या कवितेत 'वेड' हा शब्द अनेकदा येतो.\n१. होते म्हणू वेड एक | एक रात्र राहिलेले\n२. उजेडात दिसू वेडे |\n३. हे काय अनामिक आर्त पिसे\n४. सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात\n५. देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार...\n६. वेड्याने खोदले प्रचंड मंदिर\n७ नंतर सुरु हो वेड्याचे पूजन\n८. आणि अंती मृत्यूच्या घासात वेडा सापडे\n९. वेडात मराठे वीर दौडले सात..\nनाहीतरी शेक्सपीअरने कवी, वेडे आणि प्रेमिक यांची गाठ मारली आहेच. कसले तरी वेड यौवनाचे लक्षण, ती वेडे आणि त्या वेडातील स्वप्ने ओसरली आणि सबुरीचा आणि औचित्याचा फोल विवेक सुरु झाला की यौवनाच्या चक्राची फेरी संपली हे ओळखावे. विशाखाचे दिवस हे कुसुमाग्रजांच्याही वेडाचेच दिवस होते. एकोणीसशे चौतीस ते एकोणचाळीस सालातल्या ह्या कविता कुसुमाग्रजांच्या ऐन पंचविशीतल्या.\nवृद्धत्वातही त्यांच्या प्रतिभेचे ताजेपण ओसरलेले नाही. त्यांच्या भावनांना बुद्धीच्या भट्टीतून भाजून निघण्याची सवय आहे. त्यामुळे आजही त्यावर वार्धक्याचा गंज चढू शकत नाही. त्यांनी पुरोगामित्वाचा कुठलाही एकच एक बावटा नाचवला नाही की खांद्यावर आंधळ्या श्रद्धेची पताका वागवली नाही. आजही सतत नवी निर्मिती करणार्‍या कुसुमाग्रजांकडे पाहिले, त्यांच्या सहवासात रात्र जागवण्याचा योग आला म्हणजे वाटते की त्यांच्या विशाखाने उजळलेल्या इतरांचे तारुण्य मागे राहिले तरी कुसुमाग्रजांचे विशाखेचेच दिवस चालू आहेत. त्यांचे नव्या मूर्ती घडविणे थांबले नाही. 'वयपरत्वे' हा शब्द त्यांच्या बाबतीत लावता येत नाही. आधुनिक काव्याचे समीक्षक मर्ढेकरांच्यानंतर मराठीत कवितेने घेतलेल्या वळणाच्या अनुषंगाने काव्याची समीक्षा करीत असतात. पण साठीच्या आसपास असणार्‍या कुसुमाग्रज, बोरकर आणि रेग्यांच्या एकाहत्तर सालात लिहीलेल्या कवितांमधील ताजेपणा त्यांनाही बुचकळ्यात टाकत असावा. तिन्ही तीन तर्‍हेचे वृक्ष. साठ वर्षांपूर्वी आमच्या भाग्याने मराठीच्या प्रांगणात उगवलेले आणि आजही मातीतला रस शोषून फुलायची ताकद असलेले त्याच जोमाने बहरणारे. असले झाड जुने झाले म्हणून त्याच्यावर फुलणारे फूल जुने नसते. आजही कुसुमाग्रजांची कविता अचानक भेटते आणि आमच्यासारख्यांचा आंतरअग्नी क्षणभर फुलवून जाते. हा नाविक आजही 'निर्मित नव क्षितिजे पुढती' म्हणत चालला आहे. आणि म्हणूनच कुसुमाग्रजांना आजही भेटलो तरी वयाचा विसर पडतो. आम्ही विशाखाच्या दिवसात शिरतो.\nआज मागे पाहताच कृतार्थ वाटावे अशीच कुसुमाग्रजांची साहित्य-साधना आहे. काव्य, कथा, निबंध, कादंबरी आणि नाटक या क्षेत्रांतही पुढे जाताना त्यांनी मागे सुंदर कुसुमेच ठेवली आहेत. त्यांनी तुडवलेली वाट सुगंधी केली आहे. रंग वैभवाने नटवली आहे.\nमहाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना कुसुमाग्रज आपले वाटत आहेत. माझ्यासारख्यांना ही आपुलकी अधिक, कारण आमच्या जीवनातल्या वसंतकाळातला हा कोकीळ, आमच्या जीवनातल्या छोट्यामोठ्या वेडाचे हे विशाखाचे दिवस. आजही मनाला त्या दिवसांची ओढ लागली की हात पुस्तकांच्या कपाटातून 'विशाखा' काढतात. जुनी ट्रंक उघडल्यावर त्यातल्या वस्त्रांना बिलगलेल्या वाळ्याचा सुगंध यायचा, तसा जीवनाच्या या जीर्ण होत चाललेल्या वस्त्रांच्या कुठल्या तरी आतआतल्या घडीतून विशाखाच्या दिवसांचा सुगंध दरवळायला लागतो.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: bhiwandi\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho\nआपण सध्या कुठे आहात: kolhapur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: YES\nआपण सध्या कुठे आहात: panaji\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: Thane\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: jaskhar navi mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: paithan\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: paithan\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: London\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nनाव: विलास प्रकाश जगताप\nआपण सध्या कुठे आहात: औरंगाबाद\nअभिप्राय: पु ल देशपांडे यांची हि माहिती वाचून खूप छान वाटले या माहिती पटला बदल खूप उशिरा माहिती मिळाली पण जी माहिती यात आहे ती वाचून छान वाटले\nनवीन माहिती सामाविस्त केल्यास जरूर सांगावे\nयाच्या बदल मी मित्र, परिवाराला नकिच सांगेल .\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो नकिच\nआपण सध्या कुठे आहात: Nashik\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Ganeshpuri\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034413-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-15T01:35:36Z", "digest": "sha1:KXAJ6P7A6FOYCB5BNXJFRU6CNUEEYCX3", "length": 7068, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नारायणगावात श्रीराम जन्मोत्सव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनारायणगाव-श्रीराम नवमीनिमित्त नारायणगाव ब्राह्मण संघाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती संघाचे अध्यक्ष एकनाथ कुलकर्णी व निरंजन जोगळेकर यांनी दिली. श्रीराम नवमीनिमित्त सकाळी 9 वा नारायणगाव शहरातून श्रीराम पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 10 वाजता श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम व हभप महेश देशपांडे यांचे कीर्तन झाले. नारायणगाव ब्राह्मण संघाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव निमित्त 18 मार्च ते 25 मार्चपर्यंत अरविंद भेट यांचे गीत रामायण, ऍड. अर्पण तीर्थकर यांचे कुटुंबातील नाते संबंध, हेमा मुरुडकर यांचे भावस्पर्शी कथाकथन, प्रभाकर निलेगावकर यांचे अस्सल माणसे -इरसाल नमूने, श्रीकृष्ण देशमुख यांचे स्पॉट बॉय आदी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम व व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. यावेळी प्रिया कामात, हरिओम ब्रम्हे, हेमंत महाजन, संतोष देशपांडे, मंगलकुमार चिंतामणी, नीलिमा जोशी, प्रतिभा पाथरकर, दीपक कुलकर्णी, गणेश देशपांडे, पुष्कर ब्रम्हे आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबांधकाम कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा\nNext articleकॉंगेस आघाडीचे उमेदवार विशाल कोतकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ : विनायक देशमुख\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034413-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.netpar.co.in/things-youll-get-at-cost-of-an-i-phone/", "date_download": "2018-11-15T03:03:35Z", "digest": "sha1:EYD2I7OJUC4BQW7RHL4REOFZRAM4TNBM", "length": 6950, "nlines": 74, "source_domain": "www.netpar.co.in", "title": "आयफोनच्या किंमतीमध्ये येतील या वस्तू - Netpar", "raw_content": "\nआयफोनच्या किंमतीमध्ये येतील या वस्तू\nआयफोनच्या किंमतीमध्ये येतील या वस्तू\nमहागडे फोन कोणाला वापरायला आवडत नाही. जितके जास्त फिचर्स तितकी मोबाइलची किंमत जास्त. अहो, पण त्याला मर्यादाही असायला हवी. आता आयफोनचेच मोबाइल घ्या ना. त्यांच्या किंमती अगदी गगनाला भिडलेल्या आहेत. सध्या एक लाखापेक्षाही अधिक किंमत असलेल्या आयफोन x ची सगळीकडे चर्चा आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी लोक कोणकोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. कुणी किडनी विकेल, घर विकेल किंवा स्वतःलाही विकेल असे जोक्स आजकाल सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. असाच एक ठाण्याच्या नौपाडा भागातील आयफोनवीर नवा आयफोन X विकत घेण्यासाठी चक्क घोड्यावर बसून वाजत गाजत स्टोअरपर्यंत गेला होता. या आयफोनची किंमत भारतात ८९,००० रुपयांपासून १,०२,००० पर्यंत आहे. हा फोन घेण्यापेक्षा त्याचा तुम्ही इतर उपयोगी गोष्टींसाठी चांगला उपयोग करू शकता. चला तर पाहू एक लाख रुपये फक्त एका फोनवर खर्च करण्यापेक्षा याच रकमेत मराठी माणूस काय काय करू शकतो ते.\n१. महाराष्ट्र दर्शन –\nएवढ्या मोठ्या रकमेत एखाद्याला पूर्ण महाराष्ट्र फिरून यायला नक्कीच आवडेल.\nवडापाव म्हणजे मध्यमवर्गीय लोकांचा जीव की प्राण. यात अंदाजे ६,६०० वडापावची मेजवानी होऊ शकते.\nजवळपास ७ हजार किंमतीचे चांगले १४-१५ android मोबाइल खरेदी करता येतील.\nएक लाखात प्रसिद्ध तथास्तुच्या बारा हजाराच्या ७-८ सुंदर पैठण्या विकत घेता येतील.\nएक लाखात पॉश मल्टीप्लेक्सची अंदाजे ३३३ तिकिटे येतात. आयुष्यभरात आपण इतक्यावेळा सिनेमे बघायला जात नाही.\nफेसबुक वर सामायिक करा\nव्हाट्सएप वर सामायिक करा\nआमचे पेज लाइक करा\nआमचे पेज लाइक करा\nअवेळी येणारा राग नियंत्रणात आणण्यासाठी ५ उपाय\nरागाच्या भरात केलेली कृती किंवा घेतलेले निर्णय नेहमी अधोगतीकडेच घेऊन जातात.\nआपल्या कार्याने अमेरिकेत किर्ती मिळवणारी भारतीय नारी\nरितू नारायण यांच्या हुशारीने अनेकांचं आयुष्य सुधारलं आहे.\nरेसिपी : गोड्या मसाल्याची झणझणीत मराठमोळी ‘कटाची आमटी’\nकटाची आमटी एक मराठी पाककृती आहे\nकिचन कॉर्नर- पुडला / बेसन चिला\nरोजरोज उपमा, पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ करून बघाच\nआता घरीच पिकवा भाज्या\nघरच्या घरी उगवणाऱ्या ताज्या भाज्यांची चव ही विकत आणलेल्या भाज्यांना नाही, शिवाय पैसे वाचतील...\nनैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ५ जालीम तोडगे धरा आनंदी जीवनाची कास\nकाहींना या चक्रव्यूहातून बाहेर पडता येतं तर काही तसेच गुरफटून राहतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034413-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/clothes/", "date_download": "2018-11-15T02:33:36Z", "digest": "sha1:Q6RO3CPD7R7NXFQ6QCYJD5YPYJLNNUZF", "length": 10874, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Clothes- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमहिलांना भारतीय पोशाखाचं महत्त्व सांगण्यासाठी दीपिकानं उचललं हे पाऊल\nदीपिका पदुकोण सध्या भारतीय पोशाखाचं महत्त्व, सौंदर्य सगळ्यांना सांगतेय. कॅनडाच्या वाॅलमार्टची ती अँबेसिडर बनलीय ती याचसाठी.\nनवरात्रोत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी\nलाईफस्टाईल Jul 9, 2018\nपावसाळ्यात ओले कपडे घरात वाळत घालताय\nरुग्णवाहिका पाठवण्यास दिला नकार, चादरीत गुंडाळून गर्भवती महिलेला नेलं रुग्णालयात\nकास्टिंग काऊचच्या विरोधात अभिनेत्री श्री रेड्डीने केलं अर्धनग्न आंदोलन\nमहाराष्ट्र Mar 21, 2018\nकापडी पिशव्यांसाठी महापालिकेला ५ कोटी रुपये देणार - रामदास कदम\nपिंपरी चिंचवडमधल्या चोरांचा नेम नाही; चोरले कपडे आणि भाजीपाला\nरणवीरच्या 'त्या' फोटोची ट्विटरवर उडवली जातेय खिल्ली\nरंगिबिरंगी कापडी कंदिलांचा ट्रेंड\nदिवाळीच्या तोंडावर कापड कामगारांचा आजपासून बेमुदत संप\nअंधेरीचा राजाच्या दर्शनाला तोकड्या कपड्यात येणाऱ्यांना 'नो एन्ट्री'\nयावर्षी सर्वात गाजलेले 'फिल्मी' क्षण...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034413-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/yogendra-yadav/", "date_download": "2018-11-15T02:18:18Z", "digest": "sha1:F7XHUKFDHBDVHYWJJ7DAK7TDYESWV4WG", "length": 14197, "nlines": 286, "source_domain": "www.loksatta.com", "title": "योगेंद्र यादव | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nभोपळय़ाएवढय़ा अपेक्षांनंतर हाती आला रायआवळाच\nअखेर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असला की काय काय होऊ शकते, हे अर्थसंकल्पातून पुन्हा दिसले.\nचंपारण्यचा सत्याग्रह व रशियाची क्रांती १९१७ मध्ये झाली\nगुजरातच्या या निवडणुकीत आपल्या देशाने काही मौल्यवान अशा गोष्टी गमावल्या असे मला वाटते.\nनिवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही करू शकतात\nभाजपला गुजरातमध्ये पराभूत केले जाऊ शकते का\nभाषा आंदोलनाची नवी दिशा\nएकविसाव्या शतकात भाषा आंदोलनाचे स्वरूप कसे असावे\nखरंच शेतकऱ्यांना काय हवंय\nशेतकरी संघटनांचे नेते व हजारो शेतकरी जमले होते.\nसर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा मातीमोल\nसीबीआयकडे या सगळ्या प्रकरणात झालेल्या संभाषणाची ध्वनिचित्रफीत असल्याचे ऐकिवात आहे.\nक्रांतीची संकल्पनाच बदलायला हवी..\nस्वत:शी अप्रामाणिक राहून मला लिहिता येत नाही, ते जमणारही नाही.\nमित्रांनो, निवडणुकांचा हंगाम पुन्हा सुरू झाला आहे.\nगहूयुक्त आहाराकडे लोक वळले हा शापच होता.\nअध्यक्षीय लोकशाही आणण्याचा डाव\nदेशात मागच्या दाराने अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा हा डाव आहे.\nराम मनोहर लोहियांना जाऊन आज पन्नास वर्षे झाली.\nआजही शेतकरी गुलामच आहे..\nमी तुम्हाला तुमच्या जयंतीलाच हे पत्र तुमच्याच आश्रमातून लिहीत आहे.\nशिक्षणात नवी व्यवस्था लादण्याचा डाव\nभगतसिंग यांची जयंती नुकतीच अर्थहीन सोपस्कारांनी साजरी झाली\nमोदी सरकारच्या पीछेहाटीची सुरुवात\nलहान असताना आम्ही अभ्यासाचा भाग म्हणून शाळेत हिंदीतून पत्रलेखन करीत असू.\nजाट आरक्षणाचे भिजत घोंगडे\nमाझ्या मते जाट आरक्षणाचा प्रश्न सोडवणे तितके साधे सोपे नाही.\nगौरी लंकेश यांची हत्या कुणी केली\nजेव्हा गौरी लंकेश यांची भ्याड हत्या झाल्याची बातमी आली\nहरयाणातील सिरसा येथे डेरा सच्चा सौदाचा आश्रम आहे.\nतिहेरी तलाक बंद, पण तीन प्रश्न बाकी\nआज ना उद्या तिहेरी तलाकवर बंदी येणारच होती\nआरोग्याच्या मुद्दय़ाचे ‘राजकारण’ व्हावे\nस्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की..’\nकटू सत्य सांगणाऱ्याला इतरांकडून बरेच काही ऐकून घ्यावे लागते\nहरलेल्या लढय़ातून वेचलेले मोती\nएवढय़ावर सगळे संपले असा समज करून घेण्याचे कारण नाही.\nपीक विमा योजनेचा गोरखधंदा\nअहो, साहेब हा शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा नाही तर बँकांनी त्यांच्या कर्जाचा केलेला विमा आहे.\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034413-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/ms-dhoni-in-action-160517/", "date_download": "2018-11-15T02:11:22Z", "digest": "sha1:VCURRF2MNKVITTJCVBVXNMOBV3XUJIZP", "length": 12191, "nlines": 158, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मुंबईविरुद्ध महेंद्रसिंग धोनीचे ५ उत्तुंग षटकार, पाहा व्हिडिओ...", "raw_content": "\nमुंबईविरुद्ध महेंद्रसिंग धोनीचे ५ उत्तुंग षटकार, पाहा व्हिडिओ…\nमुंबईविरुद्ध महेंद्रसिंग धोनीचे ५ उत्तुंग षटकार, पाहा व्हिडिओ…\nमुंबई | आयपीएलच्या प्ले ऑफमधील पहिल्या सामन्यात पुण्याने मुंबईवर २० धावांनी विजय मिळवत फायनल गाठली. पुण्यातर्फे अजिंक्य रहाणेने ४३ चेंडू ५६ धावा, मनोज तिवारीने ४८ चेंडूत ५८ धावा आणि महेंद्रसिंग धोनीने २६ चेंडूत ४० धावा केल्या. या सामन्यादरम्यान धोनीने मारलेले ५ षटकार सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले…\nपाहा व्हिडिओ- ( कृपया व्हिडिओ दिसत नसेल तर www.thodkyaat.com ला भेट द्या. )\nपोस्ट आवडली तर आठवणीने शेअर करा…\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nप्रसिद्ध धावपटू ललिता बाबर विवाहबंधनात अडकली\nपुण्याची मुंबईवर मात, आयपीएलच्या फायनलमध्ये धडक\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\n#MeToo | एखादं नातं खराब असेल तर ते #MeToo नाही; कुक्कु नवाजुद्दीनच्या पाठीशी\nस्टार क्रिकेटपटू मिताली राजनं दिले क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत…\nराखीला ड्रामेबाजी पडली महागात; महिला कुस्तीपटूने रिंगमध्ये उचलून आपटलं\nवर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आणखी एक पराभव; भारतीय महिलांचा भीम पराक्रम\nदिवाळी भारतात आणि आतषबाजी केली वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी\nभारतानं ‘खेलरत्न’ नाकारला; तोच बजरंग जागतिक क्रमवारीत अव्वल\nभारताच्या या दिग्गज गोलंदाजानं घेतली तडकाफडकी निवृत्ती\nटी-20 विश्वचषकामध्ये आज भारताचा मुकाबला पाकिस्तानशी, कोण जिंकणार\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034413-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8-6t-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T02:33:55Z", "digest": "sha1:4D34YOVKD6BXKK5AXCB4WZPLAYGDQSY5", "length": 10071, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वनप्लस 6T आला रे… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवनप्लस 6T आला रे…\nअॅपल आणि सॅमसंग या स्मार्टफोन क्षेत्रातील दोन आघाडीच्या कंपन्या. दोन्ही कंपन्यांचे स्मार्टफोन्स देखील अत्याधुनिक फिचर्स व प्रभावी डिझाईनद्वारे नटलेले. उत्कृष्ट कॅमेरा, मजबूत व टिकाऊ बॉडी, चांगली बॅटरी, नितळ डिस्प्ले या सगळ्या बरोबरच प्रत्येक वर्षी सादर करण्यात येणाऱ्या कंपनीच्या आघाडीच्या म्हणजेच फ्लॅगशिप स्मार्टफोन सोबत काहीतरी हटके फिचर देण्याचा अॅपल आणि सॅमसंगचा प्रयत्न असतो. असा नाविन्यतेने नटलेला काहीतरी नवीन फीचर असलेला स्मार्टफोन आपल्याकडे देखील असावा अशी आजकालच्या तरुणाईची अपेक्षा असते. पण तरुणाईच्या या अपेक्षेचा भंग करण्यासाठी एखाद्या व्हिलन प्रमाणे आडवी येते ती म्हणजे अॅपल आणि सॅमसंगच्या स्मार्टफोन्सची भरमसाठ किंमत आपल्या खिशाला असे फोन परवडत नाहीत आणि जे फोन परवडतात त्यांच्यामध्ये पाहिजे ते फिचर्स मिळत नाहीत असा प्रॉब्लेम बहुतेकांना सतावतो. हाच प्रॉब्लेम सोडविण्यासाठी जन्म झाला स्मार्टफोन क्षेत्रातील एका नव्या ट्रेंडला तो म्हणजेच फ्लॅगशीप-किलर स्मार्टफोनला.\nनावाप्रमाणेच फ्लॅगशीप-किलर म्हणजे असा स्मार्टफोन जो फिचर्स तर सगळे अॅपल आणि सॅमसंग सारख्या आघाडीच्या फ्लॅगशीप प्रमाणेच देतो मात्र किंमत त्यांच्यापेक्षा निम्मी खिशाला परवडेबल अशा या फ्लॅगशीप-किलर स्मार्टफोन्सची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.\nबाजारपेठेत सध्या असे स्मार्टफोन्स बनवणारे अनेक ‘ब्रॅंड्‌स’ एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत मात्र या सर्वांमध्ये ‘वनप्लसने’ चांगलीच बाजी मारल्याचं चित्र आहे. वनप्लसद्वारे वनप्लस ‘6T’ हा स्मार्टफोन भारतामध्ये कालच सादर करण्यात आला असून वनप्लसच्या प्रिव्हियस मॉडेल्स प्रमाणेच हा स्मार्टफोन देखील हटकेच बनवण्यात आला आहे.\nवॉटरड्रॉप डिस्प्ले डिझाईन: वनप्लस 6Tचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा डिस्प्ले. वनप्लस 6 मध्ये कंपनीने ग्राहकांना ‘नॉच’ डिस्प्ले दिला होता. आता याहून पुढे जात वनप्लसने 6T मध्ये ‘वॉटरड्रॉप’ डिस्प्ले दिला आहे याचा अर्थ असा की या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला केवळ एका पाण्याच्या थेंबाला लागेल एवढीच जागा सोडल्यास संपूर्ण डिस्प्ले असेल.\nइन-डिस्प्ले-फिंगरप्रिंट स्कॅनर: वनप्लस 6Tचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे या स्मार्टफोनची स्क्रीनचं ‘फिंगरप्रिंट’ म्हणून काम करू शकणार आहे. या टेक्‍नॉलॉजीचा वापर करत वनप्लसने फिंगरप्रिंट साठी लागणारी जागा देखील वाचवली असून त्यामुळे जास्तीत जास्त डिस्प्ले देणे शक्‍य झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुष्काळ निधी दिल्याबद्दल साई संस्थानचे मनसेकडून कौतूक\nNext articleमावळच्या खोऱ्यातील तासुबाई\nट्रेंड ‘फॉरेन डेस्टिनेशन वेडींग’चा\nनाविन्याचा शोध घेणारा शैक्षणिक शास्त्रज्ञ संदीप गुंड\nपद्‌मदुर्ग – जंजिरेकर सिद्दीच्या नाकावर टिच्चून बांधलेला सुंदर जलदुर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/amruta-fadnavis-selfie/", "date_download": "2018-11-15T02:12:04Z", "digest": "sha1:63PXNEJBW5SPGYMEPHYINQS2V3VU2E6B", "length": 14123, "nlines": 166, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं सेल्फीसाठी नसतं धाडस; पोलिस अधिकाऱ्यानं कपाळावर मारला हात", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं सेल्फीसाठी नसतं धाडस; पोलिस अधिकाऱ्यानं कपाळावर मारला हात\nमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं सेल्फीसाठी नसतं धाडस; पोलिस अधिकाऱ्यानं कपाळावर मारला हात\nमुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सेल्फीसाठी नसतं धाडस केल्याचं समोर आलंय. त्यांच्या या कृत्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.\nमुंबई-गोवा क्रूझ सेवेचं आज उद्घाटन करण्यात आलं. यावेळी क्रूझच्या टोकाला बसून सेल्फी काढण्याचा मोह अमृता यांना आवरता आला नाही.\nअमृता यांच्या या कृत्यामुळे अधिकाऱ्यांची गाळण उडाली होती. एका पोलिस अघिकाऱ्याने तर चक्क डोक्याला हात मारुन घेतला. हा सारा प्रकार व्हीडिओत कैद झाला आहे.\nदरम्यान, दिवाळीच्या तोंडावर मुंबई-गोवा प्रवासासाठी आजपासून ही क्रूझ पर्यटन सेवा सुरू झालीये. मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरुन आंग्रीया ही क्रूझ गोव्याच्या दिशेनं निघालीये.\n-त्या भाजप नगरसेवकाला पोलिस अधिकाऱ्याने धुतलं; नवीन व्हिडिओ व्हायरल\n-राहत्या वार्डात निवडून यायचे यांचे वांदे आणि जगाला सल्ले द्यायचे यांचे धंदे\n-मनसे सारखे पक्ष चिव-चिव, काव-काव करतात, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत\n-कुस्तीच्या आणि राजकारणाच्या दोन्ही मैदानात उदयनराजेंसोबत लढायला आवडेल\n-राम मंदिराच्या विषयात आम्ही कोर्टालाही मानत नाही- संजय राऊत\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nत्या भाजप नगरसेवकाला पोलिस अधिकाऱ्याने धुतलं; नवीन व्हिडिओ व्हायरल\n३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nनरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/comment/3145", "date_download": "2018-11-15T02:01:01Z", "digest": "sha1:TZT5ZNQCSW7E2V7AMDDUBFGEH4PSPQRK", "length": 17783, "nlines": 258, "source_domain": "www.baliraja.com", "title": " शेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी? | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / शेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 21/10/2014 - 19:37 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी\nआयुष्यभर संसारात \"दिवे\" नाही लावता आले,\nमग आजच भरमसाठ पणत्या लावल्याने\nअसा कोणता प्रकाश पडणार आहे\nप्रपंच्याच्या रहाटगाडग्यात \"उजेड\" नाही पाडता आला,\nमग आजच भरमसाठ फ़टाके फ़ोडल्याने\nअसा कोणता गगनचुंबी \"उजेड\" पडणार आहे\nआता माझ्या घरात असलेली लक्ष्मी\nतीची पूजा केली काय नाही काय,\nतिलाही तसा काय फ़रक पडणार आहे\nतिचा \"मालक\" तिची पूजा करेलच की\nकधी काही अडले आहे काय\n\"लक्ष्मीपूजन\" करावेसे वाटते, पण;\nमाझे दैवत माझे श्रम आहे\nलक्ष्मीदेवीला \"श्रमाच्या घामावर\" किंवा\n\"घामाच्या श्रमावर\" प्रसन्न व्हायची\nबळीला पाताळात गाडल्याचा आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे दिवाळी\nवर्षभर शेतीला लुटून मिळवलेल्या \"संचयाची\" पूजा करणे म्हणजे दिवाळी\nनव्या खातेवहीची औपचारीक पूजा करून नव्या दमाने\nशेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी\nशेतकर्‍याच्या कमरेला धडूतही शिल्लक राहाणार नाही,\nअशा सरकारी धोरणांच्या हिरिरीने अमलबजावणीसाठी\nलक्ष्मीपुत्रांनी मांडलेले प्रदर्शन म्हणजे दिवाळी\nबळीराजाच्या डोक्यावर यंदा निसर्गानेच \"फ़ुलझड्या\" चेतवल्यात\nसरकार बळीराजाच्या बुडाखाली \"फ़टाके\" फ़ोडायला निघालंय.\nभाजल्या कोंबडीला कुठे उरते\nतुमचे तुम्ही लावा दिवे आणि करा आरास\nआम्ही शोधतोय उकिरड्यावर लेकरांसाठी घास\nतसं हे आमचं बारमाही गार्‍हाणं\nखणखणीत नसते कधीच नशीबाचं नाणं\nतरीही मात्र म्हणावेच लागते....\nसर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......\n- गंगाधर मुटे 'अभय'\nमंगळ, 28/10/2014 - 21:49. वाजता प्रकाशित केले.\nमुटे साहेब कविता वाचल्यावर लक्ष्मीपुजण करु वाटले नाही हो.\nयंदा काही भागात भयावह स्थिती\nमंगळ, 28/10/2014 - 22:17. वाजता प्रकाशित केले.\nयंदा काही भागात भयावह स्थिती आहे हो.\nलक्ष्मीच नाही तर काय दगडाचे पुजन करणार\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 05/11/2018 - 19:24. वाजता प्रकाशित केले.\nफेसबुकवरील तमाम फुसक्या फटाक्यांना, चकव्या चकऱ्यांना, फॅन्सी फुलझाड्यांना, विनाबारुदीच्या टिकल्यांना, बिनावातीच्या सुतळी बॉम्बाना, गगनभेदी रॉकेटांना आणि मिणमिणत्या आकाश कंदिलांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा\nशेतकरी तितुका एक एक\nमंगळ, 06/11/2018 - 11:56. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-15T02:29:34Z", "digest": "sha1:3OSEVUFM7LELQ3I24M3NN2PQ5D4XSJF7", "length": 7738, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिला, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहिला, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा\nमुंबई : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे प्रमाण वाढले आहे, न्याय व्यवस्थेत अशा प्रकरणांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हा निश्चितच चांगला बदल असला तरी महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचार पूर्णत: रोखण्याच्या दृष्टीने शासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते,समाज आदींनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.\n‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘भारतातील मुलींचे जग – सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल अभ्यास’ या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.\nपंकजा मुंडे म्हणाल्या, मुलींवर होणारा अत्याचार रोखणे ही तर काळाची गरज आहेच, पण त्याचबरोबर लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण अशा गैरप्रकारांना अनेक ठिकाणी लहान मुलेही बळी पडतात. बालकांच्या प्रश्नांवर काम करताना या बाबीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमेडीकल कॉलेजचे श्रेय सातारकरांचे\nNext articleबेल्जियममध्ये गोळीबार; दोन पोलिसांसह तीन ठार\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nआता नक्षलींचा म्होरक्‍या बसवराज\nकैद्याच्या दैनंदिन खर्चात वाढ\nज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nमुळशी धरणभागात शिवसेनेला “दे धक्का’ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-11-15T02:42:13Z", "digest": "sha1:HUK3JH37DZSEKDTHH5OLFSWUMMFI7YLS", "length": 6157, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोनाली पोतलेची कृषी अधिकारीपदी निवड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसोनाली पोतलेची कृषी अधिकारीपदी निवड\nचाकण- शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील शेतकरी कुटुंबातील सोनाली दिनकर पोतले ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षा 2017 या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून, तिची कृषी अधिकारीपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून मराठी माध्यमातून शिकलेली, तसेच एकत्र कुटुंबात वाढलेली सोनाली हिच्या निवडीमुळे सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेलपिंपळगाव येथील श्री शिवाजी विद्यालयात तिचे शालेय शिक्षण झाले.महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे एम एस्सी ऍग्रीचे पदव्युत्तर शिक्षण तिने पूर्ण केले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आणि विरोधीपक्ष नेते योगेश बहल यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंगेश हिंगणे सरकार मित्र परिवार, तिचे चुलते सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पोतले, बंधू संजय पोतले, माऊली पोतले, वैभव पोतले आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…म्हणून हर्षदाची बिग बॉसच्या घरात झाली एन्ट्री\nNext articleचिंबळीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------10.html", "date_download": "2018-11-15T03:07:37Z", "digest": "sha1:HX4TBD3EJEOK3TROBRRIO2B5PTIBEYKE", "length": 14140, "nlines": 199, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कृष्णामाई", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण तसेच पर्यटन स्थळ आहे. इतिहासात डोकावले असता यादव कालापासूनच महाबळेश्वरचा उल्लेख मिळतो. तेथील जुने महाबळेश्वर हे क्षेत्र महाबळेश्वर या नावानेही ओळखले जाते. क्षेत्र महाबळेश्वर येथे अतिप्राचीन असे श्री महाबळेश्वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे. महाबळेश्वराला पर्यटनासाठी येणारा प्रत्येक हिंदू श्री महाबळेश्वनर, श्री पंचगंगा देवालयाला भेट देतात, परंतु श्री महाबळेश्वर देवालयाच्या मागच्या भागात असलेल्या श्रीकृष्णामाईच्या देवालयात मात्र कमी प्रमाणात पर्यटक जातात. श्री कृष्णामाईचे देवालय म्हणजे कृष्णानदीचे उगमस्थान आहे. कृष्णा नदीचा उगम येथे झालेला असुन ती महाराष्ट्, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वहाते. महाबळेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात रुद्राक्षरूपी श्री शंकराच्या पिंडीच्या मस्तकावर पाच नद्यांचे वास्तव्य आहे. बारा महिने तेवढेच पाणी असते, त्या प्रवाही नाहीत व तेथूनच गुप्त होतात व नंतर महाबळेश्वर मधील पुराणकालीन महादेव मंदिराचे जवळील गोमुखातून उगम पावतात अशी कथा आहे. याची अशीही दंतकथा आहे की सावित्रीने विष्णुला शाप दिला आणि विष्णूची ही कृष्णा झाली. शिवाय हिच्या वेण्णा आणि कोयना या उपनद्या म्हणजे शिव आणि ब्रम्हा आहेत. येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी स्वतंत्र वहाते. येथील एका कड्यावर सर्वात प्राचीन असे हेमांडपंथी शिवमंदिर आहे. त्यात ठेवलेल्या कृष्णेच्या मुर्तीमुळे त्याला कृष्णाबाई मंदिर असेही म्हणतात. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस तसेच मुख्य खांबावरती नागप्रतीमा कोरल्या आहेत त्यामुळे हे मंदिर नागकालीन असावे असा कयास आहे. कृष्णेच्या पुढे पितृमुक्ती कुंड, अरण्यकुंड व मलापटतीर्थ ही कुंडे आहेत. पितृमुक्ती कुंडावर सध्या क्रियाकर्म विधी केले जातात. येथे कृष्णा नदी प्रकट होते व खोऱ्यात उतरते. १३ व्या शतकात इ.स १२१५ मध्ये सिंघन या देवगिरीच्या यादव राजाने या देवालयाची निर्मिती केली आहे. संपूर्ण देवालय दगडांपासून बनविलेले आहे. पूर्ण मंदिराचे छतासह दगडी बांधकाम हे विशेष वैशिष्ट्य आहे. तेथील गर्भगृहात भव्य शिवलिंग आहे. त्याच्या खालून पाण्याची सतत धार चालू असते. येथूनच कृष्णेचा उगम झाला आहे. गर्भगृहासमोर एक कुंड आहे. त्या कुंडात गोमुखातून अखंडितपणे पाण्याची धार वाहत असते. तीच पुढे नदीरूपाने वाहत जाते. गोमुखातून वाहणारे हे पाणी म्हणजे चैतन्यमय तीर्थ आहे. या देवळासमोर मनमोहक असा नैसर्गिक देखावा आहे. या देवालयाच्या मागच्या बाजूने कळस आणि भिंतीच्या भागाची पडझड झालेली आहे. वर्षभरात लाखो पर्यटक महाबळेश्वयर येथे येतात, परंतु त्यातील अल्प लोक श्री कृष्णा माईच्या देवालयाला भेट देतात कारण येथील मुख्य दर्शनीय स्थळांमध्ये श्री कृष्णामाईच्या देवालयाचे नाव नाही तसेच देवालयापर्यंत जाणारा मार्ग कच्चा मातीचा व काही ठिकाणी कच्च्या पायऱ्याचा आहे. प्रत्यक्ष देवळाच्या परिसरात प्रवेश करण्यासाठीच्या पायऱ्याही केवळ दगड रचून केलेल्या आहेत. श्री कृष्णामार्इ देवळाकडे जाण्यासाठी अरुंद वाट असुन स्थानिक मार्गदर्शक पर्यटकांना तेथपर्यंत नेत नाहीत. मंदिराजवळ अथवा मार्गात कोठेही या वास्तुची माहिती सांगणारा कोणताही फलक लावलेला नाही. भारतीय पुरातत्व खात्याकडे देशभरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी असुन ते प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे अन् देवालये स्वत:च्या ताब्यात घेण्याचेच काम करत आहे, परंतु प्राचीन इतिहासाचे वैभवाचे प्रतीक असलेल्या या स्थळांच्या देखरेखीविषयी मात्र उदासीनता दाखवत आहे. महाबळेश्वर येथील श्रीकृष्णामाईचे देवालय पुरातत्व विभागाकडून अत्यंत दुर्लक्षिले गेलेले आहे. आपण आपल्या अस्मितेची प्रतीके असलेल्या स्थळांचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाकडे आग्रह धरायला हवा. ऐतिहासिक स्रोत असलेली स्थळे नष्ट होण्यापूर्वी जागृत होऊन आपल्या लक्षात आलेली आणि पुरातत्व खात्याद्वारे दुर्लक्षिलेली वास्तू संदर्भातील माहिती लोकांसमोर आणावी यासाठी हा छोटासा प्रयत्न \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-23-percent-people-risk-diabetes-16248", "date_download": "2018-11-15T02:40:49Z", "digest": "sha1:BH533ZHWCYU74WKMFT62ZMDZWD3HJBN6", "length": 13044, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra 23 percent of people at risk of diabetes महाराष्ट्रात 23 टक्के लोकांना मधुमेहाचा धोका - डॉ. ठाणेकर | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 23 टक्के लोकांना मधुमेहाचा धोका - डॉ. ठाणेकर\nरविवार, 13 नोव्हेंबर 2016\nकोल्हापूर - इन्शुलिनचे जनक फ्रेड्रिक बॅंटिंग यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. मधुमेहाचे देशात वाढणारे प्रमाण, दुष्परिणाम आदींबद्दल समाज जागृती व्हावी, याकरिता आम्हीही प्रयत्न करत आहोत, असे डॉ. एम. एन. ठाणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nकोल्हापूर - इन्शुलिनचे जनक फ्रेड्रिक बॅंटिंग यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. मधुमेहाचे देशात वाढणारे प्रमाण, दुष्परिणाम आदींबद्दल समाज जागृती व्हावी, याकरिता आम्हीही प्रयत्न करत आहोत, असे डॉ. एम. एन. ठाणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nडॉ. ठाणेकर म्हणाले, 'भारतात सहा कोटी 80 लाख लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. सात कोटी 42 लाख लोक प्रिडायबेटिक (मधुमेहाचा धोका भविष्यात उद्‌भवू शकतो असे) आहेत. महाराष्ट्रात साधारण 60 लाखांपेक्षा अधिक लोक हे मधुमेहग्रस्त असून 92 लाख लोक प्रिडायबेटिक आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 23 टक्के लोकांना मधुमेहाचा धोका आहे. आज कोल्हापूरची लोकसंख्या अंदाजे पाच लाख मानली तर 25 टक्के लोक म्हणजे साधारण एक लाख लोक हे मधुमेही किंवा मधुमेहाच्या धोक्‍याखाली वावरत आहेत. मधुमेहामुळे हृदयरोग, मूत्रपिंड विकार, पायांचे ऍम्प्युटेशन, अंधत्व आदींचे प्रमाण वेगाने वाढत असून या गोष्टी टाळण्यासाठी मधुमेह नियंत्रणात ठेवण्याकरिता रुग्णांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा असतो.''\nते म्हणाले, 'मलेरिया, टीबी औषधाने कायमचे बरे होतात; पण मधुमेह हा आजार कायमचा बरा होत नाही. तो आहार, व्यायाम, मानसिक समाधान, औषधे आदींतून नियंत्रणात ठेवता येतो. याकरिता रुग्ण, नातेवाइकांना मधुमेहाबद्दल माहिती असावी लागते. भारतीय लोकांत वजन, लठ्ठपणा, बदलती जीवनशैलीमुळे वयाच्या तिशीनंतरही हा धोका उद्‌भवल्याचे दिसते. 50 टक्के मधुमेही रुग्णांत वजन जास्त असणे, लठ्ठपणा आदी लक्षणे दिसतात.''\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-electric-shock-child-injury-101132", "date_download": "2018-11-15T02:38:47Z", "digest": "sha1:GT4FDLN567E6J5RQVIJVKSXBG2542XJG", "length": 11097, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Mumbai News Electric Shock Child Injury विजेचा शॉक लागून चिमुरडी जखमी | eSakal", "raw_content": "\nविजेचा शॉक लागून चिमुरडी जखमी\nसोमवार, 5 मार्च 2018\n''विद्युत खांब व तारांच्याजवळील फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. पीडित मुलीस नुकसानभरपाई मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे''.\n- ज्ञानेश्वर वट्टमवार, उप अभियंता\nवाडा : करवंद खाण्यासाठी झाडावर चढलेल्या मुलीला विजेचा शॉक लागल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शेले-धापड गावातील पाचवीत शिकणारी प्रियंका प्रकाश खांजोडे ही शनिवारी शाळा सुटल्यानंतर करवंद खाण्यासाठी झाडावर चढली. त्या झाडाची फांदी शेजारून जाणाऱ्या विद्युतवाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून ती लांब फेकली गेली. यात तिचा हात, पाय व मांडीला भाजल्याने ती गंभीर जखमी झाली.\nतिला तत्काळ वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. वेल आणि झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला; मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांनी केला. याबाबत वीज वितरण कंपनीचे उप अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार म्हणाले की, विद्युत खांब व तारांच्याजवळील फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. पीडित मुलीस नुकसानभरपाई मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\n१७ कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प\nपरभणी - महापालिकेच्या १७ कोटी रुपयांच्या सौर उर्जा प्रकल्पाला शासनाने तत्वतः मान्यता दिली असून लवकरच पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. या...\nचार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर्षांतील सर्वांत कमी कोळसासाठा नागपूर - राज्यात विजेची मागणी वाढली असतानाच कोळशाअभावी चार वीजसंच बंद...\nकित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे. आजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून...\nदेवाच्या रूपात मित्रच मदतीला धावला\nतिसऱ्या मजल्यावरून कोसळूनही वाचले प्राण पुसद (जि. यवतमाळ) - ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय रविवारी (ता.११) सायंकाळी पुसद शहरातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70921223439/view", "date_download": "2018-11-15T01:51:23Z", "digest": "sha1:ELK4IONHLOWGDHI2E3MKJK3MJIZ4INQF", "length": 11772, "nlines": 31, "source_domain": "m.transliteral.org", "title": "सांस्कृतिक परंपरा", "raw_content": "\nलहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.\nआपल्या घरी कोणी पै पाहुणा आला अगर पाव्हण्यापैकी या ना त्या कारणाने आपला कोणाशी संबंध आला म्हणजे मानवी स्वभावाला आपले म्हणून खास असे काही करावेसे वाटते. समोरचा माणूस बघून त्याच्या इतमामाप्रमाणे व आपल्या ऐपतीप्रमाणे अशा वेळी काही देवघेव केली जाते. आपला व इतरांचा मानपान राहील हे पाहिले जाते. विशेषतः स्त्रियांच्या जीवनात असे मानपान फार बारकाईने राखले जातात, सांभाळले जातात.\nचारचौघीजणी लग्नकार्याच्या कारणाने, मुंजीच्या निमित्ताने, डोहाळजेवणाच्या निमंत्रणाकारणाने, बारशाच्या मंगल समारंभाच्या निमित्ताने किंवा नव्या नवरीच्या कोडकौतुकाच्या आनंदाकारणाने एकत्र आल्या म्हणजे आपला स्वतःचा मानपान चांगला कसा राहील याबद्दल फार दक्षता घेतात. अशा वेळी आपले स्वतःचे रहाते घर चंद्रमौळी असले तरीहि एखादा राजवाडा मागे सरावा अशा थाटाने त्यांना बोलावेसे वाटते. त्यासाठी आपल्या पतिदेवाचे नाव घ्यावयाच्या कारणाने त्या आपल्या कल्पनेला भव्य उड्डाण घ्यायला सांगतात. उत्तमोत्तम शब्दरचनेला सामोरी यायला लावतात. आणि लहान लहान पण यमकबद्ध अशी वाक्यरचना करीत फार चित्ताकर्षक बोलणी करू लागतात. कधी हे बोलणे लहानसे, आटोपशीर, असे असते तर कधी ते बरेच लांबतेहि. अशावेळी हे लांबलेले बोलणे, ऐश्वर्यशाली बोलणे, तर ती करतेच पण त्याचबरोबर आपली नाती गोती, हौसेमौजे कारणाने पतिदेवाचा होणारा प्रवास, विडा खाण्याच्या निमित्ताने एकत्र गोळा होणारा देशाचा भूगोल, सणासुदींचा वैशिष्ट्यपूर्ण, इतिहास, मायघरची चालरीत, सासूच्या घरचे वळण इत्यादि अनेक गोष्टींना गुंफीत भारी सुरेख वातावरण उभे करते. ऐकणाराची मति अशा वेळी गुंगून जाते आणि बोलणाराच्या चित्ताची सावधानता भंग पावते कारण या परीच्या बोलण्याकारणाने बुद्धिवैभवाची पारख होते, पठांतराची चाचणी घेतली जाते आणि घरच्या चालीरीतींचा थांगपत्ता लागतो कारण या परीच्या बोलण्याकारणाने बुद्धिवैभवाची पारख होते, पठांतराची चाचणी घेतली जाते आणि घरच्या चालीरीतींचा थांगपत्ता लागतो म्हणून नव्या नवरीच्या जिवाची नुसती धांदल उडून जाते आणि म्हातार्‍या सवाष्णीची लाजून लाजून पुरेवाट होते.\nस्त्रियांच्या तोंडवळणीं पडणार्‍या या प्रकारच्या बोलण्याला 'उखाणा' अगर 'आहाणा' म्हणतात. हा उखाणा कधी भव्यदिव्य विचार बोलून दाखवतो तर कधी थट्टामस्करी अगर विनोदहि निर्माण करून मोकळा होतो. त्यामुळे एकप्रकारच्या ईर्षेनेच पतिदेवाचे नाव घेण्यासाठी स्त्रिया उखाण्यांचा वापर करताना दिसून येतात. आपल्या पतिदेवाचे नुसतेच नाव घेतले तर त्याचे आयुष्य कमी होते या भीतीने व खुळ्या समजुतीने त्या उखाणे घालतात.\nफुगडी खेळताना देखील मुलीबाळी असे उखाणे घालीत असतात आणि मोठ्या बायका सहजगत्या बोलताना सुद्धा म्हणींचा वापर करताना दिसून येतात. जी गोष्ट बोलायची ती साधी सरळ अशी न बोलताना काव्यमय रीतीने बोलणे त्यांना अधिक आवडते.\nस्त्रियांच्या प्रमाणेच पुरुष मंडळीहि आपल्या पत्नीचे नाव घेताना क्वचित प्रसंगी उखाण्यांचा वापर करताना आढळून येतात. परंतु हा भाग अपवादात्मकच होय.\nपतीचे नाव घेताना जसे उखाणे घालतात तसेच ते 'रुखवता'चे वेळीहि घालतात. मात्र या प्रकारच्या उखाण्यामध्ये अतिशयोक्तीची भाषा अधिक असते वा विनोदाला भरपूर वाव दिला जातो. म्हणून अशा उखाण्यांना फोडणी अगर लवंगी मिरचीची उपमा दिली जाते.\n'रुखवता'साठी वापरल्या जाणार्‍या उखाण्यांच्यामुळे कित्येकदा लग्नघरातील वातावरण भारी तंग होऊन भांडणे उभी राहतात. परंतु-\n\"आला आला रुखवत, त्यावर ठेवला भोत,वाकडा तिकडा आणा घालू नका दुहीकडच जमलय गोत\"\nअसा इषारा देऊन त्याला पायबंद घातला जातो आणि मुलीकडील मंडळींनी मुलाकडील मंडळींना व विशेषतः नवरदेवास आणलेल्या या 'न्याह्यारी'ला शोभा येईल याची खबरदारी घेतली जाते. म्हणून या प्रकारच्या बोलण्याचा समावेश जसा 'मानपानात' होतो तसाच तो 'आहेरा'तहि जमा होतो. त्यासाठी या प्रकारच्या बोलण्याची जेवढी चंगळ असते तेवढीच तारीफहि केली जाईल याबद्दल दक्षता घेण्यात येते. कारण या बोलण्यामुळे बोलणाराची चालरीत व त्याच्या घरचे वळण पारखण्याचा प्रघात पडलेला आहे.\nत्यामुळे लुगडेचोळी देऊन, भांडीकुंडी घेऊन, पैसा अडका मोजून अगर करणीधरणी करूनहि जो मानपान लक्षात घेतला जाईल व ज्या आहेराची चर्चा होईल त्यापेक्षाही या बोलण्याकारणाने होणारा मानपान आणि आहेर अधिक मोलाचा ठरतो. कारण बाकी काहीहि नसले तरी चालेल पण चांगल्या वळणाची माणसे मिळावीत ही अपेक्षा मुलीचे लग्न करताना बाळगली जाते. त्याच प्रमाणे या उखाण्यासाठी वापरण्यात येणार्‍या भाषेवरून व कल्पनेवरून माहेरच्या घराण्याचे मोजमाप केले जाते. अशा वेळी एकच गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली जाते ती ही की, मुलगी आईकडून हे धडे घेते आणि सासरी ते पुढे मिरवीत रहाते म्हणुन हे उखाणे अतिशय मोलाचे मानले जातात. ह्या उखाण्यांचे अंतःकरण मोकळे असते, त्यामधील विचार खेळकर असतात आणि त्यांचेसाठी वापरली जाणारी भाषा चटकदार असते.\nरामायणमहाभारतापासूनहि या उखाणे घालण्याच्या चालीरीतींचे धागेदोरे गवसतात. म्हणून परंपरेने बराच काळ चालत आलेले असे मायमराठीचे हे एक मौल्यवान लेणे समजले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-leaf-coiour-chart-cereal-crops-6985", "date_download": "2018-11-15T03:00:04Z", "digest": "sha1:ZSWY4WWIDM6LDFG7RMTFBMEFJF3VRVJX", "length": 21799, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agrowon, LEAF COIOUR CHART FOR CEREAL CROPS | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनत्रयुक्त खतांच्या कार्यक्षम वापरासाठी ‘लीफ कलर चार्ट’\nनत्रयुक्त खतांच्या कार्यक्षम वापरासाठी ‘लीफ कलर चार्ट’\nप्रणवसिंह पाटील, अश्विनी करपे\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nपिकाच्या उत्पादनवाढीसाठी नत्र खतांचा कार्यक्षमपणे वापर होणे गरजेचे असते. त्यासाठी पानांच्या हिरवेपणावरून त्यातील नत्रांचे प्रमाण ओळखणे शक्य आहे. त्यासाठी ‘लीफ कलर चार्ट’ उपयोगी ठरतात. पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये नत्राचा योग्य वापर करण्यासोबतच नत्राचा हवेत किंवा पाण्यात होणारा ऱ्हास रोखण्यासाठीही हे चार्ट उपयुक्त आहेत.\nनत्र हे पिकासाठी सर्वात जास्त गरजेचे व महत्त्वाचे मूलद्रव्य आहे. तृणधान्य पिकांच्या वाढीसाठी नत्राची गरज सर्वात जास्त असते. नत्रयुक्त खते पाण्यात सहज विरघळत असल्याने ते पिकांना सहज उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे नत्राचे पाण्यासोबत निचरा होणे किंवा वायूत रुपांतर होणे अशा विविध पद्धतीने ऱ्हासही होतो. उदा. भातासारख्या पिकात पाण्यासोबत नत्रयुक्त खते वाहून जातात. अन्य पिकांमध्ये नत्रांचा वापर एकाच वेळी केला जात असल्याने पिकांकडून शोषण होण्याआधी त्यांचे वायूत रुपांतर होते. तृणधान्य पिकांमध्ये नत्र ५० ते ६० टक्केच वापरले जाते. त्यातही भातासारख्या पिकामध्ये हे प्रमाण ३० टक्के इतकेच आहे. हे टाळण्यासाठी युरिया-डीएपी ब्रिकेटस वापरणे फायदेशीर ठरू शकते. आपण शिफारशीप्रमाणे खते दिली तरी इतक्या मोठ्या प्रमाणात नत्राचा ऱ्हास होत असल्याने दिलेले खत पिकांना उपलब्ध झाले आहे की नाही, पाहणे गरजेचे ठरते. त्यासाठी लीफ कलर चार्ट उपयुक्त ठरतो.\nलीफ कलर चार्ट म्हणजे काय\nलीफ कलर चार्ट म्हणजे पिकांच्या पानांच्या रंगाची पट्टी. या पट्टीवर हिरव्या रंगाच्या फिकट ते गडद असे विविध प्लेट्स असतात. पानांच्या रंगावरून सध्या पिकामध्ये उपलब्ध असलेली नत्र मात्रा समजते. त्यानुसार पिकाला द्यावयाच्या नत्र अन्नद्रव्यांची मात्रा ठरवता येते. विशेषतः तृणधान्यवर्गीय पिके, उदा. मका, भात व गहू आणि ऊस अशा पिकांसाठी हे तंत्र वापरले जाते.\nपिकाच्या पानांचा हिरवा रंग हा त्यातील नत्र मूलद्रव्याची मात्रा दर्शवित असतो. त्यामुळे पाने पिवळी पडल्यास शेतकरी युरिया या खतांचा वापर करतो. मात्र, पिकाची पाने पिवळी पडेपर्यंत वाट पाहिल्यास पिकाचे उत्पादन घटू शकते. नत्राचे प्रमाणावरच पानातील हरितद्रव्याचे प्रमाण ठरते. त्यावरच प्रकाश संश्लेषण क्रिया अवलंबून असते. या प्रक्रियेवर पिकाचे उत्पादन ठरते.\nविविध रंगांच्या प्लेटशी पानांचा रंग जुळवून पाहावा.\nअ) कमतरता ः जर पाचपैकी १, २ (फिकट) या प्लेटशी पानांचा रंग जुळला, तर नत्राच्या मात्रेची आवश्यकता आहे असे समजावे.\nब) समाधानकारक ः ३, ४, ५ नंबरच्या (गडद हिरव्या) प्लेटशी पानांचा रंग जुळत असल्यास मातीत नत्राची मात्रा योग्य असल्याचे समजावे.\nपिकाच्या वाढीच्या अवस्थेत दर आठवड्याला पानांचा रंग तपासून पाहावा. नत्र कमी आढळल्यास एकरी २५ किलो नत्र द्यावे.\nज्यांना डोळ्यांच्या साह्याने रंगभेद ओळखता येतो, त्यांना चार्ट वापरण्यात फारशी अडचण येत नाही. मात्र, रंगाआंधळेपणाची समस्या असल्यास काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात.\nभारतीय भात संशोधन केंद्राची भातासाठी शिफारस\n१. लीफ कलर चार्ट वापरून रोप लागवडीनंतर १४ दिवसांपासून ते फुलोऱ्यापर्यंत दर आठवड्याला नोंदी घ्याव्यात.\n२. जर नोंद ३ पेक्षा कमी आढळल्यास एकरी २५ किलो नत्र द्यावे.\n३. यासाठी पिकाच्या सर्वात वरील व परिपूर्ण वाढलेल्या पानाचा रंग लीफ कलर चार्टसोबत तपासावा. त्यासाठी पानाचा मध्य भाग चार्टवर ठेवावा.\n४. नोंद घेताना आपल्या शरीराने सूर्यप्रकाश अडवून सावली चार्ट व पानांवर पडेल, असे पाहावे. नोंद अचूकतेने घेता येईल.\n५. प्रत्येक प्रक्षेत्रामध्ये १० नोंदी घेऊन त्याची सरासरी काढावी.\nनत्राचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास पिकाच्या उत्पादनात घट होते. तर जास्त झाल्यास त्याचे निचऱ्याद्वारे किंवा वायूत रुपांत होऊन प्रदूषण होते. पिकांची शाकीय वाढ जास्त होते. पाने कोवळी, लुसलुशीत राहिल्याने रोग व किडी आकर्षित होतात. या दोन्ही बाबी टाळून नत्र खताचा कार्यक्षम वापर करण्यासाठी लीफ कलर चार्ट उपयुक्त ठरतो.\nपिकाच्या गरजेनुसार खताचे व्यवस्थापन करता येते.\nउत्पादनात १०-१५ % पर्यंत वाढ होताना दिसते.\nअतिशय सोपे व कमी खर्चाचे तंत्रज्ञान. एका पिकासाठी एकच चार्ट लागतो. १२० ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध असून, तो एकदाच विकत घेतल्यास पुन्हा पुन्हा अनेक हंगामापर्यंत वापरता येतो.\nलीफ कलर चार्टची उपलब्धता ः\nमहाराष्ट्रामध्ये हे चार्ट फारसे प्रचलित नाहीत. आपल्याकडे विद्यापीठांनी अद्याप त्याचा फारसा प्रचार केलेला नाही. तुलनेने पंजाब कृषी विद्यापीठात याचे अधिक प्रयोग झाले असून, त्याच्या शिफारसी दिल्या आहेत. या विद्यापीठाशी संलग्नपणे काही खासगी कंपन्यांनी असे चार्ट उपलब्ध केले आहेत.\nसंपर्क ः प्रणवसिंह पाटील, ७७०९१९५३८३\n(सहायक प्राध्यापक, कृषी महविद्यालय, बारामती.)\nखत fertiliser तृणधान्य cereals गहू wheat ऊस भारत प्रदूषण महाराष्ट्र पंजाब कृषी विद्यापीठ agriculture university\nमका पिकामध्ये लीफ कलर चार्टचा वापर करताना.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-technology-institute-develops-tomato-which-becomes-more-tasty-under-stress", "date_download": "2018-11-15T02:50:24Z", "digest": "sha1:Z7GKFFAY62VOBEIPPNKD47E37QJO735G", "length": 14713, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Technology Institute develops tomato which becomes more tasty under stress | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nताणस्थितीतही मिळतील अधिक चवदार टोमॅटो\nताणस्थितीतही मिळतील अधिक चवदार टोमॅटो\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nतुर्कस्तान येथील इझमीर तंत्रज्ञान संस्थेतील अन्विक जीवशास्त्र अाणि जननशास्त्र विभागातील संशोधकांनी क्षारयुक्त जमिनीमध्ये किंवा दुष्काळ अशा ताणाच्या परिस्थितीतही तग धरू शकेल, अशी चवदार टोमॅटो जात विकसित केली अाहे.\nतुर्कस्तान येथील इझमीर तंत्रज्ञान संस्थेतील अन्विक जीवशास्त्र अाणि जननशास्त्र विभागातील संशोधकांनी क्षारयुक्त जमिनीमध्ये किंवा दुष्काळ अशा ताणाच्या परिस्थितीतही तग धरू शकेल, अशी चवदार टोमॅटो जात विकसित केली अाहे.\nअतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे तुर्कीमधील शेतजमिनी क्षारपड झाल्या अाहेत. अशा परिस्थीमध्ये तग धरू शकेल अशा पिकाचे वाण विकसित होणे अावश्यक होते. या शिवाय अतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे बेचव टोमॅटोचे उत्पादन मिळत होते. ताणासाठी प्रतिकारक्षम अाणि चवदार टोमॅटो पिकाचे वाण विकसित करणे येथील संशोधकांसाठी अाव्हानात्मक होते. महत् प्रयत्नांतून संशोधकांना अशी टोमॅटो पिकाची जात विकसित करण्यात यश मिळाले अाहे.\nअतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे बेचव टोमॅटो फळांचे उत्पादन मिळते. परंतु, नवीन विकसित केलेल्या टोमॅटो जातींमध्ये ताणाच्या परिस्थितीतही टिकून राहण्यासाठी काही रसायनांची निर्मिती होते, त्यामुळे टोमॅटोची चव वाढण्यास मदत होते.\nसाधारणतः १०,००० चाै. फूट क्षेत्रातून १२ टन सामान्य टोमॅटोचे उत्पादन मिळते. तर नवीन विकसित केलेल्या जातींपासून १०,००० चाै. फूट क्षेत्रातून १७ टन उत्पादन मिळते.\nया टोमॅटो जातीची उत्पादकता ५० टक्क्यांपेक्षाही जास्त अाहे.\nतुर्कस्तान जीवशास्त्र biology दुष्काळ टोमॅटो सिंचन रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser क्षारपड saline soil\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-senior-editor-abhilash-khandekars-book-publication-today-at-pune-4759570-NOR.html", "date_download": "2018-11-15T02:57:44Z", "digest": "sha1:34RPDHWUGY2HKFQFUNYSZYMN2AG7GNPI", "length": 10061, "nlines": 168, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Senior Editor Abhilash Khandekar's Book Publication today At Pune | ‘बुकशेल्फ’च्या निमित्ताने गप्पांची मैफल, अभिलाष खांडेकर यांचे पुस्तक पुण्यात प्रकाशित", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n‘बुकशेल्फ’च्या निमित्ताने गप्पांची मैफल, अभिलाष खांडेकर यांचे पुस्तक पुण्यात प्रकाशित\nइंदूरजवळच्या ‘तंट्या भिल्ला’पासून ते लहानपणीच्या ‘फुलपाखरां’पर्यंतच्या गोष्टी सांगत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन त्यांच्या पुस्तकप्रेमाबद्दल बोलत गेल्या आणि ‘बुकशेल्फ’च्या प्रकाशन सोहळ्यात एक अनौपचारिक गप्पांची मैफलच रंगली.\nपुणे - इंदूरजवळच्या ‘तंट्या भिल्ला’पासून ते लहानपणीच्या ‘फुलपाखरां’पर्यंतच्या गोष्टी सांगत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन त्यांच्या पुस्तकप्रेमाबद्दल बोलत गेल्या आणि ‘बुकशेल्फ’च्या प्रकाशन सोहळ्यात एक अनौपचारिक गप्पांची मैफलच रंगली. दैनिक भास्कर समूहाचे नॅशनल पॉलिटिकल एडिटर अभिलाष खांडेकर यांच्या ‘बुकशेल्फ’ या पुस्तकाचे प्रकाशन महाजन यांनी रविवारी पुण्यात केले. या वेळी त्या बोलत होत्या.\nखांडेकर यांचे पहिलेच मराठी पुस्तक साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केले. या सोहळ्याला प्रकाशक बाबा भांड, ज्येष्ठ संपादक भानू काळे, लेखक संजय भास्कर जोशी, खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. खांडेकरांशी असलेले कौटुंबिक संबंध व अभिलाषबद्दलची माया यामुळेच पुस्तक प्रकाशनासाठी मी पुण्यात आले, असे महाजन म्हणाल्या. त्या म्हणाल्या, ‘बुकशेल्फ’मधील इंग्रजी पुस्तकांचे रसग्रहण वाचताना ‘बटरफ्लाइज ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे रसग्रहण वाचल्यानंतर मला बालपणातील फुलपाखरं आठवली. त्या फुलपाखरांचे रंग आठवले. मी लगेच नातीसाठी मूळ इंग्रजी पुस्तक विकत घेतले. माझी नात इंजिनिअरिंगला शिकत असल्याने साहजिकच ‘पॅकेज’चा विचार तर करणारच. तिच्या आयुष्याच्या पॅकेजमध्येही विविध रंग भरले जावेत, म्हणून पुस्तक भेट दिले.\n‘बुकशेल्फ’ वाचल्यानंतर मूळ इंग्रजी पुस्तकाबद्दलची उत्कंठा वाढते, असे काळे म्हणाले. ‘पुस्तकांच्या जंगलात घेऊन जाणारा वाचकांचा वाटाड्या’ या शब्दांत संजय भास्कर जोशी यांनी ‘बुकशेल्फ’चे कौतुक केले. ते म्हणाले, खांडेकरांनी इंग्रजीतल्या उत्तमोत्तम पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. समीक्षा किंवा टीका न करता त्यांनी केलेल्या रसग्रहणामुळे इंग्रजी पुस्तकांबद्दलचे कुतूहल वाढीस लागते. ‘बुकशेल्फ’मधील इंग्रजी लेखकांच्या पुस्तकांचे वैविध्य पाहता हे पुस्तक वाचणारा माणूस ‘इन्स्टंट विद्वान’ होण्याचा धोका असल्याची मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. या सदराला ‘दिव्य मराठी’च्या वाचकांकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता,’ असे खांडेकर यांनी सांगितले. बाबा भांड यांनी प्रास्ताविक केले. ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक यमाजी मालकर यांनी सूत्रसंचालन केले. साकेत भांड यांनी आभार मानले.\nकार्यक्रमाची अधिक छायाचित्रे पाहा पुढील स्लाइडवर\nहृदयनाथ मंगेशकरांना ‘जीवन गौरव’ झाकीर हुसेन यांना ‘पु. ल.’ सन्मान\n...तर गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांनाही अायाेगासमाेर साक्षीसाठी बाेलावणार\nखडसेंना एसीबीने दिलेली क्लीन चिट सरकारच्याच अंगलट येण्याची चिन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak-2/article-228355.html", "date_download": "2018-11-15T02:17:14Z", "digest": "sha1:OG63MPMO6PMSQZ235IILUBZ5JUEVFK3R", "length": 15285, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कपिल शर्माच्या निमित्तानं मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय का?", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकपिल शर्माच्या निमित्तानं मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय का\nकपिल शर्माच्या निमित्तानं मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय का\nयुती का नाही, भाजपची दादागिरी की शिवसेनेचा आडमुठेपणा \nसेना-भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय\nजलीकट्टूप्रमाणेच बैलगाड्यासाठीही महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही \nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nनितेश राणेंनी तोडफोड संस्कृतीला खतपाणी घातलंय का\nपुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणं म्हणजे गुंडांना पोसणं नाही का \nचरख्यासह मोदींची प्रतिमा छापणे हे गांधी विचार डावलण्याचा प्रयत्न आहेे का \nराज्यातील युती आणि आघाडी यांची राजकीय उपयोगिता संपलीय का \nझेडपी आणि मनपाच्या निवडणुकीतही भाजप नंबर एकवर राहणार का \nइतक्या कमी कालावधीत काळ्या पैशांची दिलेली आकडेवारी विश्र्वासार्ह आहे का\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनमत चाचणीत यशस्वी ठरलेत का \nबंगळुरूत भररस्त्यातील दुष्कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय का \nऐन निवडणुकांमध्ये जाहीर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलावा, या मागणीत तथ्य आहे का \nराम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची नासधूस करून संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का दिलाय का \nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जाती-धर्माच्या राजकारणाला चाप बसेल का \nदंगल सिनेमामुळे महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल का \nराहुल गांधींनी मोदींवर केलेला आरोप हा खरंच राजकीय भूकंप आहे का \nनिवडणुकांमध्ये होणारा करोडोंचा खर्च हाच काळ्या पैशांचा मुख्य स्रोत आहे का \nनोटबंदीचा उद्देश, एक महिन्यानंतर सफल होतांना दिसतोय का\nमराठा आरक्षणाचा चर्चेचा प्रस्ताव आणून सरकारनं विरोधकांवर कुरघोडी केली आहे का \nपुरोगामी महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत चाललंय का\nबदलत्या काळात पाळणाघरांवर सरकारी नियंत्रणाची आवश्यकता आहे का \nनोटाबंदीवरचा मोदींचा अॅप सर्व्हे सर्वसमावेशक आहे का \nबेधडक-23 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या आर्थिक मंदीचं सावट आहे का \nबेधडक-22 नोव्हेंबर 16 :नोटाबंदीप्रश्नी शिवसेना खासदारांकडे मोदींनी केलेलं वक्तव्य शिवसेनेचा पाणउतारा करणारं आहे का \n'मोदींना पवार चालतात तर शिवसेनेला ममता का नको' हे शिवसेनेचं बदलतं धोरण आहे का \nमोदी म्हणतात त्याप्रमाणे नोटबंदीचा हेतू दोन महिन्यांत साध्य होईल का\nभाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का \nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nहे उपाय केल्यास पिंपल्सचा त्रास कधीच होणार नाही\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/blog/all/page-6/", "date_download": "2018-11-15T02:41:41Z", "digest": "sha1:7XCRG7QGYIJJBI5WSZI4OCRPKDHSC4XI", "length": 9574, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Blog- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nब्लॉग स्पेसNov 30, 2013\n'पथेर पांचाली' ते 'अपूर पांचाली'\nब्लॉग स्पेस Nov 29, 2013\nछोट्या मलालाची मोठी गोष्ट \n'बिंग शरद पवार', पवारांची आता ब्लॉगर इनिंग\nब्लॉग स्पेस Oct 16, 2013\nब्लॉग स्पेस Sep 18, 2013\n...'पैसा' तर आड आणत नाही ना \nराजाच्या चरणी रणबीर कपूर\nदीड दिवसांच्या बाप्पांना निरोप\nदाभोलकरांच्या खुनाचा तपास NIAकडे द्या -दलवाई\nब्लॉग स्पेस Sep 5, 2013\nमद्रास कॅफे : इतिहासाचं प्रभावी चित्रण\n'जादूटोणा' वटहुकूमानुसार 2 भोंदूबाबांवर गुन्हा दाखल\nब्लॉग स्पेस Sep 4, 2013\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/hailstrom/", "date_download": "2018-11-15T01:51:22Z", "digest": "sha1:C33NVHMF2ISYSZPT2A73ADVZZFKICSM7", "length": 10042, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Hailstrom- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n...आणि म्हणून पडतायेत गारा\nगारपिटीला ऋतुमानाची मर्यादा नाहीए, पण हल्ली ती फेब्रुवारी, मार्च महिन्यात नुकसानदायी प्रमाणात होतेय.\nबेधडक : आभाळ फाटलंय, सावरायचं कसं \nगारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसेल तर ठिय्या आंदोलन करू - उद्धव ठाकरे\nनाशिकमध्ये विजांच्या कडकडटासह पावसाची हजेरी\n'तावडेंच्या पीएला ताबडतोब अटक करा'\nफोटो गॅलरी Mar 4, 2016\nमुंबईत अवकाळी पावसाची हजेरी\nराज्यात अवकाळी पावसाचं संकट\nकृषीमंत्र्यांनी जाहीर केली मदत\nअवकाळी पाऊस, गारपीटग्रस्तांना मदत जाहीर\nराज्याला पुन्हा गारपिटीने झोडपलं\nभूसंपादनाला विरोधच पण महायुतीतून बाहेर पडणार नाही - शेट्टी\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034414-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2018-11-15T01:39:41Z", "digest": "sha1:JDOY7NAMAJTPFVV56GFPAUWVTFLFK7SO", "length": 6940, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बॅंकांच्या कर्जविषयक स्थितीचा आढावा घेणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबॅंकांच्या कर्जविषयक स्थितीचा आढावा घेणार\nनवी दिल्ली – गेल्या काही दिवसापासून बॅंकिंग क्षेत्रात उघड झालेल्या घोटाळ्याचा विचार करता त्या बॅंकांच्यावर प्रॉम्पट करेक्‍टिव्ह ऍक्‍शन (पीसीए) लावण्यात आली होती.पण आता सरकारकडून त्याची उलट तपासणी करण्यात येणार असून त्या संदर्भातील बैठकीचे आयोजन 17 मे रोजी करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सादर केले आहे.\nया बैठकीत सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या अकरा बॅंकांच्या वरती असणाऱ्या पीसीएच्या संदर्भात उलट तपासणी करण्यात येणार असून त्यातील इतर घटकाच्यावर विस्ताराने चर्चा करण्यात येणार असल्याचे सचिव राजीव कुमार यांनी सांगितले.\n17 मे रोजी बोलवण्यात येणाऱ्या चर्चेत सर्व बॅंकांना सहभागी करून घेण्यात येण्याचे आव्हान करण्यात आले आहे.\nयात तत्पूर्वी कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा घडवून आणणार असून काही कालावधीपर्यंतच कारवाई संबधित बॅंकांवर करण्यात येणार.तर पीसीए लागू न करताही भारतीय अर्थव्यवस्था एका उंचीवर पोहोचवलेली आहे. भांडवल पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सरकार पुढाकार घेणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा: मुलांच्या सुरक्षेचं काय\nNext article‘ड्रायव्हिंग करताना मोबाइलवर बोलणे बेकायदेशीर नाही’- केरळ उच्च न्यायालय\nबॅंक ऑफ इंडियाला झाला तब्बल 1156 कोटींचा तोटा\nरिझर्व्ह बॅंकेचे काम सीट बेल्टसारखे : रघुराम राजन\nभाव जास्त तरीही सोने खरेदीत वाढ\n…तर पटेल यांनी राजीनामा द्यावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034416-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-11-15T02:02:26Z", "digest": "sha1:MG2BAXK45A3FR24AA5HTLLHNFXH2VUUR", "length": 9742, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘लाचेने गेली लाज; आता फलकांचा साज’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘लाचेने गेली लाज; आता फलकांचा साज’\nलाचखोरीला जरब बसवण्यासाठी जिल्हा परिषदेत जागोजागी सूचना फलका\nपुणे – जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात झालेल्या लाचखोरी प्रकरणामुळे पुणे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन झाली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी ठोस पाऊले उचलली आहेतच, परंतु यापुढे कोणी लाचेची मागणी केल्यास तक्रारदार यांना त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधता यावा यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व मजल्यावर “लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे’ सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येता-जाता हे सूचना फलक खुणावत असून “लाच घेतली तर या नंबरवर फोन जाणार’ ही धास्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.\nजिल्हा परिषदेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सूचना फलक या आधी नव्हते. दरम्यान, मागील दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेत लाचखोरीचे दोन ते तीन प्रकरणे घडली. त्यामध्ये शिक्षण विभागात झालेल्या प्रकरामुळे संपूर्ण जिल्हा परिषद ढवळून निघाली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी ठोस पाऊले उचलत पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. ते तेवढ्यावरच न थांबता या प्रकरणात शिक्षणाधिकारी यांचाही सहभाग असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आल्यावर थेट शिक्षणाधिकारी यांची पदावरून उचलबांगडी केली. या कारवाईमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जरब बसला आहे.\nदरम्यान, या कारवाईनंतर जिल्हा परिषदेच्या सर्व मजल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सूचना फलक दोन्ही बाजूला दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. जेणेकरून कोणी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने नागरिकांकडून लाच मागितली तर त्या तक्रारदाराला त्वरीत या क्रमांकावरून संबंधीत लोकसेवकाविरोधात तक्रार देता येईल. तसेच, संबधीत तक्रारदाराने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कानावर ही बाब टाकल्यास त्यावर कडक कारवाई होईल. असे आश्‍वासन सीईओ यांनी दिले आहे. या सूचना फलकावर “कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी’ असे आवाहन करत त्यांनी हेल्पलाईन नंबर 1064 दुरध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखडसेंना “क्‍लीनचिट’ देण्यासाठीच लाचलुचपत खात्याचा अहवाल\nNext articleशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी शॉर्टसर्किट\n‘ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली उपलब्ध करा’\nकोठडीतील दुर्गंधीबाबत अॅड. गडलिंग यांची तक्रार\nहद्दीतील जुन्या वाड्यांचे करायचे काय\n“स्मार्ट’ वाहतुकीसाठी 20 मार्ग\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nठेकेदारांना रस्ता “वॉरन्टी पिरियड’चे बंधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034416-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://now.dating.lt/index.php?lg=mr", "date_download": "2018-11-15T02:37:00Z", "digest": "sha1:EPLOCNQS6ROREOHKCBMXSKVKITBFOXS6", "length": 7672, "nlines": 96, "source_domain": "now.dating.lt", "title": "NOW Dating online - NOW dating service", "raw_content": "\nएकुण: 6 976 071 कालचे संपर्क : 168 ऑनलाइन युजर: 55\nविडिओ चॅट. कोण ऑनलाइन आहे\nस्लाईड शो प्रमाणे पहा\nआणखी फोटो अपलोड करा\nपैसे भरण्याची प्रणाली निवडा\nमी च्या शोधात वय पर्यंत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034418-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/House-rent-The-need-to-change-the-method/", "date_download": "2018-11-15T02:57:35Z", "digest": "sha1:TQJ4NYV7UC3XHFLBNX4SDD43C6W4OO3T", "length": 15452, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘भाड्यावर घरफाळा’ पद्धत बदलण्याची गरज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘भाड्यावर घरफाळा’ पद्धत बदलण्याची गरज\n‘भाड्यावर घरफाळा’ पद्धत बदलण्याची गरज\nकोल्हापूर : सतीश सरीकर\nभाड्याने दिलेल्या मिळकतींवर (प्रॉपर्टी) राज्यात सर्वत्र रेडीरेकनरनुसार कर आकारणी केली जाते. मात्र, फक्‍त कोल्हापुरातच चक्‍क भाड्याने दिलेल्या मिळकतींवर एकूण वार्षिक भाड्यावर घरफाळा आकारला जात आहे. शहरवासीयांवर अन्याय करणारी ही चुकीची पद्धत बदलण्याची आवश्यकता आहे. इतर महापालिकांच्या कर आकारणीनुसार भाड्याने दिल्या जात असलेल्या मिळकतींवर ‘रेडीरेकनरनुसार घरफाळा’ आकारणी केल्यास त्याची टक्केवारी 75 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्यासाठी भाड्याने मिळकती देणार्‍यांना दिलासा मिळेल. मात्र, त्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.\nभाड्यावर आधारित चुकीच्या पद्धतीच्या घरफाळ्यामुळे राज्यात सर्वाधिक कर आकारणी कोल्हापुरात होत आहे. साहजिकच, शहरवासीयांवर विनाकारण कराचा भुर्दंड लादला जात आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम शहरातील उद्योग-व्यवसायांवर होत आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, एखाद्या दुकानगाळ्याला महिन्याला दहा हजार रुपये भाडे असल्यास त्यानुसार वर्षाला 1 लाख 20 हजार रु. भाडे मालकाला मिळते. परंतु, त्यावर कमीत कमी तब्बल 72 टक्के म्हणजे सुमारे 84 हजार रु. घरफाळ्यापोटी महापालिकेच्या तिजोरीत भरावे लागतात.\nमग उरलेल्या रकमेतून वीज बिल, पाणीपट्टी, मेंटेनन्स आदी करणार कसे आणि त्यानंतर संबंधित मालकाला काय रक्‍कम उरणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शहरात उद्योग-व्यवसाय येत नसल्याचे सांगण्यात येते. भाड्यावर आधारित घरफाळ्याची चुकीची पद्धत बंद करून त्याऐवजी रेडीरेकनरनुसार कर आकारणी होणे आवश्यक आहे. अशाप्रकारे सद्यस्थितीत आकारण्यात येणार्‍या 75 टक्के घरफाळ्याची रक्‍कम 25 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास घरफाळ्याच्या माध्यमातून होणारी लूट थांबेल आणि भाड्याने प्रॉपर्टी देऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करणार्‍यांना थोडासा दिलासा मिळेल.\nदुकानगाळा किंवा एखादा फ्लॅट, जुने घर विकत घेऊन ते भाड्याने देणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. अनेकांनी संसाराला हातभार म्हणून अशा पद्धतीने प्रॉपर्टी भाड्याने दिल्या आहेत. परंतु, त्यावर महापालिकेच्या वतीने इतर महापालिकांच्या तुलनेत अनेकपटीने घरफाळा आकारणी केली जात आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास नांदेड-वाघाळा महापालिकेच्या सूत्रानुसार कोल्हापुरातील राजाराम रोडवरील सि.स.नं. 1079, बांधीव क्षेत्र चौ. फूट (143.12 चौ.मी.) या मिळकतीचे भांडवली मूल्य = 5067 प्रति चौ. फूट 2.0×1.0×1.0 ×1.0×1540 चौ. फूट = 1,56,06,360 असे होते. भांडवली मूल्य 1,56,06,360 वर सामान्य कर 0.30 टक्के व इतर अनुषंगिक कर 0.07 टक्के असे मिळून एकत्रित करावयाची रक्‍कम 1,56,06,360×0.37/100 = 57,743 रु. होतात.\nया उदाहरणातील मिळकतीची कोल्हापूर महापालिकेच्या प्रचलित सूत्रानुसार एकूण कराची रक्‍कम 4,22,822 अशी आहे. यावरून कोल्हापूर महानगरपालिका राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत 7 पट कराची वसुली करत असल्याचे दिसून येते. याप्रमाणे कोल्हापूर महापालिकेच्या वतीने 2011 पासून प्रत्यक्ष कर वसूल करण्यात येत आहे. ही बाब खूप गंभीर आहे. भाड्यावर आधारित घरफाळा पद्धत महापालिकेने बंद केल्यास आणि कमीत कमी कर आकारणी केल्यास शहरातील सर्व प्रॉपर्टीधारक अशाप्रकारे पळवाट शोधणार नाहीत. परिणामी, महापालिकेच्या उत्पन्‍नात भर पडण्यास मदत होईल.\nघरफाळाप्रश्‍नी प्रशासन,महापौर व गटनेत्यांची बैठक\nशहरातील वाढीव घरफाळाप्रश्‍नी महापालिका आयुक्‍त व विविध पक्षांच्या गटनेत्यांची आज (मंगळवारी) बैठक होत आहे. या बैठकीतील चर्चेवर घरफाळावाढीचा निर्णय अवलंबून असणार आहे.\nमहापालिका प्रशासनाने घरफाळावाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला होता; पण काही सदस्यांनी पक्षाच्या गटनेत्यांशी चर्चा न करता परस्पर प्रशासनाने हा प्रस्ताव ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली. या घरफाळावाढीमुळे भाडेतत्त्वावर घर देणार्‍यांना घरफाळा मोठ्या प्रमाणात द्यावा लागणार आहे. या प्रस्तावावरून प्रशासनावर जोरदार टीका करत ही सभा तहकूब करण्यात आली. प्रशासनाला घरफाळावाढीचा नेमका प्रस्ताव काय आहे, हेदेखील सांगता न आल्याने याबाबत गटनेत्यांना माहिती देण्यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, यावर घरफाळावाढीचा निर्णय अवलंबून असणार आहे.\n‘नांदेड पॅटर्न’चा अवलंब करा : महेश यादव\nभाड्याने दिलेल्या कमर्शियल प्रॉपर्टींवरील घरफाळा हा 72 ते 80 टक्के इतका आहे. त्याऐवजी कोल्हापूरसारख्याच ‘ड’ वर्ग असलेल्या नांदेड महापालिकेने अवलंबलेल्या पद्धतीचा वापर कोल्हापूर महापालिकेने करण्याची मागणी क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी केली आहे. त्याबरोबरच ज्या प्रॉपर्टींना घरफाळा लागलेला नाही, त्या शोधून त्यावर कर आकारणी करावी. अद्यापही घरफाळा लागू नसलेल्या प्रॉपर्टींसाठी विशेष कॅम्प आयोजित करावा. त्यासाठी दंड-व्याजात सवलत द्यावी. त्यानंतर कायमस्वरूपी त्या प्रॉपर्टींकडून महापालिकेला उत्पन्‍न सुरू होणार आहे.\nसध्या अपार्टमेंटसाठी महापालिकेच्या वतीने अगोदर घरफाळा लावला जातो. त्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र (कम्प्लिशन सर्टिफिकेट) दिले जाते. त्याऐवजी पहिल्यांदा भोगवटा प्रमाणपत्र द्यावे, अशी क्रिडाईची मागणी आहे. त्यासाठी संबंधितांनी रिकाम्या प्लॉटचा घरफाळा भरला आहे किंवा नाही, हे तपासून घ्यावे. तसेच बांधकाम डिपॉझिट परत घेण्यापूर्वी बांधकाम व्यावसायिक घरफाळा लावून देण्यास तयार आहेत. कारण, अपार्टमेंटमध्ये वीस फ्लॅट असतील आणि त्यातील दहा फ्लॅटची विक्री झाली असल्यास उर्वरित दहा फ्लॅटचा घरफाळा बांधकाम व्यावसायिकांच्या नावे काढला जातो.\nतसेच भोगवटा प्रमाणपत्रानंतर एखादा फ्लॅट संबंधित बांधकाम व्यावसायिकाने विकला, तर त्या व्यक्‍तीचे नाव लावण्यासाठी महापालिकेला पुन्हा 750 रु. भरावे लागतात. त्याची प्रक्रियाही किचकट असून, ती सोपी झाली पाहिजे. ज्या व्यक्‍तीला फ्लॅट विक्री झाला असेल आणि त्यांनी तो फ्लॅट भाड्याने दिला असल्यास निवासी पद्धतीने घर घरफाळा लागू होतो. त्यातून महापालिकेचेच नुकसान होते. त्यामुळे ही प्रक्रिया बदलली, तर महापालिकेच्या उत्पन्‍नात नक्‍कीच वाढ होणार असल्याचेही यादव यांनी सांगितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034418-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/775", "date_download": "2018-11-15T02:04:35Z", "digest": "sha1:3KG46SAXE6OKB2PLF4KHCWOD7OFJKHZV", "length": 14110, "nlines": 235, "source_domain": "www.baliraja.com", "title": " रानामधले शेर...! | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / रानामधले शेर...\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nगंगाधर मुटे यांनी गुरू, 09/04/2015 - 10:14 ह्यावेळी प्रकाशित केले.\nसोम, 13/04/2015 - 12:53. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 13/04/2015 - 12:55. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 13/04/2015 - 12:57. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 11:03. वाजता प्रकाशित केले.\nरवी, 17/05/2015 - 20:55. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 20:57. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 20:59. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 21:01. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nशुक्र, 10/11/2017 - 07:15. वाजता प्रकाशित केले.\nमंगळ कह्यात आला, कक्षेत तारका\nभैरू अजून खातो कांदा नि भाकरी\n© गंगाधर मुटे ''अभय\"\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 13/11/2017 - 18:01. वाजता प्रकाशित केले.\nसर्वच शेर जबरदस्त आहेत सर \nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034448-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://niranjan-vichar.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-11-15T02:14:12Z", "digest": "sha1:QWULIYEOJQFJMOHSHQWQWE4LZS4X2AQ5", "length": 45139, "nlines": 233, "source_domain": "niranjan-vichar.blogspot.com", "title": "Reflection of thoughts . . .: दक्षिण दर्शन भाग १: रजनीकांतच्या गावात!", "raw_content": "\nहिन्दी लेख और अनुभव\nदक्षिण दर्शन भाग १: रजनीकांतच्या गावात\nकामाच्या निमित्ताने नुकतंच बंगळूरला जाणं झालं. काही प्रेक्षणीय व ऐतिहासिक ठिकाणं पाहता आली. ऐतिहासिक वारसा समजून घेण्याच्या दृष्टीने हा प्रवास महत्त्वाचा ठरला. त्या ऐतिहासिक ठिकाणांचं वर्णन करण्याचा हा प्रयत्न.\nबंगळूर शहराची एक ओळख रजनीकांतचं गाव अशी करता येऊ शकेल काही गोष्टी कधी कधी आपोआप घडत जातात. बंगळूरला जाईपर्यंत रजनीकांतबद्दल विशेष माहिती नव्हती. म्हणजे त्याची किर्ती (उदा., त्याने मारल्यामुळेच मृत समुद्र मृत झाला, तो टिव्हीवर आला, म्हणून विकेट पडल्या नाहीत आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला इत्यादी इत्यादी) कानांवर आलेली होतीच.. तरीसुद्धा अनेक गोष्टी नव्यानेच कळाल्या. ह्याची सुरुवात मुंबई- बंगळूर प्रवासामध्ये ‘ऐरावत’ गाडीतल्या सहप्रवाशाने लावलेल्या ‘रोबोट’ पिक्चरद्वारे झाली काही गोष्टी कधी कधी आपोआप घडत जातात. बंगळूरला जाईपर्यंत रजनीकांतबद्दल विशेष माहिती नव्हती. म्हणजे त्याची किर्ती (उदा., त्याने मारल्यामुळेच मृत समुद्र मृत झाला, तो टिव्हीवर आला, म्हणून विकेट पडल्या नाहीत आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला इत्यादी इत्यादी) कानांवर आलेली होतीच.. तरीसुद्धा अनेक गोष्टी नव्यानेच कळाल्या. ह्याची सुरुवात मुंबई- बंगळूर प्रवासामध्ये ‘ऐरावत’ गाडीतल्या सहप्रवाशाने लावलेल्या ‘रोबोट’ पिक्चरद्वारे झाली ऐरावत अत्यंत दर्जेदार व्हॉल्वो गाडी असून त्यामध्ये प्रत्येक सीटवर स्वतंत्र टिव्ही आहे. सरकारी असूनसुद्धा खाजगी प्रवाशी कंपन्यांपेक्षा कित्येक पटीने दर्जेदार सेवा त्यात दिली जाते.\nबंगळूर शहरामध्ये वास्तव्य मल्लेश्वरम ह्या उपनगरामध्ये होतं. इथल्या टेंपल स्ट्रीटवर कित्येक पुरातन मंदीर आहेत. ह्या परिसरात शिवाजी महाराज आले होते, असं सांगतात. दक्षिण भारतीय मंदीरं खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असतात.\nभर वस्तीत अशी मंदीरं.... आधुनिक असूनही प्राचीनतेची साक्ष....\nमल्लेश्वरमच्या जवळच सांकी नावाचा प्रेक्षणीय तलाव आहे. अत्यंत सुंदर व आकर्षक परिसर. सकाळी प्रभातफेरी करण्यासाठी बरेच लोक इथे येतात.\nपूरब से सूर्य उगा, फैला उजियाला...... जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा.....\nमनमोहक आणि स्वच्छ परिसर\nत्या तलावाच्या जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मोठा पुतळा बंगळूरमध्ये शिवाजीनगर हे एक मोठं बसस्थानकही आहे. बालपणी शिवराय सुमारे दोन वर्ष बंगळूरमध्ये राहिले होते.\nकामाच्या गडबडीत बंगळूरमधील प्रसिद्ध वास्तू बघता आल्या नाहीत; पण जुन्या विमानतळ मार्गावरील एक भव्य शिवमंदीर बघता आलं. ह्या मंदीराकडे जाताना वाटेतच इस्रोचं एक कार्यालय लागतं. शिवाय त्या परिसरात हवाईदळाचीही कार्यालयं आहेत. मंदीर पुरातन आहे. परंतु शहरीकरणामुळे मंदीराच्या आसपास इमारतींची प्रचंड दाटी झाली आहे. मंदीरात जाण्याचा व बाहेर येण्याचा मार्गसुद्धा एका मॉलला लागूनच आहे.\nमुख्य मंदीराजवळ असलेलं हे एक लहान पण प्रेक्षणीय मंदीर\nमोकळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर मंदीराची भव्यता उठून दिसते\nमंदीरामध्ये दर्शनाच्या मार्गावर अमरनाथवरून आलेल्या यात्रेकरूंसाठी विशेष प्रवेश आहे मंदीर आणि शिव मूर्ती अत्यंत भव्य आहे. मागे असलेल्या खुल्या आकाशामुळे आणखी आकर्षक दिसतं. सोमवार असला तरीसुद्धा दर्शनासाठी मोठी रांग नव्हती. साग्रसंगीत पूजा आणि दर्शनविधी चालू होते. हे मंदीर म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणी आहे.\nकोलार गोल्ड फिल्डला भेट:\nबंगळूरमध्ये कमी वेळात विशेष काय बघण्यासारखं आहे, असं शोधत असताना कोलार गोल्ड फिल्ड (केजीएफ) ह्या जुन्या सोन्याच्या खाणीची व तिच्या पार्श्वभूमीची माहिती मिळाली. अत्यंत प्राचीन अशी ही खाण होती. अगदी रामायणापासून सिंधू संस्कृती आणि हडप्पा- मोहंजोदडो संस्कृती इथपर्यंत तिचे संदर्भ मिळतात. शिवाय ह्या खाणीचं गाव हे टोकिओनंतर विद्युत पुरवठा झालेलं आशिया खंडातलं दुसरं गाव होतं शिवाय तिथली खाण जगातल्या सर्वाधिक जुन्या आणि खोल खाणींपैकी एक होती. ब्रिटिशांचं हे आवडतं ठिकाण होतं. ही माहिती मिळाल्यानंतर ह्या खाणीला भेट द्यायची तीव्र इच्छा झाली.\nनकाशा मोठा करण्यासाठी इथे क्लिक करावे.\nही खाण बंगळूरपासून पूर्वेस १०४ किमी अंतरावर आहे. कोलार ह्या बंगळूरच्या पूर्वेला असलेल्या जिल्ह्यामध्ये आहे. आंध्र प्रदेश आणि तमिळ सीमा ह्या खाणीच्या परिसराला लागूनच आहे. बंगळूरहून कोलारमार्गे केजीएफ इथे आलो. येतानाचा महामार्ग एनएच ४ होता. म्हणजे एनएच ४ फक्त मुंबई- बंगळूर इतका नसून पुढेही आहे, हे समजलं ह्या महामार्गावर जाताना कोलारच्या थोडं आधी हे डोंगर लागले. ह्या डोंगरांची पार्श्वभूमी ओळखीची वाटते आहे का\nह्याच परिसरात शोलेचं चित्रीकरण झालं होतं घरावरची सर्जनशीलतासुद्धा विशेष वाटली. घराजवळ विशेष स्तंभ दिसतो.\nकोलारला काही वेळ थांबून पुढे गेलो. कोलार हा कर्नाटकातला दूध आणि रेशीम उत्पादन ह्यामध्ये आघाडीचा जिल्हा असल्याचं समजलं. कोलारमध्ये कोलारम्मा आणि सोमेश्वर मंदीरं पाहिली. अत्यंत उच्च दर्जाची वास्तुकला व शिल्पकला होती. हंपी पद्धतीच्या ह्या मंदीरांवर तेलुगु भाषेत कोरिव काम केलेलं होतं.\nमंदीराची उंची नजरेत सहजपणे मावत नाही\nअशी नारळाची झाडं इथे सगळीकडे दिसतात\nकिती गहन वास्तू आहे......\nपुढे कोलार गोल्ड फिल्डच्या परिसरात गेलो. उरूगाम, मरिकुप्पम, रॉबर्टसपेट इत्यादी गावांमध्ये ह्या खाणीचा परिसर विखुरला आहे. ही खाण २००३ मध्ये पूर्णॅत: बंद झाली. अद्यापही त्यामध्ये शेकडो टन सोनं आहे; परंतु ते ‘कमी’ आणि ‘अत्यंत कमी’ (Low and very low) प्रमाण असलेलं आहे; त्यामुळे त्याचं शुद्धीकरण करणं व ते बाहेर काढणं व्यावहारिक ठरत नाही. म्हणूनच २००३ मध्ये ही खाण बंद पडली. त्या आधी ती खाण सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारच्या मालकीची होती. ह्या परिसरात तमिळ व तेलुगु लोक बरेच आहेत. जवळजवळ सर्व पाट्या कन्नडबरोबरच तमिळमध्येही दिसत होत्या. इथे हिंदी फार कोणी बोलत नाहीत. परंतु ब्रिटिशांचं आवडतं ठिकाण असल्यामुळे इथे बरेच अँग्लो इंडियन राहत होते व त्यामुळे इंग्लिश लोक बोलतात. ख्रिश्चन प्रभावही ब-याच मोठ्या प्रमाणावर दिसत होता. स्थानिक माहिती देणारे सांगत होते, की इथे दररोज मंदीरात काही कुटुंबांकडून देवाचे फोटो ठेवलेले दिसतात; म्हणजे दररोज काही कुटुंबं धर्मांतरित होतात. इतक्या वेगाने जुनी संस्कृती बदलत आहे...... ह्या परिसरात मंदीरांपेक्षा चर्चसची संख्या जास्त आहे. केजीएफ म्हणून ओळखला जाणारा हा परिसर दाटीवाटीच्या लहान गावासारखा आहे.\nएके काळच्या भव्यतेचा एक पुरावा.....\nगावामधली दोन साधी मंदीरंसुद्धा वैविध्यपूर्ण होती.\nएक शाफ्ट आणि जुन्या काळात थिजून गेलेला एक ट्रक.......\nखाणीतून निघालेल्या अवक्षेपाचा (Residue) हा डोंगर. इथे जाण्यास अनुमती नाही.\nखाणीतील एक शाफ्ट (खाली जाणारी लिफ्ट)\nकेजीएफ खाण बंद पडल्यामुळे ह्या सर्व परिसरात एका मर्यादेपुढे जायला बंदी आहे. शिवाय सोन्याची खाण असल्यामुळे आणखी निर्बंध आहेत. तरीसुद्धा थोडी ओळख काढून आणि दादा- बाबा करून थोडा वेळ खाणीत जाता आलं. आतमध्ये एका वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटत होतं..... (जणू ज्युरासिक पार्कमध्ये आल्यासारख) सर्वत्र गतकाळाच्या खुणा होत्या. बंद पडलेली यंत्रं, मोठी मशिनरी, खाणीची शाफ्ट, स्लरी, बंद ट्रक आणि जुने रूळसुद्धा) सर्वत्र गतकाळाच्या खुणा होत्या. बंद पडलेली यंत्रं, मोठी मशिनरी, खाणीची शाफ्ट, स्लरी, बंद ट्रक आणि जुने रूळसुद्धा एक प्रकारे भूतकाळात गेल्यासारखंच वाटत होतं.\nह्या दगडामध्येही अल्प प्रमाणात अशुद्ध सोनं आहे... दगड चमकतो... दगड बाहेर नेण्यास अनुमती नव्हती.\nस्लरी (शुद्धीकरण प्रक्रियेत तयार झालेला जुना गाळ)\nजाने कहाँ गए वो दिन.........\nह्या क्लबमागेच एक चर्च आहे. ब्रिटिशांचा स्वभाव भित्रा असल्यामुळे त्यांनी क्लबमधून एक भुयार चर्चपर्यंत बनवलं होतं असं म्हणतात\nब्रिटिशांच्या काळातील वास्तुकाम ओळखू येतं...\nजिथे जायची परवानगी मिळाली, तो खाणीचा परिसर पाहिला. आसपासच्या भागातही फिरलो. खाणीबद्दल आणखी नवीन माहिती मिळत गेली. खाणीच्या एका टोकामध्ये मरिकुप्पम गाव आहे. हे खाणीचं रेल्वे टर्मिनस आहे. मरिकुप्पम गावची कथा मोठी रंजक आहे. रामायणामध्ये रामाने मारिच राक्षसाला मारल्याचा उल्लेख आहे. सोन्याच्या हरिणाचं रूप घेऊन तो आला असताना रामाने त्याचा वध केला. तर सोन्याच्या हरिणाच्या स्वरूपातला मारिच राक्षस जिथे मरून पडला ते गाव म्हणजे मरिकुप्पम मारिचवरून मरिकुप्पम झालं. कदाचित त्यामुळेच इथे सोन्याचे साठे असावेत. मरिकुप्पमच्या आधी एका स्टेशनाचं नाव ऊरुगाम आहे. जे कदाचित मृगम वरून पडलं असू शकेल. म्हणजेच ह्या खाणीतल्या सोन्याच्या साठ्याचा सोन्याच्या हरिणाशी (मृगाशी) संबंध असू शकेल मारिचवरून मरिकुप्पम झालं. कदाचित त्यामुळेच इथे सोन्याचे साठे असावेत. मरिकुप्पमच्या आधी एका स्टेशनाचं नाव ऊरुगाम आहे. जे कदाचित मृगम वरून पडलं असू शकेल. म्हणजेच ह्या खाणीतल्या सोन्याच्या साठ्याचा सोन्याच्या हरिणाशी (मृगाशी) संबंध असू शकेल हडप्पा संस्कृतीमध्ये व सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेल्या सोन्यामधील अशुद्धता इथल्या सोन्यातील अशुद्धतेशी जुळते. त्यामुळे इथलं सोनं त्या काळातसुद्धा तिथे पोचलं होतं, असं ऐकायला मिळालं. पुढेही चोल राजवंशाच्या काळात हे सोन्याचं केंद्र होतं. इतकंच काय, अगदी सोळाव्या- सतराव्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेल्या विजयनगर साम्राज्यामध्ये सोनं हे ठोक व्यापाराचं चलन होतं. ही खाण त्याचा एक स्रोत होती. खाण कशी सुरू झाली, ह्याचाही संदर्भ दिला जातो. मध्ययुगीन काळापर्यंत इथे सोन्याचे साठे होते. अर्धा फूट खणलं, तरी सोनं मिळायचं. परंतु काळाच्या ओघात ते साठे संपत गेले आणि टिपू सुलतानला इथे खनन करावं लागलं. खनन करूनच खाण बनली. पुढे ब्रिटिशांनी तिचं महत्त्व ओळखलं व तिला आशियामध्ये टोकिओनंतर दुस-या क्रमांकाचं विद्युत पुरवठा असलेलं शहर बनवलं (१९०२). इथे आणलेली वीज म्हैसूरजवळून आणली होती. इतकं अंतर, हाही एक विक्रम होता हडप्पा संस्कृतीमध्ये व सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेल्या सोन्यामधील अशुद्धता इथल्या सोन्यातील अशुद्धतेशी जुळते. त्यामुळे इथलं सोनं त्या काळातसुद्धा तिथे पोचलं होतं, असं ऐकायला मिळालं. पुढेही चोल राजवंशाच्या काळात हे सोन्याचं केंद्र होतं. इतकंच काय, अगदी सोळाव्या- सतराव्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेल्या विजयनगर साम्राज्यामध्ये सोनं हे ठोक व्यापाराचं चलन होतं. ही खाण त्याचा एक स्रोत होती. खाण कशी सुरू झाली, ह्याचाही संदर्भ दिला जातो. मध्ययुगीन काळापर्यंत इथे सोन्याचे साठे होते. अर्धा फूट खणलं, तरी सोनं मिळायचं. परंतु काळाच्या ओघात ते साठे संपत गेले आणि टिपू सुलतानला इथे खनन करावं लागलं. खनन करूनच खाण बनली. पुढे ब्रिटिशांनी तिचं महत्त्व ओळखलं व तिला आशियामध्ये टोकिओनंतर दुस-या क्रमांकाचं विद्युत पुरवठा असलेलं शहर बनवलं (१९०२). इथे आणलेली वीज म्हैसूरजवळून आणली होती. इतकं अंतर, हाही एक विक्रम होता अर्थात हे करण्यामागे ब्रिटिशांचा उद्देश स्पष्ट आहे. अशी ही अद्भुत खाण......... पण २००३ नंतर इथे अस्वस्थ शांतता आहे. खाणीतील माजी कर्मचा-यांनी खाण सुरू करण्यासाठी आंदोलनं केली आहेत. आजही ती आंदोलनं थांबलेली नाहीत. इथे असलेल्या सोन्याच्या साठ्यामुळे कदाचित एखादी शक्तीशाली बहुराष्ट्रीय कंपनी/ खाण ही खाण विकत घेण्याची दाट शक्यता आहे......\nकर्नाटकाच्या धावत्या भेटीत अशा ब-याच गोष्टी बघता आल्या. दक्षिण भारत खरोखर वेगळा आहे. तिथे ब-याच प्रमाणात शिस्त व स्वत:ची वेगळी ओळख दिसते. तसंच भौगोलिकदृष्ट्या हा भाग बराच काळ सुरक्षित राहिला. दक्षिण भारत- विशेषत: कर्नाटक परकीय आक्रमकांपासून बराच काळ सुरक्षित राहिला. मुघल व सुलतान इथे येऊ शकले नाहीत आणि आले तरी बरेच उशीरा आले (कारण अर्थातच हंपीचं विजयनगर साम्राज्य). तसंच आजच्या दक्षिण मध्य कर्नाटकला समुद्र किनारा नसल्यामुळेही त्यांना त्या मार्गाने होणा-या आक्रमणाची झळ बसली नाही. त्यामुळेच कर्नाटकातल्या वास्तु व मंदिरं ब-याच प्रमाणात मूळ स्वरूपात आणि पारंपारिक शैलीतले आहेत, असं जाणवतं.\nबंगळूरमध्ये फिरताना जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे लोकांची सर्जनशीलता (Creativity) साध्या साध्या गोष्टीमध्येही वेगळेपणा दिसत होता. घराला रंग दिलेला असतो, एखादं चित्र रेखाटलेलं असतं; पण इतकंच करून न थांबता त्यामध्ये थोडीशी मूर्तीकला असते, थ्रीडी इफेक्ट दिलेला असतो. बंगळूरमध्ये शहरातील कित्येक भिंतींवर अशीच चित्रं आहेत. अगदी राजे- महाराजेंपासून उथप्पासारख्या क्रिकेटपटूंपर्यंत साध्या साध्या गोष्टीमध्येही वेगळेपणा दिसत होता. घराला रंग दिलेला असतो, एखादं चित्र रेखाटलेलं असतं; पण इतकंच करून न थांबता त्यामध्ये थोडीशी मूर्तीकला असते, थ्रीडी इफेक्ट दिलेला असतो. बंगळूरमध्ये शहरातील कित्येक भिंतींवर अशीच चित्रं आहेत. अगदी राजे- महाराजेंपासून उथप्पासारख्या क्रिकेटपटूंपर्यंत जाहिरातीमध्येही राहुल द्रविडचं पोस्टर असेल, तर तिथे त्याचा थ्रीडी चेहरा लावलेला असतो जाहिरातीमध्येही राहुल द्रविडचं पोस्टर असेल, तर तिथे त्याचा थ्रीडी चेहरा लावलेला असतो किंवा राजकीय पुढा-यांची पोस्टर्ससुद्धा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पोस्टरमध्ये संबंधित नेता त्यांना अभिवादन करत असतानाचा फोटो किंवा राजकीय पुढा-यांची पोस्टर्ससुद्धा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पोस्टरमध्ये संबंधित नेता त्यांना अभिवादन करत असतानाचा फोटो रजनीकांतचा व ह्या सर्जनशीलतेचा जवळचा संबंध असावा, असं वाटून गेलं रजनीकांतचा व ह्या सर्जनशीलतेचा जवळचा संबंध असावा, असं वाटून गेलं त्यामुळेच बंगळूरमधल्या सिटीबसमध्ये प्रवास करताना बस- कंडक्टरबद्दल एक विशेष आदर वाटायचा. न जाणो हाही पुढे जाऊन रजनीकांत बनला तर.......\nदक्षिण भारतीय मंदीरं आणि केजीएफ बघितल्यावर मनात प्रश्न निर्माण होतात. ही मंदीरं किती भव्य आहेत, किती आश्चर्यकारक आहेत आधीच्या लेखात उल्लेख केलेल्या दिल्लीतल्या वास्तुंप्रमाणेच ह्यांचं बांधकाम अगदी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानानेसुद्धा सहजसाध्य नाही... मग प्राचीन काळी हे बांधकाम कसं व का केलं गेलं असेल आधीच्या लेखात उल्लेख केलेल्या दिल्लीतल्या वास्तुंप्रमाणेच ह्यांचं बांधकाम अगदी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानानेसुद्धा सहजसाध्य नाही... मग प्राचीन काळी हे बांधकाम कसं व का केलं गेलं असेल त्याशिवाय आणखी एक प्रश्न मनात उभा राहतो. आज ह्या प्राचीन वास्तुंना जतन करताना सरकारला (अधिकृत राजकीय संस्थेला) नाकीनऊ येत आहेत. एके काळी रात्रीच्या वेळी केजीएफ परिसराचा प्रकाश पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या कोलार गावात पोचत होता; ती इतकी मोठी व महत्त्वाची खाण बंद करावी लागली आहे. आज इतकी दुर्बळ सामाजिक व आर्थिक व्यवस्था आहे; तर जेव्हा प्रादेशिक राजांनी ह्या वास्तु उभ्या केल्या गेल्या; तेव्हाची सामाजिक व आर्थिक व्यवस्था किती मजबूत, भक्कम नव्हे महान असेल त्याशिवाय आणखी एक प्रश्न मनात उभा राहतो. आज ह्या प्राचीन वास्तुंना जतन करताना सरकारला (अधिकृत राजकीय संस्थेला) नाकीनऊ येत आहेत. एके काळी रात्रीच्या वेळी केजीएफ परिसराचा प्रकाश पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या कोलार गावात पोचत होता; ती इतकी मोठी व महत्त्वाची खाण बंद करावी लागली आहे. आज इतकी दुर्बळ सामाजिक व आर्थिक व्यवस्था आहे; तर जेव्हा प्रादेशिक राजांनी ह्या वास्तु उभ्या केल्या गेल्या; तेव्हाची सामाजिक व आर्थिक व्यवस्था किती मजबूत, भक्कम नव्हे महान असेल इतक्या भव्य गोष्टी निर्माण केलेल्या लोकांचे वारस आपण एक एक गोष्ट बंद करण्याच्या मार्गावर कुठे जात आहोत\nअशा प्रश्नांना प्रतिकात्मक उत्तर देणारे आणि नवीन कित्येक प्रश्न जोडणारे आगळे वेगळे स्थान म्हणजे हंपी.... बंगळूरला परत जाताना हंपीचे वेध लागले. ऐतिहासिक वारसा, परंपरा, वैभवशाली गतकाळ आणि प्रगती ह्यांची अजोड प्रचिती देणारं स्थान म्हणजे हंपी..... ऐतिहासिक विजयनगर साम्राज्याची उद्ध्वस्त (न करता आलेली) परंतु अद्भुत, अजरामर आणि अतुलनीय राजधानी\nपुढील भाग: हंपी- एक अद्भुत, अजरामर, अतुलनीय, भव्य आणि रोमहर्षक नगरी.......\nबंगळूरमधल्या सिटीबसमध्ये प्रवास करताना बस- कंडक्टरबद्दल एक विशेष आदर वाटायचा. न जाणो हाही पुढे जाऊन रजनीकांत बनला तर....... यासारख्या एखाद्या वाक्यातून लेखकाची प्रतिभा जाणवते. पण फोटो अतिरेकामुळे मजा राहत नाही.\nफोटो छान आहेत. पण केवळ फोटो पाहणे हा ब्लॉगवाचकाचा उद्देश नसतो (किमान माझा तर नाही)\nहंपीच्या ब्लॉगमध्ये तरी फोटोपेक्षा विश्लेषण अधिक असेल अशी अपेक्षा आहे.\nआपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है\nएक ऐसा भी प्रेम- पत्र\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nईमेल द्वारा ब्लॉग को फालो कीजिए:\nक्या आप इस ब्लॉग की प्रक्रिया में सहभाग देना चाहेंगे ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है यदि हाँ, तो कृपया यहाँ आईए\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ३: सातारा- कराड- मलकापूर (११४ किमी)\n३: सातारा- कराड- मलकापूर (११४ किमी) इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| ८ सितम्बर की सुबह| जब नीन्द खुली तो बाहर झाँक के...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी)\nभाग ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी) इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| ९ सितम्बर की सुबह| कल रात अच्छा...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग २: पुणे से सातारा (१०५ किमी)\nभाग २: पुणे से सातारा (१०५ किमी) इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| ७ सितम्बर की सुबह| आज इस यात्रा का बड़ा दिन है| आज...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ७: कोस्टल रोड़ से कुणकेश्वर भ्रमण\nभाग ७: कोस्टल रोड़ से कुणकेश्वर भ्रमण इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| १२ सितम्बर का दिन साईकिल चलाए बिना समाप्त हो ग...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ८ (अन्तिम): देवगड़ से वापसी...\n८ (अन्तिम): देवगड़ से वापसी... इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| कोस्टल रोड़ से कुणकेश्वर जाने के बाद अगले दिन सबके साथ...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ६: देवगड़ बीच और किला\n६: देवगड़ बीच और किला इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| देवगड़ में‌ पहुँचने की‌ उत्तेजना काफी देर रही| फार्म हाउस के विर...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ५: राजापूर- देवगड़ (५२ किमी)\nभाग ५: राजापूर- देवगड़ (५२ किमी) इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| १० सितम्बर की सुबह| आज बहुत छोटा सा चरण है- सिर्फ ...\nएचआयवी एडस इस विषय को लेकर जागरूकता हेतु एक साईकिल यात्रा\n पीछली बार मैने जब योग- प्रसार हेतु साईकिल यात्रा की थी, तब एक माध्यम के तौर पर साईकिल की क्षमता का अहसास हुआ था| साईकिलिंग तो अक्सर...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ७\nबर्फातून चांगलामार्गे पेंगाँग त्सो..... काश्मीरमध्ये भारतीय हेलिकॉप्टर नियंत्रण रेषेपलीकडे उतरून परत आल्यानंतरचे नाट्य घडल्यानंतर व त्या...\nदक्षिण दर्शन भाग १: रजनीकांतच्या गावात\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nप्रकृति, पर्यावरण और हम ४: शाश्वत विकास के कुछ कदम\nप्रकृति, पर्यावरण और हम १: प्रस्तावना प्रकृति, पर्यावरण और हम २: प्राकृतिक असन्तुलन में इन्सान की भुमिका प्रकृति, पर्यावरण और हम ३: आर्थ...\nहमारी समस्याओं के लिए विपश्यना का मार्ग: विपश्यना का मतलब विशेष प्रकारे से देखना. यह एक खुद को समझने की, खुद को बदलने की प्रक्रिया है. प्रस...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nजन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १\nआपदा प्रभावित क्षेत्र में आगमन जम्मू- कश्मीर में सितम्बर माह के पहले सप्ताह में‌ भीषण बाढ़ और तबाही आई| वहाँ मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य बल और...\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प...\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nएचआयवी एडस इस विषय को लेकर जागरूकता हेतु एक साईकिल यात्रा - नमस्ते पीछली बार मैने जब योग- प्रसार हेतु साईकिल यात्रा की थी, तब एक माध्यम के तौर पर साईकिल की क्षमता का अहसास हुआ था| साईकिलिंग तो अक्सर करता रहता हूँ, ...\nआज ब्लॉग दस साल का हो गया - साल 2003... उम्र 15 वर्ष... जून की एक शाम... मैं अखबार में अपना रोल नंबर ढूँढ़ रहा था... आज रिजल्ट स्पेशल अखबार में दसवीं का रिजल्ट आया था... उसी एक अखबार म...\nस्वागतम् . . . .\nसंघ नेतृत्व - संघ संस्थापक डॉ. हेडगेवार 1 एप्रील 1889 ला जन्मलेल्या डॉ. केशवराव बळीरामपंत हेडगेवार या युगपुरुषाचे जीवन हे आत्मविलोपी जीवनाचा एक आदर्श वस्तुपाठ होते. ज्या...\nशबरीमला : यतो धर्मस्ततो जय: - केरळमधील शबरीमलाचे मंदिर वाचवण्यासाठी जो संघर्ष सध्या सुरू आहे, तो पाहिल्यावर साहजिक 28 वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यातच अयोध्येत काय घडले याची आठवण येणे ...\nसलिल - सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून ब...\nमनीच्या कथा ७ - एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं ...\nभारतीय संस्कृती व आयुर्वेद - भारतीय संस्कृती व आयुर्वेद स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग पुणे 11.2.2001 सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034451-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3/", "date_download": "2018-11-15T01:38:18Z", "digest": "sha1:QRM2JFBNBM4KSOLPK4C3HNI3QEGZ6VIP", "length": 6594, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा: कडक उन्हामुळे डाळींब पिकाला फटका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे जिल्हा: कडक उन्हामुळे डाळींब पिकाला फटका\nशेतकरी वर्ग हैराण : आर्थिक तोटा होण्याची भीती\nआणे -दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालल्याने जीवापाड जपलेले डाळिंबाचे पीक उन्हामुळे काळे पडू लागले आहे. डाळिंबाला उन्हापासून वाचवण्यासाठी बेल्हे येथील लक्षीमन गुंजाळ या शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रात साडेचार हजार रुपये खर्च करून डाळिंबाला कापडी पिशव्या लावल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होउ लागले आहे.\nआधीच पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी उन्हामुळेही अधिक संकटात सापडला आहे. कापडी पिशव्या आणून त्याला मजूर लावून शोधावे लागतात.उन्हामुळे मजुरही मिळत नाहीत. मजुरांना जास्त पैसे मोजावे लागतात. मजूरांकडून कापडी पिशव्या डाळिंबाला बसवाव्या लागतात. डाळिंबाला योग्य भाव मिळाला नाहीतर मोठा आर्थिक फटका शेतकऱ्याला सोसावा लागणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्नाटकातील काँग्रेसचे दोन आमदार गायब\nNext articleपुणे: 2 लाख रुपयांचे श्‍वान चोरणाऱ्याला अटक\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034451-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/tarik-anwar-join-comgress-party/", "date_download": "2018-11-15T02:11:48Z", "digest": "sha1:Y2WI5HXCRG5LLKDHCL3OGMBFKDNMY6SL", "length": 13160, "nlines": 164, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "तारिक अन्वर यांचे काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत!", "raw_content": "\nतारिक अन्वर यांचे काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत\nतारिक अन्वर यांचे काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत\nनवी दिल्ली | राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते म्हणाले त्यावेळी केलेल्या चुकीची मला जाणीव झाली आहे. काँग्रेस हा आमचा स्वाभाविक मित्र आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.\nशरद पवारांनी राफेल प्रकरणी मोदींची पाठराखण केली आहे, असा आरोप ठेवत तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.\nदरम्यान, तारिक अन्वर पक्ष सोडण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. राजीनाम्यावर आता फेरविचार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगीतलं आहे.\n-वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस; राष्ट्रवादीचा महाजनांवर पोश्टर हल्ला\n-शरद पवारांनी आपला खरा चेहरा दाखवला; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र\n-गाडी थांबवली नाही म्हणून थेट गोळी झाडली; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप\n-…नाहीतर यावेळी मंत्र्यांना सोडणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा\n-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अध्यात्मिक गुरू सांगणाऱ्यास अटक\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nवेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस; राष्ट्रवादीचा महाजनांवर पोश्टर हल्ला\n…म्हणून अॅपलच्या मॅनेजरवर गोळी झाडली, उत्तर प्रदेश पोलिसांचं नवं कारण\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\nऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल\nराम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी\nमंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034451-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z81002133936/view", "date_download": "2018-11-15T02:10:41Z", "digest": "sha1:LMTTTN2FDIUTDCELSLHOFPPAX3UM7XXI", "length": 5846, "nlines": 69, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संत तुकडोजी महाराज - भजन ५६ ते ६०", "raw_content": "\nसंत तुकडोजी महाराज - भजन ५६ ते ६०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nभजन ५६ ते ६०\nआपत्काली धैर्य नसावे, ब्रीद कसे तुमचे \nसाच बोलुनी साचचि करशी, वाटे मज साचे ॥धृ॥\nश्रृती-वेद बहु शास्त्रे वर्णिती 'भक्ती प्रिय तुजला' \n'याविण काहीच न रुचे आणिक', सत्य बोल मजला ॥१॥\nतुकड्यादास म्हणे मी उरलो, पायी संतापी ॥२॥\n रत्न गवसले, दगडाचे पोटी \nपाहि दगड शोधुनी, लाव संधान तनूकाठी ॥धृ॥\nशरिराचे शरिरात शोधुनी, आत शरिर पाही \nआंतर शरिरी नेत्र प्रगटती, किति देऊ ग्वाही ॥१॥\nतोचि नेत्र पाहता उमेचा, वर शंकर धाला \nत्रैलोक्याचे जहर प्राशिता, भय नाही त्याला ॥२॥\nनेत्राचे बिंदुले शोधता, हरपे मन-दृष्टी \nजोवरि न मिळे नेत्रि 'नेत्रिया' तोवरी तू कष्टी ॥३॥\nसोड पाश हा धर्म-कर्म-संस्कार खटाटोपी \n 'डोळ्याचा डोळा' प्रगट दिसे आपी ॥४॥\nधन्य धन्य ते गुरूराज, वैभवी स्वरूपाचे \nतुकड्यादासा दिला ठाव, नित तत्-स्वरुपी नाचे ॥५॥\nहो जागा, का निजला सखया अज्ञानामाजी \nविसरुनिया संधान आपुले, केला भव राजी ॥धृ॥\nसुख नाही, सुख नाही बापा \nलावुनि घेशी खटपट मागे. मग करिशी हाजी ॥१॥\nनरजन्माची वेळ गमवुनी, का बनशी पाजी \nसमज अता तरि, सत्संगाने अनुभव घे आजी ॥२॥\nआत्मस्वरूपी स्थिर होउनी, सोडी जग-लाजी \nअंतर्मुख कर वृत्ति आपुली, धर निश्चय आजी ॥३॥\nतुकड्यादास म्हणे का फिरशी \nसत् चित् रुप सोडुनी राहशी, चोरांच्या शेजी ॥४॥\nस्वार्थलोभि ही जनता सारी, मज तारक कोणी न मुरारी \nजिकडे पहावे तिकडे माया, मोहविकारे जळते काया \nतुकड्यादास म्हणे दिन आम्ही, लावी देह सख्या \nमज तुचि उध्दरणार कन्हैया \nसोडु नको मज तू गिरिधारी \nदूर करो ही जनता सारी ॥धृ॥\nजन म्हणोत मज 'वेडा झाला', तरि न दुःख मम होइ मनाला \nपरि न तुझी मर्जी हो न्यारी ॥१॥\nम्हणतिल मज जरि 'ठेवु उपाशी, परि तू रमशिल ना मजपाशी \nतोडु नको अंतरिची तारी ॥२॥\nपाहो मज वैर्‍यापरि कोणि, तरि त्याची तिळ न धरी ग्लानी \nतुकड्याचे भय दुःख निवारी ॥३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034451-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/kejriwal-innocent-of-defamation-case/", "date_download": "2018-11-15T02:47:09Z", "digest": "sha1:NW2DBYUTQQYPEOCXRA6NY4UEWLLR3AVE", "length": 7053, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बदनामीच्या खटल्यातून केजरीवाल निर्दोष | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबदनामीच्या खटल्यातून केजरीवाल निर्दोष\nनवी दिल्ली – ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्यावतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यातून केजरीवालांची आज कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. दिल्लीचे मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी समर विशाल यांनी आज त्यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.\nसन 2012 साली दिल्लीत केजरीवालांनी वीज दरवाढीच्या विरोधात उग्र आंदोलन केले होते. त्या आंदोलनाच्यावेळी केजरीवालांनी शीला दीक्षित यांच्या विरोधात अवमानकारक भाषा वापरली होती असा दावा करीत दीक्षित यांचे तत्कालीन राजकीय सल्लागार पवन खेरा यांनी केजरीवालांवर हा बदनामीचा खटला दाखल केला होता. केजरीवालांवर त्यावेळच्या आंदोलनाच्या अनुषंगाने अन्यही खटले अद्याप प्रलंबीत आहेत. तथापि त्यांना या खटल्यातून मात्र दिलासा मिळाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकलंदर: सरदारांना प्रश्‍न\nNext articleअजितदादांच्या दौऱ्यामुळे दुष्काळी जनतेस दिलासा मिळेल : प्रभाकर देशमुख\nबांगलादेशातील निवडणुका आणखी पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली\nइस्रायलने गाझातील हमासचे टीव्ही स्टेशन केले उध्वस्त\nज्युहाई एयर शोमध्ये चीनने केले खतरनाक लेजर शस्त्रप्रणालीचे प्रदर्शन\nगोल्डमॅन सॅककडून मलेशियाची फसवणूक\nअमेरिकेच्या तुरुंगात 2,400 घुसखोरीच्या आरोपातील भारतीय\nअमेरिकी अध्यक्षपदाच्या शर्यतीत तुलसी गॅब्बार्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034451-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.prasannahrd.com/author_-_speaker/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD", "date_download": "2018-11-15T02:55:08Z", "digest": "sha1:DM2YIBCOXJE2CNYMVEFCBGVUYAZUJFC6", "length": 6008, "nlines": 124, "source_domain": "www.prasannahrd.com", "title": "BIPIN MAYEKAR - ट्रिटमेंट संवादाची.... प्रकाशन समारंभ", "raw_content": "\nप्रसन्नता - Talk Show\n9. जागतिक पातळीवर मराठीमध्ये आयोजित एकमेव अधिकृत प्रशिक्षणक्रम\nआत्मविश्वास व वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा\nबिपीन्स अर्थात बी. पी. एन. एस.\nप्रसन्न व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणक्रम\nप्रोत्साहन - नेतृत्वाची गुरुकिल्ली\nसंवादाचा सोहळा  \n1A. प्रसन्न कुटुंब - सुखी कुटुंब: FREE SEMINAR\nVideo Testimonials - प्रसन्न प्रशिक्षणक्रम\nट्रिटमेंट संवादाची.... प्रकाशन समारंभ\nमहाराष्ट्राचे उद्योग मंत्री सन्माननीय श्री. सुभाष देसाई यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झालेले अप्रतिम पुस्तक\nराजकारण, व्यवस्थापन, कायदा, अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नावाजलेले पुस्तक\nआजच्या युगात आर्थिक यश, सामाजिक प्रतिष्ठा ते कौटुंबिक सुखासाठी आवश्यक संवाद कौशल्य सहज व नैसर्गिकपणे शिकवणारे पुस्तक\nमहाराष्ट्राचे उद्योग मंत्री सन्माननीय श्री. सुभाष देसाई यांनी\n'ट्रिटमेंट संवादाची' हे पुस्तक प्रकाशित करताना,\nसदर पुस्तकाचे लेखक श्री. बिपीन मयेकर\nयांच्या संवादावरील प्रभुत्वाचे कौतुक केले.\nत्यांनी या समारंभात श्री. बिपीन मयेकर\nयांना 'संवादाचा जादूगार' अशी पदवी दिली.\nतसेच या 'ट्रिटमेंट संवादाची' पुस्तकात संवाद कौशल्याचे\nउत्तम मार्गदर्शन वाचकांना मिळेल अशी खात्री दिली.\n- ट्रिटमेंट संवादाची.... \nआजच खरेदी करा.... आत्ताच... \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034451-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%96%E0%A4%82/", "date_download": "2018-11-15T01:52:03Z", "digest": "sha1:CJCCIUZQERA4JFJUKBEJKX2HJJOJMYNV", "length": 9824, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नखं- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nबिग बींवर टीका करणाऱ्या सपनाचं धोनीसोबतचं कनेक्शन तुम्हाला माहीत आहे का\nधोनीने तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो फक्त तिच्याकडे पाहत राहीला.\n#MeToo सपना भवनानीने चक्क अमिताभ बच्चन यांच्यावरच साधला निशाणा\nतब्बल 2.9 अब्ज डाॅलर इतका चालतोय 'सेक्स डॉल'चा व्यापार\nलाईफस्टाईल Nov 27, 2017\nअशी कापा आपल्या चिमुकल्यांची नखं\nमुंबईतील विजयनगर सोसायटीमध्ये राबवला जातोय शून्य कचरा प्रकल्प\nप्रत्युषाची आत्महत्या की हत्या, 15 दिवसांनी उकलणार गूढ \nआज वाघोबांचा दिवस, वाघांची शिकार थांबणार कधी\nग्रेट भेटमध्ये अंजली भागवत - भाग 3\nग्रेट भेटमध्ये अंजली भागवत - भाग 4\nग्रेट भेटमध्ये अंजली भागवत - भाग 5\nग्रेट भेटमध्ये अंजली भागवत - भाग 6\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034451-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/photos/", "date_download": "2018-11-15T01:47:20Z", "digest": "sha1:JAMQX6TWBFZIDS37AAV2KJGIMYWIU7QH", "length": 9945, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपती- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nFIFA WC 2018: क्रोएशियाच्या राष्ट्रपती ग्राबर कीटारोविचे बोल्ड फोटोशूट\n'हे' आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\nकोविंद यांच्या गावी निकालाआधीच सेलिब्रेशन सुरू\nराष्ट्रपती भवनात 89 जणांना पद्म पुरस्कार प्रदान\nफोटो गॅलरी Feb 5, 2017\nनयनरम्य मुगल गार्डन सर्वांसाठी खुलं\nदिग्गजांसह प्रियांका,सानियाचा 'पद्म' गौरव\nराष्ट्रपतीभवनात फुलांच्या राजाचा थाट\nबीटिंग रिट्रीट : आर्मीने प्रथमच सादर केलं शास्त्रीय संगीत\nअसा आहे हा देश अमुचा महान...\nडॉ.कलाम यांना अखेरचा सलाम\nडॉ. कलाम यांचे दुर्मिळ फोटो\nडॉ. कलामांना मान्यवरांची श्रद्धांजली...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034451-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-e-vehicle-break-104322", "date_download": "2018-11-15T02:25:07Z", "digest": "sha1:VEX6TQMPVXYJ2QYW44HNLFD6VS6EZQFI", "length": 16601, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news e vehicle break ई वाहनांना ब्रेक | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nपुणे - केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशभरात ‘ई व्हेइकल’ची (बॅटरीवर चालणारी वाहने) संख्या साठ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले असले, तरी देशात अशी सुमारे चार लाखच वाहने रस्त्यावर आहेत. पुण्यात या वाहनांची संख्या दीड हजार असून, यांचा वापर वाढण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन, जनजागृती आणि बॅटरी रिचार्ज सुविधा अशा पायाभूत गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे.\nपुणे - केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशभरात ‘ई व्हेइकल’ची (बॅटरीवर चालणारी वाहने) संख्या साठ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले असले, तरी देशात अशी सुमारे चार लाखच वाहने रस्त्यावर आहेत. पुण्यात या वाहनांची संख्या दीड हजार असून, यांचा वापर वाढण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन, जनजागृती आणि बॅटरी रिचार्ज सुविधा अशा पायाभूत गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे.\nवाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने २०११ मध्ये ई वाहनांसंदर्भातील धोरण मंजूर केले. त्यानुसार २०१३ मध्ये ‘नॅशनल इलेक्‍ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन’ तयार केला. या धोरणाची अंमलबजावणी अवजड उद्योग मंत्रालयामार्फत केली जाणार होती. हायब्रीड आणि इलेक्‍ट्रिक वाहनांची निर्मिती, वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरले. ई वाहनांची संख्या २०२० पर्यंत ६० ते ७० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठरविले गेले. या नंतर वाहन उद्योग क्षेत्रातील काही मोठ्या कंपन्यांनी या प्रकारच्या वाहननिर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. भाजप सरकारने या संदर्भात आणखी एक धोरण तयार केले. २०३० पर्यंत देशातील सर्वप्रकारची वाहने ‘ई’ करण्याचे उद्दिष्ट यात ठरविले आहे. देशातील डिझेल, पेट्रोल वाहनांच्या विक्रीची आकडेवारी पाहता यापूर्वी २०२० पर्यंत ठरविण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याबाबत शंका निर्माण होत आहे.\nप्रवासात बॅटरी चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसणे हे या वाहनांचा वापर कमी असण्याचे महत्त्वाचे कारण आहे. ही सुविधा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वीजपुरवठा हा महत्त्वाचा भाग असून, लोड शेडिंगमुळे ग्रामीण भागात या प्रकारच्या वाहनांचा वापर वाढण्यात मर्यादा येत आहेत. देशभरात अशाप्रकारे बॅटरी चार्जिंगची सुमारे शंभर केंद्रे आहेत. ती वाढवावी लागतील. ई वाहनांकरिता महाराष्ट्रात पन्नास चार्जिंग केंद्रे उभारण्याची घोषणा महावितरणने नुकतीच केली आहे.\nवाहनांचा वेग हा ग्राहकाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. वेगाच्या बाबतीत या वाहनांना पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यासाठी संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करावे लागेल.\nया प्रकारच्या दुचाकीची किंमत ३० ते ६० हजार रुपयांपर्यंत आहे. चारचाकी वाहनांची किंमत आठ लाखांच्या आसपास आहे. बॅटरीवरच वाहनांची किंमत अवलंबून आहे. लिथीयमचा वापर केलेल्या बॅटरीची किंमत अधिक असल्याने त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.\nया क्षेत्रात संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. भारतातील ई वाहने लेड ॲसिडचा वापर असलेल्या बॅटरीवर चालतात. तिचे आयुष्य कमी असल्याने वारंवार रिचार्ज करावे लागते. लिथियम बॅटरीचा पर्याय असला तरी, लिथियम भारतात उपलब्ध नसल्याने ते परदेशातून आयात करावे लागेल. वीज साठवून ठेवून ते वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. आम्ही या प्रकारचे ‘सुपर कपॅसिटर’ तयार केले असून, कमी जागेत जास्त वीज साठवून ठेवता येऊ शकते. वाहनांना अपेक्षित ‘स्पीड’ मिळण्यास मदत होऊ शकते.\n- राजेंद्रकुमार शर्मा, ई वाहन उत्पादक व तज्ज्ञ\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nबछड्यांना शोधणार \"बोरिवली'चे पथक\nमुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115034451-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/farm/word", "date_download": "2018-11-15T02:22:17Z", "digest": "sha1:VD3VYPGM2PIX2O63GOFZHHUX3KBS7O3H", "length": 3406, "nlines": 33, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - farm", "raw_content": "\nओवी गीते : कृषिजीवन\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह १\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह २\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ३\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ४\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ५\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ६\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ८\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ९\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035149-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-neighboring-countries-nepal-have-priority-stand-india-says-pm-modi-8135", "date_download": "2018-11-15T02:51:03Z", "digest": "sha1:7MS7TVSMFICXYFHWRKQ3BT3FEEAEHTSI", "length": 16223, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, In neighboring countries Nepal have priority stand for India says PM Modi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेजाऱ्यांमध्ये नेपाळला सर्वोच्च स्थान : पंतप्रधान मोदी\nशेजाऱ्यांमध्ये नेपाळला सर्वोच्च स्थान : पंतप्रधान मोदी\nशनिवार, 12 मे 2018\nजनकपूर, नेपाळ : ‘शेजारी सर्वप्रथम’ या भारताच्या धोरणामध्ये नेपाळला सर्वांत वरचे स्थान आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.११) नेपाळ सरकारला आश्‍वस्त केले. जनकपूर या शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांची मदतही मोदींनी जाहीर केली.\nजनकपूर, नेपाळ : ‘शेजारी सर्वप्रथम’ या भारताच्या धोरणामध्ये नेपाळला सर्वांत वरचे स्थान आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.११) नेपाळ सरकारला आश्‍वस्त केले. जनकपूर या शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांची मदतही मोदींनी जाहीर केली.\nपंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नेपाळमध्ये आले आहेत. जनकपूर येथे स्वागत झाल्यानंतर मोदींनी ‘जय सीयाराम’चा घोष करत येथील नागरिकांशी संवाद साधला. आपण येथे भारताचे पंतप्रधान म्हणून नव्हे, तर प्रधान यात्रेकरू म्हणून आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. मैत्रीबद्दलचा रामचरितमानसमधील श्‍लोक उद्‌धृत करत मोदींनी नेपाळ सरकारला भारताचा भक्कम पाठिंबा असल्याचे सूचित केले. जनकपूर हे ठिकाण श्रीरामपत्नी देवी सीतेचे जन्मस्थान मानले जात असल्याने हिंदूचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मोदी यांनी जनकपूर आणि परिसरातील पायाभूत विकासासाठी शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मोदींचा हा तिसरा नेपाळ दौरा आहे.\nट्रॅडिशन (परंपरा), टुरिझम (पर्यटन), ट्रेड (व्यापार), टेक्‍नॉलॉजी (तंत्रज्ञान) आणि ट्रान्सपोर्ट (वाहतूक) या पाच \"टी''वर भर दिल्यास दोन्ही देशांना त्याचा प्रचंड फायदा होऊ शकतो, असे प्रतिपादन मोदींनी केले. भारत आणि नेपाळला हाय-वे, आय-वे (इन्फॉर्मेशन), रेल्वे, ट्रान्सवे (इलेक्‍ट्रॉनिक संपर्क), वॉटर-वे (जलमार्ग) आणि एअर-वे (हवाई मार्ग) या सर्व मार्गांनी जोडण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.\nनेपाळमध्ये उतरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रसिद्ध जानकी मंदिराला भेट दिली. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी त्यांचे स्वागत केले. मोदींनी मंदिरात षोडशोपचार पूजा केली. या पूजेवेळी तांत्रिक मंत्र, राम-सीतेच्या भजनांसह सोळा धार्मिक विधी केले जातात, अशी पूजा करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. नीलम संजीव रेड्डी, ग्यानी झैलसिंग आणि प्रणव मुखर्जी या माजी राष्ट्रपतींनी ही पूजा केली होती.\nनेपाळ भारत नरेंद्र मोदी narendra modi विकास पर्यटन tourism व्यापार रेल्वे धार्मिक\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035149-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/shirdi-sai-devotees-2-5-lakh-rupees-robbery/", "date_download": "2018-11-15T02:48:01Z", "digest": "sha1:MYKYNUP7R7F5OBSRI4CNF233L6SUUKDS", "length": 4866, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साईभक्तांचे अडीच लाख रुपये लांबविले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › साईभक्तांचे अडीच लाख रुपये लांबविले\nसाईभक्तांचे अडीच लाख रुपये लांबविले\nशिर्डीत साई दर्शनासाठी आलेल्या तीन कुटुंबाचे एकाच हॉटेलमधून एकाच रात्री, एकाच वेळी 2 लाख 56 हजारांची चोरी झाली असून साईभक्तांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिर्डीतील एका हॉटेलमध्ये दि. 27 रात्री 11 वा. ते दि. 28 पहाटेच्या दरम्यान एकाच इमारतीतील तिसरा व चौथ्या मजल्यातील तीन खोल्यांमधून साईभक्तांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्याने या खोल्यांच्या खिडक्यांमधून प्रवेश करत ही चोरी केली आहे.\nयाबाबतची तक्रार वरूण अनिलकुमार वर्मा (रा. पंजाब) यांनी दिली आहे. दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या खोलीमधून 50 हजार रूपयांची रोकड, 1 लाख 29 हजार रूपयांचे दोन आयफोन, तर डॉ. अनुराग पुरवार (रा. पंजाब) यांच्या खोली क्र. 203 मधून 70 हजार रुपयांची रोकड, तर अमृतसर येथिल कमलजीत सिंह यांची 5 हजाराची रोकड अशी एकूण 2 लाख 56 हजारांची चोरी झाली आहे. तसेच हॉटेलने कोणतेही सहकार्य केलेल नाही. या प्रकरणाचा तपास पोनि. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.\nभंडारदरा सुरक्षेविषयी टोचले कान\nनगर विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे\nसाईभक्तांचे अडीच लाख रुपये लांबविले\nप्रस्थापितांना धक्का देणारी निवडणूक\nअहो, कुणी ऊस नेता का ऊस \nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035149-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/officer-who-don-t-complete-target-of-tree-plantation-take-action-against/", "date_download": "2018-11-15T01:53:28Z", "digest": "sha1:U3X7XBXVNHBVTF2D4JXLCHZLLVPITQ42", "length": 4175, "nlines": 20, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्दिष्टपूर्ती न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › उद्दिष्टपूर्ती न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई\nउद्दिष्टपूर्ती न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई\nमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या फळलागवड योजनेत साडे तेरा हजार हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट असताना त्यापैकी साडेअकरा हजार हेक्टर क्षेत्रात लागवडीला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही दोन हजार हेक्टरवर लागवड न करणार्‍या अधिकार्‍यांवर प्रशासनातर्फे कारवाईची तयारी करण्यात आली आहे.\nजिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेत जिल्हाधिकार्‍यांनी प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाखोंची उलाढाल होणार आहे. यासाठी महसूल यंत्रणा कामाला लागली असून ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांना इष्टांकाची निश्‍चिती करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन फळ लागवड तांत्रिक अधिकारी देण्यात आले असून प्रत्येक शेतकर्‍याला 1 लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे.\nकृषी विस्तार अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार्‍या या योजनेत रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. प्रामुख्याने उत्पादक फळ लागवडी अंतर्गत आंबा आणि काजूची लागवड करण्यात येणार असून कोकणात दुर्मीळ होऊ लागलेल्या कोकम, जांभूळ या फळांची लागवड करण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये प्रामुख्याने काजू लागवडीवर भर देण्यात येणार आहे. सुमारे 7 हजार हेक्टर क्षेत्र या योजनेत काजू लागवडीखाली प्रस्तावित करण्यात आले आहे तर 13 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 6 हजार क्षेत्र आंबा लागवडीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035149-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/2-lakh-unauthorized-constructions-in-the-pimpri-city/", "date_download": "2018-11-15T02:09:37Z", "digest": "sha1:WUYHNZJU5BIUL7YYSBVKMVKA4IGZZDC2", "length": 8759, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरात पावणे २ लाख अनधिकृत बांधकामे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शहरात पावणे २ लाख अनधिकृत बांधकामे\nशहरात पावणे २ लाख अनधिकृत बांधकामे\nपिंपरी-चिंचवड शहरात एकूण 4 लाख 78 हजार 787 बांधकामांची नोंद पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन कार्यालयाकडे झाली आहे. त्यापैकी तब्बल 1 लाख 73 हजार 488 बांधकाम अनधिकृत व विनापरवाना आहेत. त्यावरून शहरात अनधिकृत बांधकामे वाढतच असल्याचे धक्कादायक चित्र आहे.\nशिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी शनिवारच्या (दि.19) पालिका सर्वसाधारण सभेत या संदर्भातील प्रश्‍न उपस्थित करून, त्या संदर्भात प्रशासनाकडून उत्तरांची मागणी केली होती. त्या अंतर्गत प्रशासनाने दिलेल्या उत्तरामध्ये ही बाब समोर आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पालिका अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे कागदोपत्री दाखवित असले तरी, अशी बांधकामे शहरातील विविध भागांत वाढतच आहेत.\nत्यास पालिका अधिकार्‍यांसह राजकीय पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. शहरात सध्या एकूण 4 लाख 78 हजार 787 नोंदणीकृत बांधकामे आहेत. त्याकडून पालिका नियमितपणे कर आकारणी करीत आहे. अनधिकृत बांधकामधारकांकडून शास्तीकर ही वसुल केला जात आहे. त्यापैकी एकूण 3 लाख 13 हजार 85 बांधकामे नियमित आहेत. तर, 1 लाख 73 हजार 488 बांधकामे अनधिकृत व विनापरवाना आहेत.\n56 अर्जांपैकी एकही अनधिकृत बांधकामे नियमित नाही-\nराज्य शासनाने 7 ऑक्टोबर 2017ला काढलेल्या अधिसूचनेनुसार 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी केवळ56 अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एकही बांधकाम नियमित झालेले नाही, असे पालिकेने दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. अर्ज स्वीकृतीची मुदत 30 एप्रिलला संपली आहे. त्यामुळे ही योजना फसवी असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप राहुल कलाटे यांनी केला आहे.\nकेवळ नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी ही अभय योजना सत्ताधारी भाजपने अंमलात आणली होती. सत्ताधार्‍यांनी या संदर्भात शहरभर फ्लेक्स लावून स्वत:ची पाठही थोपटून घेतली होती. तसेच, साखर व मिठाई वाटपही केले होते. या योजनेत एकाही नागरिकांला लाभ झाला नसल्याचे सत्ताधारी उघडे पडले आहेत, असा आरोप कलाटे यांनी केला आहे.\nतीन वर्षांत 2 हजार 397 अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nन्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग स्थापन केला. या विभागाच्या वतीने 1 जून 2015 ते 30 एप्रिल 2018 या कालावधीत एकूण 2 हजार 397 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. एकूण 1 हजार 39 अनधिकृत बांधकामांवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल झाले. कारवाईसाठी बांंधकाम परवाना विभागातील 3 कार्यकारी अधियंता, 12 उपअभियंता, 16 कनिष्ठ अभियंता, 63 बीट निरीक्षक, मजूर, पालिका पोलिस, तसेच स्थानिक पोलिस बंदोबस्त वापरण्यात आला.\nबांधकामे पाडण्यासाठी जेसीबी, पोकलॅण्ड, डंपर आदी यांत्रिक वाहनांचा वापर झाला. वाहनांसाठी आतापर्यंत एकूण 1 कोटी 66 लाख 50 हजार इतका खर्च झाला. दरम्यान, भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर 1 मार्च 2017 नंतर ते 30 एप्रिल 2018 या 14 महिन्यांच्या कालावधीत एकूण 4 हजार 7 अनधिकृत बांधकामांना नोटीस दिली आहे. एकूण 1 हजार 247 अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली तर, 307 तक्रारीची पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035149-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Aniket-Kothales-family-will-meet-the-police-today/", "date_download": "2018-11-15T02:48:02Z", "digest": "sha1:ZLBZBXN7ASU5624QPOPK3IYWRYVATD6E", "length": 5710, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनिकेत कोथळेचे कुटुंबीय आज पोलिसांना भेटणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › अनिकेत कोथळेचे कुटुंबीय आज पोलिसांना भेटणार\nअनिकेत कोथळेचे कुटुंबीय आज पोलिसांना भेटणार\nपुण्यातील फॉरेन्सिक न्याय सहाय्यक प्रयोगशाळेतील चाचणीनुसार तो मृतदेह अनिकेतचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता कोथळे कुटुंबीयांनी अस्थी ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, आज दिवसभरात पोलिसांनी त्याबाबत संपर्क साधला नसल्याचे त्यांनी सांगितले. तर कुटुंबीयांनी संपर्क साधल्यानंतर तातडीने सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून अस्थी ताब्यात देऊ, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी सांगितले.\nचोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी अनिकेतचा पोलिस कोठडीतच खून केला. त्यानंतर आंबोलीतील कावळेसाद येथे त्याचा मृतदेह दोनदा जाळून त्याची विल्हेवाट लावली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कामटेसह सहाजणांना अटक करण्यात आली. अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.\nत्यानंतर डीएनए चाचणीसाठी तो पुण्यातील न्याय सहाय्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल मिळाला असून तो मृतदेह अनिकेतचाच असल्याचे सिद्ध झाल्याचे सीआयडीचे महासंचालक संजयकुमार यांनी सांगितले होते. दरम्यान, सोमवारीच कोथळे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांची भेट घेऊन डीएनए अहवाल आल्यानंतरच अस्थी ताब्यात घेणार असल्याचे सांगितले होते.\nआयुक्‍तांनी आम्हाला पाडायची सुपारी घेतली का\nबदनामी करणार्‍यांवर फौजदारीच : आयुक्‍त\nछोट्या बाबर टोळीकडून दोघांवर खुनी हल्ला\n‘पीआरसी’च्या झाडाझडतीनंतर अधिकार्‍यांना नोटिसा\nसांगली श्‍वान पथकातील ‘गोल्डी’चा पुण्यात मृत्यू\nअनिकेत कोथळेचे कुटुंबीय आज पोलिसांना भेटणार\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035149-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Hearing-today-about-the-constitution-of-the-ward/", "date_download": "2018-11-15T02:50:45Z", "digest": "sha1:PM33VWY22WXFIBIKOO274X3IELYAIZP2", "length": 5449, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रभाग रचनेबाबत आज सुनावणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › प्रभाग रचनेबाबत आज सुनावणी\nप्रभाग रचनेबाबत आज सुनावणी\nमहापालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर शुक्रवारी ( दि.13) सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन यांची नियुक्ती केली आहे. प्रभाग रचनेवर 62 हरकती दाखल झाल्या आहेत.\nमहापालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याची मुदत गेल्याच आठवड्यात संपली. या मुदतीत 62 हरकती दाखल झाल्या आहेत. यात आजी-माजी नगरसेवकांसह संभाव्य उमेदवारांनीही तक्रारी दाखल केल्या. प्रभाग क्रमांक 14, 18 मध्ये सर्वाधिक हरकती दाखल आहेत. प्रभागातील एखादा भाग, गल्ली दुसजया प्रभागास जोडावी, प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने झाली आहे., प्रभाग रचना उत्तरेकडून करण्यात आलेली नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत.\nनगरसेवक शेखर माने, माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके यांनी प्रभाग रचनेत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. या हरकतीवर शुक्रवारी माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात सुनावणी होणार आहे.\nया सुनावणीला प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महापलिका आयुक्तांच्या उपस्थितीत सुनावणीची प्रक्रिया होईल. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर हरकती व सूचनांचे विवरणपत्रासह सुस्पष्ट अभिप्राय आयुक्त यांच्या मार्फत राज्य निवडणुक आयोगाला सादर करावा लागणार आहे.\nहा अभिप्राय 23 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. सुनावणीचा अभिप्राय अवलोकनी घेऊन त्यावर निवडणुक आयोग 27 एप्रिल रोजी आयोग निर्णय देईल. त्यानंतर 2 मे रोजी प्रभाग रचना व आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035149-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/State-boxing-tournament-concluded/", "date_download": "2018-11-15T02:15:48Z", "digest": "sha1:D4433JIPJSXFHRN633DD4ABIDLBQ5AN4", "length": 7901, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खेळामध्ये सातार्‍याचा चेहरा मोहरा बदलला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › खेळामध्ये सातार्‍याचा चेहरा मोहरा बदलला\nखेळामध्ये सातार्‍याचा चेहरा मोहरा बदलला\nक्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल हे खेळ वगळता सातार्‍यात आता कबड्डी, खो-खो, मॅरेथॉन, सायकलिंग आणि बॉक्सिंग सारख्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. त्यामुळे खेळांमध्ये सातार्‍याचा चेहरा मोहरा बदलत आहे. बॉक्सिंगमध्ये यापूर्वी सातार्‍याचे युवक हे फक्‍त सहभाग नोंदवत होते. आता मात्र परिस्थिती बदलली असून योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर सातार्‍याचे खेळाडू पुणे व मुंबईच्या स्पर्धकांना नमवून यश प्राप्‍त करत असल्याचे मत महाराष्ट्र राज्य ऑल्मपिक संघटनेचे अध्यक्ष आ. अजित पवार यांनी व्यक्‍त केले.\nतालीम संघ मैदानावर भरवण्यात आलेल्या राज्य बॉक्सिंग स्पर्धेच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील, राज्य बॉक्सिंग संघटनेचे महासचिन भरतकुमार व्हावळ, जिल्हा अ‍ॅमॅच्युअर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, कार्यवाह रवींद्र झुटींग, राजेेंद्र हेंद्रे, बी. जी. अगवणे व मान्यवर उपस्थित होते.\nआ. पवार म्हणाले, बॉक्सिंगला राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता आहे. मात्र, सातार्‍यात म्हणावी तशी लोकप्रियता मिळालेली नाही. राज्य बॉक्सिंग संघटनेकडून या खेळाला पोहचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अनेक खेळाडूंनी या खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत चेहरा दिला आहे. मात्र, मार्गदर्शन, कौशल्य आणि योग्य पध्दतीने मेहनत न घेतल्याने राज्यातील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचत नाही. मंत्री असताना खेळाचा विकास व्हावा यासाठी निधी उपलब्ध केला होता. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एखादे क्रीडा संकुल व्हावे असा प्रयत्न केला होता. ऑल्मिपिकचे पदक मिळावे असे फक्‍त म्हटले जाते. मात्र, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्‍चर तयार करावे लागते. याकडे कोणी लक्ष देत नाही. याबाबत क्रिडा मंत्र्यांकडे गार्‍हाणे मांडले आहे.\nआ. शिवेंद्रराजे म्हणाले, बॉक्सिंगमध्ये सातार्‍याची आता ओळख होऊ लागली आहे. या खेळाचा प्रचार होऊ लागल्याने या खेळाकडे युवकांचा ओढा वाढला आहे. क्रिकेट, फुटबॉल व हॉकी हे खेळ वगळून इतर खेळांमध्ये सातार्‍यातील मुले यश मिळवू लागली आहे हे अभिमानास्पद आहे. या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यासाठी आ. अजित पवार हे सहकार्य करतील, अशी खात्री आहे. राजेंद्र चोरगे यांनी प्रास्ताविक केले.\nआमची आधीच पंचिंग झाली आहे...\nकार्यक्रमस्थळी आ. शिवेंद्रराजे भाषणाला निघाले असताना ‘बाबा, जरा पंच मारा,’ असा आवाज आला. आपल्या भाषणात त्याचा संदर्भ देत आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आमचे मित्र पंच मारा म्हणाले, पंच मारायला समोर कुठे कोण आहे आमची आधीच पंचिंग झाली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035149-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z180109185553/view", "date_download": "2018-11-15T02:35:50Z", "digest": "sha1:AYRVXXDROSUKJODR67CMKT6F3RBKKDZL", "length": 23516, "nlines": 92, "source_domain": "m.transliteral.org", "title": "महात्मा गांधीचा पोवाडा", "raw_content": "\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nठेवुनी हात स्वातंत्र्य देवि पदकमला स्वातंत्र्य-प्रतिज्ञा करुनि नित्य कार्याला स्वातंत्र्य-प्रतिज्ञा करुनि नित्य कार्याला कसुनिया कास देशार्थ फकिर जो झाला कसुनिया कास देशार्थ फकिर जो झाला जयाचा देव सखा बनला ॥\n(चाल : धन्य धन्य धन्य छ्त्रपती)\nज्यांचि कीर्ति गाजे जगतांत भरतखंडांत गांधि जाहले पूर्ण विख्यात वंद्य जे झाले सकळ लोकांत वंद्य जे झाले सकळ लोकांत महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥\n हिंदुचे दु:ख दूर करण्यांत हाल सोशिले अफिका खंडात हाल सोशिले अफिका खंडात महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥\nतन मन धन अर्पुनी लंगोटि लावोनि देश - स्वातंत्र्य एक चित्तांत ध्यास लागला दिनरात महात्मा म्हणुनि त्यास. ॥\n इंद्रियदमनी मिळवुनी विजय जाहले ख्यात ऐन तारुण्यबहर कालांत महात्मा म्हणुनी. ॥\n मारिली लाथ सौख्याला अवघड विश्वामित्राला तो विषयपोश तोडिला ॥\n पाळुनी विरक्त जाहला ॥\n पाहुनी अचंबा वाटला ॥\nवैराग्य लाभलें श्रीरामासम ज्याला रामासम वाटे गांधि शांतिचा पुतळा रामासम वाटे गांधि शांतिचा पुतळा एकपत्नि वचनि एकवाणी या त्रिगुणाला \nपाहुनि त्रिगुण गांधिजीपाशी जगताला श्रीराम जणू कलियुगी वाटे अवतरला श्रीराम जणू कलियुगी वाटे अवतरला नेसुनी वल्कलें राम निघाले वनाला \nनेसुनि खादी गांधिजी गेले आफ्रिकेला त्याने सीतादेवी याने कस्तुरबाई जोडीला त्याने सीतादेवी याने कस्तुरबाई जोडीला मारुनी लाथ राज्याला राम नीघाला \nसोडोनी पाणि वैभवावरी हा गेला वनवास चौदा वर्षांचा त्याने भोगिला वनवास चौदा वर्षांचा त्याने भोगिला आफ्रिका त्रास यानें चौदा वर्षे सोशिला आफ्रिका त्रास यानें चौदा वर्षे सोशिला वानर साह्य त्याला सत्याग्रहि वश याला वानर साह्य त्याला सत्याग्रहि वश याला त्यानें लंकापति यानें लंडनपति हलवीला \nचाल मोडते - हिंदूचे हाल पाहोनि गेले धावोनि केले रक्षण आफ्रिका खंडांत गर्व गोर्‍यांचा जिरविल महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥\nचौक २ रा - रौलेट बिलाचा वरवंटा सत्याग्रह सोटा गांधिनी दूर पळवलें त्यांस जागृत केलें हिंदुस्थानास बनविले सहनशील लोकांस ॥\n पाहुनी क्रुद्ध झालें सरकार दिल्ली शहरात केला गोळिबार दिल्ली शहरात केला गोळिबार तिकडे गांधिजे गेले सत्वर ॥\nचाल १ ली :- गांधिजी तेथे जातात पकडिलें त्यांस इतक्यात ॥\nगोळीबार पुन्हां दिल्लींत ॥\nचाल ४ थी : - स्वामी श्रद्धानंद दिल्लींत चालले होते शिस्तीत गोळीबार झाला इतक्यांत ॥\n ऐकुनि सवाल म्हणे त्यास आले रागास छेद देंगें तुमकू म्हणे त्यांस ॥ जी \n मै खडा सामने ताठ म्हणे मुझें काट आला गोरा तेथे इतक्यांत ॥ जी ॥\n अशि फजिती केली धैर्यान ॥ जी ॥\nचाल बदल :- गांधिनी साह्य करुनिया महायुद्धांत इंग्रजा दिला मिळवून विजय हो त्यांत इंग्रजा दिला मिळवून विजय हो त्यांत पाजुनी दूध पोशिला सर्प गृहात \nतो सर्प जसा घे प्राण तसें शिरकाण करुनि देशाचि केलि धूळधाण ॥ जी ॥\nकटाव ३ रा :- जालियनवाला बागेचे केलें रक्ताचे कत्तलिचा असा नाही दाखला कलंक हा इंग्रजी राज्याला \n वीस हजार लोक सभेला विमान घारीपरि हो घिरट्याला विमान घारीपरि हो घिरट्याला घालु लागले त्या समयाला घालु लागले त्या समयाला हत्यारबंद शिपाई दाराला पाहून गर्भगळित लोक झाला भिती आहे जिवाची प्रत्येकाला भिती आहे जिवाची प्रत्येकाला भिंतीवरून चढुन जाउ लागला भिंतीवरून चढुन जाउ लागला जाऊ दिले नाही परी कोणाला जाऊ दिले नाही परी कोणाला वाघ जणु पिंजर्‍यात सांपडला वाघ जणु पिंजर्‍यात सांपडला तसा सारा लोक कोंडला गेला तसा सारा लोक कोंडला गेला गोळीबार त्यांनी सुरु केला गोळीबार त्यांनी सुरु केला मुंग्यापरि लोक ठार झाला मुंग्यापरि लोक ठार झाला इतक्यांमध्ये दारु गोळा संपला \nनाहीतर आणखी कांही स्वर्गाला पाठविण्याची इच्छा होती डायराला पाठविण्याची इच्छा होती डायराला कांही लोक लोळुन जमिनीला कांही लोक लोळुन जमिनीला वाचवूं पाहती प्राणाला असें पाहुन हुकूम झाला गुडघे टेकुन जमिनीला ठार करा तुम्ही निजलेल्या प्रेतांचा ढीग तेथे झाला प्रेतांचा ढीग तेथे झाला काय वर्णांवें प्रसंगाला \nचाल मोडते -- जालियनवाला बागेंत केला गोळीबार मुंग्यापरि करुनिया कैक लोकांना ठार मुंग्यापरि करुनिया कैक लोकांना ठार डोळ्याची धुंदी परि नाही उतरली पार डोळ्याची धुंदी परि नाही उतरली पार राव रंक सारे सरसकट राव रंक सारे सरसकट जाण्या फरफटत पोटानें सरपटत जाण्या फरफटत पोटानें सरपटत लावी सरकार ॥ जी \nउपकारफेड ज्यांनि केली करुनी अपकार राक्षसी अशि डायर कृत्यें करणार राक्षसी अशि डायर कृत्यें करणार सरकार त्यास पेनशन देण्या तय्यार \n पुकार केला दुष्ट सरकार ॥ जी जी ॥\nचौक ३ रा - एकोणीसशे वीस सालाला आगष्ट पहिलीला कालानें नेले बाल टिळकास मायभूमीच्या भाल तिलकांस पुसुनी दुर्दैव तिच्या वाट्यास मायभूमी ढाळीं अश्रुला म्हणजे मम दया माझ्या पुत्रासं येती कां कोणा सदय हृदयास येती कां कोणा सदय हृदयास तोंचे पातले गांधि समयास ॥ जी ॥\n दु:ख मायभूचें कमी करण्यास पारतंत्र्याचे पाश तोडण्यास तुरुंगवासाचा सोशिला त्रास ॥ जी ॥\nकटाव २ : - असहकार कर्णा फुंकिला त्याचा नाद देशभर झाला खडबडून जागृत केला त्याचा नाद देशभर झाला खडबडून जागृत केला जणु सिंह खावया उठला जणु सिंह खावया उठला इंग्रजां बहिष्कार घाला नका जाउ त्यांच्या कोर्टाला सोडा त्यांच्या शाळा काँलेजाला सोडा त्यांच्या शाळा काँलेजाला करुं नका त्यांचे नोकरीला करुं नका त्यांचे नोकरीला \n नका घेऊं त्यांच्या पदविला नका घेऊ विदेशी माला सर्वांनी बहिष्कार घाला नका घेऊ विदेशी माला सर्वांनी बहिष्कार घाला \nचाल २ :- एक कोटी एका महिन्यांत फंड जमविला \nखादिचा धंदा त्यांतूनि त्यानी सुरु केला \nजिकडे बघावें तिकडें पाहून गांधि - टोपिवाला \nक्रोधाग्नि नोकरशाहिचा त्यानें भडकला \nमुस्कटदाबी कैक लोकांची केली त्या काला \nगोर्‍याच्या पोटाला चिमटा खादीनें बसला \nपकडिले त्यानें त्यावेळी म्हणूनी गांधीला \nकांही वेळा ढगाच्या आड सूर्य जाहाला \nजातांना ढग बाजूलासूर्य तळपला \nकाराग्रह एका वर्षात त्यांचा संपला \nभगवान कृष्ण गोकुळी जसा जन्माला \nइंग्रजांचा जेल पुरणार याच्या जन्माला \nमोहनी त्यानें गोकुळां यानें भारताला \nकृष्णाने सुदर्शनानें कंस वध केला \nयांचे चरखा - चक्र मारितें मँचेस्टरवाला \nलक्ष्मी सदा सेविते त्याचें चरणाला \nधांवते लक्ष्मी या मार्गें नित्य कार्याला \nअर्जुना गीता सांगूनी निर्भय केला \nशिकवुनी अहिंसा यानें धीट देश केला \nत्यानें कौरवा शींयुद्धार्थ अर्जुन सिद्ध केला \nयानें हिंदी केला तय्यार कायदेभंगाला \nचाल मोडते : - असहकार काळ संपला चला हो चला कायदेभंगाला चला हो चला कायदेभंगाला मुंबईकर ज्यामध्यें ख्यात ज्यानी केली इंग्रजावर मात त्याचें वर्णन पुढील चौकांत ॥ जी ॥\nचौक ४ था -- सायमन कमिशन नेमून केला अपमान घेतला लाठी मारुन लालाजीचा प्राण पाहून जाहला जागृत देश-अभिमाने पाहून जाहला जागृत देश-अभिमाने स्वातंत्र्य ध्येय जाहीर करण्यास धीर तरून तयार \nकटाव ३ :- जसा कृष्ण भगवान गेला शिष्टाई करण्याला दुर्योधनाला सामोपचारानें वळविण्याला शिष्टाई करण्याला दुर्योधनाला सामोपचारानें वळविण्याला धर्माची हो बाजू मांडण्याला धर्माची हो बाजू मांडण्याला हिताची गोष्ट सांगण्याला दुर्योधन ऐका काय बोलला माति जेवढी सुईच्या आग्राला माति जेवढी सुईच्या आग्राला नाही देणार पांडवाला पांच नांवांची गोष्ट कशाला कपटानें घेऊन राज्याला दुर्योधन मस्त फार झाला दुरुत्तर भगवानाला बोलला गर्व जसा त्याचा हरण केला थेट तसा प्रसंग झाला थेट तसा प्रसंग झाला ऐका तुम्ही दादा ॥\n सत्याची चाड नाही त्याला कृष्णापरि शिष्ठाई करण्याला गांधी गेले व्हाइसरायच्या भेटीला, गांधी म्हणे व्हायसर साहेबाला एका वर्षाचा काळ सरला एका वर्षाचा काळ सरला सरकार काय देणार देण्याला सरकार काय देणार देण्याला नेहरु रिपोर्ट मान्य का तुम्हांला नेहरु रिपोर्ट मान्य का तुम्हांला सरकारचा इचार काय झाला सायबान दिल उत्तराला सरकारचा इचार काय झाला सायबान दिल उत्तराला तयार नाहीं वचन मी देण्याला अजून नाहीं इचार पुरता झाला तयार नाहीं वचन मी देण्याला अजून नाहीं इचार पुरता झाला सायबाच्या ऐकुन या बोला सायबाच्या ऐकुन या बोला गांधी गेले लाहोर काँग्रेसला झटक्यानं दादा ॥\n गांधीनी लाहोरला तरूण हालविला एकोणीसशें तीस आरंभला स्वातंत्र्याचा जाहीरनामा वाचला जागृत सारा देश झाला गांधी म्हणे कायदेभंगाला सुरूं करणार याच काला कायद्याची भीति लोकांला कोणी म्हणे थांबा या वेळेला कायद्याची भीति लोकांला कोणी म्हणे थांबा या वेळेला गांधि म्हणे भिऊ नका कायद्याला गांधि म्हणे भिऊ नका कायद्याला भिऊ नका मुळिच कां संकटाला भिऊ नका मुळिच कां संकटाला वाघाचे बच्चे प्रसंगाला भिऊनि पळता कां संकटाला वाघ असुनी कां शेंळी बनला वाघ असुनी कां शेंळी बनला आरसा इतिहासाचा डोळ्याला दिसतो का नाही तुम्हाला त्यांत पहा शूर पूर्वजाला त्यांत पहा शूर पूर्वजाला त्यांत पहा शिवाजी राजाला पारतंत्र्यात राहण्याला त्यांत पहा शिवाजी राजाला पारतंत्र्यात राहण्याला लाज कशी नाही चित्ताला लाज कशी नाही चित्ताला काळिमा पूर्वज किर्तीला हाती घ्या सत्याग्रह शस्त्राला सविनय कायदेभंगाला तयार व्हा त्वरितचि कार्याला आज तुम्ही दादा ॥\n गांधि निघाले मार्च बाराला सत्याग्रही ऐशी लोकाला चालत गेले दांडीला ॥\n धन नको लोक या काला पाहिजे मजला असें सांगुन कायदा तोडला ॥\n शस्त्रहीन सिद्ध कसा झाला परदेश लोक लोटला युद्ध पहाण्याला आश्चर्य वाटे जगताला ॥\nकटाव २ - आदर गांधिविषयी वाढला जगीं साधु म्हणुन गाजला जगीं साधु म्हणुन गाजला धर्मात्मा म्हणुन गाजला रामदासापरि त्रिगुणानें गांधी चमकला \n शरण येण्या लावतो त्याला असा परसंग एकनाथाला यवनाने मुद्दाम आणला एकनाथ गेले स्नानाला यवन बसला त्यांचे वाटेला यवन बसला त्यांचे वाटेला एकनाथ परत चालला यवनानें विडा हो थुंकला एकनाथ परत स्नानाला स्नान करुन परत चालला यवन विडा खाऊन रंगला यवन विडा खाऊन रंगला येतांचे पुन्हा लाल केला येतांचे पुन्हा लाल केला असा एकशें आठ हो वेळेला असा एकशें आठ हो वेळेला यवन त्याच्या आंगावर थुंकला यवन त्याच्या आंगावर थुंकला यवन त्यांना शरण मग आला यवन त्यांना शरण मग आला एकनाथ हार्णे यवनाला एकशें आठ स्नान करण्याचे पुण्य दिले मजला ॥ जी ॥\nचाल २ री एकनाथ , प्रल्हाद, तुकाराम या कसोटीला उतरुन झाले जर विजयी त्या प्रसंगाला उतरुन झाले जर विजयी त्या प्रसंगाला सामुदायिक रीतीने तसे सोसू कष्टाला सामुदायिक रीतीने तसे सोसू कष्टाला सोसुनी हाल देशार्थ मिळवू विजयाला सोसुनी हाल देशार्थ मिळवू विजयाला उतरले सत्याग्रही सर्व या कसोटीला उतरले सत्याग्रही सर्व या कसोटीला करणार म्हणे गांधिजी मिठागरी हल्ला करणार म्हणे गांधिजी मिठागरी हल्ला करूं गोळीबार जर कराल मिठागरी हल्ला करूं गोळीबार जर कराल मिठागरी हल्ला प्राणाची पर्वा देशार्थ नाही हो ज्याला प्राणाची पर्वा देशार्थ नाही हो ज्याला तो भिईल काय सरकारी गोळीबाराला \nसत्याग्रही कैक तय्यार हल्ला करण्याला सरकारने असे पाहुनी पकडले गांधिला ॥ जी ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035158-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://niranjan-vichar.blogspot.com/2011/12/blog-post_30.html", "date_download": "2018-11-15T01:51:07Z", "digest": "sha1:OSOAXFVTAVKMHZ777X67ZXVYJ4GNCN3A", "length": 70949, "nlines": 247, "source_domain": "niranjan-vichar.blogspot.com", "title": "Reflection of thoughts . . .: झेपावे जरा उत्तरेकडे: भाग १: मानससरोवरच्या मार्गावरील उत्तराखंड दर्शन", "raw_content": "\nहिन्दी लेख और अनुभव\nझेपावे जरा उत्तरेकडे: भाग १: मानससरोवरच्या मार्गावरील उत्तराखंड दर्शन\nभाग १: मानससरोवरच्या मार्गावरील उत्तराखंड दर्शन\nहिवाळा ऋतु सध्या शिखरावर आहे. डिसेंबरचा शेवट आणि जानेवारी म्हणजे संपूर्ण देशभर थंडीची लाट मध्य व दक्षिण भारतामध्ये जरी ही थंडी काहीशी सुसह्य असली, तरी उत्तर व उत्तरेकडच्या पहाडी भागांमध्ये बरीच जास्त असते. अशाच उत्तराखंडच्या काही भागात कौटुंबिक भेटीच्या निमित्ताने जाण्याचा योग आला.\n पूर्वीच्या उत्तर प्रदेशातला उत्तरेचा भाग, नंतर उत्तरांचल म्हणून व आता उत्तराखंड म्हणून ओळखला जाणारा पहाडी भाग देवभूमी किंवा योगी लोकांची भूमी म्हणूनसुद्धा प्रसिद्ध. आणि अर्थातच धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र प्रदेश. इतका पवित्र की पूर्वीच्या काळी गावातून कोणी हृषिकेश, हरिद्वार किंवा गंगोत्री अशा ठिकाणी जाऊन आले तर त्यांचं दर्शन सर्व गाव घेत असे. पर्यटकांसाठी हा प्रदेश म्हणजे नंदनवनच. कारण जिकडे पहावे तिकडे हिमालयाचा रमणीय नजारा देवभूमी किंवा योगी लोकांची भूमी म्हणूनसुद्धा प्रसिद्ध. आणि अर्थातच धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र प्रदेश. इतका पवित्र की पूर्वीच्या काळी गावातून कोणी हृषिकेश, हरिद्वार किंवा गंगोत्री अशा ठिकाणी जाऊन आले तर त्यांचं दर्शन सर्व गाव घेत असे. पर्यटकांसाठी हा प्रदेश म्हणजे नंदनवनच. कारण जिकडे पहावे तिकडे हिमालयाचा रमणीय नजारा त्यामुळेच कित्येक हिंदी चित्रपटांचं (विशेषत: जुन्या) चित्रीकरण इथेच झालं. असा हा प्रदेश भूराजकीय दृष्टीनेसुद्धा अत्यंत मोक्याचा प्रदेश, कमालीचा महत्त्वाचा प्रदेश. नेपाळ व चीनव्याप्त तिबेट लागूनच आहे. त्यामुळे सेनेच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचा. चीनच्या कारवाया पूर्वांचल व काश्मीरप्रमाणेच इथेही छुप्या पद्धतीने सुरू असतात. शिवाय मानससरोवराला जाणारा भारतीय यात्रेकरूंचा एक मार्ग इथूनच जातो. इथला निसर्ग, जैव विविधता तर अद्भुतच. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान काय किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स काय, सर्वच एकदम विशेष.... असा हा सर्वच दृष्टीने अत्यंत विशेष व अद्वितीय प्रदेश.\nदिल्लीमार्गे तिथे जाताना ह्या सर्व गोष्टी आकर्षित करत होत्या. उत्तराखंड ब-याच प्रमाणात पहाडी असल्यामुळे रेल्वे पायथ्यापर्यंतच म्हणजे मर्यादित ठिकाणीच जाते. तिथून पुढे बस, टॅक्सी अशा साधनानेच जावे लागते. दिल्लीहून नैनितालजवळ काठगोदाम इथे रेल्वे जाते. तेच रेल्वेचं त्या भागातलं टोकाचं स्टेशन आहे. कुमाऊं प्रदेशाचं जणू प्रवेशद्वार. काठगोदामसुद्धा विशेष आहे. ब्रिटिश काळात जेव्हा ब्रिटिशांनी व्यापारासाठी उत्तराखंडमधल्या जंगलांना तोडण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीची आवश्यकता होती. जंगलातलं लाकूड दूरवर न्यायचं होतं. ह्या उद्देशाने त्यांनी शक्य तितक्या पहाडाच्या जवळ स्टेशन उभं केलं. तेच काठगोदाम ब्रिटिश गेल्यानंतरच्या वर्षांमध्ये ह्या भागात तरी रेल्वे अजून पहाड चढू शकली नाही. शक्यताही कमीच आहे. त्यामानाने काश्मीरमध्ये अगदी श्रीनगरपर्यंत रेल्वे पोचली आहे.\n२६ नोव्हेंबरच्या रात्री जुन्या दिल्लीच्या स्टेशनवरून निघून पहाटे हल्द्वानी ह्या काठगोदामच्या आधीच्या स्टेशनला उतरलो. हे मोठं गाव आहे; त्यामुळे बरेच लोक इथून पुढे पहाडात जातात. पहाटे थंडी दिल्लीपेक्षा विशेष वाटत नव्हती. स्टेशनबाहेरूनच एक जीप करून पिथोरागढच्या दिशेने प्रवास सुरू झाला....... दक्षिण मध्य कुमाऊं प्रदेशातून हा प्रवास होणार होता. अंतर १६० किमी असलं तरी सर्व रस्ता पहाडी असल्यामुळे बराच वेळ लागणार होता...\nहल्द्वानीहून निघाल्यावर थोड्याच वेळात काठगोदाम स्टेशन रस्त्यावर लागतं. पुढे पर्वतीय प्रदेश सुरू होतो. नैनिताललगत असलेलं भीमताल तळ्याजवळून हल्द्वानी- पद्मपुरीमार्गे शहर फाटक ह्या मार्गाने प्रवास चालू झाला. भीमताल इथे प्रत्येक ठिकाणी पौराणिक संदर्भ मिळतात. भीमताल अर्थातच भीमामुळे तयार झालेला तलाव इथे प्रत्येक ठिकाणी पौराणिक संदर्भ मिळतात. भीमताल अर्थातच भीमामुळे तयार झालेला तलाव तसंच रामायणात उल्लेख असलेला संजीवनी पर्वतही कुमाऊंमध्येच आहे. पुढे लवकरच घाट सुरू झाला. पर्वतीय असला तरी रस्ता सुस्थितीत होता. हळुहळु पर्वतीय प्रदेशाच्या खुणा दिसू लागल्या. स्थानिक प्राण्यांच्या कातडीवर सपाटीवर असतात त्यापेक्षा जास्त केस होते. थंडीसाठी निसर्गाची व्यवस्था तसंच रामायणात उल्लेख असलेला संजीवनी पर्वतही कुमाऊंमध्येच आहे. पुढे लवकरच घाट सुरू झाला. पर्वतीय असला तरी रस्ता सुस्थितीत होता. हळुहळु पर्वतीय प्रदेशाच्या खुणा दिसू लागल्या. स्थानिक प्राण्यांच्या कातडीवर सपाटीवर असतात त्यापेक्षा जास्त केस होते. थंडीसाठी निसर्गाची व्यवस्था आज माणूस कितीही वल्गना करत असला, तरी निसर्गापुढे तो नगण्य आहे. निसर्गाच्या बरोबर येण्यासाठी माणसाला निसर्गाचीच मदत घ्यावी लागते. हिमालयामध्ये अधिक उंचीवर गिर्यारोहण करणा-या लोकांना स्थानिक शेर्पा, खेचर, घोडे ह्यांचीच मदत होते. आपण थंडीत वापरतो ते स्वेटर किंवा शाली अनेक वेळेस नेपाळी लोकांकडून घेतलेल्या असतात व त्यासुद्धा विशेष थंडीच्या पर्वतीय प्रदेशातील मेंढ्यांच्या कातडीपासून बनवलेल्या असतात आज माणूस कितीही वल्गना करत असला, तरी निसर्गापुढे तो नगण्य आहे. निसर्गाच्या बरोबर येण्यासाठी माणसाला निसर्गाचीच मदत घ्यावी लागते. हिमालयामध्ये अधिक उंचीवर गिर्यारोहण करणा-या लोकांना स्थानिक शेर्पा, खेचर, घोडे ह्यांचीच मदत होते. आपण थंडीत वापरतो ते स्वेटर किंवा शाली अनेक वेळेस नेपाळी लोकांकडून घेतलेल्या असतात व त्यासुद्धा विशेष थंडीच्या पर्वतीय प्रदेशातील मेंढ्यांच्या कातडीपासून बनवलेल्या असतात पर्वतीय प्रदेशात तर निसर्ग विशेष आव्हान देतो आणि आवाहनसुद्धा करतो...........\nअलीकडच्या वर्षांमध्ये पहाडामध्ये वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. परंतु तरीसुद्धा निसर्गवैभव नजरेत मावत नव्हतं. सर्वत्र हिरवी झाडी आणि मोठे होत जाणारे डोंगर दिसत होते. उंचावर करतात ती पहाडी शेती सगळीकडे दिसत होती. डोंगराच्या अनेक लेव्हल करून त्यावर पिकं घेतली जातात. लांब अंतरावरून बघताना ते आपल्याकडे डोंगरात करतात त्या समतल चरांसारखं (Continuous Contour Trench) दिसत होतं. डोंगरावरच्या शेतांमध्ये मधून मधून घरंसुद्धा दिसत होती. सर्वच डोंगराळ भाग गावंसुद्धा लहान होती. सूचीपर्णी वृक्षही सुरू झाले. पुढे एका ठिकाणी थोड्या उंचीवर आल्यावर दूरवर बर्फाच्छादित शिखरं दिसायला लागली. अत्यंत दूरवर असला तरी तो नजारा अद्भुतच होता. ओम पर्वत, त्रिशुल पर्वत व त्या मालिकेतील अन्य पर्वत शिखरे दिसत होती. त्यांचं अंतर शंभरहून अधिक किमी होतं, परंतु ते इतक्या दुरूनही स्पष्ट दिसत होते. ओम पर्वताचा फोटो आधी पाहिला असल्यामुळे तो लगेच ओळखू आला. पुढच्या सर्व प्रवासामध्ये हे पर्वत दिसतच होते. पाच हजार मीटर्सपेक्षा ह्या पर्वतशिखरांची उंची अधिक होती, त्यामुळे ते लांबूनसुद्धा दिसत होते.\nडावीकडे दिसणारा पर्वत ओम पर्वत आहे.\nहे ओम पर्वताचे छायाचित्र\nदेखो जिधर भे इन राहों में रंग पिघलते है निगाहों मे....ठंडी हवा है, ठंडी छाँव है...\nवाटेमध्ये थांबत आणि नजारा बघत प्रवास सुरू होता. पुढे ड्रायव्हरने मुख्य रस्ता सोडून एक शॉर्ट कट असलेला रस्ता घेतला. त्या रस्त्याने काही किलोमीटर्स वाचतील म्हणाला. आधीच निर्जन असलेला परिसर आणखी निर्जन झाला. रस्त्याचं रूपही बदलत होतं. काही काही घाटामध्ये रस्ता पूर्ण कच्चा होता. काही ठिकाणी पायवाटेसारखा होता. बराच वेळ कच्च्या रस्त्याने प्रवास सुरू राहिला. त्यामुळे आणखी दुर्गम भाग बघता आला. वाटेत वाहन तर नव्हतंच, पण लोकसुद्धा तुरळकच भेटत होते. तेही गुरं किंवा मेंढ्या हाकणारे. एका ठिकाणी एक अवघड वळण आलं व तो घाट ओलांडला. तिथे त्या परिस्थितीची सवय नसताना वाहन चालवणं थोडं अवघडच आहे. रस्ताही सरळ नव्हताच.\nही पर्वतीय शेती. लांबून काहीशी समतल चरांप्रमाणे (Continuous Contour Trench) दिसते.\nबराच वेळ कच्च्या रस्त्याने पुढे आल्यावर एका ठिकाणी मात्र दुसरा पक्का रस्ता येऊन मिळाला. तो अल्मोडा- पिथोरागढ मार्ग होता. अल्मोडा गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्वामी विवेकानंद इथे आले होते व इथे मायावती आश्रम आहे. अर्थात तसं पाहिलं तर सर्व उत्तराखंड किंवा हिमालयच योगी लोकांचं निवासस्थान आहे. इथे दन्या गावाजवळ चांगलं हॉटेल होतं. महामार्गावर असलं तरी साधं व चांगलं होतं. पर्यटनाच्या लाटेमध्येही असा साधेपणा ब-याच ठिकाणी टिकून आहे.\nइथून पिथोरागढ जवळ म्हणजे सुमारे पन्नास किमी होतं. रस्ता पक्का असला तरी पहाड होता व उंची वाढली असल्यामुळे वेळ लागतच होता. उंचच उंच पहाड आणि लांबवर पसरलेला वळणे वळणे घेत जाणारा रस्ता...... राहून राहून काश्मीर व लदाखची आठवण येत होती. काहीसं तसंच वाटत होतं. फक्त इथे हिरवा निसर्ग अधिक प्रमाणात होता आणि पहाडामधून ओघळणा-या प्रवाहामुळे वाहणा-या नदीची कमतरता होती. पण तीसुद्धा दूर झाली पुढे घाट ह्या ठिकाणी एक घाट होता. इथेच टणकपूर नेपाळ सीमेलगतच्या टणकपूरवरून येणारा रस्ता मिळतो. दोन्ही बाजूंना उंच पर्वत आणि मधोमध वाहणारी नदी.... आहा हा............ स्वर्गाचा उंबरठाच जणू. इथेच सीमा सडक संगठन आपलं स्वागत करतं. मानस सरोवर यात्रेचा मार्ग इथे येऊन मिळतो. पुढे रस्त्यावर पहाडातून येणारे पाण्याचे झ-यासारखे प्रवाह लागतात. इथे प्रवासी पाणी भरून घेत होते. अर्थातच पाणी थंड होतं....\nलवकरच पिथोरागढला पोचलो. सकाळी ६ वाजता हल्द्वानीहून निघून पोचेपर्यंत दुपार उलटून गेली. पिथोरागढ जिल्ह्याचं ठिकाण आहे. ह्याची सरासरी उंची १५०० मीटर्स आहे. उंची कमी असली तरी सर्वत्र मोठे मोठे घाट आहेत. शहरसुद्धा डोंगरावरच वसलेलं आहे. दुर्गम जिल्हा असल्यामुळे फार जास्त सुविधा, वाहतूक, वस्ती नाही. हा सर्वच प्रदेश अत्यंत दुर्गम. त्यामुळे इथे राहणीमानही त्यानुसारच आहे. व्यवसायांमध्ये जास्त व्यवसाय शक्यतो मूलभूत स्वरूपाचेच आहेत. म्हणजे शेती, सरकारी सेवा, वाहतूक, सेना (मिलिटरी सेवा), पर्यटन आधारित असे. उत्तराखंड सरकारने उद्योगांना कर माफ केला असला तरी जास्त उद्योग तुलनेने सपाट भागांमध्येच उभे राहिले आहेत. त्या दिवशी पिथोरागढमध्येच थांबलो. गाठीभेटी झाल्या. संध्याकाळी जरा थंडी जाणवली.\nदुस-या दिवशी २८ नोव्हेंबरला दोन गावांमध्ये जाण्याचा कार्यक्रम होता. थंडीमुळे सकाळी लवकर उठणं अवघड होतं. त्यामुळे थोडं उशीरा निघालो. इथे राज्य महामंडळाच्या बस आहेत. त्या अगदी दिल्लीपर्यंत जा- ये करतात. पण बरीच वाहतूक खाजगी पद्धतीने चालते. शेअर जीपच मुख्यत (कारण पहाडी रस्त्यांवर तीनचाकी चालू शकत नाहीत) चालतात. त्यामुळे आणि एकूणच दुर्गम रस्त्यामुळेही प्रवास थोडा संथ गतीनेच होतो. प्रवासातला पहिला टप्पा मानस सरोवर यात्रेच्या मार्गावरीलच म्हणजे धारचुला रोडवर सत्गड इथे जाणे, हा होता. पिथोरागढच्या पुढे सुमारे तीस किमीवर असलेलं हे छोटसं गाव.\nपिथोरागढमधून बाहेर पडतानाच इंडो तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) ह्या निमलष्करी विभागाचं मोठं केंद्र लागतं. ह्या भागामध्ये सीमा सडक संगठन (बीआरओ) आणि आयटीबीपी सक्रिय आहेत. दुर्गम व सीमा भागातले हे मुख्य मार्गदर्शक व रक्षक थोडंसं पुढे जाऊन घाट चढल्यावर काल दिसलेले पहाड- ओम पर्वत, त्रिशुल पर्वत परत दिसण्यास सुरुवात झाली. पिथोरागढमधूनही काही ठिकाणाहून ते दिसतात. सगळीकडून दिसत नाहीत; कारण मध्ये मोठे पहाड आहेत. त्या नजा-याच्या दिशेनेच प्रवास सुरू झाला. सर्वत्र पहाड, हिरवागार निसर्ग, थोडी थोडी घरं व उंचावरची टप्या टप्याने केलेली शेती दिसत होती....... अद्भुत नजारा होता...... वळणं वळणं घेत जाणारे घाटरस्ते आणि त्याला लागून दरी. रस्त्यावरून अधून मधून जाणारी सेनेची वाहनं\nये हसीं वादियाँ..... ये खुला आसमाँ....\nतीस किमी अंतर असलं तरी सत्गडला पोचायला एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. अजून पुढे शुभ्र शिखरांच्या दिशेने जायची इच्छा होत होती.... सत्गड पहाडी पद्धतीप्रमाणे उंचावरील शेतांमध्ये असलेल्या काही घरांचा समूह मिळून बनलेलं गाव होतं. रस्त्याला लागूनच डोंगर आणि डोंगरामध्ये चढावावर घरं. खरं तर हा सर्व निसर्ग आणि नजारा फोटो, शब्द, वर्णन ह्याद्वारे सांगणं अशक्य आहे. अमिताभचा आवाज शब्दामधून सांगता येत नाही, तो ऐकावाच लागतो. तसं हेसुद्धा बघण्यातूनच कळू शकतं. परंतु एक पुसटसा अंदाज म्हणून हे काही फोटो...\nसर्वच नजारा विशेष वाटत होता. उंचावरील शेतं. त्यामध्येच घरं. वर वर चढत जाणारा रस्ता. जुन्या पद्धतीची घरं, झाडी, शांतता आणि आपुलकीने स्वागत करणारी साधी माणसं अद्भुत अनुभव होता. सत्गडचं म्हणजे सात गावं (वाड्या) असलेलं उंचावरचं गाव. घरं सगळीकडे विखुरलेली, एकमेकांपासून लांबसुद्धा आहेत. ह्या भागातली गावं विशिष्ट समाजावर आधारित होती. म्हणजे एका गावात एकच मुख्य समाज. इतर जवळजवळ नगण्यच. आपल्याकडे असते तशी मिश्र पद्धत नाही.\nत्या शेतांमधून व घरांजवळूनच पाण्याचे काही प्रवाह वाहत होते. ते पाणी नैसर्गिक स्रोताचं होतं म्हणजे आपोआप पहाडामधून वाहत येणारं म्हणजे आपोआप पहाडामधून वाहत येणारं पहाडामध्ये असे स्रोत जवळजवळ सगळीकडेच आहेत. काळाच्या ओघात त्यांच्यावर नळ लावण्यात आले व हौद बांधण्यात आले. पाण्याचा मूळ उगम पहाडातच पहाडामध्ये असे स्रोत जवळजवळ सगळीकडेच आहेत. काळाच्या ओघात त्यांच्यावर नळ लावण्यात आले व हौद बांधण्यात आले. पाण्याचा मूळ उगम पहाडातच पाणी अर्थातच थंड पण खूप ताजं होतं. घराजवळच्या पायवाटेवरून आणखी वर गेलो. रस्ता खाली लांब राहिला. थोड्या उंचीवरून निसर्ग वैभवाची नीट कल्पना येत होती. सर्वत्र घनदाट झाडी व डोंगर. तिथे ब-याच महिला डोक्यावरून गवताचे भारे घेऊन वरून खाली जाताना दिसत होत्या.\nहा दुर्गम भाग असल्यामुळे अर्थातच शिक्षण व इतर सुविधांसंदर्भात अडचणी आहेत. संपर्काची साधनं मर्यादित आहेत. तसंच आरोग्य व इतरही बाबतीत अडचणी आहेत. दिवसा तिथे फिरायला मजा वाटत होती..... पण रात्री रात्री तिथे जंगली प्राणी फिरतात. कारण मुळात तो सर्व भाग जंगलच आहे. आणि विरळ जंगल नाही, तर घनदाट जंगल........\nदुपारी परत त्याच मार्गाने परत येण्यासाठी निघालो. परत तोच वळणावळणाचा रस्ता. शेअर जीपमध्येही बरीच गर्दी. सतत वळणे असल्यामुळे व बराच रस्ता उताराचाही असल्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी थोडी चक्कर येण्याची भावना अनुभवास येतेच. पहाडी रस्त्यांवर त्याला पर्याय नाही. रस्त्याच्या बाजुला असलेल्या निसर्गाचं अवलोकन करत प्रवास पार पडला. पिथोरागढहून परत लगेच बूंगाछीना ह्या गावाला जायचं होतं. त्या गावाकडे जाणारा रस्ता पिथोरागढ- धारचुला (ज्या रस्त्याने जाऊन आलो) ह्या रस्त्यावरूनच निघत होता. पण निघेपर्यंत संध्याकाळ झाली. इथली संध्याकाळ म्हणजे रात्र असते, ह्याचा अनुभव आला संध्याकाळी साडेपाच वाजता स्पष्ट अंधार पडला होता संध्याकाळी साडेपाच वाजता स्पष्ट अंधार पडला होता ह्याची दोन कारणं. एक म्हणजे हा भाग बराच उत्तरेला आहे. सुमारे ३० अंश उत्तरेला असेल. आणि त्यावेळी सूर्य दक्षिणायनात होता. म्हणजे सूर्याची आकाशातली उंची बरीच कमी होती. आणि सर्वत्र पहाड असल्यामुळे सूर्योदय उशीरा होणार; कारण जरी सूर्य क्षितिजावर उगवला असला, तरी पहाडाच्या वर यायला त्याला वेळ लागणार. त्यामुळेच सूर्यास्त लवकर होणार. ह्या कारणामुळे त्या परिसरात दिवस सकाळी 7 ला सुरू होऊन संध्याकाळी ५ ला संपायचा. ५.३० वाजता पूर्ण अंधार ह्याची दोन कारणं. एक म्हणजे हा भाग बराच उत्तरेला आहे. सुमारे ३० अंश उत्तरेला असेल. आणि त्यावेळी सूर्य दक्षिणायनात होता. म्हणजे सूर्याची आकाशातली उंची बरीच कमी होती. आणि सर्वत्र पहाड असल्यामुळे सूर्योदय उशीरा होणार; कारण जरी सूर्य क्षितिजावर उगवला असला, तरी पहाडाच्या वर यायला त्याला वेळ लागणार. त्यामुळेच सूर्यास्त लवकर होणार. ह्या कारणामुळे त्या परिसरात दिवस सकाळी 7 ला सुरू होऊन संध्याकाळी ५ ला संपायचा. ५.३० वाजता पूर्ण अंधार थोडक्यात घड्याळ दोन तास पुढे होतं\nबूंगाछीनाला जाण्यासाठी जीपमध्ये जागाच मिळाली नाही. म्हणून मग जीपच्या टपावरून काही अंतर प्रवास केला..... बाहेर सर्व अद्भुत नजारा होता. पण... पण दुर्दैवाने रात्र झाली होती. त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. फक्त गार गार वारा अंगाला सुखावून जात होता. असा अनुभव परत कधी मिळाला नसता. पहाडी वा-याचा टपावरून घेतलेला अनुभव नंतर जीप थोडी रिकामी झाल्यावर खाली आलो. बूंगाछीना हे गावसुद्धा जवळजवळ ३० किमी अंतरावरच होतं. हा रस्ता पश्चिमेकडे जाणारा होता.\nजीपमधून उतरून पुढे गावात खाली उतरून गेलो. रस्त्याच्या खाली असलेल्या दरीकडे जाणा-या रस्त्यावर हे गाव म्हणजे वाडी आहे. किर्र अंधार.... वळणावळणाची घसरणारी पायवाट. पंधरा मिनिटं चालल्यावर घरासमोर आलो........ प्रदूषण विरहित आकाशात तारे अधिक स्पष्ट दिसत होते...... भेटीगाठी, गप्पा टप्पा झाल्या.\nसकाळी उठून थंड हवेत बाहेर फिरलो. घरालगतच शेती होती. दरीकडे जाणा-या पायवाटा दिसत होत्या. इथेही एका ठिकाणी भुमिगत जलस्रोत होता वाडा पद्धतीची घरं होती. लोकसंख्येची दाटी नसल्यामुळे घरालगतचं अंगण मोठं होतं. दूरवर डोंगरात मंदीरं दिसत होते. डोंगरातच दूरवर एक रस्ता दिसत होता. सहज फिरायला म्हणून दरीच्या दिशेने निघालो. पायवाट स्पष्ट दिसत होती. पण पुढे अवघड झाली. तीव्र उतार होता. थोडा वेळ जात राहिलो. खाली लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता. एक झरासुद्धा वाहत होता. सगळीकडे झाडी होती. ते वातावरण, तो निसर्ग मनात साठवून परत आलो. इथे खालपर्यंत लोक राहतात. गाव लांबपर्यंत विखुरलेलं आहे.\nदुपारी पिथोरागढला परत आलो. रात्री येताना दिसला नव्हता तो अद्भुत निसर्ग दिसला. सर्वत्र उंचच उंच घाट व लांब रस्ते होते. प्रदेशाची बरीचशी रूपरेषा लदाखशी जुळत होती............. इथली बोलीभाषा कुमाऊनी आहे. पण हिंदी सगळीकडे चालते. हिंदीच प्रमाण भाषा आहे. बाहेरच्या जगापासून जवळजवळ तुटलेल्या भागात फिरण्याचा अनुभव घेतला...........\nपुढच्या दिवशी म्हणजे ३० नोव्हेंबरला बस्तडी ह्या गावाला जायचं होतं. आधी गेलो होतो त्या सत्गडच्या रस्त्यावरूनच हे आणखी पुढे होतं. आणखी पुढे आणि अधिक उंचीच्या पहाडात जाण्याचा आनंद होत होता. दूरवरून दिसणा-या शुभ्र शिखरांचं दूरदर्शन घेत सत्गडवरून पुढे गेलो. रस्ता व पहाड अधिक दुर्गम होता. वाटेत किती तरी ठिकाणी रस्त्याचं बांधकाम चालू होतं. ओगला ह्या गावाच्या आधी एक सेनेची छावणी लागली. ओगला इथे थोडावेळ फिरलो. ब-याच वेळेपासून एखादा ‘ला’ येण्याची वाट पाहत होतो. तिबेटी भाषेमध्ये ला म्हणजे घाट. काश्मीर, हिमाचल प्रदेश, सिक्कीम अशा सर्वच भागांमध्ये घाटांना ला म्हंटलं जातं. तसे इथेही दिसतील, असं वाटलं आणि दिसलेही. ओगला, धारचुला इत्यादि परंतु बाकी तिबेटी/ बौद्ध प्रभाव दिसला नाही. ह्याची कारणं कदाचित दोन असतील. एक तर हा भाग हिमालयाच्या अनेक शिखरांमुळे तिबेटशी सलगपणे जोडल्या गेलेला नाही. लदाख किंवा अरुणाचल त्या मानाने जास्त सोप्या प्रकारे जोडलेले आहेत. तसंच उत्तराखंड व त्याला लागून असलेले नेपाळ आणि उत्तर प्रदेश हे बौद्धपेक्षा हिंदु संस्कृतीचा अधिक प्रभाव असलेले आहेत. त्यामुळे कदाचित असेल..... तरीही पिथोरागढमध्ये तिबेटी निर्वासित आहेतच. नेपाळीही आहेत. नेपाळमधून अनेक वेळेस घुसखोरी झाल्याच्या बातम्याही येत असतात.\nनकाशा इथे क्लिक करून मोठा करता येईल.\nसोबतच्या नकाशात दाखवल्याप्रमाणे इथून नेपाळ सीमा अजिबात लांब नव्हती. जेमतेम १० किमीवर नेपाळ होता.... सविस्तर बघण्यासाठी.इथे क्लिक करून वरील नकाशा मोठा करता येईल.\nओगलाला फिरताना मानस सरोवर यात्रेकरूंसाठीचे फलक दिसले. हा मानस सरोवर यात्रेचा मार्ग असेल, असं वाटत नव्हतं, इतका लहान रस्ता होता. थोडं पुढे गेलो, तर हिमशिखरं जवळ आल्याचं जाणवत होतं. त्रिशुल पर्वत दिसत होता. इथले डोंगर मात्र तोडण्यात येत आहेत....... उत्तराखंडमध्ये गेल्या काही काळात रस्ते चांगले झाले आहेत व मूलभूत सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळेच इथल्या निसर्गाला धोकासुद्धा निर्माण झाला आहे आणि पर्यटनाच्या लाटेचे दुष्परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.....\nवृक्षतोड आणि दूरवर दिसणारे त्रिशुल शिखर\nमानस सरोवर यात्रेचा मार्ग एकेकाळी भारताचा भाग असलेलं तिबेट वेगळं झालं व चीनचा भाग बनलं... तरी सुदैवाने सरकारला ही यात्रा सुरू ठेवण्याची सद्बुद्धी झाली...... लदाखमध्ये मानस सरोवरात उगम पावलेली सिंधू नदी पाहिली होती..... आता मानस सरोवराचा मार्ग....... जणू हिमालय परिक्रमा कल्पनेने पूर्ण होत होती.........\nबस्तडी हे गाव ओगलापासून पूर्वेकडे म्हणजे नेपाळच्या दिशेने चार- पाच किमी आतमध्ये होतं. इथेही एका ठिकाणी गाडी सोडून देऊन पुढे बरंच चालत जावं लागलं व खाली दरीत उतरावं लागलं. वाटेमध्ये कनालीछीना गावात ब-याच नेपाळी बायका होत्या. कसबा किंवा छोटी वाडी म्हणण्यासारखं गाव असलं तरी दुकानंही बरीच होती. इथे भुईमुगाच्या शेंगा बारीक छिद्रे असलेल्या एका कढईत मंद गतीने भाजतात. त्यामुळे भाजलेल्या शेंगा काळ्या दिसत नाहीत; पण चवीला छान लागतात. गावातून जाताना मोसंबीसारखी बरीच फळं दिसत होती. त्यांना माल्टा म्हणतात. इथली उंची ओगलापेक्षा थोडी जास्त असल्यामुळे मघाचा त्रिशुल पर्वत अधिक स्पष्ट दिसत होता. सर्वत्र सूचिपर्णी झाडं दिसत होती. उताराच्या कच्च्या रस्त्यावर काम चालू होतं. वाहनं येतील असा रस्ता करण्याचं ते काम होतं.\nमन अपने को कुछ ऐसे हल्का पाए........\nपर्वतीय शेती इतकी रम्य आहे\nपहाड सुंदर असला तरी इथलं जगणं खडतर आहे.....\nपुढे दरी उतरून जाताना समोरचा नजारा भव्य होता उंच उंच पहाड आणि खाली खाली जाणारी पायवाट. जगाच्या एका कोप-यात आल्यासारखंच वाटत होतं उंच उंच पहाड आणि खाली खाली जाणारी पायवाट. जगाच्या एका कोप-यात आल्यासारखंच वाटत होतं दूरवर डोंगरात येताना आलो होतो तो रस्ता दिसत होता...... अद्भुत....... ह्या भागाची उंची पिथोरागढपेक्षा थोडी जास्त म्हणजे सुमारे २००० मीटर्स होती. गावात एक उंचावर शाळासुद्धा होती. घरी जातानाही उताराची पायवाट होती........\nइथली घरंसुद्धा एकदम पारंपारिक वाडा पद्धतीची. तीव्र उतारावरच वसलेली. पण अंगण बरंच मोठं. शिवाय गायी- म्हशी व कुत्रेसुद्धा बरेच. कुत्रा प्राणी तर सर्वत्र अनिवार्य. कारण वाघ किंवा इतर धोक्यापासून वाचवण्यासाठी तोच जास्त उपयोगी. इथे घरांच्या कौलावर निवडुंगासारखं रोप लावण्याची पद्धत दिसली. रात्र लवकर झाली आणि रात्रीचं आकाश अत्यंत स्पष्ट होतं. ढग व प्रदूषण नसल्यामुळे तारे चांगले दिसत होते. इथे काफल हे फळ विशेष महत्त्वाचं मानतात. इथला निसर्ग खडतर असल्यामुळे जगण्यात कष्ट जास्त असतात. म्हणूनच इथे लठ्ठ, अधिक वजनाचे लोक जवळजवळ दिसत नाहीत. निसर्गत: काटक असल्यामुळे इथले लोक सेनेमध्येही ब-याच प्रमाणात आहेत. सेनेचं एक मुख्य प्रशिक्षण केंद्र भारतीय सेना अकादमी- देहरादूनलाच आहे.\nइथे घरांवर निवडुंग लावलेलं दिसतं.\nदुस-या दिवशी उठून परत निघालो. घरातून बाहेर पडल्यावर पंधरा- वीस मिनिट चढ चढून किनालीछीमापर्यंत आलो. येताना दरी, पहाड व दूरवर दिसणारा रस्ता हा अप्रतिम नजारा मनात साठवला. दूरवर बर्फाच्छादित पर्वतही दिसत होते. किनालीछीमामध्ये एक गंमत ही झाली, की लग्नाचे दिवस असल्यामुळे जीपच मिळत नव्हती. थोडा वेळ थांबून शेवटी पायी पायी निघालो.......... नजारा इतका रमणीय व अप्रतिम होता, की पायी जाणं, हीसुद्धा पर्वणी वाटत होती. रस्ता पक्का होता; पण रस्त्याच्या बाजूला घनदाट झाडी व दरी होती. दूरवरून पर्वतशिखरं सोबत देतच होते. आणि रस्त्याला लागूनच सूचिपर्णी देवदार वृक्ष होते. पहाडामध्ये एका उंचीनंतर हे सर्वत्र आढळतात. तीव्र चढ असलेल्या पर्वतावरही दिसतात. रस्त्याच्या जवळ असल्यामुळे काही जवळून बघितले. इतक्या दुर्गम भागामध्ये असलेल्या ह्या वृक्षांची पानं सुईसारखी टोकदार पण नाजुक असतात. इथे जैव विविधता अप्रतिम आहे.........\nवाटेत वस्ती जवळजवळ नव्हतीच. ओगला जवळ आल्यावर एक पहाडी खाजगी शाळा दिसली. ओगलामध्ये मानस सरोवर मार्गावर परत थोडा वेळ फिरून परतीच्या मार्गाला आलो. इथे मात्र लवकरच जीप मिळाली आणि पिथोरागढच्या रस्त्याला लागलो. आसपासचा नजारा मात्र अद्भुत होता....... सर्वत्र लांबच लांब पसरलेले डोंगर आणि घाट.......... अद्भुत.......... दूरवरून प्रेरणा देणारे शुभ्र पर्वत.....\nएक दिवस पिथोरागढमध्ये थांबून दुस-या दिवशी म्हणजे २ डिसेंबरला सकाळी लवकर निघालो. ज्या मार्गाने आलो होतो, त्याच मार्गाने म्हणजे पिथोरागढ- घाट- दन्या- शहर फाटक असा प्रवास होता. वाटेत मध्ये मध्ये लोखंडी ब्रिज लागत होते व परत परत लदाखची आठवण होत होती. रामगंगा नदीचं दृश्य तर सिंधू नदीच्या दृश्याची आठवण करून देत होतं. दन्या गावात नाश्ता करून परत त्याच कच्च्या रस्त्याने आलो. ब-याच अंतरापर्यंत ओम पर्वत व त्रिशुल पर्वत सोबत करत होते. पुढे घाट उतरल्यानंतर मात्र ते दिसेनासे झाले........ योगी लोकांच्या कर्मभूमीत नावापुरते एक साधू दिसले. येतानाच्या मार्गात फक्त एक बदल असा होता, की सरळ हल्द्वानीला जायच्या ऐवजी नैनिताल बघून काठगोदामला जायचं होतं. त्यामुळे शहर फाटकपासून रस्ता बदलला. नैनितालजवळ बरीच ट्रॅफिक लागेल, असं वाटलं होतं, पण तसं न होता वेळेत नैनितालला पोचलो.\nनैनितालच्या आधी बराच मोठा घाट आहे. पण फार अवघड असा नाही. नैनिताल टिपिकल पर्यटन शहर असल्यामुळे बरंच व्यवस्थित दिसत होतं. सगळीकडे सूचना फलक लावलेले होते. सरळ चढणारा रस्ता पार करून नैनितालच्या मुख्य भागात आलो. नैनितालमध्ये बरेच तलाव आहेत. एकूण नऊ असावेत. नैनिताल हे नाव नैना वरून(म्हणजे पार्वती देवीच्या डोळ्यासारख्या तलावावरून) आणि नऊ तलावांवरून पडलं आहे, असं ऐकायला मिळालं. नैनितालच्या जवळ सपाट प्रदेश असला तरीही त्याची उंची सुमारे २००० मीटर्स आहे. त्यामुळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात इथे जास्त लोक येतात. ब्रिटिशांचं आवडतं स्थान असल्यामुळे काही जुन्या इमारती दिसतात. नैनितालजवळच जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्य आहे. पण ते बघण्याचं जमलं नाही. खरं हा सर्व कुमाऊं प्रदेश म्हणजे एके काळी जिम कॉर्बेटची कर्मभूमी होती. इथेच तो शिकारी म्हणून आला, आधी कोणत्याही प्राण्याची शिकार करणारा शिकारी होता; नंतर फक्त नरभक्षक वाघांचा शिकारी झाला आणि पुढे तर त्याने शिकार करणंच सोडून दिलं आणि वन्यजीव संवर्धनासाठी काम केलं.\nनैनितालमध्ये संध्याकाळी दिसणारा तलाव पाहिला. काठगोदामला रेल्वे घ्यायची असल्यामुळे फार वेळ नव्हता. नैनितालमध्ये थोडसं फिरलो. टिपिकल पर्यटन केंद्र असल्यामुळे बरीच दुकानं, मोठी मोठी दुकानं होती, बाजारपेठ होती. नैनितालच्या तलावामुळे श्रीनगरच्या दल सरोवराची आठवण झाली\nनैनितालवरून परत येतानासुद्धा काहीच गर्दी लागली नाही. रस्ता घाटाचा असला तरी व्यवस्थित होता. लवकरच काठगोदामला पोचलो. असाधारण अशा पर्वतीय प्रदेशातला अल्पसा अनुभव पूर्ण झाला....... मानस सरोवर नाही, पण त्याच्या मार्गावर जाण्याचं समाधान मिळालं.......खरं तर इतकं धावत पळत गेल्यामुळे उत्तराखंड काहीही बघता आला नाही.... परंतु पुढच्या भेटीमध्ये ही उणीव नक्की भरून निघणार.....\nकाठगोदाममधील रेल्वेचा स्वागत संदेश\nपुढील भाग: दिल्ली दर्शन\nभरगच्च फोटोमुळे ब्लॉग प्रेक्षणीय झाला आहे.\nआपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है\nएक ऐसा भी प्रेम- पत्र\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nईमेल द्वारा ब्लॉग को फालो कीजिए:\nक्या आप इस ब्लॉग की प्रक्रिया में सहभाग देना चाहेंगे ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है यदि हाँ, तो कृपया यहाँ आईए\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ३: सातारा- कराड- मलकापूर (११४ किमी)\n३: सातारा- कराड- मलकापूर (११४ किमी) इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| ८ सितम्बर की सुबह| जब नीन्द खुली तो बाहर झाँक के...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी)\nभाग ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी) इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| ९ सितम्बर की सुबह| कल रात अच्छा...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग २: पुणे से सातारा (१०५ किमी)\nभाग २: पुणे से सातारा (१०५ किमी) इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| ७ सितम्बर की सुबह| आज इस यात्रा का बड़ा दिन है| आज...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ७: कोस्टल रोड़ से कुणकेश्वर भ्रमण\nभाग ७: कोस्टल रोड़ से कुणकेश्वर भ्रमण इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| १२ सितम्बर का दिन साईकिल चलाए बिना समाप्त हो ग...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ८ (अन्तिम): देवगड़ से वापसी...\n८ (अन्तिम): देवगड़ से वापसी... इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| कोस्टल रोड़ से कुणकेश्वर जाने के बाद अगले दिन सबके साथ...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ६: देवगड़ बीच और किला\n६: देवगड़ बीच और किला इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| देवगड़ में‌ पहुँचने की‌ उत्तेजना काफी देर रही| फार्म हाउस के विर...\nसाईकिल पर कोंकण यात्रा भाग ५: राजापूर- देवगड़ (५२ किमी)\nभाग ५: राजापूर- देवगड़ (५२ किमी) इस यात्रा को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए| १० सितम्बर की सुबह| आज बहुत छोटा सा चरण है- सिर्फ ...\nएचआयवी एडस इस विषय को लेकर जागरूकता हेतु एक साईकिल यात्रा\n पीछली बार मैने जब योग- प्रसार हेतु साईकिल यात्रा की थी, तब एक माध्यम के तौर पर साईकिल की क्षमता का अहसास हुआ था| साईकिलिंग तो अक्सर...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ७\nबर्फातून चांगलामार्गे पेंगाँग त्सो..... काश्मीरमध्ये भारतीय हेलिकॉप्टर नियंत्रण रेषेपलीकडे उतरून परत आल्यानंतरचे नाट्य घडल्यानंतर व त्या...\nझेपावे जरा उत्तरेकडे- भाग २: दिल्ली दर्शन\nझेपावे जरा उत्तरेकडे: भाग १: मानससरोवरच्या मार्गा...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ११ (अंतिम): “चुकलेल्या रस्त्...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nप्रकृति, पर्यावरण और हम ४: शाश्वत विकास के कुछ कदम\nप्रकृति, पर्यावरण और हम १: प्रस्तावना प्रकृति, पर्यावरण और हम २: प्राकृतिक असन्तुलन में इन्सान की भुमिका प्रकृति, पर्यावरण और हम ३: आर्थ...\nहमारी समस्याओं के लिए विपश्यना का मार्ग: विपश्यना का मतलब विशेष प्रकारे से देखना. यह एक खुद को समझने की, खुद को बदलने की प्रक्रिया है. प्रस...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nजन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १\nआपदा प्रभावित क्षेत्र में आगमन जम्मू- कश्मीर में सितम्बर माह के पहले सप्ताह में‌ भीषण बाढ़ और तबाही आई| वहाँ मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य बल और...\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प...\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nएचआयवी एडस इस विषय को लेकर जागरूकता हेतु एक साईकिल यात्रा - नमस्ते पीछली बार मैने जब योग- प्रसार हेतु साईकिल यात्रा की थी, तब एक माध्यम के तौर पर साईकिल की क्षमता का अहसास हुआ था| साईकिलिंग तो अक्सर करता रहता हूँ, ...\nआज ब्लॉग दस साल का हो गया - साल 2003... उम्र 15 वर्ष... जून की एक शाम... मैं अखबार में अपना रोल नंबर ढूँढ़ रहा था... आज रिजल्ट स्पेशल अखबार में दसवीं का रिजल्ट आया था... उसी एक अखबार म...\nस्वागतम् . . . .\nसंघ नेतृत्व - संघ संस्थापक डॉ. हेडगेवार 1 एप्रील 1889 ला जन्मलेल्या डॉ. केशवराव बळीरामपंत हेडगेवार या युगपुरुषाचे जीवन हे आत्मविलोपी जीवनाचा एक आदर्श वस्तुपाठ होते. ज्या...\nशबरीमला : यतो धर्मस्ततो जय: - केरळमधील शबरीमलाचे मंदिर वाचवण्यासाठी जो संघर्ष सध्या सुरू आहे, तो पाहिल्यावर साहजिक 28 वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यातच अयोध्येत काय घडले याची आठवण येणे ...\nसलिल - सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून ब...\nमनीच्या कथा ७ - एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं ...\nभारतीय संस्कृती व आयुर्वेद - भारतीय संस्कृती व आयुर्वेद स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग पुणे 11.2.2001 सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035158-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T02:11:46Z", "digest": "sha1:UFTCEU2W32H3JBNYUAYET5WRJIBLS6RZ", "length": 6778, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "… म्हणून सलमान भडकला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n… म्हणून सलमान भडकला\nअभिनेता सलमान खान याचा सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.’दबंग टूर’ पुण्यात असताना मनिष पॉल, सलमान खान, कतरिना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा सारखे कलाकार एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी मनिष पॉलने कतरिना कैफशी फ्लर्ट केले.त्यावरून सलमान खान मनिष पॉलवर चांगलाच भडकला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.\nसलमान खान पुण्यात ‘दबंग टुर’ साठी त्यांचे परफॉर्मन्स सुरू करण्याआधी काही काळ मीडियाशी बोलत होता. त्यावेळेस प्रेस कॉन्फरस दरम्यान सलमान खानने मराठीमध्ये कॉफीची ऑर्डर दिली. सलमान खानला कॉफी मिळताच त्याने टेबलवर ती कॅटरिना कैफसोबत शेअर केली आहे. हा व्हिडिओ मीडियाच्या कॅमेर्‍यामध्ये कैद झाला. त्यानंतर सध्या तो झपाट्याने सोशलमीडियात व्हायरलदेखील होत आहे. आणि याच व्हिडीओसोबत कतरिना कैफसोबत फ्लर्ट केल्यानं मनिष पॉलवर भडकलेला सलमानचा व्हिडीओ देखील व्हायरल होतं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभैरवनाथ क्रीडा संकुलाचे पारितोषिक वितरण\nNext articleदिल्लीच्या एम्स रुग्णालयात लालूप्रसाद यांच्यावर होणार उपचार\n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nकॉमेडी किंगला सलमानची दिवाळी भेट\nसलमान ‘या’ चित्रपटातून भाची ‘एलिजा अग्निहोत्री’ला करणार लाॅन्च\nबेल बॉटम म्हणजे अमिताभ बच्चन पॅंट\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035158-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/4991-padmavat-movie-release", "date_download": "2018-11-15T02:07:26Z", "digest": "sha1:7S4PZUNRKDMBVTB6WSCRY25BE3POVUPV", "length": 5120, "nlines": 133, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सगळीकडून विरोध तरीदेखील रिलीज झाला ‘पद्मावत’ - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसगळीकडून विरोध तरीदेखील रिलीज झाला ‘पद्मावत’\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकडाडून विरोध असणाऱ्या पद्मावत सिनेमा देशभरात प्रदर्शित झाला. अनेकांचा विरोध पाहता पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हा सिनेमा प्रदर्शित झाला. तर कोल्हापुरात पद्मावतीचा पहिला शो चित्रपटगृह मालकांनी बंद ठेवला होता.\nमात्र, त्यानंतरचे सर्व शो सुरळीत सुरु झाले होते. प्रदर्शनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चित्रपगृह मालकांनी खबरदारी घेतली होती. राजस्थानच्या करणी सेनेने या चित्रपटाला विरोध केला होता.\nसिनेमाच्या विरोधात करणी सेना प्रचंड आक्रमक झाली होती. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्यांनी काही अटी ठेवल्या होत्या.\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे नाव देणं हा विदर्भाचा अपमान - श्रीहरी अणे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035158-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-helicopter-crashed-in-nepal-on-board-passengers-goes-missing-5954115.html", "date_download": "2018-11-15T02:42:06Z", "digest": "sha1:WQXMHIYDCZH3D2H4QX2LW3X344RCT5D3", "length": 7625, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Helicopter crashed in Nepal, on board passengers goes missing | नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात काठमांडू जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, पायलटसह सात प्रवाशी बेपत्ता", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनेपाळमधील गोरखा जिल्ह्यात काठमांडू जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, पायलटसह सात प्रवाशी बेपत्ता\nनेपाळमधील गोरखा जिल्ह्यात काठमांडू जाणारे हेलिकॉप्टर शनिवारी सकाळी कोसळले.\nकाठमांडू- नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात काठमांडू जाणारे हेलिकॉप्टर शनिवारी सकाळी कोसळले. या अपघातात पायलटसह सात प्रवाशी बेपत्ता आहे. त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टचे जनरल मॅनेजर एम राज कुमार छेत्री यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर अपघातातील बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्‍यात आले आहे.\nशनिवारी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांला 9 एन-एएलएस हेलिकॉप्टर संपर्क कक्षेच्या बाहेर गेले. स्थानिक मीडियानुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये एक जापानी पर्यटकासह पाच नेपाळी प्रवाशी होते. काठमांडूपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या धडिंग जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले.\n5500 फूट उंचीवर हेलिकॉप्टरचे अवशेष\nनेपाळच्या पोलिसांनी सांगितले की, हेलिकॉप्टर संपर्क कक्षेच्या बाहेर गेले तेव्हा ते बार नुवाकोट आणि धडिंग जिल्ह्याच्या बॉर्डरवर होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष सत्यवती भागात आढळल्याची माहिती नेपाळ सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीने दिली आहे. सत्यवती हे 5500 फूट उंचीवर आहे. तसेच या परिसरात घनदाट जंगल आहे. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, खराब हवामानामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी येत आहे.\n14 वर्षाच्या मुलीला ब्वॉयफ्रेंडने धोक्याने बोलवले, नंतर 3 तासापर्यंत 5 मुलींकडून मार खाऊ घातला, अशा दिल्या जखमा की डॅाक्टर पण झाले शॉक्ड...\n2 वर्षीय बाळाच्या डोक्यावर उगवली शिंगे, सैतानाने जन्म घेतल्याचा लोकांचा दावा; पण डॉक्टरांनी सांगितले सत्य\nदेशसेवा करणाऱ्या सैनिकाच्या अंत्यविधीला एकही व्यक्ती हजर नाही; फेसबूकवर पोस्ट शेअर करून उपस्थित राहण्याची केली विंनती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035158-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/jammu-and-kashmir-opreation-all-out-terrorist-organizationsnew-300659.html", "date_download": "2018-11-15T01:48:42Z", "digest": "sha1:7NSULPH3N2ESGFUGJQTD56CLMHPQRZGF", "length": 8194, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ऑपरेशन 'ऑल आऊट'ने मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं, बदल्यासाठी तयार होतोय 'मेगा प्लान'–News18 Lokmat", "raw_content": "\nऑपरेशन 'ऑल आऊट'ने मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं, बदल्यासाठी तयार होतोय 'मेगा प्लान'\nऑपरेशन 'ऑल आऊट'मुळे खोऱ्यात दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळं अतिरेकी संघटना खवळल्या असून त्यांनी आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी 'मेगा प्लान' तयार केलाय.\nसंदीप बोल,प्रतिनिधी, नवी दिल्ली,ता.15 ऑगस्ट : भारतीय लष्कराच्या ऑपरेशन 'ऑल आऊट'मुळे खोऱ्यात दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. लष्कराने अतिरेक्यांची हिट लिस्ट तयार करून त्यांचा खात्मा केलाय. त्यामुळं अतिरेकी संघटना खवळल्या असून त्यांनी आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी 'मेगा प्लान' तयार केलाय. गुप्तचर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातल्या दहशतवादी मोऱ्हक्यांचे अनेक नातेवाईक काश्मीर खोऱ्यात दाखल झाले असून हिंसाचाराची योजना आखत आहेत. अतिरेक्यांच्या या हालचालींमुळे लष्करही सावध झालं असून कुठल्याही तयारीसाठी सज्ज असल्याचं लष्कराच्या सुत्रांनी स्पष्ट केलंय.२०१४ ते २०१८ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असा होता मोदींचा स्टायलिश लूकपाकिस्तानात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाला आघाडी मिळाली. इम्रान खान 18 ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. निकालाच्या दिवशी केलेल्या भाषणात इम्रान खान यांनी भारतासोबत शांतता आणि सौहार्द पाहिजे असं मत व्यक्त करत चर्चेची तयारी दर्शवली होती. आणि नवीन पाकिस्तानची निर्मिती करण्याची घोषणाही केली होती. मात्र वस्तुस्थिती त्याच्या उलट असून पाक लष्कराचं अतिरेकी संघटनांना फुस देणं सुरूच आहे. या अतिरेकी संघटनांना भारताविरूद्ध भडकावणं आणि रसद पुरवढा करणं हे लष्कर गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. इम्रानच्या पाकिस्तान तेहेरिक ए इन्साफ या पक्षाला लष्काराचा पाठिंबा आहे असं पाकिस्तानात उघडपणे बोललं जातं. तर अनेक अतिरेकी संघटनांना लष्कारानेच निवडणूकीच्या मैदानात उतरवलं होतं.\nजैश ए मोहम्मद या कडव्या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याचा पुतण्या मोहम्मद उमेर हा काश्मीरात आला आहे अशी माहितीही गुप्तचर सुत्रांनी दिली. भारतीय लष्कराच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी हे अतिरेकी संघटना योजना तयार करण्याचं काम करत असून सुरक्षा दलांनी जास्त सावध राहिलं पाहिजे असं मत लष्कराच्या कारवाई विभागाचे माजी प्रमुख ले.जन.विनोद भाटिया यांनी व्यक्त केलं. उमेर हा इतर दोन अतिरेकी कमांडरसोबत काश्मीर खोऱ्यात प्रवेश करण्यास यशस्वी झाला.Independence Day 2018: २०१३ सारखं काम करत राहिलो तर १०० वर्ष लागतील, मोदींनी भाजप- काँग्रेस सरकारची केली तुलनातो इथं नव्या तरूणांची संघटनेत भरती करणार असून त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करणार आहे अशी माहिती गुप्तचर सुत्रांनी दिलीय. पाकव्याप्त काश्मिरात अतिरेक्यांच्या लाँचिंग पॅडवर जोरदार हालचाली सुरू असल्याचं लष्कराला आढळून आल्या आहेत. कश्मीरात मोठ्या हल्ल्याची तयारी अतिरेकी करत असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. तर घुसलेल्या अतिरेक्यांना ठार करण्याची चांगली संधी लष्कराकडे आहे त्यामुळे लष्कर आता आपली कारवाई आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे.\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035158-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-trains-are-stopped-between-kurla-and-sion-due-to-technical-difficulties-297058.html", "date_download": "2018-11-15T01:47:42Z", "digest": "sha1:KUF2NKDHOTAKQYFMPAF3Q6DFJUJQLB6V", "length": 13792, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तांत्रिक बिघाडामुळे कुर्ला ते सायन दरम्यानची वाहतूक ठप्प", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nतांत्रिक बिघाडामुळे कुर्ला ते सायन दरम्यानची वाहतूक ठप्प\nकाही तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे गेल्या पाऊण तासापासून बंद आहे.\nमुंबई, 24 जुलै : काही तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे गेल्या पाऊण तासापासून बंद आहे. यात कुर्ला ते सायन दरम्यान मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होतायत. सकाळची वेळ असल्यामुळे मोठ्या संख्येनं ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी रेल्वे स्थानकावर झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी वाढत असल्यामुळे तांत्रिक बिघाड लवकरात लवकर ठीक करण्याचे प्रयत्न सुरू आहे.\nसुत्रांच्या माहितीनुसार, कुर्ला ते सायन दरम्यानच्या रुळावर हा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे संपूर्ण रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. इतर रेल्वेदेखील उशिराने धावत आहेत. मुंबईच्या दिशेने अनेक ट्रेन या विद्याविहारपासून पाठवण्यात आल्या आहेत. बिघाड दुरूस्त होईपर्यंत काही वेळ त्रास असं आवाहनही रेल्वेकडून करण्यात आलं आहे.\nमराठा मोर्चाच्या तोडफोडीमुळे परतीच्या मार्गी निघालेला वारकरी खोळंबला\nमराठा मोर्चाकडून 'ही' शहरं वगळता आज महाराष्ट्र बंदची हाक\nदरम्यान, लोअर परेल स्थानकावरुन जाणारा रोड ओव्हर ब्रीज आजपासून वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. धोकादायक असल्याचं कारण रेल्वे आणि वाहतूक पोलिस प्रशासनाकडून देण्यात येतंय. अंधेरी रेल्वे पुल दुर्घटने नंतर पश्चिम रेल्वे, आयआयटी आणि महानगरपालिकेनं एक सर्वे केला, ज्यात हा पूल धोकादायक असल्याचं पुढे आलं. हा पुल बंद केल्यानंतर करी रोड, डिलाईड रोड आणि एलफिन्स्टन रोड अर्थात (प्रभादेवी) पुलांवर वाहतूकीची कोंडी होणार हे नक्की.\nVIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही \nवजन कमी करायचंय; मग हे जाणून घ्या...\n,आॅनलाईन केली सापाची आॅर्डर, बाॅक्स उघडला अन्...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035158-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20133", "date_download": "2018-11-15T02:18:58Z", "digest": "sha1:DCKMR3L22KHVKOV4PWG2DNMLA6CQOZJS", "length": 4120, "nlines": 85, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अध्यात्माची : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अध्यात्माची\nयांच्यातल्या सीमारेषा तशा पुसटच.\nएकाचा शेवट कुठे होतो,\nदुसर्‍याची कुठे होते सुरुवात\nकसे एकमेकात घट्ट गुंतलेले वाटतात.\nकाही सांगता येइल का हो, महाराज\nधाडस करून मी विचारलेच बुवांना.\nएका छद्मी कटाक्षानेच, बुवांनी\nमाझ्या प्रश्नाची वासलात लावली.\n\"अजून बरेच टप्पे करायचे आहेत पार\"\nम्हणाले, \"एव्हढ्यात कसं समजणार\nमाझं मनच उडालं प्रवचनातून.\nमधूनच उठलो, चालायला लागलो.\nअचानक रिकामा निघालेला वेळ\nकुठे घालवावा, विचारात पडलो.\nवाटेत एका डॉक्टर मित्राचा दवाखाना लागला.\nRead more about गोष्ट अध्यात्माची\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035158-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/frm_feedback.php", "date_download": "2018-11-15T03:06:29Z", "digest": "sha1:RVPPOVSB2UMHPISGBCVV5LCML4G2UWGU", "length": 2360, "nlines": 19, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय लिहा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nटाईप करण्यासाठी भाषा निवडा मराठीEnglish\nअभिप्राय दाखवतांना ई-मेल दाखवा:\nआपण दिलेला मोबाईल क्र.अभिप्रायाबरोबर दाखविला जाणार नाही.\nवेबसाईट वर नवीन माहितीचा समावेश तसेच पु.ल.व वेबसाईट संदर्भात कार्यक्रम व घडामोडींची माहिती आपल्याला कळविण्यासाठी या मोबाईल क्रमांकाचा उपयोग करण्यात येईल.\nआपण सध्या कुठे आहात:\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------------2.html", "date_download": "2018-11-15T03:09:47Z", "digest": "sha1:HVMJNZWPHHZTKMMADC5QKDB5Q5JSWAZR", "length": 8422, "nlines": 209, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "होळकर तिर्थ", "raw_content": "\nहोळकर तिर्थ म्हणजेच शिवालय तिर्थ हे वेरुळ येथील तिर्थस्थानामधील एक महत्वाचे स्थान आहे. याच्या चारही बाजूस चार दरवाजे असुन याचे संपुर्ण बांधकाम हे लाल पाषाणात केलेले आहे तसेच चारही बाजूस ५६-५६ पायऱ्या आहेत. या पायऱ्यामधील ४१ व्या पायरीवर गाईचे खुर व विष्णुपद आहे. या शिवालय तीर्थामध्ये आठ दिशांना आठ अष्टतीर्थांच्या देवांची सुबक आणि सुंदर अशी देवालये बांधलेली आहेत. स्थानिक कथेप्रमाणे एलराजाने येथे तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले.ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन अष्टतीर्थाना एकत्र करून हे शिवालय तिर्थ निर्माण केले.याचाच अर्थ असा कि हे तीर्थ प्राचीन असावे.येथे असलेल्या शिलालेखानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इ.स.१७६९ मध्ये या शिवालय तीर्थाचा जीर्णोद्धार केला व हे तीर्थालय नव्याने बांधले.तसेच त्यांनी आपले कुळदैवत श्री खंडोबा याचेही मंदिर येथे बांधले. घृष्णेश्वरास येणाऱ्या भाविकाने प्रथम येथे स्नान करून, श्री लक्षविनायकाचे दर्शन घेऊन नंतर श्री घृष्णेश्वराचे दर्शन घ्यावे अशी प्रथा होती.महाशिवरात्रीस प्रत्यक्ष घृष्णेश्वराची पालखी येथे स्नानासाठी येते.या तीर्थालायास अहिल्याबाई होळकर बारव असे देखील म्हणतात. औरंगाबाद ते घृष्णेश्वर हे अंतर ३१ कि.मी. आहे तर होळकर तिर्थ घृष्णेश्वरापासून ६ मिनिटे चालत अंतरावर आहे.अशी हि ऐतिहासिक बारव पाहायला एकदा तरी जायला हवे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/pf-withdraw-in-10-days-170517/", "date_download": "2018-11-15T02:17:03Z", "digest": "sha1:QA43AFEHWFDI3DRAWAI72SPU4FGTC6A5", "length": 11833, "nlines": 162, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "आता पीएफची रक्कम अवघ्या १० दिवसात काढता येणार", "raw_content": "\nआता पीएफची रक्कम अवघ्या १० दिवसात काढता येणार\nआता पीएफची रक्कम अवघ्या १० दिवसात काढता येणार\nनवी दिल्ली | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफची रक्कम आता कर्मचाऱ्यांना अवघ्या १० दिवसात काढता येणार आहे. यापूर्वी हा कालावधी २० दिवसांचा होता.\nसध्या देशातील पीएफधारकांची संख्या ४ कोटीच्या घरात आहे. दरम्यान, पीएफचे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यासाठी ‘ई-कोर्ट’ मॅनेजमेंट सिस्टिमही लागू केलीये.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nपश्चिम बंगालमध्ये बंगाली भाषा दहावीपर्यंत अनिवार्य होणार\nसप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांवर मुंबईत चाकूहल्ला\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\nऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल\nराम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी\nमंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक\n1 thought on “आता पीएफची रक्कम अवघ्या १० दिवसात काढता येणार”\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=480&&curr_page=25&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:04:47Z", "digest": "sha1:G7BXUVFOKRLTRNHMSXXLCJK6ZE52RDME", "length": 13154, "nlines": 183, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Nakkich\nआपण सध्या कुठे आहात: Chinchwad Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: पुणे\nअभिप्राय: झाले बहु होतील बहु पण यासम हाच.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: नक्की\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho nakkich kalva\nआपण सध्या कुठे आहात: Nagpur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: Panvel\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: jarur, vaat pahat ahe..\nआपण सध्या कुठे आहात: Solapur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Solapur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes..sure\nआपण सध्या कुठे आहात: Solapur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: मुंबई\nअभिप्राय: फारच अप्रतीम साईट आहे. पु लं च्या आठवणी जाग्या ठेवून वृधिंगत करण्यास याची खुप मदत होइल.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो. अवश्य.\nआपण सध्या कुठे आहात: kolhapur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: nakki\nआपण सध्या कुठे आहात: kolhapur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Belgaum\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes I would love to\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Ho\nआपण सध्या कुठे आहात: Jalgaon\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: jalgaon.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes, sure\nआपण सध्या कुठे आहात: शिकागॊ\nअभिप्राय: अत्यंत उत्क्रुष्ठ अशी ही site आहे. मला थॊडी उशीरा पहायला मिळाली पण फ़ारच माहीतीपूर्ण व लाजवाब आहे. Keep the great work going. Wishing you all the best.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआपण सध्या कुठे आहात: Dombivli\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Obviously...Yes\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T02:47:08Z", "digest": "sha1:TW3FDU3VKLGGEJKVEO5KTJ72XIABC3NP", "length": 10527, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीगोंद्यातील कोट्यवधींच्या विकास कामांना मंजुरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीगोंद्यातील कोट्यवधींच्या विकास कामांना मंजुरी\nनगरपालिका सर्वसाधारण सभा : नाना-नानी पार्कसाठी 6 कोटी खर्च होणार\nश्रीगोंदे – श्रीगोंदे नगरपालिकेच्या गुुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यात लेंडीनाला पर्यावरण संवर्धन व नाना-नानी पार्कसाठी सुमारे 6 कोटींच्या कामाला अंतिम मान्यता देण्यात आली. महात्मा फुले उद्यानशेजारी 1 कोटी 6 लाख रुपये खर्चून खेळाचे मैदान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.\nपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी मनोहर पोटे होते. उपनगराध्यक्ष अर्चना राजू गोरे, नगरसेवक नानासाहेब कोथिंबिरे, अशोक खेंडके, सुनीता शिंदे, छाया गोरे, अख्तर शेख, दादा औटी, संगीता मखरे, सुनील वाळके, वैशाली आळेकर, संगीता खेतमाळीस, गणेश भोस आदी नगरसेवकांनी चर्चेत भाग घेऊन कामांमध्ये दुरुस्त्या सूचविल्या. प्रशासकीय बाबींसंदर्भात मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी उत्तरे दिली. शहरासाठी आलेला कोट्यवधींचा निधी दर्जेदार कामांद्वारे वापरण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष पोटे यांनी या वेळी दिली.\nशहराच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या लेंडीनाला सरोवर विकास योजनेत सुमारे 6 कोटी रुपये खर्चून नाना-नानी पार्क उभारण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. यापूर्वी दोनदा जाहीर झालेल्या ई-निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता. आता दोनच निविदा आल्या; पैकी एक निविदा सदोष होती. सबब सोलापूरच्या युनिटी मल्टिकॉन्सची निविदा मंजूर करण्यात आली. महात्मा फुले उद्यान व स्टडी सर्कल शेजारी आरक्षण क्र. 6 वर खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी एक कोटी सहा लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. या दोन्ही कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचेही पोटे यांनी सांगितले.\nइकोसेन्सेटिव्हची हद्द कमी करा…\nश्रीगोंदे नगरपालिका हद्दीत माळढोक अभयारण्यासाठी राखीव वनक्षेत्र आहे. या क्षेत्राभोवतीचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतो. वनविभागाने याची हद्द कमी करून ती फक्त 100 मीटर ठेवावी, अशी मागणी नगरपालिकेने केली आहे. या मागणीबाबतचा निर्णय आता वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असेल. इको सेन्सेटिव्हची हद्द कमी न केल्यास खासगी जमीनधारकांसह विकास कामांना खोडा बसण्याची भीती व्यक्‍त होत आहे.\nमंजुरी मिळालेली कामे अशी…\nसर्वसाधारण सभेत वरील कामाव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली. कामाचे नाव व अंदाजपत्रकीय रक्‍कम पुढीलप्रमाणे : विशेष रस्त्यांसाठी – 2 कोटी रुपये, जामखेड रोड ते हिरडेवस्ती खडीकरण व डांबरीकरण – 19 लाख रुपये, शिक्षक कॉलनी येथे मुरुमीकरण-11 लाख रुपये, नगरपरिषद हद्दीत झाडे लावून 1 वर्ष देखभाल करणे -22 लाख रुपये, साईनगर खुल्या जागेत कुंपण भिंत बांधणे- 7 लाख रुपये, सिद्धेश्वर मंदिर येथे सिद्धघाट सुशोभीकरण – 27 लाख रुपये, संत नामदेव महाराज मंदिर रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवणे – 8 लाख रुपये.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाकिस्तानच्या साखरेनंतर येणार मोझांबिकची तूर\nNext articleपारगावात रात्री तीन दुकाने फोडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%85-2/", "date_download": "2018-11-15T02:33:35Z", "digest": "sha1:K32ZQVAJVUYPPQCKJREW2O472JQNTLIX", "length": 10415, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; नीलेश पाटणकर, अभिषेक बोरा यांचा बाद फेरीत प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; नीलेश पाटणकर, अभिषेक बोरा यांचा बाद फेरीत प्रवेश\nपुणे – ठाण्याचा नीलेश पाटणकर आणि यजमान क्‍यू क्‍लबचा अभिषेक बोरा यांनी साखळी फेरीतील सर्व सामने जिंकताना पहिल्या स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. द क्‍यू क्‍लब यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.\nविमाननगर येथील क्‍यू क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत नीलेश पाटणकर याने पुण्याच्या नितीन पोतदार याचा 54-58, 68-28, 62-48 असा पराभव केला. प गटातून खेळणाऱ्या नीलेश पाटणकर याने कॉनर पॉकेटसच्या चिंतामणी जाधव याचा 65-12, 46-45 असा सहज पराभव करून स्पर्धेच्या बाद फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला.\nआजच्या अन्य सामन्यांत क्‍यू क्‍लबच्या अभिषेक बोरा याने पुण्याच्या रणजीत कचरे याचा 56-05, 52-21 असा सहज पराभव करून न गटातून स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. सांगलीच्या शुभम रोकडे याने स्पर्धेत यशस्वी सुरुवात करताना सलग दोन विजयांची नोंद केली. शुभम याने न्यू क्‍लबच्या येशू पिल्ले याचा 57-44, 05-39, 42-37 असा संघर्षपूर्ण पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात शुभमने पुण्याच्या अंकुश प्रसाद याचा 70-09, 59-01 असा सहज पराभव करून बाद फेरीकडे वाटचाल केली.\nआणखी एका एकतर्फी सामन्यात पूना क्‍लबच्या विघ्नेश संघवीने क्‍यू क्‍लबच्या अविनाश वाघमारेचे आव्हान 64-21, 55-10 असे मोडून काढताना सहज आगेकूच केली. तसेच ठाण्याच्या सुशांत खाडे याने डेक्‍कन जिमखाना क्‍लबच्या संतोष धर्माधिकारी याचा 62-54, 57-21 असा पराभव करून विजयी सलामी दिली.\nगटसाखळी फेरी – विघ्नेश संघवी (पूना क्‍लब) वि.वि. अविनाश वाघमारे(क्‍यू क्‍लब) 64-21, 55-10; वैभव बजाज (पुणे) वि.वि. सचित जामगांवकर (क्‍यू क्‍लब) 55-13, 57-25; संकेत मुथा (कॉनर्र पॉकेटस्‌) वि.वि. गिरीश गिरी (सांगली) 58-46, 27-57, 56-16; शुभम रोकडे (सांगली) वि.वि. येशू पिल्ले(न्यू क्‍लब) 57-44, 05-39, 42-37; पिनाकी बॅनर्जी (कोलकाता) वि.वि. करूण प्रदीप 52-10, 27-67, 57-24; नीलेश पाटणकर (ठाणे) वि.वि. नितीन पोतदार (पुणे) 54-58, 68-28, 62-48; विवेक एम. (पुणे) वि.वि. विपिन संकपाळ (पिंपरी-चिंचवड) 53-24, 58-14; रणजीत कचरे (पुणे) वि. वि. नितीन माने (पुणे) 72-21, 50-52, 56-40; निलेश पाटणकर (ठाणे) वि.वि. चिंतामणी जाधव (कॉर्नर पॉकेटस्‌) 65-12, 46-45; शुभम रोकडे (सांगली) वि.वि. अंकुश प्रसाद (पुणे) 70-09, 59-01; अभिषेक बोरा (क्‍यू क्‍लब) वि.वि. रणजीत कचरे (पुणे) 56-05, 52-21; सुशांत खाडे (ठाणे) वि.वि. संतोष धर्माधिकारी (डेक्‍कन जिमखाना) 62-54, 57-21; अमर राईकर (पुणे) वि.वि. अरुण बर्वे (पीवायसी) 60-30, 47-39; नितीन पी. वि.वि. अमरदीप जी. 52-38, 30-66, 69-39.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; इंग्लंड महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर एकतर्फी विजय\nNext articleफुरसुंगी येथे उद्या निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nमहाराणा मंचर, उत्कर्ष क्रीडा संस्थाची विजयी आगेकूच\nरोहित शर्माला “भारत अ’ संघातून विश्रांती\nभारतीय महिलांचे विजयासह उपान्त्यफेरीत पोहोचण्याचे लक्ष्य\nत्या मुद्यांमध्ये सत्यता नाही – रॉजर फेडरर\nसिंधू, समीर यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD/", "date_download": "2018-11-15T01:43:25Z", "digest": "sha1:XFIHFYQQMMBFRUFBXKUROPUAAYGDJLEO", "length": 8947, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिरवाईचे स्वप्न ! पुणे विभागात दीड कोटी झाडे लावणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n पुणे विभागात दीड कोटी झाडे लावणार\nमाहेरची साडी चित्रपटच्या धर्तीवर “माहेरची झाडी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रानमळा या गावात लग्न, मुलांचे वाढदिवस अशा कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी झाड लावून आनंद साजरा केला जातो. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक गावांमध्ये “माहेरची झाडी’ या उपक्रम राबविला जाणार असल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार : विधानभवन येथे आढावा बैठक\nराज्यभरात 13 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट\nपुणे – पर्यावरण समतोल राखण्यासाठी 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. त्यानुसार 2018 मध्ये राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nविधानभवन येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे नियोजनाची आढावा बैठक वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुनगुंटीवार यांनी ही माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. 2017 मध्ये 4 कोटी, 2018 मध्ये 13 कोटी आणि 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. मागील दोन वर्षात निश्‍चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीनंतर वृक्ष जिवंत राहण्याचे प्रमाण हे 81 टक्के असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.\nपुणे विभागात दि.1 ते 31 जुलैदरम्यान 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी 12 हजार 481 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली. तर 2 कोटी 99 लाख रोपे तयार करण्यात आली आहे. याचसह 1 कोटी 17 लाख खड्डे खोदण्यात आले असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“म्हाडा’ची सर्वाधिक घरे नांदेड सिटीत उभारली जाणार\nNext articleशेअर निर्देशांकांची घसरण चालूच\nकोठडीतील दुर्गंधीबाबत अॅड. गडलिंग यांची तक्रार\nहद्दीतील जुन्या वाड्यांचे करायचे काय\n“स्मार्ट’ वाहतुकीसाठी 20 मार्ग\nठेकेदारांना रस्ता “वॉरन्टी पिरियड’चे बंधन\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\nमहापालिकेचे व्याजाचे उत्पन्न वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/sanjay-dutt-to-produce-marathi-film/", "date_download": "2018-11-15T01:34:46Z", "digest": "sha1:FFAGLCF7FBGWFWIQLA7SL3EMYDGPZJ6E", "length": 7256, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘संजू बाबा’ करणार मराठी सिनेमाची निर्मिती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘संजू बाबा’ करणार मराठी सिनेमाची निर्मिती\nसध्या बॉलिवूडचे अनेक तारे मराठी सिनेमाची निर्मिती करत आहेत. रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम, अजय देवगण,अभिषेक बच्चन,अक्षय कुमार, सुनिल शेट्टी, माधुरी दिक्षित यांच्यानंतर आता अभिनेता ‘संजय दत्त’ सुद्धा मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. संजय दत्त याने स्वत: याबाबत ट्विटरवर ट्विट करत माहिती दिली आहे.\nसिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. या सिनेमाचे शुटिंग सुरू झाल्याचे कळते आहे. सिनेमात दीपक डोब्रियाल, नंदीता धुरी, अभिजित खांडेकर, स्पृहा जोशी, चित्रांजन गिरी आणि आर्यन मेघ हे कलाकार अाहेत.\nया सिनेमाचे दिग्दर्शन राजू गुप्ता करणार आहे. संजय दत्त प्राॅडक्शन्सकडे या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी असून हा सिनेमा कसा असणार आणि त्याचे नाव काय असणार तसेच तो कधी प्रदर्शित केला जाणार हे मात्र संजय दत्तकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असून प्रेक्षकांना त्यासाठी वाट पहावी लागणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबारामती आगाराचा गोंधळ संपता संपेना\nNext articleवैदवस्ती, खेबडेमळा येथे विकासकामे सुरू\nपारंपरिक पद्धतीने पार पडला दीपिका-रणवीरचा साखरपुडा\n“मिशन मंगल’मध्ये सोनाक्षी सिन्हा \n‘रंगीला राजा’चे प्रदर्शन लांबणीची शक्‍यता\nप्रायव्हेट फोटो लीक झाल्याने अक्षरा हासनकडून एफआयआर\n“केदारनाथ’मध्ये 50 लाख लीटर पाण्याचा पूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B8", "date_download": "2018-11-15T02:00:51Z", "digest": "sha1:CXDW6VK5ZGO6W6RR6WKYWAXG5PPOQIVS", "length": 4612, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← ऑलिंपिक खेळात मॉरिशस\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०७:३०, १५ नोव्हेंबर २०१८ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n(फरक | इति) . . ऑलिंपिक खेळात आर्जेन्टीना‎; १५:४१ . . (+२०४)‎ . . ‎V.narsikar (चर्चा | योगदान)‎ (पानकाढा साचा) (खूणपताका: नवीन पानकाढा विनंती)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/expensive-jack-jones+shirts-price-list.html", "date_download": "2018-11-15T02:08:23Z", "digest": "sha1:Q2GXALBT2W4PRLVD7ZLPLOSMCGPTK2S6", "length": 18232, "nlines": 512, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग जॅक जोन्स शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive जॅक जोन्स शिर्ट्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 2,195 पर्यंत ह्या 15 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग शिर्ट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग जॅक जोन्स शर्ट India मध्ये जॅक & जोन्स में s सॉलिड सासूल शर्ट SKUPDdeusG Rs. 1,047 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी जॅक जोन्स शिर्ट्स < / strong>\n2 जॅक जोन्स शिर्ट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,317. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 2,195 येथे आपल्याला जॅक & जोन्स में s सॉलिड सासूल शर्ट SKUPDcJ38C उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस 2000 2001 अँड दाबावे\nशीर्ष 10जॅक जोन्स शिर्ट्स\nजॅक & जोन्स में s सॉलिड सासूल शर्ट\nजॅक & जोन्स में s चेकेरेड सासूल शर्ट\nजॅक & जोन्स में s सॉलिड सासूल शर्ट\nजॅक & जोन्स में स चेकेरेड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/karnataka-separate-flag-demand-centre-refuses-bjp-government-mha-says-one-nation-one-flag-190717/", "date_download": "2018-11-15T02:10:29Z", "digest": "sha1:NNGP7QQG5SL4U3NWETXMSVL7L227SCMP", "length": 12381, "nlines": 159, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "एक देश आणि एकच ध्वज, केंद्रानं कर्नाटकची मागणी फेटाळली", "raw_content": "\nएक देश आणि एकच ध्वज, केंद्रानं कर्नाटकची मागणी फेटाळली\nएक देश आणि एकच ध्वज, केंद्रानं कर्नाटकची मागणी फेटाळली\nबंगळुरु | कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची स्वतंत्र ध्वजाची मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावलीय. राज्यघटनेत याप्रकरणी कुठलीही तरतूद नसल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्रालयानं दिलंय.\nकर्नाटक राज्याचा एक ध्वज आहे, जो जनतेचं प्रतिनिधीत्व करतो, पण सरकारचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र आपला एकच देश आहे आणि एकच ध्वज आहे, असं गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.\nदरम्यान, राज्याची वेगळी ओळख असावी, यासाठी कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं स्वतंत्र ध्वजाची मागणी केली होती.\nथोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nकुलगुरु, तुमचा स्वतःवर भरोसा नाय का, विद्यार्थ्यांचं गाणं व्हायरल\nहिंदू मुलीशी लग्न केलेल्या मुस्लिम तरुणाची मुलाच्या वाढदिवशीच हत्या\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\nऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल\nराम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी\nमंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-berseem-fodder-crop-cultivation-technology-agrowon-maharashtra-2203?tid=156", "date_download": "2018-11-15T02:47:34Z", "digest": "sha1:TKUPBBON6DDWOAMEA7AEMKCOKV4L2G6C", "length": 19244, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, berseem fodder crop cultivation technology, AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. बाबासाहेब सिनारे, हेमचंद्रसिंह परदेशी, अजित सोनोने\nरविवार, 22 ऑक्टोबर 2017\nबरसीम पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. लागवडीसाठी वरदान, मेस्कावी या जातींची निवड करावी.\nबरसीम पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. लागवडीसाठी वरदान, मेस्कावी या जातींची निवड करावी.\nदुग्ध व्यवसायात संतुलित आहारासाठी एकदल व द्विदल वर्गीय चारा योग्य प्रमाणात दिल्यास दूध उत्पादनाबरोबर स्निग्धांश वाढतो. बरसीम हे द्विदल वर्गीय चारा पीक आहे. या चाऱ्यात प्रथिने, खनिजे, ‘अ’ व ‘ड’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.\nचारा पालेदार, लुसलुशीत आणि चविष्ट असतो. या चाऱ्यामुळे जनावरांची भूक भागते. पचनक्रिया सुधारते. शरीराची झीज भरून निघते. हाडांची वाढ होते. पौष्टीकतेचा विचार करता बरसीम पिकात (शुष्काशांवर आधारीत) १७ ते १९ टक्के प्रथिने आहेत.\nमध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.\nलागवडीपूर्वी एक खोल नांगरट करून उभी-आडवी कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते.\nलागवडीसाठी ५ x ३ मीटर आकाराचे वाफे बांधावेत. जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करून पाणी सम प्रमाणात बसेल असे पहावे.\nभेसळविरहित, शुद्ध बरसीम बियाणे निवडावे. पेरणी १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. दोन ओळीत ३० सें.मी. अंतर ठेऊन पेरणी करावी. त्यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते. बियाणे फेकून पेरल्यास जास्त लागते. उगवण एकसारखी होत नाही. आंतरमशागतीसाठी अडचणी येतात. त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होतो. म्हणून बियाणे ओळीत पेरावे.\nपेरणीपूर्वी दहा किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बियाणे थोडावेळ सावलीत वाळवून पेरणी करावी.\nसुधारित जाती : वरदान, मेस्कावी.\nहेक्‍टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्व मशागतीवेळी जमिनीत मिसळून घ्यावे. पेरणीपूर्वी हेक्‍टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश जमिनीत मिसळून द्यावे.\nपेरणीनंतर २५ ते ३० दिवसांच्या आत एक कोळपणी व एक खुरपणी करावी.\nजमिनीच्या मगदुरानुसार पाण्याचे नियोजन करावे. हिवाळ्यात १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nपेरणीनंतर पहिली कापणी ४५ ते ५० दिवसांनी करावी. कापणी जमिनीपासून ५ ते ६ सें. मी. उंचीवर करावी. कापणी करताना पीक उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी, त्याकरिता धारदार विळ्याचा वापर करावा. पहिल्या कापणीनंतर भरपूर फुटवे येऊन पुढे चांगले उत्पादन मिळते. पुढील कापण्या २१ ते २५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.\nहिरव्या चाऱ्याचे ३ ते ४ कापण्यांद्वारे प्रति हेक्‍टरी ६०० ते ८०० क्विंटल उत्पादन मिळते.\nबीजोत्पादन घेण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र राखून ठेवण्याची आवश्‍यकता नसते. कारण चाऱ्याकरिता घेतलेल्या पिकामधूनच आवश्‍यक क्षेत्र बीजोत्पादनासाठी राखून ठेवता येते.\nपिकाची चाऱ्यासाठीची कापणी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येईल असे नियोजन करून कापणीनंतर पिकास १५ ते २० दिवसांचा पाण्याचा ताण द्यावा. दरम्यानच्या काळात पीक तणविरहीत ठेवून जमीन हलवून घ्यावी. पुढील प्रत्येक पाण्याच्या पाळीतील अंतर ४ ते ५ दिवसांनी वाढवावे.\nबियाणे तयार होण्यास ७५ ते ८० दिवसांचा कालावधी लागतो. साधारणपणे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पीक बियाण्याच्या कापणीस तयार होते.\nकापणीनंतर पीक पूर्णपणे वाळवावे. त्यानंतर मळणी करून बियाणे स्वच्छ करावे. पूर्ण वाळलेले बियाणे योग्य पद्धतीने साठवून ठेवावे. शिल्लक भुसा जनावरांना खाऊ घालावा. पीक चांगले जोमदार असल्यास हेक्‍टरी ३ ते ४ क्विंटल बियाणे मिळते.\nसंपर्क : हेमचंद्रसिंह परदेशी, ०२४२६- २४३२२३\n(अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन व उपयोगिता प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nजनावरांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त द्विदल...प्रथिने पुरवठा करणाऱ्या चारा पिकांमध्ये विशेषतः...\nचाराटंचाईमध्ये हायड्रोपोनिक्स चाऱ्याची...अत्यल्प पर्जन्यमानामुळे चारा उत्पादनात लक्षणीय घट...\nवेळेवर करा ओट चारापिकाची लागवडओट हे एक महत्त्वाचे एकदल वर्गीय चारापीक आहे. ओट...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nसकस चाऱ्यासाठी बाजरी, दशरथ, मारवेलबाजरीचा हिरवा तसेच वाळलेला चारा पौष्टिक असतो....\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...\nमुरघास कसा तयार करावा मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...\nपाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा...जानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना...\nकृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...\nयोग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारासुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल...\nलसूणघास लागवड कशी करावीलसूणघास हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये...\nचाऱ्यासाठी मका पिकाची लागवड फायदेशीरमका पिकाचा चारा अत्यंत सकस, रुचकर असतो. मका...\nबरसीम चारा पिकाची लागवडबरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. पाण्याचा...\nलुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान लुसर्न हे दुभत्या जनावरांना मानवणारे वैरणीचे...\nपौष्टिक चाऱ्यासाठी बरसीमबरसीम पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५...\nओट चारा पीक लागवड तंत्रज्ञान ओट हे एक रब्बी हंगामातील महत्त्वाचे चाऱ्याचे...\nसंकरित नेपिअर चारा पीक लागवड तंत्रज्ञानसंकरित नेपिअर हे बहुवार्षिक, भरपूर व चांगले...\nबाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....\nबरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2016/article-228933.html", "date_download": "2018-11-15T01:49:29Z", "digest": "sha1:4G4UBVORD52G25VORXKECNZTR64PKN3P", "length": 12102, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुरेश बुरकुले, नाशिक", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nबाप्पा मोरया रे -2016\nपुणेरी मिरवणुकीत परदेशी पाहुणे\nमुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाना निरोप\n'देव द्या, देवपण घ्या\nविसर्जन मिरवणुकीत खैरेंनीही धरला ताल\nलालबागच्या राजासमोर कोळी महिलांचं पारंपरिक नृत्य\nबाप्पाला निरोप द्यायला आला खंडोबा\n'मुंबईचा राजा'ची काकड आरती\nपारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक\nज्ञान प्रबोधिनी पथक, पुणे\nतुषार मोरे, रोठ, रोहा\nराजू केरकर, वरसे, रोहा\nदेखाव्यातून विठ्ठल नामाचा गजर\nअंधेरीच्या महाराजाला दक्षिण मंदिराची आरास\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nहे उपाय केल्यास पिंपल्सचा त्रास कधीच होणार नाही\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%B6%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-11-15T01:47:48Z", "digest": "sha1:E34ONELOUKGJY2Y7JVHH5ITNGN7CC26H", "length": 5980, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्पेस शटल डिस्कव्हरी - विकिपीडिया", "raw_content": "\n३० ऑगस्ट १९८४- ५ सप्टेबर १९८४\nस्पेस शटल डिस्कव्हरी हे अमेरिकेचे अंतराळयान आहे. हे यान पृथ्वीवर परत आणता येते.\n४ संदर्भ व नोंदी\nअमेरिकेचा स्पेस शटल कार्यक्रम सोवियेत बुरान कार्यक्रम\nएंटरप्राइझ (OV-१०१, आकाशातील चाचण्या, निवृत्त)\nपाथफाइंडर (OV-०९८, जमिनीवरील चाचण्या)\nकोलंबिया (OV-१०२, २००३मध्ये अपघातात नष्ट)\nचॅलेंजर (OV-०९९, १९८६मध्ये अपघातात नष्ट)\nOK-GLI (बुरान ऍनेलॉग बीएसटी-०२, हवेतील चाचण्या)\nबुरान (शटल १.०१, २००२मध्ये नष्ट)\nप्टिच्का (शटल १.०२, ९५–९७% तयार)\nबैकल (शटल २.०१, अर्धवट)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१८ रोजी १३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-15T01:34:23Z", "digest": "sha1:TNWBW3E6ROCDZHFSEQTT3MOTY5QQ4CJL", "length": 8189, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लास्टिक बंदीची तीन महिने कठोर अंमलबजावणी नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्लास्टिक बंदीची तीन महिने कठोर अंमलबजावणी नाही\nमुख्यमंत्र्यांचे आश्वासन : प्लास्टिक वस्तूच्या उत्पादकांशी चर्चा करून मार्ग\nसरकार दोन वर्षात 72 हजार पदे भरणार\nमुंबई – पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदी आवश्‍यक असून या निर्णयाला स्थगिती देता येणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली. मात्र, प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती प्लास्टिक वस्तूच्या उत्पादकांशी चर्चा करून मार्ग काढेल. पर्यायी वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध होईपर्यंत पुढील तीन महिने फार कठोरपणे याची अंमलबजावणी केली जाऊ नये , असा मार्ग निघू शकेल असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nविरोधी पक्षांच्यावतीने अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घाईघाईने व पुरेशी पर्यायी व्यवस्था निर्माण न करता घेतल्याने याला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात दोन वर्षांत 72 हजार पदे भरण्यात येणार असून यावर्षी 36 हजार पदे भरण्यात येतील. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात 10 हजार 568, ग्रामविकास विभाग 11 हजार पाच, कृषी विभाग 2572, पशु संवर्धन 1047, मत्स्य विकास 90, गृहविभाग 7111, सार्वजनिक बांधकाम 8337, जलसंपदा विभागात 8227 जलसंधारण विभागात 4 हजार 223 व नगरविकास विभागातील 1500 पदांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवीज मीटर देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार\nNext articleशिक्रापूर विद्याधाम प्रशालेस दोन ई-लर्निंग संच भेट\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n“भारत’च्या शूटिंगसाठी सलमान पंजाबला रवाना\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाचा प्रश्न प्राधान्याने सोडवू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-paithan-rahuri-st-bus-454130-2/", "date_download": "2018-11-15T01:46:16Z", "digest": "sha1:MBJR4SBHXCP6T727LJK63JXYJSIH5HGH", "length": 6611, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अखेर ‘पैठण-राहुरी’ बससेवा सुरू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअखेर ‘पैठण-राहुरी’ बससेवा सुरू\nसोनई – अनेक दिवसापांसून प्रलंबित असलेल्या प्रवाशांच्या मागणीला यश येऊन पैठण-राहुरी ही बससेवा गुरूवारपासून सुरू झाली, त्यामुळे एसटी महामंडळाचे व पैठण आगारच्या बसचे स्वागत करण्यात आले.\nही बस सोनईमध्ये येताच त्याचे स्वागत पत्रकार व प्रवाशांतर्फे बस स्थानकात विजय खंडागळे यांनी चालक, वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.ही बस पैठण आगारातून सायंकाळी 5 वा. सुटून शेवगाव, कुकणे, चांदे, घोडेगाव, शनिशिंगणापूर, सोनई, ब्राम्हणी, मार्गे येऊन राहुरी येथे रात्री 8.30 वा. मुक्कामी येते. दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वा. सुटून याच मार्गे पैठणला सकाळी 9.30 वा. पोहचते.\nयावेळी अशोक क्षीरसागर, शुभम चामुंटे, ताराचंद फोलाने, शरद गडाख, लक्ष्मण गोसावी, अर्जुन औटी, के.पी. शिंदे, दत्तात्रय वैरागर, रामेश्वर दरंदले, शिवाजी भिगारे, चालक यू.पी. पवार, वाहक एस.पी.कुंदलवाल आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदिवाळीनिमित्त किराना दुकानात ग्राहकांची गर्दी\nNext articleशिरूर पांजरपोळमध्ये वसुबारस उत्साहात\nपिंपळगाव जोगासाठी शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’\nदया हे धर्माचे प्रतिक – भोसले महाराज\nसाईंच्या झोळीत भाविकांकडून तीन कोटी 18 लाख\nश्रीपाद छिंदम याने नेले निवडणुकीसाठी दोन अर्ज\nचौकट निखळल्याने मनसेचा परीक्षेचा काळ\nराष्ट्रवादीची भिस्त आ.जगताप पितापुत्रांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Dangerous-Travel/", "date_download": "2018-11-15T02:39:21Z", "digest": "sha1:KK4ES2FLZ2CGORJULSJ3CGNTYZ6EQZPP", "length": 3333, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धोकादायक प्रवास! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › धोकादायक प्रवास\nकुंभार पिंपळगाव : प्रतिनीधी\nघनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव एसटी महामंडळाच्या बसेसची अपुरी संख्या व अनियमित आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून अवैध प्रवासी वाहनांवरील टपावर व जागा मिळेल तेथे प्रवास करावा लागतो. हा प्रकार बुधवारच्या आठवडी बाजारात पाहायला मिळाला.\nकुंभार पिंपळगाव हे मोठे गाव असल्याने आठवडी बाजारा निमित्त भादली, शिवणगाव, उक्‍कडगाव, राजाटाकळी, नाथनगर, विनायक नगर येथून नागरिक बसची सुविधा नसल्याने खाजगी वाहनाने खरेदीसाठी येतात. या गावातून दररोज शिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी कुंभार पिंपळगावात येतात. यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून खासगी प्रवाशी वाहनातून प्रवास करावा लागत आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Irrevocable-rain-everywhere-in-the-district/", "date_download": "2018-11-15T02:10:00Z", "digest": "sha1:JPSVZEGXHQ7AICDYM6D3NLPKHTUSBN4Q", "length": 5663, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस\nजिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस\nरत्नागिरी : शहर वार्ताहर\nजिल्ह्यात शनिवारी बरसलेल्या पावसाने रविवारीही संततधार कायम ठेवली. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 115.22 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून 1 जून ते आतापर्यंत 931.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांच्याकडून पर्जन्यविषयक प्राप्त झालेल्या ईमेल संदेशानुसार जिल्ह्यात 26 जूनपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nदि. 24 जून रोजी सकाळी 10 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार दापोली तालुक्यात मौजे दाभोळ येथे मुराद पाल नाईक यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे मासेगुजर येथील व हर्णे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. मौजे आंर्जल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे मुरडी येथे जोग नदीची संरक्षण भिंत कोसळली आहे.\nचिपळूण तालुक्यात मौजे पिंपळी खु. येथे गजानन बाबाजी पाष्टे यांच्या गोठ्याचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. लांजा तालुक्यात मौजे वाडगाव येथील गजेंद्र सदाशिव गोसावी, वय 45 वर्षे हे 23 जून रोजी बेर्डेवाडी येथे लघुपाटबंधार्‍यात मासे पकडण्यासाठी गेले असता पाटबंधार्‍यातील गाळात अडकून मृत झाले असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 115.22 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून 1 जून ते आतापर्यंत 931.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. मंडणगड- 110, दापोली- 122, खेड- 96, गुहागर- 248, चिपळूण-62, संगमेश्वर- 69, रत्नागिरी - 203, लांजा 70 आणि राजापूर तालुक्यात 57 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Important-contribution-to-Patan-taluka-in-the-freedom-fight/", "date_download": "2018-11-15T02:48:09Z", "digest": "sha1:62FSBAGUTD24X6GOBEEODZVVR4CPCY7O", "length": 8101, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाटणमधील ‘त्या’ गावांना ‘स्वातंत्र्य ’ मिळालयं ? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पाटणमधील ‘त्या’ गावांना ‘स्वातंत्र्य ’ मिळालयं \nपाटणमधील ‘त्या’ गावांना ‘स्वातंत्र्य ’ मिळालयं \nपाटण : गणेशचंद्र पिसाळ\nस्वातंत्र्य लढ्यात पाटण तालुक्याचा तितकाच महत्त्वाचा सहभाग होता. त्यानंतर सुरू झालेल्या पाणी लढ्यातही पाटण तालुक्याचे योगदान मोलाचे ठरले. परंतु त्यानंतर यातून तालुक्याच्या पदरात काय पडले हा अद्यापही संशोधनाचा व चिंतेचा विषय आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एवढी वर्षे होवूनही या तालुक्यातील काही गावांना अद्यापही पाणी, वीज, रस्ते या मुलभूत नागरी सुविधांचे लढाई लढावीच लागत असेल तर मग हे कसले स्वातंत्र्य हा अद्यापही संशोधनाचा व चिंतेचा विषय आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एवढी वर्षे होवूनही या तालुक्यातील काही गावांना अद्यापही पाणी, वीज, रस्ते या मुलभूत नागरी सुविधांचे लढाई लढावीच लागत असेल तर मग हे कसले स्वातंत्र्य असा प्रश्‍न अनेक गावातील भूेमिपुत्रांसमोर आ वासून उभा आहे.\n‘स्वातंत्र्य म्हंजी काय रं भाऊ’ हा प्रश्‍न अनेक गावातील वास्तव पाहिल्यावर निर्माण होतो. तालुक्यातील कोयनेसह अन्य धरणे डोंगरपठारांवर हजारो पवनचक्क्यांतून राज्यातील लाखो जनतेच्या जीवनात प्रकाश टाकत तीन राज्यांची तहान भागली. ज्यांच्या त्यागातून हे घडले ते भूमिपुत्र मात्र आजही मुलभूत नागरी सुविधांच्या स्वातंत्र्यापासून वंचित आहेत हीच शोकांतिका आहे. ‘धरण ऊशाला आणि कोरड घशाला’ अशी चिंताजनक परिस्थिती अनेक गावात पहायला मिळत आहे. एका बाजूला देशात डिजीटल इंडियाचे वारे वाहत असताना येथे अनेक गावात वीजच नाही तर मग नेटवर्क कोठून येणार हा प्रश्‍न अनेक गावातील वास्तव पाहिल्यावर निर्माण होतो. तालुक्यातील कोयनेसह अन्य धरणे डोंगरपठारांवर हजारो पवनचक्क्यांतून राज्यातील लाखो जनतेच्या जीवनात प्रकाश टाकत तीन राज्यांची तहान भागली. ज्यांच्या त्यागातून हे घडले ते भूमिपुत्र मात्र आजही मुलभूत नागरी सुविधांच्या स्वातंत्र्यापासून वंचित आहेत हीच शोकांतिका आहे. ‘धरण ऊशाला आणि कोरड घशाला’ अशी चिंताजनक परिस्थिती अनेक गावात पहायला मिळत आहे. एका बाजूला देशात डिजीटल इंडियाचे वारे वाहत असताना येथे अनेक गावात वीजच नाही तर मग नेटवर्क कोठून येणार कॅशलेसच्या जमान्यात येथे टीचभर खिसा नसलेल्या कपड्यात जगण्याइतकाही पैसा कधीच मिळाला नसल्याने रोजच्या पोटभर जेवणाची भ्रांत कायम आहे. लहरी निसर्ग, भौगोलिक, नैसर्गिक आपत्तीेंवर मात करत येथे पारंपरिक पिके घेतली जातात. नाचणी, भात यासारखी पारंपरिक पिके वर्षभरासाठी पोटची भूकही शमविण्यात अपयशी ठरतात.\nआजही अनेक गावांना प्यायला पाणी नाही त्यांची हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट सुरूच आहे. काही गावात वीज व्यवस्था दिखाऊ व तकलादू आहे तर महिनोंमहिने वीज गायब हा सातत्याचा प्रकार असतो. अजूनही काही ठिकाणी वीजच पोहोचली नाही तर रॉकेलही इतिहास जमा होत आल्याने त्यावरची कंदील, चिमणीचा उजेडही संबधीतांच्या नशीबात नाही. त्यामुळे त्यांना उजेडाचेही स्वातंत्र्य प्राप्त झालेले नाही. तर दुसरीकडे सार्वत्रिक दुरावस्था पाहता येथे कुपोषणाचे प्रमाणही चिंताजनक आहे. आजही काही ठिकाणी आदिवासी जीवन पहाता यांना किमान स्वातंत्र्य कधी मिळणार हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे.\nदेशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली, कोयनेसारखे महाकाय धरण होवून साठ वर्षे झाली ही वस्तूस्थिती असली तरी येथे आजही निवडणूका रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या किमान मुलभूत नागरी सुविधांवरच लढविल्या जातात. आपल्या सर्वस्वाचा त्याग करूनही प्रकल्पग्रस्तांना न्याय, हक्क, स्वातंत्र्य तीन पिढ्यांनतंरही मिळवून देण्यात शासन, प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे किमान जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे का याचा सार्वत्रिक विचार व्हावा एवढीच अपेक्षा येथील भरडलेली जनता व्यक्‍त करीत आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/vishwas-nangre-patil-comments-on-the-issue-of-bhima-koregoan-violence/", "date_download": "2018-11-15T02:35:19Z", "digest": "sha1:3N2FHH6FBXVEI2CSHXPLYXJMXRJST5BZ", "length": 10412, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नांगरे-पाटलांच्या शब्दांवर जनतेचा 'विश्वास'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनांगरे-पाटलांच्या शब्दांवर जनतेचा ‘विश्वास’\nगृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना आला अनुभव\nटीम महाराष्ट्र देशा- कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या शब्दाला किती वजन आहे याचा प्रत्यय गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना आला. आज वढू बुद्र्क, कोरेगाव-भीमा, सणसवाडी व शिक्रापूर येथील परिस्थितीतीची पाहणी करण्यासाठी आज गृहराज्यमंत्री दिपक केसरकर आले होते.उपस्थित जनसमुदायाच्या आग्रहावरून त्यांनी त्याठिकाणी असणाऱ्या नागरिकांशी तसेच काही लोकप्रतिनिधींशी संवाद साधला मात्र काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं न मिळू शकल्याने काहीअंशी तणावाची स्थिती निर्माण झाली होती मात्र नांगरे पाटलांनी मध्यस्थी करत जमावाला विशासात घेत शांत राहण्याचे आवाहन केले आणि काही क्षणातच साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवत संतप्त जमाव शांत झाल्याचे चित्र आज पहायला मिळाले.\nभीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटले आहेत.या पार्श्वभूमीवर वढू बुद्र्क, कोरेगाव-भीमा, सणसवाडी व शिक्रापूर येथील परिस्थितीतीची पाहणी करण्यासाठी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर आले होते त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाच्या भावना केसरकर यांनी एकूण देखील घेतल्या मात्र एक ना अनेक प्रश्नांनी गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांना स्थानिक नागरिकांनी सतावताच कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी प्रसंगावधान दाखवत जमावाला शांत केले.त्यामुळे जनतेचा विश्वास हा नांगरे पाटलांवर किती मोठ्या प्रमाणात आहे याची कल्पना मंत्रीमहोदयांना आली .\nकाय म्हणाले विश्वास नांगरे पाटील ज्यामुळे स्थानिक शांत झाले \nमी विश्वास नांगरे पाटील, कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचा विशेष पोलिस महानिरीक्षक, मी या पूर्वी आपल्याकडे जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे मी परिस्थिती जाणतो. तुम्ही काळजी करु नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मी आपल्याला विश्वास देतो की, सर्व काही कायदेशीर आणि प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिकेने होईल..\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/branding-and-packaging-of-agricultural-product-1742264/", "date_download": "2018-11-15T02:17:01Z", "digest": "sha1:ZOSCZDS2T3NTHYLHVEIZQNPLEICZPJO7", "length": 17440, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Branding and packaging of agricultural product | विदर्भातील शेतमालाच्या ब्रँडिंग, पॅकेजिंगवर भर | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nविदर्भातील शेतमालाच्या ब्रँडिंग, पॅकेजिंगवर भर\nविदर्भातील शेतमालाच्या ब्रँडिंग, पॅकेजिंगवर भर\nविदर्भ पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी सरकारची पावले\nविदर्भ पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी सरकारची पावले\nकितीही वेळा कर्जमाफी केली आणि विविध पातळीवर अनुदानाच्या माध्यमातून मदत केली तरी जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शेती फायद्यात येऊ शकत नाही, ही बाब शासनालाही कळून चुकली आहे. त्यामुळेच शासनाने आता विदर्भात उत्पादित होणाऱ्या शेतमाल, वनोपजावर प्रक्रिया करून त्याच्या ब्रँडिंग, पॅकेजिंगसह या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. नागपुरात झालेल्या पावसाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या विदर्भ पॅकेजमध्ये अशाच अनेक योजनांचा समावेश करण्यात आला आहे.\nअधिवेशनात शासनाने जाहीर केलेल्या विदर्भ व मराठवाडा पॅकेजमध्ये विदर्भाचा हिस्सा हा ६४४ कोटींचा आहे. पॅकेजमध्ये समाविष्ट योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात गत महिन्यात मंत्रालयात बैठक झाली, विदर्भात कापूस, भात, सोयाबीन यासह हळद, वनोपज आणि इतरही पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. पारंपरिक पद्धतीने होणारी खरेदी- विक्री आणि बाजारपेठेतील दराबाबत असणारी अनिश्चितता याचा फटका शेतक ऱ्यांना बसतो. त्यामुळे या पॅकेजमध्ये प्रक्रिया उद्योगांसह ब्रँडिंगला महत्त्व देण्यात आले आहे. विदर्भात वर्धा जिल्ह्य़ातील वायगाव हळद, भिवापुरातील (नागपूर जिल्हा) मिर्ची, अकोला आणि वाशीम जिल्ह्य़ात तयार होणारे शिमला मिरची, टोमॅटोची बियाणे, मेळघाटातील मध, गडचिरोली, चंद्रपुरातील बांबूद्वारे तयार केलेल्या वस्तूंना देशात आणि विदेशात मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. या वस्तूंना खासगी कंपन्यांच्या वस्तूंप्रमाणे पॅकेजिंग आणि त्याचे यथोचित ब्रिँडिंग केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते, अशी सरकारला आशा आहे. त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योगातून रोजगारनिर्मितीही होऊ शकते. विदर्भ पॅकेजमध्ये प्रत्येक जिल्ह्य़ातील कृषीमाल आणि त्याची वैशिष्टय़े लक्षात घेऊन त्यासाठी प्रक्रिया केंद्र, प्रशिक्षण केंद्र, बाजारपेठेची व्यवस्था आणि अन्य बाबींवर भर देण्यात आला आहे. एक प्रकारे व्यावसायिक पद्धतीनेच शेतकरी समस्येवर उपाय शोधण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.\nअमरावती जिल्ह्य़ात ६० पॅकेजिंग हाऊस\nविदर्भातील हळद, मिरची, मधसह इतरही अनेक वस्तूंना मोठय़ा प्रमाणात विदेशात मागणी आहे, या वस्तू दर्जेदार तयार करून त्याची निर्यात करण्यासाठी जिल्हा पातळीवर निर्यात केंद्राची उभारणी तसेच शेतमालाच्या पॅकिंगकरिता साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पॅकेजमध्ये विशेष भर देण्यात आला आहे. याशिवाय शीतगृहांची उभारणी, क्लिनिंग, ग्रेडिंग, व्हॅक्सिंग व पॅकेजिंगसाठी अमरावती जिल्ह्य़ातील अचलपूर, चंदापूर बाजार, अंजनगाव, चिखलदारा आणि नांदगाव खंडेश्वर येथे एकूण ६० पॅकेजिंग हाऊस तयार करण्याकरिता सरासरी पाच कोटींची तरतूद या पॅकेजमध्ये आहे.\nबुलढाणा, वाशीम या जिल्ह्य़ातील मिरची, शिमला मिरची व टोमॅटो बियाण्यांची मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. पारंपरिक शेतीसोबतच या बियाण्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी २०० एकरमध्ये शेटनेटचा प्रस्ताव अमरावती विभागाने तयार केला असून यासाठी पाच लाख रुपये प्रति एकर खर्च अपेक्षित आहे.\nधारणी, मेळघाट येथील मध त्याच्या शुद्धतेसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र त्याचे ब्रिँंडंग झाले नाही, याशिवाय शास्त्रोक्तपद्धतीने मध संकलन करून त्याची विक्री केल्यास त्या भागातील आदिवासी शेतकऱ्यांना याचा आर्थिक लाभ होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन ब्रँडिंग आणि मध संकलन प्रशिक्षणासाठी अडीच कोटी रुपये खर्च करून सुविधा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे.\nखासगी कंपन्यांप्रमाणे विक्री योजना\nअमरावती विभागीय आयुक्तांनी शेतमालाला अधिक भाव मिळावे म्हणून अमूल आणि डॉमिनोज पिझ्झा आणि अमूल उत्पादकांच्या विक्री योजनेच्या धरतीवर शेतमालावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यासंदर्भात योजना तयार केली आहे. यातून दोन हजार लाभार्थ्यांना थेट, तर पाच हजार लाभार्थ्यांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल, असा दावा अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nअजित पवार यांचा बिनविरोध अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\nपेट्रोल-डिझेल स्वस्त; नागरिकांना तात्पुरता दिलासा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/597/Nako-Bavaruni-Jau.php", "date_download": "2018-11-15T03:02:20Z", "digest": "sha1:UDP3TWJCMID63VJAIXYTGRBITX56JUUS", "length": 12825, "nlines": 156, "source_domain": "www.gadima.com", "title": "Nako Bavaruni Jau -: नको बावरूनि जाऊ : ChitrapatGeete-Normal (Ga.Di.Madgulkar|Suman Kalyanpur|Snehal Bhatkar) | Marathi Song", "raw_content": "\n\"नच स्वीकारा धना कांचना,नको दान रे, नको दक्षिणा\nकाय धनाचें मूल्य मुनिजनां \nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nचित्रपट: अन्‍नपूर्णा Film: Annapurna\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nएक एक पाउल उचली, चाल निश्चयाने\nनको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने \nपंख नाहि दिधले मनुजा जरि ईश्वराने\nखंत काय धरिली त्याचि कधी मानवाने\nअधांतरि उडती त्याच्या यशाची विमाने\nनको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने \nसूर्य चंद्र नसता गगनी काजळे धरित्री\nप्रकाशास कोंडी मानव वीज कांचपात्री\nतारकांस लाजविते ते दीप शामदाने\nनको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने \nतुझ्या मागुति मी यावे असे स्वप्‍न होते\nपुढे हो‍उनिया आता तुला हात देते\nऊठ चाल बघसि का रे असा विस्मयाने\nनको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने \nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nनको जाऊ नारी यमुना कीनारी\nपाच प्राणांचा रे पावा\nपडते पाया नका सोडूनी जाऊ मला\nपेरते व्हा रे पेरते व्हा\nफेर्‍या मागे चाले फेरा\nप्रिती प्रिती सारे म्हणती\nप्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=580&&curr_page=30&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:05:20Z", "digest": "sha1:6KN2WZNMBCYTMIFTEOXPWPND4TPZLZQJ", "length": 11783, "nlines": 182, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: kolhapur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Arizona, USA\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Always welcome\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Sure\nआपण सध्या कुठे आहात: navi mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: It will really be a pleasure\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes , please\nआपण सध्या कुठे आहात: Pune, India\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: You are Welcome\nआपण सध्या कुठे आहात: Nashik\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Sure\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Ho\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai (chembur)\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: Stavanger,Norway\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/73463b6c3c/postara-garlamadhali-rupali-thorat-your-amacyatalica-one-actress-sonali-kulkarni", "date_download": "2018-11-15T02:53:13Z", "digest": "sha1:N26XT7KFN3G5QHXHILU63RQS6HLAVIKA", "length": 9748, "nlines": 80, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "पोश्टर गर्लमधली रुपाली थोरात तुमच्या आमच्यातलीच एक- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी", "raw_content": "\nपोश्टर गर्लमधली रुपाली थोरात तुमच्या आमच्यातलीच एक- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी\nपोश्टर बॉईज या सिनेमाच्या धमाकेदार यशानंतर दिग्दर्शक समीर पाटील पोश्टर गर्ल हा सिनेमा घेऊन येतोय. नवीन वर्षात व्हॅलेंटाईन्स डेला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. अनिकेत विश्वासराव, दिलीप प्रभावळकर आणि ह्रषिकेश जोशी या पोश्टर ब़ॉईजनंतर आता या सिनेमातनं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पोश्टर गर्ल बनलीये.\nआत्तापर्यंत सोनालीने विविध भुमिका सिनेमातनं साकारल्या आणि पोश्टर गर्लच्या निमित्ताने खूप वर्षांनी ती टायलट रोल करताना दिसणारे. ब्लॅक कॉमे़डी हा या सिनेमाचा आत्मा आहे, यापूर्वी पोश्टर बॉईज सिनेमातही तुम्हाला ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळाली होती. ब्लॅक कॉमेडी ही अत्यंत आगळा वेगळा प्रयोग सोनाली पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातनं करतेय.\n“सिनेमाचा विषय वेगळा आहे, त्याची मांडणी वेगळी आहे आणि त्यामुळेच ब्लॅक कॉमेडीचा बाज तुम्हाला यातनं पहायला मिळेल. मला हा प्रयोग करताना खरंच खूप मजा आली, सोबत माझे सहकलाकार. अनिकेत, ह्रषिकेश, सिद्धार्थ, जितेंद्र या सगळ्यांसोबत मी पहिल्यांदाच काम करतेय. त्यामुळे हा अनुभवही तेवढाच फ्रेश आणि नावीन्यपूर्ण होता.”\nमल्टीस्टारकास्ट असलेला, दोन नायिका आणि एक नायक, एक नायिका आणि दोन नायक असलेल्या सिनेमांची सध्या मराठीत रेलचेल सुरु आहे. या सिनेमात मात्र सोनालीही एकमेव नायिका आहे आणि तिच्यासोबत एक नाही दोन नाही तर तीन तीन नायक पहायला मिळणारेत. “ पोश्टर गर्लमुळे खूप वर्षांनी मी सिनेमात टायटल रोल साकारतेय. याआधी केदार शिंदे दिग्दर्शित बकुळा नामदेव घोटाळे सिनेमात मी बकुळाची भूमिका साकारली होती.\nसिनेमातल्या माझ्या भूमिकेचे नाव आहे रुपाली थोरात, जी अत्यंत सामान्य आहे पण ती पोश्टर गर्ल बनते. पोश्टर गर्ल पर्यंतचा तिचा हा प्रवास म्हणजेच हा सिनेमा आहे. पण या सगळ्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ही रुपाली अत्यंत सर्वसामान्य मुलगी आहे अगदी तुमच्या आमच्यासारखीच. आज प्रत्येक मुलगी ही तिच्या आयुष्यात स्वतंत्र बनू इच्छिते, ती महत्वाकांक्षी आहे, नोकरी, व्यवसाय, शिक्षण या सगळ्याबाबतीत आजच्या मुली सतर्क असतात. रुपाली साकारताना मी या अशाच मुलींचे प्रतिनिधीत्व करतेय.”\nनुकत्याच एका चॅनलच्या अवॉर्ड सोहळ्यात सोनालीचा हा पोश्टर गर्ल लूक उघड केला गेला. वर्ष सरत असतानाच या वर्षातल्या आपल्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल सोनाली समाधानी आहे. “ यावर्षी क्लासमेट, मितवा, शटर सारखे माझे सिनेमे प्रदर्शित झाले आणि आता पोश्टर गर्ल हा सिनेमा, या प्रत्येक सिनेमांमधून मी खूप वेगवेगळ्या भूमिका साकारु शकले, खऱ्या अर्थाने माझ्यातल्या अभिनेत्रीला प्रोत्साहित करणारे हे वर्ष होते, पुढचे वर्ष ही माझ्यासाठी अशाच पद्धतीचे भरपूर काम देणारे असू दे हाच माझा प्रयत्न आणि नवीन वर्षाचा संकल्प असेल.”\nअभिनेता हेमंत ढोमे याने पोश्टर गर्ल या सिनेमाचे लेखन केलेय. “ हेमंत हा माझा खूप चांगला मित्र आहेच त्यासोबत तो आपल्या सर्वांना एक चांगला अभिनेता म्हणूनही माहित आहे, पण या सिनेमातनं पहिल्यांदाच तो लेखक म्हणून सर्वांसमोर येतोय आणि मला खात्री आहे की हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो एक यशस्वी लेखक म्हणून ओळखला जाईल” असा विश्वासही सोनालीने यावेळी व्यक्त केला.\nनटसम्राट सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर येणं ही स्वप्नपूर्ती..- दिग्दर्शक महेश मांजरेकर\nटेलिव्हिजन टीआरपीचा विचार न करता, गोष्टीशी प्रामाणिक राहून काम केलं तर यश तुमचंच - दिग्दर्शक मंदार देवस्थळी\nसहज सुटसुटीत प्रसुतीचा मॉडर्न पर्याय म्हणजे 'डान्स ऑफ बर्दींग'\nअश्विनी तेरणीकर : फिल्ममेकिंगप्रमाणे त्याचे प्रमोशनही एकजुट प्रयत्नांचा उत्तम नमुना बनू शकतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-yuki-bhambri-tennis-102684", "date_download": "2018-11-15T02:46:30Z", "digest": "sha1:B6ZIG5XLR3MXIE4EAB4UHHT4ZCV7HP5W", "length": 15866, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Yuki Bhambri tennis बाराव्या क्रमांकावरील पॉलीवर युकीची मात | eSakal", "raw_content": "\nबाराव्या क्रमांकावरील पॉलीवर युकीची मात\nमंगळवार, 13 मार्च 2018\nइंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - भारताच्या युकी भांब्रीने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील घोडदौड कायम राखत तिसऱ्या फेरीत धडक मारली. त्याने जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या ल्युकास पॉली याचे आव्हान दोन सेटमध्येच ६-४, ६-४ असे परतावून लावले. दोन्ही सेटमध्ये सुरवातीलाच ब्रेक मिळवीत, युकीने आघाडी घेत दोन सेटमध्ये दमदार विजय मिळविला. युकीच्या कारकिर्दीमधील हा सर्वोत्तम विजय ठरला. ही एटीपी मास्टर्स १००० मालिकेतील स्पर्धा आहे.\nइंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - भारताच्या युकी भांब्रीने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील घोडदौड कायम राखत तिसऱ्या फेरीत धडक मारली. त्याने जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या ल्युकास पॉली याचे आव्हान दोन सेटमध्येच ६-४, ६-४ असे परतावून लावले. दोन्ही सेटमध्ये सुरवातीलाच ब्रेक मिळवीत, युकीने आघाडी घेत दोन सेटमध्ये दमदार विजय मिळविला. युकीच्या कारकिर्दीमधील हा सर्वोत्तम विजय ठरला. ही एटीपी मास्टर्स १००० मालिकेतील स्पर्धा आहे.\nयुकी ११०व्या स्थानावर असून, त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली आहे. पॉलीला नववे मानांकन होते. युकीने एक तास १९ मिनिटांत सामना जिंकला. युकीसमोर यानंतर अमेरिकेच्या सॅम क्‍युरीचे आव्हान असेल. क्‍यूरी २१व्या स्थानावर आहे. त्याने मिशा झ्वेरेव याच्यावर ६-४, ७-५ अशी मात केली.\nयुकीला प्रेक्षकांचे चांगले प्रोत्साहन मिळाले. काही भारतीय पाठीराख्यांनी त्याचा खेळ ‘टॉप फिफ्टी’ दर्जाचा झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. पॉलीचा फोरहॅंड बाहेर गेल्यानंतर युकीने दोन्ही हात उंचावत जल्लोष केला. मग त्याने कोर्टचे ‘किस’ घेतले. त्या वेळी प्रेक्षक ‘युकी-युकी’ असा त्याच्या नावाचा जयघोष करीत होते.\nपॉलीला नववे मानांकन होते. त्याने ‘ओपन १३’ आणि दुबई या स्पर्धांत अंतिम फेरी गाठली होती.\nयुकीने सुरवात आक्रमक केली. त्याने पहिल्याच गेममधील ब्रेकसह २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्याने पाचव्या गेममधील ब्रेकसह ४-१ अशी पकड भक्कम केली. पॉलीने ब्रेक मिळवीत २-४ अशी पिछाडी कमी केली. त्यानंतर दोघांनी सर्व्हिस राखल्या, पण एक ब्रेक युकीला पुरेसा ठरला. दुसऱ्या सेटमध्ये युकीने तिसऱ्या गेममधील ब्रेकसह ३-१ अशी आघाडी घेतली. सहाव्या गेममध्ये त्याची सर्व्हिस खंडित झाली. त्यामुळे ३-३ अशी बरोबरी झाली. अशा वेळी युकीने नवव्या गेममध्ये पुन्हा दमदार खेळ केला. पॉलीने तीन ब्रेकपॉइंट वाचविले, पण युकीने ब्रेकची संधी सोडली नाही. मग सर्व्हिस आरामात राखत त्याने विजय साकार केला.\nयुकीचा यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये २२व्या क्रमांकावरील फ्रान्सच्या गेल माँफिसवर विजय\nअमेरिकेतच ही कामगिरी. वॉशिंग्टनमधील सिटी ओपन स्पर्धेत ही कामगिरी\nक्रमवारीच्या निकषावर ही सर्वोत्तम कामगिरी\n२०१४च्या चेन्नई ओपनमध्ये युकीने १६व्या क्रमांकावरील इटलीच्या फॅबिओ फॉग्नीनीला हरविले होते, पण तेव्हा फॉग्नीनीने तंदुरुस्तीअभावी माघार घेतली होती.\nयुकीला पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत स्थान मिळविल्याचे १६ गुण\nमुख्य स्पर्धेत तिसरी फेरी गाठल्याचे ४५ गुण\nयुकीची या कामगिरीबद्दलची कमाई ४७ हजार १७० डॉलर\nहातात फुगे मिळताच मुले नाचू लागली\nसातारा - खळाळती वाहणारी वेण्णा, मंद वारे, कोवळ्या उन्हांच्या साथीत, वेण्णा नदीकाठच्या कातकरी वस्तीच्या निळ्या आकाशात हिरवे, पिवळे, लाल, गुलाबी...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nनाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात घसरली\nपुणे - निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक अॅसिडच्या कमाल उर्वरित अंशाची मान्यता पातळी द्राक्षापेक्षाही जादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे देशाची...\nहमीभाव मका खरेदी नाव नोंदणी सुरु\nमंगळवेढा - तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी आज दि १४ नोव्हेंबर पासून ऑनलाइन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70609210359/view", "date_download": "2018-11-15T02:21:14Z", "digest": "sha1:BDQX3RHI6SDNT2D6BUDJ4T4257WY4KWP", "length": 1703, "nlines": 24, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भजन - जो आवडतो सर्वाला , त...", "raw_content": "\nभजन : भाग ५|\nभजन - जो आवडतो सर्वाला , त...\nजो आवडतो सर्वाला, तोची आवडे देवाला ॥धृ॥\nदीन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालूनी, दुःख नेत्रीचे घेता पिऊनी फोडी पाझर पाषाणाला ॥१॥\nघेऊनी पंगू आपुल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी, पायाखाली त्याचेसाठी देव अंतरी नीज हृदयाला ॥२॥\nजनसेवेचे बांधूनी कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून, अर्पून आपुले हृदय सिंहासन नित भजतो मानवतेला ॥ जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला ॥३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43251982", "date_download": "2018-11-15T03:02:20Z", "digest": "sha1:7H7NTXXUTNQ2WYRNXQS5WPJBYT6VAPYG", "length": 15091, "nlines": 133, "source_domain": "www.bbc.com", "title": "#5मोठ्याबातम्या : शिवस्मारक L&T कंपनी उभारणार - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n#5मोठ्याबातम्या : शिवस्मारक L&T कंपनी उभारणार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा शिवस्मारकाचे संकल्पित चित्र\nआजच्या विविध वृत्तपत्रांतील आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी मोठ्या पाच बातम्या पुढील प्रमाणे :\n1. शिवस्मारक L&T उभारणार\nमुंबईतील शिवस्मारकाच्या बांधकामाचे काम अखेर L&T कंपनीला मिळालं आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.\nलोकसत्ताच्या वृत्तानुसार, अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या अडीच हजार कोटी रुपये खर्चाच्या या शिवस्मारकाचं काम तीन वर्षांत पूर्ण होईल.\n मला रंग खेळायचा नाही, माझ्या मताचा आदर करा'\nडार्क वेब : जिथं भाजीसारखं विकलं जातं कोकेन, हेरॉईन आणि एलएसडी\nस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी L&T कंपनीचे संचालक एम. व्ही. सतीश आणि सुशांत शहादेव यांच्याकडे गुरुवारी या प्रकल्पाचं काम सुरू करण्याचं पत्र सुपूर्त केलं. ठरलेल्या कालावधीपेक्षा लवकर स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे L&T कंपनीचे संचालक एम.व्ही. सतीश यांनी सांगितलं.\n2. 'धर्माविरोधात नव्हे तर, दहशतवादाविरोधात लढा'\nदहशतवाद आणि कट्टरतावादाविरोधातील लढाई कुठल्याही एका धर्माविरोधात नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट केलं. आपली लढाई तरुणांची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात असल्याचंही मोदी 'Islamic Heritage : Promoting understanding and moderation' या विषयावरील परिसंवादात बोलताना म्हणाले.\nमहाराष्ट्र टाइम्समधल्या वृत्तानुसार, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीयही या प्रसंगी उपस्थित होते.\n\"धर्माच्या नावाखाली मानवतेविरोधात गुन्हे करणाऱ्यांना ते धर्माला बदनाम करीत असल्याचे ध्यानात येत नाही,\" असंही मोदी म्हणाले. मूलतत्त्ववाद्यांविरोधात जॉर्डनचे राजे करीत असलेल्या जागृतीचा मोदींनी याप्रसंगी गौरव केला.\n३. धनंजय मुंडेवरील आरोप प्रकरणी वृत्तवाहिनीवर हक्कभंग\nमहाराष्ट्र विधिमंडळात लक्षवेधी सूचना चर्चेला येऊ नये म्हणून पैसे द्यावे लागत असल्याचा संदर्भ असलेली ध्वनिफीत एका मराठी वृत्तवाहिनीने बुधवारी सायंकाळी ऐकवली.\nदैनिक दिव्य मराठीमधल्या वृत्तानुसार, विधिमंडळात या वृत्तामुळे प्रचंड खळबळ उडाली. या ध्वनिफितीतून धनंजय मुंडे यांचं नाव पुढे आल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी लावून धरली.\nदरम्यान, विधान परिषदेत या वृत्तवाहिनीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशेष हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रस्ताव स्वीकारून तो विशेषाधिकार हक्कभंग समितीकडे पाठवत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.\n४. 'अश्विनी बिद्रेंच्या मृतदेहाचे मशीनने तुकडे करून खाडीत फेकले'\nबेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रेंची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करण्यात आले. त्यानंतर हे तुकडे वसईच्या खाडीमध्ये फेकण्यात आले, अशी कबुली या प्रकरणातील आरोपी महेश फळशीकर यांनी दिली आहे.\nसामना मधल्या वृत्तानुसार, फळशीकर हा या प्रकरणातला आरोपी अभय कुरुंदकरचा जवळचा मित्र आहे. त्याला सोमवारी पुण्यातील कात्रज परिसरातून अटक करण्यात आली होती.\nसहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी कळंबोली पोलिसांनी 7 डिसेंबर 2017 रोजी मुख्य आरोपी आणि निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक केली होती. 20 फेब्रुवारी रोजी कुरुंदकरचा खासगी वाहनचालक कुंदन भंडारी याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी झाल्यानंतर कुरुंदकरचा मित्र महेश फळणीकर याचे नाव पुढे आलं होतं.\n5. कार्ती चिदंबरमना 5 दिवसांची CBI कोठडी\nमाजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ झाली आहे. द हिंदू मधल्या वृत्तानुसार, INX Media कंपनीशी संबंधित भ्रष्टाचारात कार्ती यांचा सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.\nप्रतिमा मथळा कार्ती चिदंबरम\nहे प्रकरण तपासाच्या प्राथमिक टप्प्यात असून यात आरोपीचा सहभाग असल्याचं दिसत असल्याने पुढील तपासात त्यांची चौकशी महत्त्वाची आहे. म्हणून या कोठडीत वाढ करत असल्याचे विशेष न्यायाधीश सुनिल राणा यांनी स्पष्ट केलं.\nतुम्ही ही क्विझ सोडवलीत का\nतुमचं मराठी किती चांगलंय पाहा यात किती गुण मिळतात\nहोळी : पैगंबरांच्या हवाल्याने मुस्लिमांना शांततेचं आवाहन\nअरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं नेमके झालं काय\n' कसे बनतात होळीचे रंग\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nब्रेक्झिट कराराच्या मसुद्याला कॅबिनेटची मंजुरी, युरोपीय युनियनकडून स्वागत\nरणवीर-दीपिकाच्या विवाहस्थळाला जेव्हा पडला होता निर्वासितांचा गराडा\nमराठा आरक्षणाचा अहवाल आज होणार सादर : #मोठ्याबातम्या\nअवघ्या 5 मिनिटांमध्ये विक्रमी किंमतीत विकला गेला हा दुर्मीळ हिरा\nUSनं माणसांवर जैविक प्रयोग केल्याची रशियानं उठवली Fake News\nनरेंद्र मोदींनी दिलेल्या नोकऱ्यांच्या आश्वासनाचं झालं काय\nवाळवलेल्या झुरळांपासून बनवलेला हा ब्रेड तुम्ही खाणार का\nराज्यातला साखर उद्योग अडचणीत, या कारणांमुळे शेतकऱ्यांचे पुन्हा आंदोलन\nइमानी कुत्र्याने मालकिणीची पाहिली 80 दिवस वाट\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://deccanbank.com/mcharge-deposit.html", "date_download": "2018-11-15T02:16:14Z", "digest": "sha1:363HQUUPL257SVUD2FSM6ZKIFWBL6OTI", "length": 10356, "nlines": 153, "source_domain": "deccanbank.com", "title": "x DMCB| ठेव शुल्क", "raw_content": "| मुख्य पृष्ठ | शाखा | अभिप्राय | करीयर | आमच्याशी संपर्क साधा | साइट मॅप |\nसुरक्षित लॉकर ठेव शुल्क\nविविध प्रकारचे सेवा शुल्क\n( दिनांक - १०/०१/२०१३ पासून )\n१ एम.आय.सी.आर. - धनादेश-पुस्तिका\n१)चालू / कॅश-क्रेडीट / ओव्हरड्राफ्ट खाते नवीन खाते उघडल्यावर पहिली धनादेश-पुस्तिका मोफत\nनंतरच्या प्रत्येक धनादेशासाठी प्रत्येकी रु. २/- आकारले जातील.\n२)बचत खाते दर वर्षी १०५ धनादेश मोफत (एप्रिल ते मार्च).\nवर्षातील १०५ धनादेशानंतर प्रती धनादेश रु. २/- आकारले जातील. (सदर शुल्क १ एप्रिल २०१३ पासून लागू असतील)\n२ बाहेरील बँकेचे धनादेश / बिले\n१) रुपये १०,००० /- पर्यंत\n२) रुपये १०,००१ ते रुपये १,००,००० /-\n३) रुपये १,००,००० हून अधिक\n(सदरील शुल्क सर्व समावेशक असेल , कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही जसे कुरिअर किंवा टपालाचे शुल्क) रुपये ५० /-\n३ इतर बँकर्स च्या माध्यमातून परकीय चलन धनादेश संकलन / विदेशी चलन रेमिटन्स रुपये ३५ /- हाताळणी शुल्क अधिक कलेक्टींग बॅंकेचे शूल्क.\nरुपये ५ लाखा पर्यंत\nरुपये १ लाख पर्यंत\nरु. १.०० लाखाचे वर ते २.०० /- लाखापर्यंत\nरु. २.०० /- लाखावरील\nरु. १ लाखा पर्यंत\nरु. १ लाखाचे वर\n७ ई. सी. एस. डेबिट रिटर्न\n१) रुपये ५,००० /- पर्यंत\n२) रुपये ५,००१ ते १०,००० /-\n३) रुपये १०,००१ ते ५०,००० /-\n४) रुपये ५०,००१ ते १,००,००० /-\n५) रुपये १,००,००१ ते ५,००,००० /-\n६) रुपये ५,००,००१ ते १०,००,००० /-\n७) रुपये १०,००,००० /- च्या वरील रुपये ५० /-\n८ एमआयसीआर धनादेश रिटर्न\n१)स्थानिक धनादेश / राष्ट्रीय क्लिअरिंग धनादेश\nअ) रुपये १०,००० /- पर्यंत\nब) रुपये १०,००१ ते ५०,००० /-\nक) रुपये ५०,००१ ते १,००,००० /-\nड) रुपये १,००,००० /- च्या वरील\n२) बाहेरील बँकेचे धनादेश\nअ) बाहेरील बँकेचे धनादेश\nब) टायअप असलेल्या बँकांचे धनादेश.\nरु. १००/- प्रती धनादेश (अधिक पोस्टेज व कुरिअर शुल्क )\nटायअप केलेल्या बॅंकेचे शुल्क + प्रती धनादेश रु. १००/-\n९ एम. आय. सी. आर.- धनादेश रिटर्न\n१) रुपये ५,००० /- पर्यंत\n२) रुपये ५,००१ ते १०,००० /-\n३) रुपये १०,००१ ते ५०,००० /-\n४) रुपये ५०,००१ ते १,००,००० /-\n५) रुपये १,००,००१ ते ५,००,००० /-\n६) रुपये ५,००,००१ ते १०,००,००० /-\n७) रुपये १०,००,००० /- च्या वरील रुपये ५० /-\n१० डुप्लिकेट पासबुक / खाते उतारा\n१) बचत खाते पासबुक\n२) चालु खाते उतारा\nरुपये १०/- प्रती पान जास्तीत जास्त रू १०००/-\n११ खाते बंद करणे\n१) बचत खाते बंद करणे. ( एक वर्षाच्या आतील )\n२) चालू खाते बंद करणे. ( एक वर्षाच्या आतील )\n१२ किमान शिल्लक शुल्क\n१. बचत खाते किमान शिल्लक\nरुपये १००० /- धनादेश पुस्तिका शिवाय आणि\nरुपये २०००/- धनादेश पुस्तिका असेल तर\nया प्रमाणे शिल्लक ठेवली नसेल तर\nशुल्क: रुपये ५०/- प्रत्येक महिना बचत खात्यासाठी आकारले जाईल\n२. चालू खाते किमान शिल्लक\nजर शिल्लक ठेवली नसेल तर शुल्क: रुपये १००/- प्रत्येक महिना चालू खात्यासाठी आकारले जाईल.\n१३ \"फेथ इन्क्वायरी\" रुपये १५० /-\n१४ फोलिओ शुल्क(प्रासंगिक शुल्क)\nसी डी , सी सी आणि ओ डी खात्यांसाठी - ( ठेव,गव्हर्नमेंट सिक्युरीटी, सोने दागिने ताराणावरील ओव्हरड्राफ्ट खात्यासाठी लागू नाही.)\nरुपये १०० /- ४० नोंदीसाठी ,\nकिमान रुपये १०० / कमाल रुपये १००० /- सप्टेंबर आणि मार्च महिन्यात आकारले जाईल.\n१५ स्टॉप पेमेंट शुल्क रुपये १०/ प्रती धनादेश\nजास्तीत जास्त रु. १०० /- (अपूर्ण रकमे मुळे चेक परत गेल्याबदल शुल्क आकारले जाईल)\n१६. एम.आर.डी. खात्यामध्ये मासिक हप्ता विलंब दंड आर डी विलंब शुल्क रुपये १.५० प्रती रुपये १०० /-\n१ डुप्लिकेट मुदत ठेव पावती देणे/ आर डी खाते पुस्तिका / डी आर डी खाते पुस्तिका रुपये ५० /- प्रती पावती किंवा आर डी / डी आर डी खाते पुस्तिक (डुप्लिकेट मुदत ठेव पावती जारी करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क अतिरिक्त होईल)\nपत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70609205040/view", "date_download": "2018-11-15T01:48:04Z", "digest": "sha1:ORZUFHKQFUYLHS3X4VGQLZPNYODJLZC5", "length": 3363, "nlines": 26, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भजन - जोगाई ग अंबाई ग ।...", "raw_content": "\nभजन : भाग ५|\nभजन - जोगाई ग अंबाई ग \nजोगाई ग अंबाई ग कुंकूम जोगवा मागते ग, मागते ग मागते ग प्रेमाने भिक्षा घालावे ग ॥धृ॥\nप्रभाती मी उठोनी ग अलक्ष टाकोनी झाडीते ग पंचामृती पूजेस ग देह हे चंदन घासीते ग अज्ञानाचा काकडा ग ज्ञान धृतानी उजळीला ग अज्ञानाचा काकडा ग ज्ञान धृतानी उजळीला ग किंकीणी या मधुनाद ग दाराशी भाट हे गर्जती, तम छेडूनी पातल ग किंकीणी या मधुनाद ग दाराशी भाट हे गर्जती, तम छेडूनी पातल ग भ्रांतीचा पडदा सारीते ग ॥धृ॥\nथंड उटी सर्वांगी ग रेणुका माय तू कोमली ग ॥१॥\n देहाची कुरवंडी करीन ग चरणावरी दूध घटा सूनीर कलश ओतीते गे चरणावरी दूध घटा सूनीर कलश ओतीते गे तुज प्रती मागते ग तुज प्रती मागते ग नितकोर भाकर प्रेमाची ॥२॥\nनवनित ग आणीले ग सद्‍भक्तीने सेवेच ग वासांची उटणी स्नानासी ॥३॥\n उष्णोदक आणीले तुज साठी ग मनाच्या ग चौरंगी स्नानाची तयारी तुझी ग मनाच्या ग चौरंगी स्नानाची तयारी तुझी ग हिरवा चुडा मंगळसरी चंदेरी पातळ आणीले ग दुर्वांकुरी कंचुकी ग नवतीध भक्तीची शिवलींग, पाच फळे ओटीची ग ओटीत तुझ्या घालीते ग ओटीत तुझ्या घालीते ग रत्‍नप्रभा पसरली भक्तीचे ग दीप या तबकी ग हृदयाच्या रौप्या ताटी ज्ञानामृत भोजन घालीते ग हृदयाच्या रौप्या ताटी ज्ञानामृत भोजन घालीते ग उदंड ग उदंड आयुष्य ग उदंड सौभाग्य मागते उदंड दे जोगवा ग उदंड ग उदंड आयुष्य ग उदंड सौभाग्य मागते उदंड दे जोगवा ग उदंड कुंकूम मागते ग उदंड कुंकूम मागते ग उदंड ग उदंड अन्नाचे करी दान उदंड ग उदंड अन्नाचे करी दान उदंड ग जनसेवा उदंड हस्ताने करावीं ग ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2018-11-15T01:37:52Z", "digest": "sha1:A3EFICAU74GS22HK4ZDJHA3TIK3SK5XD", "length": 8688, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नवीन निकषांमुळे अवघड शाळा होणार सोप्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनवीन निकषांमुळे अवघड शाळा होणार सोप्या\nजुन्नर- पुणे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांचे निश्‍चित केलेल्या निकषांच्या आधारे फेरसर्वेक्षण करून सुधारित शाळांची यादी सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. या नवीन फेरतपासणीच्या निकषांमुळे अनेक अवघड शाळा सोप्या क्षेत्रात येणार असल्याचे जाणकार सांगतात. याबाबतची तपासणी आणि चौकशी करण्याचे अधिकार बांधकाम विभागाला देण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी 15 नोव्हेंबरपर्यंत सुधारित याद्या जिल्हा परिषदेकडे देणार आहेत.\nबारमाही रस्त्याची सुविधा, शाळेचे रस्त्यापासूनचे अंतर, डोंगरी भागांतील शाळा, नाले-ओढे पार करून जावे लागणारी शाळा आदी निकषांच्या आधारे सुधारित यादी जाहीर होणार असल्याचे जुन्नर गटशिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे यांनी सांगितले. जुन्नर तालुक्‍यात 135 आदिवासी अवघड आणि अवघड शाळा असून, नवीन निकषांमुळे या भागांतील शिक्षकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. पुन्हा जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षकांना बदलीला सामोरे जाण्याची शक्‍यता शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सत्यवान म्हस्के यांनी वर्तवली. शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे आणि सततच्या बदल्यांमुळे शिक्षकांच्या अध्यापन कार्यपद्धतीवर आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.\nगेल्या वर्षी झालेल्या ऑनलाइन बदल्यांमध्ये अनेक महिला आणि पुरुष शिक्षकांनी अवघड क्षेत्रातील शाळा निवडल्या होत्या; परंतु आता त्याच शाळा सोप्या झाल्यास या शिक्षकांच्या पुन्हा बदल्या होण्याची चिन्हे आहेत. एकदा बदली झाल्यावर किमान तीन ते पाच वर्षे शिक्षकांना सलग काम करण्याची संधी मिळाल्यास विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागत असते.\n– हनुमंत गोपाळे, सरचिटणीस शिक्षक संघ\nअवघड शाळांबाबत सुधारित निकष लागू झाल्यानंतर शासनाने बदल्यांच्या धोरणात सुधारणा करणे आवश्‍यक असून या शाळा निवडीच्या नवीन पद्धतीमुळे शाळांचे योग्य प्रकारे वर्गीकरण होणार आहे\n– पी. एस. मेमाणे, गटशिक्षणाधिकारी, जुन्नर.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकुरकुंभ येथे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांची गैरसोय\nNext articleदुचाकी टेम्पोला धडकून दोघांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dilip-mhaisekar-105005", "date_download": "2018-11-15T02:38:35Z", "digest": "sha1:Y7X3HJVVK4RSW3KBG3LVN4CSNKGGWL2E", "length": 20610, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dilip mhaisekar खेड्यांकडे वळवा आरोग्यसेवांचा मोहरा | eSakal", "raw_content": "\nखेड्यांकडे वळवा आरोग्यसेवांचा मोहरा\nशनिवार, 24 मार्च 2018\nम हाराष्ट्र सर्वाधिक समृद्ध राज्य मानले जाते. एकूण देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) राज्याचा वाटा १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. तसेच एकूण करापैकी ४० टक्के कर भरणारे राज्य अशी आपली ओळख आहे. तरीही राज्यातील आरोग्य सेवेशी संलग्न मानकांची पातळी तेवढी समाधानकारक नाही. प्रसूतिपूर्व काळजी, बाल लसीकरण, प्रसूतीकाळातील काळजी यांसारख्या निरनिराळ्या आरोग्य सेवांच्या मानकांची स्थिती चिंताजनक आहे. थोडक्‍यात, ग्रामीण आरोग्याच्या सुधारणेला मोठा वाव आहे. मोठा भाग आरोग्यसुविधांपासून वंचित असणे हे विकासालाच मारक ठरते.\nम हाराष्ट्र सर्वाधिक समृद्ध राज्य मानले जाते. एकूण देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) राज्याचा वाटा १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. तसेच एकूण करापैकी ४० टक्के कर भरणारे राज्य अशी आपली ओळख आहे. तरीही राज्यातील आरोग्य सेवेशी संलग्न मानकांची पातळी तेवढी समाधानकारक नाही. प्रसूतिपूर्व काळजी, बाल लसीकरण, प्रसूतीकाळातील काळजी यांसारख्या निरनिराळ्या आरोग्य सेवांच्या मानकांची स्थिती चिंताजनक आहे. थोडक्‍यात, ग्रामीण आरोग्याच्या सुधारणेला मोठा वाव आहे. मोठा भाग आरोग्यसुविधांपासून वंचित असणे हे विकासालाच मारक ठरते. राज्यात आरोग्यसेवा प्रामुख्याने शहरी भागात एकवटलेल्या आहेत व ग्रामीण भाग पुरेशा आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, सोयींची कमतरता हे इतर घटकही याला कारणीभूत आहेत. आरोग्य सेवेत समतोल साधण्यासाठी ग्रामीण आरोग्य अभियानाद्वारे त्या भागात प्रभावी सेवा पुरवणे गरजेचे आहे. या बाबी विचारात घेऊन ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’ने ग्रामीण आरोग्य सेवेचा दर्जा व स्तर उंचावण्यासाठी, तसेच ग्रामीण जनतेला नियमितपणे किमान मूलभूत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ‘ग्रामीण आरोग्य बॅंक’ ही योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. आरोग्य बॅंक म्हणजे आरोग्याचे ज्ञान, प्राथमिक उपचार, प्रतिबंध आणि संदर्भ सेवा या चारही सोयी एकत्रित देणारी व्यवस्था.\nराष्ट्र सुदृढ व आरोग्यसंपन्न राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुधारण्याकरिता हवे योग्य पोषण, स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी आणि विश्‍वासार्ह आरोग्यसेवा. आजार होऊच नये यासाठी उपाययोजना, आरोग्य सुधारणांसाठी पूरक उपाय आणि आजार झालेच, तर वेळीच योग्य उपचार ही त्रिसूत्री आहे. ही त्रिसूत्री ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्‍यक आहे; पण दुर्दैवाने समाजात आरोग्य म्हणजे गोळ्या, इंजेक्‍शन आणि सलाईन असा गैरसमज आहे. औषधोपचार गरजेचे असतात, पण तेवढेच पुरेसे नाहीत. या संदर्भात जनजागृती करूनच अनेक गैरसमज दूर करता येतील.\nग्रामीण आरोग्य बॅंक स्थापनेमागील उद्देश महत्त्वाच्या आजारांचा लवकर शोध घेणे, योग्य उपचारांकरिता रुग्णालयात पाठविणे, काही महत्त्वाच्या आरोग्य सेवांसाठी प्रतिबंधक सेवा, आरोग्य संवर्धनासाठी नियोजबद्ध प्रयत्न, स्थानिक आरोग्य डाटाबेस - माहिती बॅंक निर्माण करणे आणि आरोग्य बॅंकेमार्फत प्राथमिक आरोग्यसेवा सार्वजनिक क्षेत्रात लोकसहभागी पद्धतीने रुजवणे हे आहेत.\nग्रामीण आरोग्य बॅंक ही लोकसहभागातून चालणारी प्रक्रिया आहे. ग्रामसभा घेऊन त्यात ठरवलेल्या ठिकाणी आरोग्य बॅंकेचे काम चालेल. ठराविक गावात डॉक्‍टर ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेल्या ठिकाणी रुग्ण तपासतील. तसेच ग्रामपंचायतीच्या सहकार्याने नागरिकांना आरोग्य शिक्षण दिले जाईल. उदा. हिवताप होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, संतुलित आहार म्हणजे काय आदी. आजकाल चुकीच्या जीवनशैलीशी निगडित रोगांचे प्रमाण वाढत आहे, जसे उच्च रक्तदाब, मधुमेह इ. हे जीवनशैलीशी निगडित रोग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही नियमित व्यायाम, संतुलित आहार व तणावमुक्त जीवनशैली याबद्दल शिक्षण देणे गरजेचे आहे. एकूणच उपचारांबरोबरच आजार होऊच नये यासाठीचे मार्गदर्शनही केले जाईल. आरोग्य बॅंकेच्या माध्यमातून गावांमध्ये केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामुळे आरोग्याच्या समस्या व त्याची कारणे यावर प्रकाश पडेल आणि या माहितीचा उपयोग प्रभावी उपाययोजना करण्यासाठी होईल.\nआजारांवर उपचार, आजार टाळण्यासाठीची उपाययोजना व आजार होऊच नये यासाठीचे शिक्षण या सर्वांवर ग्रामीण आरोग्य बॅंक या संकल्पनेतून लढा दिला जाणे अपेक्षित आहे. जेणेकरून प्रत्येक गावामधील प्रत्येक नागरिक सुदृढ होईल. सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांतील आंतरवासीय प्रशिक्षणार्थी हे या समाजोपयोगी उपक्रमासाठी काम करतील. यात बंधपत्रित डॉक्‍टर व खासगी डॉक्‍टरांचाही समावेश असेल.\nआरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका ही तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन, मुख्य तांत्रिक सनियंत्रण आणि माहिती विश्‍लेषण, प्रशिक्षण सुसूत्रीकरण आणि श्रेयांकन, निरनिराळ्या संस्थांशी संपर्क साधणे अशी असेल. या उपक्रमामुळे अप्रशिक्षित व्यावसायिकांकडून जनतेचे होणारे शोषण टळेल. गावातच चांगली प्रतिबंधक सेवा उपलब्ध झाल्यामुळे पुढील नुकसान टळेल. यातून रुग्णालयांवरचा भार कमी होऊ शकेल. त्यामुळे रुग्णालयांची गुणवत्ता सुधारेल. लवकर निदान व उपचारांमुळे आजारातील नुकसान टळेल. या उपक्रमामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला व्यापक आधार मिळेल. आरोग्यविषयक माहितीचा साठा तयार होईल. आरोग्य संवर्धन उपायांमुळे पोषण आणि आयुष्यमान वाढेल, असा विश्‍वास वाटतो.\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय...\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/371/Nijarup-Dakhava-Ho.php", "date_download": "2018-11-15T03:01:09Z", "digest": "sha1:MZAQZEPKGRRSZC7HL7WI3KCEPCOGFFLL", "length": 10080, "nlines": 143, "source_domain": "www.gadima.com", "title": "Nijarup Dakhava Ho | निजरूप दाखवा हो | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nदोन ओंडक्यांची होते सागरांत भेट\nएक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nनिजरूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो\nअवरुद्ध साद माझा प्रतिसाद त्यास द्या हो\nआला गजेंद्र मोक्षा तैसे पुनश्च या हो\nजळत्या निळ्या वीजेची प्रभू एक झेप घ्या हो\nनरसिंह होवुनीया घुमवीत गर्जनासी\nशतसूर्य तेज दावा अज्ञात या जनासी\nसमुद्र क्रोधा ते रामचंद्र व्हा हो\nपार्थास दाविले ते प्रभू विश्वरूप दावा\nमुरली मनोहरा या व्हा वाजवीत पावा\nएका करांगुलीने गोवर्धना धरा हो\nराज:भ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार\nश्रीकृष्ण-विष्णू-राम तोचि विठू महार\nजाळी तनामनासी ती आग शांतवा हो\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nऐक फेकते सवाल पहिला\nकशी रुसून गेली राणी\nकोण मी अन्‌ कोण ते\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/banks/", "date_download": "2018-11-15T02:24:57Z", "digest": "sha1:XWJTW4GWDZKT6DPX3JVOHPNX3J367VXK", "length": 10887, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Banks- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nRBI ने लागू केले नियम, जाणून घ्या फाटलेल्या नोटा बदलण्याचे सोपे उपाय\nआरबीआयच्या नियमांनुसार, या नोटा पुन्हा तुम्हाला परत देण्यात येत नाहीत. केंद्रीय बँक तुम्हाला नवीन नोटाच देते\nBREAKING: बँक कर्मचाऱ्यांना लंच टाईम नाहीच - रिझर्व्ह बँक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nपोस्ट ऑफिसमध्ये रोज ५५ रुपये भरून मिळवू शकता १० लाख रुपयांचा विमा\nRBIकडे ३.६ लाख कोटी मागितलेले नाहीत - सरकारकडून खुलासा\nपोस्ट ऑफिसची झक्कास योजना, 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर कमवा 25 लाख रुपये\nशिवसेना गटानेत्याच्या नावानं परस्पर काढलं कर्ज; कर्ज भरण्यासाची बँकेने पाठवली नोटीस\nबँकेला फोन न करता करा आपले कार्ड ब्लॉक\nपुढच्या ६० दिवसांमध्ये बंद होणार SBI चं हे अॅप\nचार दिवस बँकांना असणार टाळे, आजच करून घ्या महत्त्वाची कामं\nलाईफस्टाईल Oct 24, 2018\nफिक्स डिपॉजिटने असे कमवा दर महिना पैसे\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या... ३१ ऑक्टोबरपासून बदलेल बँकेतून पैसे काढायचा नियम\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/f8574c52c6/kharakati-bringing-39-it-39-millionaire-today-", "date_download": "2018-11-15T02:56:21Z", "digest": "sha1:UAY57Y5VLGBMLRYMXNWSLA4GP4U5X47Q", "length": 21561, "nlines": 123, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "खरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश!", "raw_content": "\nखरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश\nडोसा हे एक दक्षिण भारतीय व्यंजन. पण भारतभरात आता ते आवडीने खाल्ले जाते. देशाची सीमाही डोशाच्या स्वादाने खरंतर केव्हाच ओलांडलेली आहे. डोसासोबतच एक यशकथा जुळलेली आहे. आणि ही यशकथा येणाऱ्या काळालाही कष्ट आणि संघर्षाचे महत्त्व सांगत राहणार आहे. ‘डोशाचे डॉक्टर’ अशी ओळख असलेल्या ‘डोसा प्लाझा’चे मालक आणि संस्थापक प्रेम गणपती यांची ही यशकथा आहे. ‘डोसा प्लाझा’ हे रेस्टॉरंटच्या एका मोठ्या साखळीचे नाव आहे.\nदेशभरात ‘डोसा प्लाझा’चे कितीतरी आउटलेटस् आहेत. दररोज हजारो लोक त्यांतून डोसासह अन्य व्यंजनांचा आनंद लुटताहेत. याच डोसा प्लाझामागे आहे संघर्षाने भारलेली प्रेम गणपती यांची ही यशकथा प्रेम गणपती आज दिवसाला लाखो रुपये कमवत आहेत, पण कधीकाळी ते मुंबईतील एका बेकरीमध्ये भांडी धुण्याचे काम करत असत, हे ऐकले की कुणालही नवल वाटावे. एखाद्या चांगल्या नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून प्रेम यांनी आपले मूळ गाव सोडले होते आणि मुंबईत पाउल ठेवले होते, पण टाकल्या पाउली त्यांचा विश्वासघात झालेला होता. आधार देणारेही कुणी नव्हते. स्वत:ला त्यांनी स्वत:च सांभाळले. एका अगदी अनोळखी शहरात परिस्थितीशी झुंज दिली.\nप्रेम यांचा जन्म तामीळनाडूतील तुतीकोरिन जिल्ह्यातील नागलापुरम गावात झाला. सहा भाऊ आणि एक बहिण त्यांना आहे. वडिल योगशिक्षक होते. थोडीफार शेतीही होती. शेतीने ऐनवेळी दगा दिला. प्रचंड नुकसान झाले. दोनवेळच्या जेवणाचीही मारामार झाली. तेव्हा प्रेमने फैसला केला, की दहावीनंतर आता आपल्याला काही शिकायचे नाही. नोकरी करून वडिलांना हातभार लावायचा आहे. प्रेमने काही दिवस आपल्या गावातच लहानसहान कामे केली. गावात मोजकेच पैसे मिळायचे. मग चेन्नईला जायचे ठरवले. चेन्नईतही अशाच लहानसहान नोकऱ्या त्याला मिळाल्या. गरजा पूर्ण होत नव्हत्या. एका परिचिताने मुंबईत चांगली नोकरी मिळवून देतो म्हणून सांगितले. बाराशे रुपयांपर्यंत पगार मिळेल, असेही या परिचिताने आश्वस्त केले. प्रेम त्या परिचितासह चेन्नईहून मुंबईला निघाले. ‘व्हीटी’ स्टेशनवर (तेव्हा व्हिक्टोरिया टर्मिनल म्हणून ओळखले जाणारे सध्याचे छत्रपती शिवाज टर्मिनल) दोघे उतरले. मग लोकल रेल्वे धरली… आणि हा परिचित प्रेम यांना एकट्याला सोडून रफुचक्कर झाला. प्रेमकडे जे काही थोडेफार पैसे होते तेही या परिचिताने पसार केलेले होते.\nप्रेमसमोर एकच प्रश्न होता ‘आता काय करावे’ खिसा रिकामा होता. ओळखीचं कुणीही नव्हतं. वरून तमीळ सोडली तर कुठलीही भाषा प्रेम यांना समजत नव्हती. लोकांशी बोलण्यातही त्यांना अडचणी येत होत्या. हिंदी, मराठी, इंग्रजीतले त्यांना अ म्हणता ब कळत नव्हते. लोकलने वांद्रे स्थानकावर उतरले तेव्हा ते केवळ विमनस्क होते. लोकांची हे गर्दी. गर्दीतून आपण कोणत्या वाटेने जायचे, कुठे जायचे काही कळत नव्हते. मदतही कुणाला मागावी, कशी मागावी… प्रश्नच प्रश्न पुढ्यात होते. एका टॅक्सीवाल्याला प्रेमची दया आली आणि त्याने धारावीतील मारियम्मन मंदिरापर्यंत प्रेमला नेऊन पोहोचवले. मंदिरात येणारे बहुतांश तमीळ भाषक होते म्हणून टॅक्सीवाल्याला वाटले कुणीतरी याची मदत इथे करेल आणि प्रेम पुन्हा आपल्या गावी परतू शकेल. घडलेही तसेच. इथले तमीळ लोक प्रेमची मदत करायला तयार झाले. प्रेमने परत गावी जावे म्हणून ते तजवीज करू लागले. अशात प्रेमने सांगितले, की आपल्याला इथेच नोकरी करायची आहे. गावी परतायचे नाही.\nदीडशे रुपये महिन्याने चेंबूरच्या एका बेकरीत भांडी स्वच्छ करण्याचे काम प्रेमला मिळाले. बरेच दिवस इथे प्रेमने काम केले, पण मोबदला फारच कमी होता. त्याचा स्वत:चा खर्चही त्यातून निघत नसे. त्याला तर घरीही पैसे पाठवायचे होते. मला वेटर म्हणूनही काम द्या, असे प्रेमने मालकाला सांगितले, पण तेव्हाची परिस्थिती लक्षात घेता मालकाने नकार दिला. प्रेम भांडी धुत राहिला. पण पुढे त्याने जोडीला रात्री चालणाऱ्या एका ढाब्यावर खानसाम्याचे कामही सुरू केले. प्रेमला डोसा बनवण्याचा छंद होता म्हणून या मालकानेही त्याला डोसा बनवण्याचे काम दिले. रात्रंदिवस कष्ट उपसून काही रक्कम जमवण्यात प्रेमला यश मिळाले. आता आपण आपले स्वत:चे काही काम सुरू करावे, असे त्याला वाटू लागले. जमलेल्या पैशांच्या बळावर इडली-डोसा बनवणारी यंत्रणा त्याने भाड्याने घेतली. काही भांडी विकत घेतली. स्टोव्ह घेतला. १९९२ ची ही गोष्ट. आपली लोटगाडी घेऊन प्रेम वाशी रेल्वे स्थानकावर पोहोचला आणि तिथे डोसाविक्री सुरू केली. स्वाद असा काही होता, की त्याचा सुगंध दरवळलाच आणि प्रेम लवकरच प्रसिद्ध झाला. लांबून-लांबून लोक प्रेमकडे डोसा खायला येऊ लागले. विद्यार्थ्यांमध्ये तर प्रेमचे डोसे विशेष लोकप्रिय ठरले. अनेक विद्यार्थी प्रेमचे मित्रही बनले. हेच विद्यार्थी प्रेमला व्यवसाय वाढवण्याचे मंत्रही देऊ लागले. विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनाने आणि मदतीने प्रेमने १९९७ मध्ये एक दुकान भाड्याने घेतले. दोन पगारी नोकर ठेवले. ‘डोसा रेस्टॉरंट’ सुरू झाले. ‘प्रेम सागर डोसा प्लाझा’ असे या रेस्टॉरंटचे नामकरण झाले. ज्या दुकानावर हे डोसा प्लाझा सुरू झाले, ते आधी ‘वाशी प्लाझा’ म्हणून ओळखले जात होते. ‘प्लाझा’ शब्द म्हणूनच प्रेमने कायम ठेवला, जेणेकरून लोकांच्या तोंडावर आपले नावही लवकर रुळावे. आणि झालेही तसेच. दुकान जोरात चालायला लागले.\nविद्यार्थ्यांच्या मदतीने प्रेम कॉम्प्युटर चालवायलाही शिकला. कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या मदतीने जगभर ठिकठिकाणी बनवण्यात येणाऱ्या व्यंजनांची माहिती तो मिळवू लागला व विविध पदार्थ बनवण्याचे कौशल्य त्याने आत्मसात केले. याचदरम्यान प्रेमला एक कल्पना सुचली आणि या कल्पनेने प्रेमचे आयुष्य बदलून टाकले. स्वप्नांना पंख दिले.\nप्रेमने डोशांवर प्रयोग करायला सुरवात केली. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे तो बनवू लागला. वेगवेगळ्या पदार्थांना डोशाशी जोडण्याचे कामही त्याने केले. चायनिज् पसंत करणाऱ्यांसाठी त्याने चायनिज डोसा बनवला. उत्तर भारतीयांसाठी खास डोशामध्ये पनिरचा वापर त्याने करून पाहिला. आपले प्रयोग यशस्वी ठरतील की नाही हे जाणून घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांना तो हे डोसे आधी खाऊ घालत असे. विद्यार्थ्यांनी ओके दिल्यानंतर मग तो ते विक्रीसाठी ठेवत असे.\nलवकरच आपल्या रेस्टॉरंटमध्ये २० नाना प्रकारचे डोसे तो विकू लागला. लोकही गर्दी करू लागले. गर्दी आता आवरली जात नव्हती, मग त्याने रेस्टॉरंट वाढवले. लोकांच्या मागणीबरहुकूम नवनवे डोशाचे प्रकार प्रेमने शोधून काढले. २००५ पर्यंत डोशाचे वेगवेगळे १०४ प्रकार आता या रेस्टॉरंटमध्ये मिळू लागलेले होते. प्रेमचे डोशांमधील संशोधन इतके पुढे गेले, की लोकही त्यांना ‘डोशाचा डॉक्टर’ म्हणू लागले. प्रेमने आता रेस्टॉरंटची एक शाखाही सुरू केली. शाखा वाढतच गेल्या. काम आता आवरले जात नव्हते म्हणून प्रेम यांनी आपल्या भावाला गावावरून बोलावून घेतले.\nप्रेम यांच्या डोशाची किर्ती आता अत्र-तत्र-सर्वत्र पसरली. मुंबईची सीमा तिने ओलांडली. देशातील विविध शहरांतून प्रेमचे डोसा प्लाझा सुरू झाले. सर्वत्र ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला. आता प्रेमच्या डोशाने देशाची सीमाही ओलांडली. न्युझिलंड, दुबई, मिडलइस्टसह दहा विविध देशांतून प्रेमचा डोसा धडकला. इथेही प्रेमचे डोसा प्लाझा सुरू झाले. जगभरात ही लोकप्रियता वाढतच चाललेली आहे. ‘डोसा प्लाझा’तील १०५ प्रकारच्या डोशांपैकी २७ प्रकारांचे स्वत:चे असे ट्रेडमार्क आहेत. भारतातील विविध राज्यांतून लोक आता ‘डोसा प्लाझा’तील डोशांसह विविध व्यंजनांचा आनंद घेताहेत.\nप्रेम गणपती यांची ही यशकथा खुप काही शिकवून जाणारी आहे. ही कथा म्हणजे संघर्षातून काय काय प्राप्त केले जाऊ शकते, त्याचा मासलेवाइक नमुनाच आहे. एक व्यक्ती जी कधी काळी लोकांची उष्टी भांडी धुण्याचे काम करत होती, ती आपल्या कल्पनाशक्तीच्या आणि कष्ट उपसण्याच्या तयारीच्या बळावर स्वत:ला आज शेकडोंचा पोशिंदा म्हणून प्रस्थापित करते. जगभरात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवते, हे खरोखर प्रेरक आहे.\nसात्विक भावनेतून समूह उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे ‘सोमेश्र्वर’ कंपनीचे महेंद्र साखरे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nमहिलांनी चालविलेले ‘फिरते उपहारगृह’ जे कर्नाटकच्या रस्त्यावर प्रसिध्द होत आहे\nटॉकबिज'च्या रूपाने व्हाट्सऍपला पर्याय, पुण्यातील तरुणाची तंत्रज्ञानात गरुडझेप \nकहानीवाली नानींना भेटा,ज्यांनी दहा हजार मुलांना गोष्टी सांगितल्या आहेत\nभारतीय-अमेरिकन वकील ज्या ट्रम्प यांचे नियामक कामकाज कार्यालय चालवितात\nमोदींचा मान, ‘अॅप्स’ची खाण, देशाची शान, खरा किंग खान… इम्रानभाई\n…अन् रिक्षावाल्याचं लेकरू झालं ‘आयएएस’\n जगातला सर्वांत लहान शिक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/sandwich-maker/hylex+sandwich-maker-price-list.html", "date_download": "2018-11-15T02:17:58Z", "digest": "sha1:3MH6PUVZRIFYQBG5K3SYULVVWMTVOQ7W", "length": 13175, "nlines": 293, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हैलेक्स सँडविच मेकर किंमत India मध्ये 15 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nहैलेक्स सँडविच मेकर Indiaकिंमत\nIndia 2018 हैलेक्स सँडविच मेकर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nहैलेक्स सँडविच मेकर दर India मध्ये 15 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण हैलेक्स सँडविच मेकर समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन हैलेक्स क्रिस्पतीने ग्रिल ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी हैलेक्स सँडविच मेकर\nकिंमत हैलेक्स सँडविच मेकर आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन हैलेक्स क्रिस्पतीने ग्रिल ब्लॅक Rs. 1,099 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.791 येथे आपल्याला हैलेक्स फॅन्सी तौच सुपर डक्स उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10हैलेक्स सँडविच मेकर\nहैलेक्स फॅन्सी तौच सुपर डक्स\nहैलेक्स क्रिस्पतीने ग्रिल ब्लॅक\n- कूकिंग प्लेट Non-Stick\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-its-governments-responsibility-proper-agri-commodity-rate-says-raju-shetty", "date_download": "2018-11-15T02:58:48Z", "digest": "sha1:73E3326RYMUSAO7XX3OKLAIVZHURIYZX", "length": 15540, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Its Government's responsibility for the proper agri commodity rate says Raju Shetty | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीमालाला योग्य भावाची जबाबदारी शासनाची : शेट्टी\nशेतीमालाला योग्य भावाची जबाबदारी शासनाची : शेट्टी\nसोमवार, 21 मे 2018\nइचलकरंजी, जि. कोल्हापूर : ‘‘शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यांने शेतकऱ्यांची नवी पिढी शेती करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला नव्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा देऊन शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा शेती व्यवस्था उद्‌ध्वस्त झाली तर आपल्या देशात अन्न सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर होईल,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.\nइचलकरंजी, जि. कोल्हापूर : ‘‘शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यांने शेतकऱ्यांची नवी पिढी शेती करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला नव्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा देऊन शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा शेती व्यवस्था उद्‌ध्वस्त झाली तर आपल्या देशात अन्न सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर होईल,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.\nयेथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत खासदार शेट्टी बोलत होते. ‘शिवार ते माजघर-शेतीमालाचा प्रवास सुखकर कसा होईल' या विषयाची त्यांनी मांडणी केली. खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘शेतकरी आपली संस्कृती म्हणून शेती करीत असतो. पूर्णपणे व्यापार म्हणून शेती केली जात नाही. संघटित नसल्यामुळे तो आपल्या मालाचा भाव ठरवू शकत नाही. त्याचा गैरफायदा शासनकर्ते घेतात. त्यामुळेच तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्याला कमी किंमत मिळते. ग्राहक महागाईने त्रस्त आहे. ही परिस्थिती का निर्माण होत आहे. याचा विचार करून मार्ग काढण्याची आवश्‍यकता आहे.’’\nग्राहकांवर पडणारा बोजा थांबवायचा असेल आणि शेतकरी ही जगला पाहिजे, ही भूमिका घ्यायची झाली तर शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान वापरले गेले पाहिजे. उत्पादन झालेल्या मालाची विक्री जलद गतीने होण्यासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या पाहिजेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. शेतकरी उत्पादन ते ग्राहक यातील साखळी दूर केली तर सर्वांचेच भले होणार आहे, असे सांगून खासदार शेट्टी यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.\nपूर शेती खासदार मनोरंजन entertainment विषय topics व्यापार\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weekly-weather-advisary-6814", "date_download": "2018-11-15T03:06:04Z", "digest": "sha1:5VYK4JDNAXKFKS3BMULDIUACIUEAWRCS", "length": 32230, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weekly weather advisary | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची तीव्रता वाढेल\nकोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची तीव्रता वाढेल\nशनिवार, 24 मार्च 2018\nमहाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य भारतावर हवेचा दाब समान म्हणजेच १०१० हेप्टापास्कल इतका राहील. वायव्येकडील भागावर व काश्मीरच्या पायथ्याला हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक राहील. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या काही भागांत वारे प्रामुख्याने वायव्येकडून तर काही भागात नैर्ऋत्येकडून वाहतील. अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरावरही समान हवेचा दाब म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहण्यामुळे हवामान बदल या आठवड्यात जाणवणार नाहीत.\nमहाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य भारतावर हवेचा दाब समान म्हणजेच १०१० हेप्टापास्कल इतका राहील. वायव्येकडील भागावर व काश्मीरच्या पायथ्याला हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक राहील. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या काही भागांत वारे प्रामुख्याने वायव्येकडून तर काही भागात नैर्ऋत्येकडून वाहतील. अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरावरही समान हवेचा दाब म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहण्यामुळे हवामान बदल या आठवड्यात जाणवणार नाहीत. २५ मार्च रोजी वायव्येकडील भारताच्या भागावर १०१४ हेप्टापास्कल, तर ईशान्य भारतावरही तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहतील. मध्य भारतात मात्र हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल.\nमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. २६ मार्च रोजी स्थिती बदलत असून, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १०१२, तर उर्वरित भारतावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे वारे नैर्ऋत्येकडून वाहण्यास सुरुवात होईल. २३ मार्च रोजी सूर्य मध्यावर म्हणजेच विषववृत्तावर येईल आणि त्यानंतर उत्तरायणमुळे तो उत्तर गोलार्धात प्रवेश करील आणि उष्णता वेगाने वाढण्यास सुरवात होईल. २७ मार्च रोजी राजस्थान व गुजरात सीमेवर केवळ १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होईल तर उर्वरित भारतावर समान म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका अधिक असेल. २८ मार्च रोजी मध्य भारतात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल व वारे दक्षिणेकडून उत्तरेस वाहतील. २९ मार्च रोजी स्थिती कायम राहील. २५ व २६ मार्च रोजी मुंबईच्या जवळपासच्या भागात ढग जमतील, तर २७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ढगांची दाटी असेल. हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. त्यामुळे कोणतेही हवामान बदल होणार नाहीत.\nठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. तर रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ६९ ते ७० टक्के राहील, तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ७६ ते ८१ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ टक्के राहील, तर रायगड जिल्ह्यात ६८ टक्के राहील, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे जिल्ह्यात ३ किलोमीटर, तर सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत ५ किलोमीटर व रत्नागिरी जिल्ह्यांत ताशी ८ किलोमीटर राहील. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ती अग्नेयेकडून राहील.\nनाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील; तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५९ टक्के राहील, तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ६५ टक्के राहील. नाशिक जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ टक्के राहील. तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील, तर वाऱ्याची दिशा नाशिक जिल्ह्यात वायव्येकडून, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून तर जळगाव जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील.\nजालना जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, तर लातूर व बीड जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ते ३७ अंश सेल्सिअस राहील. तर नांदेड व परभणी जिल्ह्यात ते ३८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. तर नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील.\nआकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता परभणी जिल्ह्यात ४५ टक्के, तर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत ५४ टक्के राहील व औरंगाबाद जिल्ह्यांत केवळ ३९ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६९ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत २५ ते ३० टक्के राहील आणि लातूर व परभणी जिल्ह्यात ३३ ते ३५ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग हिंगोली जिल्ह्यात ताशी ३ किलोमीटर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत ताशी ५ किलोमीटर नांदेड व जालना जिल्ह्यांत ८ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने अग्नेयेकडून राहील.\nबुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील, तर अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के राहील, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यात ४० टक्के राहील. अमरावती जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ १५ टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यात त्याहून कमी म्हणजे १२ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.\nनागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ते ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ६० टक्के राहील, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४० टक्के इतकी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात १५ टक्के, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत केवळ १२ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.\nगडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के राहील; तर भंडारा जिल्ह्यात ४० टक्के आणि चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ३० ते ३५ टक्के इतकी राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के व गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत केवळ १२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा पूर्वेकडून राहील, तर उर्वरित जिल्ह्यात वायव्येकडून राहील.\nसोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. सांगली व पुणे जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सातारा व नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. नगर व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस किमान तापमान राहील. कोल्हापूर जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील, तर उर्वरित जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सांगली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ टक्के राहील, तर सोलापूर जिल्ह्यात ५९ टक्के राहील आणि नगर जिल्ह्यात ५४ टक्के राहील. मात्र कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत ६१ ते ६६ टक्के राहील. कोल्हापूर, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ टक्के राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत किमान तापमान २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.\nकमाल व किमान तापमान वेगाने वाढत असल्याने या पुढे उन्हाळी हंगामातील पिकांचे पाणी व्यवस्थापन काटेकोरपणे करावे. तशीच काळजी भाजीपाला व फळ पिकांची घ्यावी.\nजनावरांना हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा म्हणून आफ्रिकन टॉल मका, ओट या पैकी निवडक चारा पिकांची पेरणी करून पिकांची गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा योग्य प्रकारे करावा.\nउन्हाळी हंगामात कमी कालावधीची पिके घ्यावीत.\n(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अाणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)\nमहाराष्ट्र ईशान्य भारत अरबी समुद्र हवामान कमाल तापमान किमान तापमान\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-tur-dal-will-ration-shop-35-rupees-kg-maharashtra-8776", "date_download": "2018-11-15T02:55:15Z", "digest": "sha1:H62PVA7KO7PUF5QMUBQGWRCNJCWLYAJQ", "length": 18178, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, tur dal will in ration shop at 35 rupees kg , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतूरडाळीची स्वस्त धान्य दुकानांत ३५ रुपये किलोने विक्री\nतूरडाळीची स्वस्त धान्य दुकानांत ३५ रुपये किलोने विक्री\nगुरुवार, 31 मे 2018\nमुंबई : राज्य सरकारने खरेदी केलेल्या तुरीला उठाव नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून विकण्यात येत असलेल्या तूरडाळीचे दर कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आधीच्या ५५ रुपये प्रतिकिलोच्या दराऐवजी आता ३५ रुपये किलो याप्रमाणे ही तूरडाळ विक्री करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. २९) मान्यता दिली.\nमुंबई : राज्य सरकारने खरेदी केलेल्या तुरीला उठाव नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून विकण्यात येत असलेल्या तूरडाळीचे दर कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आधीच्या ५५ रुपये प्रतिकिलोच्या दराऐवजी आता ३५ रुपये किलो याप्रमाणे ही तूरडाळ विक्री करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. २९) मान्यता दिली.\nदैनिक अॅग्रोवनने तुरीची शेल्फ लाइफ संपत आल्याने राज्याच्या तिजोरीला आठशे ते हजार कोटींचा फटका सहन करावा लागणार असल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर जागे झालेल्या शासनाने या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून शिल्लक तूर साठ्याचा जलदगतीने निपटारा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तूरडाळीचे दर कमी करण्यात आले आहेत.\nकर्नाटक व तमिळनाडू या राज्यांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तूरडाळीचा पुरवठा अनुक्रमे ३८ रुपये आणि ३० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे केला जातो. या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कमीत कमी किमतीत तूरडाळीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शासनाचे सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, पूर्णतः अथवा अंशतः अनुदानित संस्था याद्वारे होणारी तूरडाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यंत फक्त महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडून शासकीय दराने करण्यास बंधनकारक करण्यात आली आहे.\nराज्य सरकारने मागील वर्षात खरेदी केलेली २५ लाख क्विंटल तूर सरकारी गोदामात पडून आहे. त्यात नव्या तुरीची भर पडल्याने आताच हा साठा सुमारे ५० लाख क्विंटलपुढे गेला आहे. अजूनही कित्येक शेतकऱ्यांकडे यंदाची तूर शिल्लक असून, यात अजून वाढ होईल, अशी चिन्हे आहेत. आधीच्या साठ्याने गोदामे भरल्याने नव्याने खरेदी केलेल्या तुरीसाठी जागा मिळत नाही.\nगेल्या वर्षी आणि या वर्षी खरेदी केलेल्या या तुरीमुळे राज्य सरकारच्या नाकातोंडातून धूर निघायची वेळ आली असून, राज्यात गोदामात पडून असलेल्या गेल्या खरिपातील सुमारे पंधराशे कोटी रुपयांच्या या तुरीचे करायचे काय असा प्रश्न सरकारला पडला आहे. विशेषतः या तुरीची शेल्फलाइफ संपत आल्याने कोणत्याही परिस्थितीत ही तूर विक्रीला काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.\nशेजारी तमिळनाडू सरकारनेही तूर खरेदीस नकार दिल्याने सरकारने राज्यातीलच सरकारी आस्थापनांसोबत नांदेड, शेगाव, शिर्डी, अक्कलकोट, पंढरपूर येथील मोठ्या देवस्थांनाच्या जेवणावळीसाठी तूर खरेदी केली जावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच राज्यातील अंगणवाड्या आणि शाळांमध्येही तूर दिली जाणार आहे. इतर आस्थापनांनाही तूरडाळ वितरित केली जाणार आहे. ही शिल्लक तूरडाळ विकली गेल्यास राज्य सरकारची तुरीपासून सुटका होणार असली तरी दर कमी केल्याने राज्याच्या तिजोरीला मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे.\nसरकार तूर कर्नाटक तमिळनाडू महाराष्ट्र उपक्रम पंढरपूर शाळा\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AB%E0%A5%82/", "date_download": "2018-11-15T02:26:49Z", "digest": "sha1:BAAMDFJU5ULCO4VEAESNFR2FCHSHHAC5", "length": 5856, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले\nनागठाणे – येथील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून नेल्याप्रकरणी अज्ञातावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी पीडित मुलीच्या आईनेही याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.\nबुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या वेचले येथून मुलीस फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक उपनिरीक्षक शशिकांत फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मनोहर सुर्वे करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे जिल्हा: खडकवासला भागात अवकाळी पाऊस\nNext articleपुणे जिल्हा: तेल्या, मर रोगाने डाळिंब पिकाचे नुकसान\nसातारा जिल्ह्यातही मिळणार एक रक्कमी एफआरपी\nसातारा: बघ्याची भूमिका घेणार नाही : ना. पाटील\nसातारा : ऊसदर आंदोलन पेटले\nत्या नगरसेवकाचा राजिनामा घेण्याचे नगर विकासचे आव्हान\nआताचा दुष्काळ भविष्यातील आपत्तीची चाहूल\n“यशवंत सातारा कुस्ती संघ’ करणार पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/8-crore-grants-for-the-scheme-of-Agriculture-Swavalamban/", "date_download": "2018-11-15T01:55:29Z", "digest": "sha1:CLDACGID4W2ILZINQ6DJOGBY7BS27VSP", "length": 7636, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृषी स्वावलंबन योजनेला 8 कोटी अनुदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कृषी स्वावलंबन योजनेला 8 कोटी अनुदान\nकृषी स्वावलंबन योजनेला 8 कोटी अनुदान\nराज्य शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी जिल्ह्याला 8 कोटी रुपयांचे अनुदान यावर्षी मंजूर झाले आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ठ्या स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात येणार्‍या या योजनेत शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या शेती कामांसाठी अनुदान मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत त्याची अंमलबजावणी सुरु आहे.\nया योजनेमध्ये नवीन विहीर, जुन्या विहिरींची दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, पंप संच, वीज जोडणीआकार , शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, सोलर पंप संच, सूक्ष्म सिंचन संच आदींसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात याच योजनेसाठी 7 कोटी 32 लाखांचे अनुदान देण्यात आले होते. त्यामध्ये 318 शेतकरी लाभार्थी झाले. गेल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहून यावर्षी अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.\nऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 9 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आलेल्या सर्व अर्जामधून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याला वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्ध्दतेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यापूर्वी सिंचन विहिरीसाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून लाभ घेतलेला असल्यास अशा शेतकर्‍याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामध्ये स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन मिळाली असलेल्या शेतकर्‍यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.\nयोजना व मिळणारे अनुदान\nनवीन विहीर 2 लाख 50 हजार\nजुनी विहीर दुरुस्ती 50 हजार\nइनवेल बोअरिंग 20 हजार\nपंप संच 20 हजार\nवीज जोडणी आकार 10 हजार\nशेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण 1 लाख\nसोलर पंप संच 30 हजार (महावितरणची मंजुरी आवश्यक)\nसूक्ष्म सिंचन संच 50 हजार (ठिबकसाठी) 25 हजार (तुषार सिंचनासाठी)\nसामूहिक शेतजमीन धारकांनाही लाभ\nwww.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर शेतकर्‍यांना अर्ज भरता येणार आहे. गेल्या वर्षी सामूहिक शेतजमीन धारक शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे 0.40 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंतच्या शेतकर्‍यांना लाभ मिळावा यासाठी शासनाला लेखी कळविण्यात आले होते. त्यानुसार शासनाने यावर्षी बदल करून सामूहिक शेतजमीन असलेल्या शेतकर्‍यांनाही लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी यावर्षी अर्ज करावेत.\n-सुनीलकुमार राठी, जिल्हा कृषी विकास अधिकारी\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Billionaire-space-sold-by-tenants-in-aurngbad/", "date_download": "2018-11-15T01:53:09Z", "digest": "sha1:XI7S3LVRKKXLOP6BIE637FHGRDRSJ5GG", "length": 5832, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाडेकरूंनी विकली कोट्यवधींची जागा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › भाडेकरूंनी विकली कोट्यवधींची जागा\nभाडेकरूंनी विकली कोट्यवधींची जागा\nशहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या जाधवमंडी, बांबू मार्केटमधील 22 हजार स्न्वे. फूट जागा 99 वर्षांच्या भाडेकरारावर घेऊन ती परस्पर विक्री केली. विशेष म्हणजे, भाडेकरूंनीच एका राजकीय नेत्याच्या पुतण्याला या जागेचा जीपीए करून दिला. पुढे त्यानेही मनपाला परस्पर हक्कसोड प्रमाणपत्र देऊन कोट्यवधींची जागा बळकावल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि. 8) सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून त्यातील दोघे मृत आहेत.\nमाजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पुतण्या इंद्रजित पंडितराव थोरात (46, रा. सुदर्शननगर, बन्सीलालनगर), माजी नगरसेवक किशोर बाबूलाल तुळशीबागवाले (रा. सिटी चौक) यांच्यासह भाडेकरू लालदास पन्नालाल शहा (रा. बांबू मार्केट, जाधवमंडी), अशोक नगीनदास शहा (रा. सिटी चौक) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुषार दिगंबर रावळ (44, रा. बांबू मार्केट) यांची जाधवमंडी, बांबू मार्केट भागात सिटी सर्व्हे क्र. 7979 व 7986 ही 22 हजार स्न्वे. फूट जागा आहे. ती जागा 1 मार्च 1968 रोजी तुषार यांचे वडील दिगंबर रावळ यांनी नगीनदास पन्नालाल शहा (सध्या मृत), रमणलाल पन्नालाल शहा (सध्या मृत) आणि लालदास पन्नालाल शहा (87, रा. बांबू मार्केट, जाधवमंडी) यांना 99 वर्षांच्या भाडेकरारावर दिली होती. 23 फेब्रुवारी 1998 रोजी या तिघांनी संगनमत करून सिटी सर्व्हे क्र. 7986 मधील 169.00 चौरस मीटर जागा महापालिकेला परस्पर विकली. मुळात शहा हे भाडेकरू होते. अधिकार नसताना त्यांनी 12 लाख तीन हजार 871 रुपयांत ही जागा विक्री केली. विशेष म्हणजे, त्या खरेदीखतावर माजी नगरसेवक किशोर तुळशीबागवाले आणि अशोक नगीनदास शहा हे साक्षीदार आहेत. त्यांना या जागेचे मूळ मालक दिगंबर रावळ असल्याची माहिती होती, तरीही त्यांनी ही जागा परस्पर विक्री करण्यास हातभार लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-11-15T01:40:22Z", "digest": "sha1:N7SBXURTL7QZXJVIJKAOUH3CNI7VGUHV", "length": 6041, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ल्होत्सेच्या शिखरावर सातारच्या कन्येचा विक्रमी झेंडा ( फोटो फिचर) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nल्होत्सेच्या शिखरावर सातारच्या कन्येचा विक्रमी झेंडा ( फोटो फिचर)\nसातारा – उणे 13 अंश सेल्सिअस तापमान आणि विरळ प्राणवायू अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड दमसास ठेवणाऱ्या साताऱ्याच्या प्रियांका मंगेश मोहिते एव्हरेस्ट कन्येन अठरा तासाच्या खडतर संघर्षानंतर नेपाळच्या हद्दीतील जगातील चौथ्या उंच लोत्से शिखरावर अखेर पाय ठेवला. आणि जगातील तब्बल सात उंच शिखरांना पादाक्रांत करणारी जगातील सर्वात तरुण गिर्यारोहणाचा दुर्मिळ मान पटकावला. बुधवारी ( 16 मे ) दुपारी दीड वाजता प्रियांकाने या भीम पराक्रमाची नोंद केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleबांगलादेशातील रोहिंग्या कॅम्पमध्ये 9 महिन्यात 16 हजार बाळांचा जन्म\nसातारा जिल्ह्यातही मिळणार एक रक्कमी एफआरपी\nसातारा: बघ्याची भूमिका घेणार नाही : ना. पाटील\nसातारा : ऊसदर आंदोलन पेटले\nत्या नगरसेवकाचा राजिनामा घेण्याचे नगर विकासचे आव्हान\nआताचा दुष्काळ भविष्यातील आपत्तीची चाहूल\n“यशवंत सातारा कुस्ती संघ’ करणार पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/amche-eayktayna-na-news/hookah-parlor-and-pub-culture-1729454/", "date_download": "2018-11-15T02:18:26Z", "digest": "sha1:WO3CYQBPBKW6YL4VYEIKAZXROGBBX7M5", "length": 29639, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hookah Parlor and Pub Culture | ‘नाही’ म्हणण्याची किंमत | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nप्रत्येकाच्या आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात मित्र परिवाराचे माहात्म्य मोठे असते.\n|| डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे\nप्रत्येकाच्या आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात मित्र परिवाराचे माहात्म्य मोठे असते. मित्रपरिवार म्हणतो तसे केले नाही तर एकटे पडण्याची, टिंगल-टवाळीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. आणि मला पटले नाही तर मी करणार नाही, हा कणखरपणा फार थोडय़ांमध्ये असतो. तो असण्यासाठी भक्कम संस्कारांची शिदोरी लागते व मनाचा कणखरपणा.. तरुणांमधील वाढत्या रेव्ह पार्टी, हुक्का पार्लर, पब संस्कृतीच्या निमित्ताने.\nकाही वर्षांपूर्वी सिंहगडाच्या पायथ्याशी रेव्ह पार्टीवर रेड पडली तेव्हा एक लक्षवेधी एसएमएस आला.\n‘ब्रेव्ह’ लोकांच्या पुण्यात आता\n‘रेव्ह’ पार्टी नाचत आहे.\nकुठली पायरी चुकली आहे\nरेव्ह पाटर्य़ासंबंधातील बातम्या हादरवूनच जातात, अंतर्मुख करतात. ही कोणती संस्कृती या देशात येऊ घातली आहे तुमच्या माझ्यासारख्यांच्या घरातील मुले का बहकू लागली आहेत तुमच्या माझ्यासारख्यांच्या घरातील मुले का बहकू लागली आहेत तरुणाईतून प्रत्येक पिढी जाते. आपआपल्या काळात प्रस्थापितांविरुद्ध विद्रोही होणे हे आपापल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक पिढी करते.. तरीही या प्रमाणात पावले बहकलेली नजरेस आली नव्हती. मग आताच नेमके काय घडते आहे ज्याच्यामुळे असे नासलेले बाल्याचे-तरुणाईचे स्वरूप पुढे येते आहे. वाढत्या रेव्ह पार्टीज, हुक्का पार्लर, पब संस्कृतीच्या पाश्र्वभूमीवर काही गोष्टी मुलांसमोर व पालकांसमोर आणाव्याशा वाटतात.\nयातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आर्थिक बाब. मुलांकडे इतके पैसे येतात कुठून आले तरी ते स्वत:च्या कमाईचे नाहीत ही जाण त्यांना का नसावी आले तरी ते स्वत:च्या कमाईचे नाहीत ही जाण त्यांना का नसावी एकूणच मुले अशी का वागली यापेक्षा आई-वडील कसे वागत आहेत, समाज कोणाला साथ देतो आहे याची कारणमीमांसा करणे आत्यंतिक गरजेचे झाले आहे असे वाटते. मुंबईच्या संपूर्ण स्त्रियांच्या कॉलेजातील नन्सनी चालविलेल्या वसतिगृहात मी राहत असताना आमच्या स्वागतासाठी (१९७५ मध्ये) कॉलेजतर्फे डिस्को-पार्टी आयोजित करण्यात आली होती. यासाठी खास मुलांना आमंत्रित करण्यात आले होते व मुलींनी जीन्स-टी शर्ट घालावे असा आदेशही देण्यात आला होता. या पार्टीला जायला मी व आणखी एका मराठी मुलीने नकार दिला. अर्थात आम्ही ‘मागास’ ठरलो. पण हे मनोबल आमच्यात आले कोठून एकूणच मुले अशी का वागली यापेक्षा आई-वडील कसे वागत आहेत, समाज कोणाला साथ देतो आहे याची कारणमीमांसा करणे आत्यंतिक गरजेचे झाले आहे असे वाटते. मुंबईच्या संपूर्ण स्त्रियांच्या कॉलेजातील नन्सनी चालविलेल्या वसतिगृहात मी राहत असताना आमच्या स्वागतासाठी (१९७५ मध्ये) कॉलेजतर्फे डिस्को-पार्टी आयोजित करण्यात आली होती. यासाठी खास मुलांना आमंत्रित करण्यात आले होते व मुलींनी जीन्स-टी शर्ट घालावे असा आदेशही देण्यात आला होता. या पार्टीला जायला मी व आणखी एका मराठी मुलीने नकार दिला. अर्थात आम्ही ‘मागास’ ठरलो. पण हे मनोबल आमच्यात आले कोठून त्याचा पुढे विचार करू.\nमुले पार्टीला जातात कदाचित निरागस मनाने- गंमत करायला. पौगंडावस्थेत काहीतरी वेगळे करावेसे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. प्रस्थापितांच्या विरुद्ध वागणे यात एक ‘थ्रील’ असते. आपापल्या तारुण्यात प्रत्येकानेच अशा थोडय़ा-फार प्रमाणात केलेले असते. मत्रिणीकडे जाते म्हणून सिनेमाला जाणे, लेक्चर बंक करून उगीचच भटकणे, छत्री असून पावसात भिजणे, मुद्दाम फाटक्या जीन्स घालणे, एकूण मोठय़ांचे नियम मोडणे यात प्रचंड धमाल असते. आजच्या पिढीच्या पुण्यातील आजोबा-पणजोबांनी ‘गुडलक’/‘लकी’मध्ये ऑमलेट-पाव खाण्यानेही घरा-घरात आलेल्या तुफानाच्या गोष्टी आपण ऐकतो. पणजीचे पाचवारी नेसणे किंवा आजीचे सलवार खमीज घालणे हे फाटक्या जीन्सइतकेच एकेकाळी धक्कादायक होते. मग पुढच्या पिढीने चोरून सिगारेट ओढणे हे थ्रील झाले. एकूण ‘प्रस्थापितांच्या विरुद्ध’ हा तरुणाईचा नियम आणि आनंदही.\nदुसरा नियम मित्र परिवाराच्या पगडय़ाचा (पीअर प्रेशर/ पीअर अ‍ॅक्सेप्टन्स). प्रत्येकाच्या आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात मित्रपरिवाराचे माहात्म्य मोठे असते, तारुण्य-पदार्पणकाळात किंबहुना जास्तच मित्रपरिवार म्हणतो तसे केले नाही तर एकटे पडण्याची, टिंगल-टवाळीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. आणि मला पटले नाही तर मी करणार नाही, हा कणखरपणा फार थोडय़ांमध्ये असतो. तो असण्यासाठी भक्कम संस्कारांची शिदोरी लागते व मनाचा कणखरपणा.\nविद्रोह, मित्रांची मान्यता यामुळे अशा गोष्टींकडे मुले आकर्षित होतात हे जसे खरे आहे, त्याचप्रमाणे तेथील संगीत, लाइटिंग एकूण वातावरण हे एक प्रकारचे झिंग आणणारे, हवे-हवेसे वाटणारे असते. त्याचे व्यसन सहज लागू शकते. अशीच झिंग इतर गोष्टीतूनसुद्धा येऊ शकते याचे अनुभव पालकांनी दिले तर मुलांना चांगल्या गोष्टींचे व्यसन लावता येईल. डोंगर दऱ्यात फिरणे, गड-कोट धुंडाळणे, धुव्वाधार पावसात भटकणे, सायकिलग, मॅरेथॉन या अशाच बेहोष पण चांगल्या अर्थाने झिंगवणाऱ्या, गुंगवणाऱ्या गोष्टी. कलाविश्व असेच बेभान करू शकते, मग कला शिकणे असो वा त्याचा निव्वळ आस्वाद घेणे. वाचन, व्याख्याने ऐकणे, विविध भाषा शिकणे, कोस्रेस करणे, याबाबत सकारात्मक ईर्षां/ध्यास मुलांच्या मनात तयार करता येतो. आपल्यापेक्षा कमनशिबी लोकांत काम करणे, देशा-परदेशात भ्रमंती करणे, कोणता तरी छंद पिसाटून जोपासणे- कितीतरी प्रकारे नशा करता येते. पण या नशांची दिशा देणारे, लहान वयातच मुलांसमोर हे पर्याय ठेवणारे, चांगल्या व्यसनांची वाट स्वत:च्या वर्तनातून दाखवत, त्यासाठी लहानपणापासून संधी उपलब्ध करून देणारे पालक मात्र हवेत. वयानुरूप बेहोषीची गरज भागेलच त्याबरोबर व्यक्तिमत्त्व बहरून येईल. एखाद्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, अपंग, दुर्बल घटकातील मुले, अशांबरोबर काम करण्याची पण एक आनंददायी सवय असू शकते. एखाद्या कार्यासाठी चळवळ उभारणे अथवा अशा चळवळीचा भाग बनणे, त्यासाठी अविरत कष्ट करणे याची नशा एकदा चाखून पाहावीच.\nसंधी देणे, अशा गोष्टींची वाट दाखवणे तर दूर, मुले वरीलपैकी काही करू पाहतील तर अभ्यास, करियर वगैरेच्या नावाखाली त्यांना परावृत्त केले जाते. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, भिकेचे डोहाळे म्हणून अवहेलना केली जाते. ज्याची चवच चाखली नाही त्याची बेहोषी कळणार कशी\nप्रत्यक्ष हे चांगले, ते वाईट सांगणारे पालक ठिकठिकाणी समझोता करताना, आपल्या वर्तणुकीवर पांघरूण घालताना मुले पाहतात. ‘दारू पिणे वाईट पण सोशलसाठी प्यावी लागते/पाजावी लागते,’ मर्यादा सोडून पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारे नृत्य वाईट, पण कंपनीच्या पार्टीत चालते. मग मित्रपरिवारात स्टेटससाठी पार्टी का चालत नाही असे मुलांच्या मनात आले तर काय चुकले पालकांनी स्वत:ची वर्तणूक केलेल्या संस्कारांनुरूप आहे की नाही हे बघणे खूप गरजेचे आहे.\nमाझी आई अनेक वर्षे जर्मन भाषेची प्रध्यापिका होती. मी स्वत: पदवी/पदव्युत्तर स्तरावर शिकविले आहे. आमच्यासारख्यांचा अनुभव असा की खासकरून उत्तरेकडच्या अशा राज्यातून येणाऱ्या मुली की ज्यांच्याकडे अजूनही मुलगी म्हणून प्रचंड बंधने आहेत, इथे आल्या की एकदम सुटतात. पुन्हा बेडय़ाच अडकवून घ्यायच्या आहेत तर त्याआधी मुक्त जगू पाहतात. काही अशा समाजातील महाराष्ट्राबाहेरील मुले-मुली आहेत ज्यांच्या पारंपरिक संस्कृतीनुसार मुला-मुलींनी एकत्र सर्व तऱ्हेचे व्यवहार करणे, धूम्रपान करणे, निषिद्ध नाही. या मुक्त व्यवहाराचे आकर्षण त्यांच्या इतर मित्रमंडळींना वाटणे स्वाभाविक आहे. आपल्या इथले वातावरण मग नको त्या दिशेने बदलते. मराठी मुलींवर इतकी बेडय़ावत बंधने गेल्या २३ पिढय़ा नाहीत. पण आपली लक्ष्मणरेषा आखून घेण्यासाठी पुरेसे सक्षमीकरण त्यांचे झाले आहे असे म्हणता येणार नाही.\nया वयाचे वैशिष्टय़च विद्रोह असल्यामुळे तितकी बंधने तितका उलटा व्यवहार होण्याची शक्यता जास्ती. एकतर पूर्ण मुक्तता देणे- त्यामुळे विद्रोहातील हवाच निघून जाते आणि त्याचबरोबर खड्डय़ांची जाणीव देऊन त्याच्यावर पूल बांधण्यासाठी मुलांचे सक्षमीकरण ही पालकांची जबाबदारी राहते.\nरेव्ह पार्टी/पब/हुक्का पार्लर हे प्रकार कॉलसेंटर व आयटी सेक्टरमधील तरुणाईच्या पशांच्या जोरावर चालतात असा आरोप होतो. मात्र या तरुण उन्मेषाला विधायक वळण लावण्याचे अनुकरणीय काम अनेक आयटी कंपन्या सध्या करीत आहेत. या कंपन्यांमधून काहीसे अनिवार्य म्हणून कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थांच्या कामात सहभागास उद्युक्त प्रथमत: करण्यात आले. दुर्लक्षित मुलांमध्ये काम, अपंगाना साह्य़ अशा तऱ्हेचे प्रत्यक्ष काम करण्यामधला आनंदाचा शोध या मंडळींना लागला. आता ‘‘आम्ही देतो त्यापेक्षा मिळवतोच जास्त’’ ही या सर्व स्वयंसेवकांची अनुभवसिद्ध भावना झाली आहे. यातून अनेक स्वयंस्फूर्त गट अशा कंपन्यांमधून तयार झाले आहेत. माझ्या संस्थेबरोबर असे २३ गट काम करीत आहेत. फावला वेळ पार्टीला जाण्यापेक्षा स्वयंसेवी संस्थांच्या कामात घालविणे ते पसंत करतात. अशा कामाची नशा ही त्यात पडल्याशिवाय कळणार नाही, मात्र विधायक मार्ग दाखविणारे पाहिजेत.\nनको म्हणण्यापेक्षा इतर मार्गाने संभाव्य व्यसनांना विरोध करता येतो. ‘निषिद्ध ते करणारच’ हा पौगंडावस्थेतील नियम आहे हे लक्षात ठेवून पालकांनी मुलांच्या वर्तणुकीवर उपाय शोधले पाहिजेत. सात वाजता घरी परत जायचे म्हटले तर मित्रपरिवार ‘शुभंकरोति म्हणायचे का’ वगैरे ऐकवणार आहे. पण कारण पटले असेल तर खंबीरपणे अशा चेष्टेला प्रत्युत्तर देता येते हे मी स्वत:च्या अनुभवावरून सांगते.\nपार्टीला खुशाल जा, पण त्या तरल वयात, त्या वातावरणात केवळ मत्रीखातर धरलेल्या हातातून लक्ष्मणरेषा कशा नकळत ओलांडल्या जातात व पुढे कुठे वाटचाल सुरू होते याची माहिती मुलांना हवी. या वयाचे वैशिष्टय़च विद्रोह असल्यामुळे तितकी बंधने तितका उलटा व्यवहार होण्याची शक्यता जास्ती.\nअशा घरगुती/बाहेरील पाटर्य़ामधून कॉलगर्ल रॅकेटपर्यंत पोहोचलेल्या, बलात्काराला बळी पडलेल्या, भावनांवरील ताबा गमावलेल्या अनेक मुलींचा आणि मुलांच्यासुद्धा केसेस ‘चाईल्डलाइन’कडे आहेत. एकूणात बंधने घालून प्रश्न सुटणार नाही तर सक्षमीकरणातून सुटेल. त्यासाठी पालकांची स्वत:ची वर्तणूक, मुलांशी उत्तम संवाद, आश्वस्त आधार आणि चांगल्या-वाईटाची जाण मुरेल असे संस्कार, प्रभावी पर्याय व वेळेला मित्रपरिवाराला न पटणाऱ्या गोष्टींसाठी कोणतीही भीड न बाळगता ‘नाही’ म्हणता येणं हे आवश्यक.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nअजित पवार यांचा बिनविरोध अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\nपेट्रोल-डिझेल स्वस्त; नागरिकांना तात्पुरता दिलासा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/article-about-vocabulary-words-1746805/", "date_download": "2018-11-15T02:18:30Z", "digest": "sha1:U5WQXAK2GHZZ6YZNB5WQOPNV5H5CNQYS", "length": 13501, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Vocabulary words | शब्दबोध | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nमराठीत बेदम हा शब्द मारण्याची तीव्रता दर्शवण्यासाठी वापरतात. कारण बेदम मारणे म्हणजे खूप मारणे.\n‘लोकांनी चोराला पकडून बेदम मारले’ किंवा ‘आता ऐकले नाही तर बेदम मार खाशील’ अशी वाक्ये आपल्याला अगदी माहितीची असतात. ती आपण सहज वापरतो. मराठीत बेदम हा शब्द मारण्याची तीव्रता दर्शवण्यासाठी वापरतात. कारण बेदम मारणे म्हणजे खूप मारणे. काही अंशी हा अर्थ योग्यही आहे. फारसीमध्ये ‘दम’ म्हणजे श्वास, जोर, ताकद. या ‘दम’ला ‘बे’ हा पूर्वप्रत्यय लागून तयार झाला ‘बेदम’. फारसीमध्ये या बेदमचा अर्थ मुळात निपचित पडेस्तोवर दिलेला मार असा आहे. म्हणजे दम, श्वास निघेपर्यंत दिला जाणारा मार म्हणजे बेदम. मराठीत याचा अर्थविस्तार झाला आणि केवळ अती मार या क्रियेसाठी बेदम मारणे हा शब्दप्रयोग रूढ झाला.\n‘ती अमुक ना भलती गप्पिष्ट आहे.’ असे आपण अगदी सहज म्हणतो किंवा ओठांवर तीळ असलेल्या व्यक्ती गप्पिष्ट असतात, असाही एक रूढ समज बोलून दाखवला जातो. या शब्दाच्या व्युत्पत्तीचा शोध घेतल्यावर मात्र गप्प बसायची वेळ आली, इतके अनेक अर्थाचे पदर सापडले.\nप्राथमिक अभ्यासाअंती या शब्दाचे मूळ दोन भाषांमध्ये सापडते. फारसीमधे स्त्रीलिंगी मूळ शब्द आहे ‘गप्/ गप्पा’ ज्याचे अर्थ आहेत आवई, खोटी, बनावट, उडती बातमी, अफवा, वार्ता, खोटी हकीकत, कथा, स्तब्ध, चूप. मराठीमध्ये मात्र गप म्हणजे चूप, न बोलणे हाच अर्थ गृहीत आहे. फारसीत याच गप् वरून ‘गपसप’ शब्द तयार झाला. गपसप/ गपशप म्हणजे रिकामटेकडय़ा अथवा शिळोप्याच्या गप्पा. तर दुसऱ्या व्युत्पत्तीनुसार ‘गप/गप्प’ हा मूळ कानडी शब्द आहे. याचा अर्थ शांत, निश्चल, मुकाटय़ाने, न बोलता, पत्ता नसलेले.\nफारसीतील गप/ गप्पवरूनच पुढे गप्पागोष्टी, गप्पीदास, गप्पाष्टक आणि गप्पिष्ट ही सर्व विशेषणे तयार झालीत. या दोन्ही व्युत्पत्तींचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट होते की शब्दकोशात गप्पिष्ट म्हणजे बाता मारणारा, अतिबडबड करणारा असा अर्थ असला तरी मराठीत मात्र गप्पिष्ट हा शब्द सकारात्मक अर्थाने, कौतुकाने वापरला जातो. गप+इष्ट अशी फोड करून ‘गप्पिष्ट’ तयार झाला, असा कयास लावण्यासही पुष्टी मिळते. कारण इष्ट म्हणजे इच्छिलेले, आवडते, कल्याणकारक, योग्य, पसंत असलेले, शुभ, हितप्रद इत्यादी अर्थाने वापरतो. म्हणजे जे पसंत आहे ते भरभरून बोलणारा म्हणजे गप्पिष्ट असे गृहीत धरले तरी चूक ठरणार नाही. तेव्हा प्रत्येक गप्पिष्ट व्यक्तीचे बोलणे ऐकून आता अनुमान लावावे की हा गप्पिष्टपणा फारसी की कानडी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nअजित पवार यांचा बिनविरोध अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\nपेट्रोल-डिझेल स्वस्त; नागरिकांना तात्पुरता दिलासा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=1460&&curr_page=74&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:06:08Z", "digest": "sha1:QYE2CE344NL2B4KDFANO4DI7EAH2ODBZ", "length": 11892, "nlines": 170, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: A pula premi\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: new delhi (indore)\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Nagpur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: YES\nआपण सध्या कुठे आहात: Jalna\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: please\nआपण सध्या कुठे आहात: Pune ( Punekar)\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: No\nआपण सध्या कुठे आहात: Bombay\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: PUNE\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: 25/02/03\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes. Please do\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: AHMEDNAGAR\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Miraj\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: dombivali\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ya\nआपण सध्या कुठे आहात: amalner maharashtra\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Pune,Maharashtra\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes do notify me\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/2825-iqbal-on-dawood", "date_download": "2018-11-15T01:47:58Z", "digest": "sha1:OYJOTBQMJKHRR5RRMB5O7XUBHBGMLIE4", "length": 6024, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "इक्बालने चार वेळा दाऊशी संपर्क साधला होता; क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nइक्बालने चार वेळा दाऊशी संपर्क साधला होता; क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nक्राईम ब्रांचच्या चौकशीनंतर इक्बाल कासकर दाऊदच्या संपर्कात असल्याचं समोर आले आहे.\nइक्बालनं 4 वेळा दाऊशी वेगवेगळ्या पद्धतीनं फोनवरून संपर्क साधला होता. 2003 नंतर इक्बाल कासकर भारताबाहेर गेला नाही.\nइक्बाल ड्रग्ज अॅडीक्ट असल्याचंही चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे चौकशीत अडथळा येत असल्याचं काईम ब्रांचचं म्हणणं आहे.\nदाऊद सहकुटुंब पाकिस्तानात गेला तर त्याच्या पासपोर्टवर शिक्काही मारला जात नाही अशी माहिती या वेळी इक्हालनं दिली.\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि क्रुरकर्मा दहशतवादी राजकारणात उतरण्याच्या तयारीत\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\n\"...तर आम्ही आमच्या स्टाईलनं संघटनांचा बिमोड करू\", अमेरिकेचा पाकिस्तानला निर्णायक इशारा\n'दहशतवादी कारवाया थांबल्यानंतरच पाकशी चर्चा' - लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे नाव देणं हा विदर्भाचा अपमान - श्रीहरी अणे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/loksatta-team/page/4540/", "date_download": "2018-11-15T02:32:54Z", "digest": "sha1:H3FPUUKWVZV3JCUE6KWCIMVK7VIWLTEX", "length": 18856, "nlines": 308, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोकसत्ता टीम | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nसीबीडी रहिवासी संकुलाचे ‘अवजड’ दुखणे\nवाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सीबीडीमधील अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहनांची बेकायदा पार्किंग केली जात आहे\n१८ दुचाकी चोरणारा अटकेत\nपनवेल शहरामध्ये परदेशी आळीमध्ये सचिन आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याचे वडील सरकारी सेवेत आहेत.\nहिरानंदानी रुग्णालयाच्या गरिबांना मदतीचा लोकप्रतिनिधींना साक्षात्कार\n८०० गरीब रुग्णावर मोफत उपचार होणार असून मागील दोन महिन्यांत २०० रुग्णांवर उपचार झाले आहेत.\nबाबा.. तुम्ही जहर खाऊ नका\n‘एकवेळ तुम्ही नवीन कपडे, वस्तू खरेदी करून देऊ नका. पण तुम्ही आत्महत्या करण्याचा विचारही मनात आणू नका.\nविधी अभ्यासक्रमासाठी १५० गुणांची प्रवेश परीक्षा\nविधी अभ्यासक्रमाचे प्रवेशही सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून करण्याचे शासनाने जाहीर केले आहे.\nसौरऊर्जा धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी\nसेंद्रिय टाकाऊ पदार्थापासून वीजनिर्मिती केल्याने कचऱ्याची समस्याही कमी होणार आहे आणि खतही उपलब्ध होईल.\nरेल्वे लोकल गाडय़ांमध्ये घातपात घडविण्याचा आयसिसच्या दहशतवाद्यांचा डाव होता\nसमुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला पूर्णविराम\nसमुद्राच्या प्रतिहजार लिटर पाण्याचे नि:क्षारीकरण करण्यासाठी ७० रुपये खर्च अपेक्षित आहे.\n‘महात्मा गांधी जलतरण तलावाच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका’\nस्पर्धासाठी, जलतरणाचे धडे घेणाऱ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी असे चार जलतरण तलाव येथे बांधण्यात आले.\nमुंबईत २५ ते २७ मार्च दरम्यान ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’\nकला, संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक समस्यांवर लघुपट कला, संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक समस्या, जाणिवा, जागतिक घडामोडी यांसारखे असंख्य विषय डोळ्यासमोर ठेवून सृजनात्मक आणि कलात्मक लघुपटांची निर्मिती करणाऱ्या लघुपटकारांसाठी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे करण्यात आले आहे, तर महोत्सवाचे संयोजन सिनेमॅटिक व्हिजन एन्टरटेन्मेंट ही संस्था करणार आहे. […]\nकंत्राटदारांच्या कामचुकारपणामुळे मैदानांची दुर्दशा\nपालिकेने मैदानांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी २१ जुलै २०१५ रोजी निविदा मागविल्या होत्या.\nशहा यांची निवडणूक रणनीती कधी चुकत नाही, हा भाजपचा भ्रम बिहारात मोडीत निघाला.\nइमारतीत दुबार पिकांप्रमाणे दोन वेळा शाळा भरविण्याशिवाय संस्थाचालकांपुढे पर्यायच राहिला नाही\nअरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लादण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने रविवारी ‘विशेष बैठकी’त घेणे\n१८. मूळ चत्वार वाचा\nजाणीव शुद्ध नसेल, मायेच्या प्रभावाखाली असेल तर ग्रहणही शुद्ध होत नाही\nमोदी यांची अवैज्ञानिक विधाने दुर्दैवी; पण कोणते सरकार बुद्धिवादी होते\nमोदीविरोधक ‘संघप्रचारक’ मोदींना हरवू शकतील; पण समाजाचा लंबक जो आधीच कट्टरतेकडे झुकला आहे,\nपाणीपट्टीत साडेबावीस टक्के वाढीचा प्रस्ताव\nशहराला चोवीस तास समान पाणीपुरवठा आणि सक्षम, शाश्वत वाहतूक ही दोन उद्दिष्टं आयुक्तांनी पुढच्या काही वर्षांसाठी समोर ठेवली अाहेत.\nनागरिकांच्या वीजसमस्या मांडणारी समितीच बेपत्ता\nलोकप्रतिनिधी व अधिकारी यांचा समावेश असलेल्या या समितीत नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी बैठक घेण्यास कोणीही उत्सुक नसल्याचे दिसून येते आहे.\n– ‘मसाप’च्या निवडणुकीत साहित्येतरांची तोबा गर्दी\nनव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून यंदा निवृत्तीचा निर्णय अमलात आणला असल्याचे डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.\nशैक्षणिक प्रयोगांची ‘शिक्षण वारी’ उद्यापासून बालेवाडीत\nशिक्षणातील वेगवेगळ्या प्रयोगांची ‘शिक्षण वारी’ पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.\nपेशवेकालीन श्री सिद्धिविनायक गुंडाचा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार\nकसबा पेठेतील श्री सिद्धिविनायक गुंडाचा गणपती या पेशवेकालीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे.\nसुलेखन आणि हस्तलिखितातून गायिलेली ‘स्तुती’\nप्रसिद्ध चित्रकार मिलिंद फडके यांनी सुलेखन आणि सुबक हस्तलिखिताच्या माध्यमातून गायिलेली ‘स्तुती’ बुधवारपासून (२७ जानेवारी) पुणेकरांना पाहता येणार आहे.\nराज्यभरातील उद्योगांना स्वस्त वीज अशक्य\nउद्योगांनी रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत वीज वापरुन दोन रुपये प्रतियुनिट सवलत मिळवावी,\nदहशतवादाच्या विरोधात पिंपरीत सर्वपक्षीय रॅली\nसध्या सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा निषेध आणि जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पिंपरीत सर्वपक्षीय नेत्यांची रॅली काढण्यात आली.\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.zpwashim.in/", "date_download": "2018-11-15T02:43:48Z", "digest": "sha1:QATELG5I2K2TSA6S5NVQLB4ZLPWST5XU", "length": 20307, "nlines": 99, "source_domain": "www.zpwashim.in", "title": " Zilla Parishad WASHIM - Maharashtra State (INDIA)", "raw_content": "\nतथा पालक मंत्री वाशिम जिल्हा\nमा.श्री दीपक कुमार मीना\nमुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.)\n⇒ चालु घडामोडी / जाहिरात:\nMSRLM कंत्राटी पदभरती अंतर्गत कागदपत्रे पडताळणी संदर्भात उमेदवारांन करिता सूचना\nMSRLM कंत्राटी पदभरती कागदपत्र तपासणी व प्रभाग समन्वयक पदांचे कागदपत्र तपासणी/मुलाखत वेळापत्रक\nदि.२५ ऑक्टो २०१८ रोजीची कामवाटप सभा स्थगिती बाबतची जाहिर सुचना\nMSRLM कंत्राटी पदभरती अंतर्गत अंतिम सुधारित आदर्श उत्तरपत्रिका\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत मिड लेव्हल हेल्थ प्रोवायडर (एमएलएचपी) या पदाच्या प्रतीक्षा यादी वरील उमेदवारांना सूचना\nकामवाटप सभा क्र.२ सन २०१८-१९ बांधकाम विभाग जि.प.वाशिम अंतर्गत जाहिरात\nआरोग्य वर्धिनी केंद्रांतर्गत (MLHP) प्रशिक्षणाकरिता उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी\nMsrlm पदभरती संदर्भात उमेदवार करिता सूचना\nस्वच्छ भारत मिशन ग्रामीण वाशिम अंतर्गत वैयक्तीक शौचालय अनुदान प्रदान करणेकरीता 548 लाभार्थीची यादी बँकेमध्ये आज दि. 06.10.2018 ला सादर करण्यात आली आहे\nMSRLM अंतर्गत कंत्राटी पदभरती पात्र यादी\nMSRLM अंतर्गत कंत्राटी पदभरती अपात्र यादी\nप्रशिक्षण केंद्र निवडीबाबत जाहिरात\nMSRLM अंतर्गत कंत्राटी पदभरती जाहिरात Updated on date 5 Sep 2018\nशुध्दीपत्रक- उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी पदभरतेचे शुध्दीपत्रक बाबत.\nस्वच्छ भारत मिशन ग्रामीण वाशिम अंतर्गत वैयक्तीक शौचालय अनुदान प्रदान करणेकरीता 794 लाभार्थीची यादी बँकेमध्ये आज दि 01.09.2018 ला सादर करण्यात आली आहे.\nजिल्हा सेतू समिती जिल्हाधिाकारी कार्यालय वाशिम यांचे कडून जि.प. ला प्राप्त झालेली प्रतिक्षा यादीनुसार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) कंञाटी पदाकरिता उमेदवारांची प्रतिक्षा यादी दिनांक 23/03/2018 (प्रतिक्षा यादीनुसारृ पदे भर्ती खालील यादी प्रमाणे)\nराष्ट्रीय आरोग्य अभियानजिल्हा परिषद वाशिम अंतर्गत कम्यूनिटी हेल्थ प्रोवायडर (आरोग्य वर्धिणी केंद्र) या पदासाठी प्राप्त अर्जाची तालुका निहाय यादी\nस्वच्छ भारत मिशन ग्रामीण वाशिम अंतर्गत वैयक्तीक शौचालय अनुदान प्रदान करणेकरीता 238 लाभार्थीची यादी बँकेमध्ये आज दि 20.08.2018 ला सादर करण्यात आली आहे..\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कम्यूनिटी हेल्थ प्रोवायडर (सीएचपी) या पदाची पदभरती जाहीरात\nजि.प. वाशीम अंतर्गत काम वाटप सभा -1 सन -२०१8 -२०१9 ची जाहिरात\nअनुकंपातत्वावरील उमेदवारांची प्रतिक्षा यादी मार्च-2018\nस्वच्छ भारत मिशन ग्रामीण वाशिम अंतर्गत वैयक्तीक शौचालय अनुदान प्रदान करणेकरीता 1440 लाभार्थीची यादी बँकेमध्ये आज दि 26.07.2018 ला सादर करण्यात आली आहे.\n⇒ वाशिम जिल्हा परिषदेविषयी\nआधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ जुलै १९९८ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज रोजी ६ पंचायत समिती आणि ४९१ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरूस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहे. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात वाशिम जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.\nवाशिम जि.प.स्थापना : १ जुलै १९९८\nजिल्हयातील एकूण तालुके / पंचायत समिती : ०६\nजिल्हयातील एकूण गावे : ७८९\nजिल्हयातील एकूण ग्रामपंचायती : ४९१\nत्यांपैकी स्वतंत्र ग्रामपंचायत संख्या : 327\nगट ग्रामपंचायत संख्या : 164\nएकूण प्राथमिक आरोग्य केंद्र : 25\nएकूण उपकेंद्रांची संख्या : 153\nएकूण प्राथमिक शाळा : 1027\nएकूण माध्यमिक शाळा : 337\nएकूण पशुवैद्यकीय दवाखाने : 58\nजिल्ह्यातील एकूण पशुधन : 446288\nएकात्मिक बालविकास योजना प्रकल्प : 06\nएकूण अंगणवाडी संख्या : 1076\nकोल्हापुरी बंधारे (हेक्टर सिंचन क्षमता) : 3340\nपाझर तलाव (हेक्टर सिंचन क्षमता): 5574 हे.\nसिंचन तलाव तलाव (हेक्टर सिंचन क्षमता): 4383 हे.\nसाठवण तलाव : 672 हे.\nजिल्हयातील सरासरी पर्जन्यमान : 750 ते 1000 मि.मि.\nजिल्हयातील सरासरी तापमान : उष्ण विषम व कोरडे\nजिल्हयातील सरासरी पर्जन्यमान : ७५० ते १००० मि.मि.\nजिल्हयातील सरासरी तापमान : उष्ण विषम व कोरडे\n२०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या : ११,९७,१६०\nअनुसूचित जाती : २,२९,४६२\nअनुसूचित जमातींची लोकसंख्या : 80,471\nसाक्षरता दर : 74.03\nस्त्रियांचे दर हजारी पुरुषांमागे प्रमाण : 926\nलोकसंख्येची घनता : 230\nवाशीमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे.यास बच्छोम, बासम असेही म्हणतात. इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती.प्राचिन विदर्भात प्रशासकीय सोईसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील 'नंदिवर्धन' (सध्याचे नगरधन. वाशीम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्त्वावाचे आहे. त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे होती. आजही,वाशीमचा बालाजी प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले. त्यांनी आपली राजधानी दुसऱ्या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले.त्यानंतर इंग्रजांचे राज्यात वऱ्हाड हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशीमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या १९०५ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजीकच्या अकोला जिल्ह्यास जोडण्यात आला. त्यानंतर जानेवारी २६ जुलै १९९८ मध्ये पुन्हा वाशीम हा जिल्हा घोषित करण्यात आला.\nविदर्भाचा इतिहास प्राचीन आहे.विदर्भावर वाकाटक, चालुक्य, यादव, मोगल, निजाम, ईंग्रज यांनी वर्षानुवर्षे राज्य केले आहे. वर्हाड प्रांताचा एक भाग म्हणजे वाशिम जिल्हा. वाशिम हे गाव ऐतिहासिक व प्राचीन म्हणून प्रसिद्ध आहे. वाकाटक राजाजी राजधानी आणि वत्सऋषीची तपोभूमी “वत्सगुल्म” नागरी म्हणजेच आजचे वाशिम शहर होय.प्राचीन काळापासून साहित्य, संस्कृतीचे माहेरघर आणि राजकीय व सामाजिक सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून सुपरिचित आहे. ईंग्रज राजवटीत इ.स.१९०५ सालापर्यंत वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण होते. नऊ दशकानंतर अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन २६ जुलै १९९८ रोजी वाशिम जिल्हा निर्माण झाला.\nवाशिम विदर्भाच्या पूर्वेकडील भागात स्थित आहे. त्याच्या उत्तरेला अकोला, उत्तर-पूर्व मध्ये अमरावती आहे, हिंगोली दक्षिणेस आहे, बुलढाणा पश्चिमेला आहे, यवतमाळ हा पूर्वेस आहे. पैनगंगा नदी ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. हे रिसोड च्या तहसील माध्यमातून वाहते. पुढे वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. पैनगंगाची मुख्य उपनदी कास ही नदी आहे. कास नदीचा परिसर शेळगाव राजगुरे या गावापासून सुमारे 1 किमी अंतरावर आहे. अरुणावती नदी आणि त्याच्या उपनद्यांतील वाशिम तालुक्यात उगम होऊन ते यवतमाळ जिल्ह्यात मंगरुळपीर व मानोरा तालुक्यामधून वाहते. काटेपुना नदीचा उगम जिल्ह्याच्या डोंगराळ भागात होतो आणि मालेगावच्या तहसीलद्वारे उत्तरेकडे वाहून अकोला जिल्ह्यात प्रवेश करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z180110183051/view", "date_download": "2018-11-15T01:53:12Z", "digest": "sha1:4IEMV6H77VJRVX476MPKC4WVGHY3U4WI", "length": 15138, "nlines": 63, "source_domain": "m.transliteral.org", "title": "हुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा", "raw_content": "\nहुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nTags : powadaपोवाडाबाबू गेनू\nहुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा\nहुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा\nधन्य बाबू गेनू यान्‍ झेंडा जगतांत लावोनिया झाला ख्यात केलि सर्वावर मात प्रियप्राण नसति कोणास अर्पिले देश कार्यास ॥\nधन्य झाली माय बाबुरावाला प्रसवून गेले कुळ उध्दरुन हाक भूमिची ऎकून गेले कुळ उध्दरुन हाक भूमिची ऎकून गेला तात्काळ धाऊन तिचे पागं हो फ़ेडून जाहला वंद्य सकळास या सर्व भरतखंडास ॥\nचाक:- महाळुंगे पुणें प्रांतांत सुंदर गाव हो त्यांत ॥\n शिकविले ज्यांनी भारत ॥\n बाबूचा जाहला घात ॥\nचाल:- शिक्षण थोडें झालें होते परंतू संस्कार उच्च जाहला होता त्याचे अंतरंगीं फ़ार ॥\nऎकुनिय शिवचरित्र त्याला वाटे हुरहुर दास्यमुक्त भूमाता करण्या जावे सत्वर ॥\nशेतीवरचें लक्ष उडाले पाहुनीया माय रागावुनि बोलली काळजी आहे तुज काय़ ॥\nबाबू म्हणे आईस आमची माय असे दास्यांत मुक्त कराया जातो आतां पाडु नको पाशांत ॥\nसर्व संग सोडुनी महात्मा बैरागी झाला कायदेभंग सुरवात कराया दांडीला गेला ॥\nस्वातंत्र्याविण आश्रमि पुनरपि नाही येणार ऎशि प्रतिज्ञा करुनि हलविला देश खरोखर ॥\nहाक गांधिची ऎकुनि जाणें कर्तव्याचि माझें कर्तव्याच्या आड नको हें वात्सल्यचि तुझे ॥\nऎकुनि उत्तर माय़ बोलली जाऊ नको बाळ आठरा विश्चे दारिद्राचा कंठु कसा काळ ॥\nदूर कराया या दैन्याला गांधी अवतरला काय करिल तो अनुयायाविण या दारिद्राला ॥\nतळ हातावरी शीर घेऊनी मावळा तयार झाला त्यांच्या मदतिनें घेता आलें स्वराज्य शिवबाला ॥\nआण गळ्याची बाबू तुजला जाऊ नको आता परोपरीने विनवु लागली बाबूला माता ॥\nमाय भूमिची हाक कां आईची आतां कर्तव्या कर्तव्यतेचा पेच पडे चिता ॥\nचाल मोडते:- त्याच राति विचार येति बाबूच्या डोक्यांत झोप येईना निवांत चालू लागे रातोरात कायदेभंग वणव्यांत काळास तोंड देण्यास मारुनी लाथ सौख्यास ॥जी ॥\nचाल मोडते:- बाबू गेनू आला भांडून मुंबई शहरांत सत्याग्रह शिबिरांत तत्क्षणी पकडले त्यास जी ॥\nसहा महिने झालि शिक्षा नेले येरोडायास भिती नसे अंतरास हो पातला निकट तो काळ ॥\nचाल बदलून:- स्वातंत्र्याच्या धर्मसंगरीं असंख्य जन ये ती स्वातंत्र्यास्तव प्राण स्वर्गाप्रती जाती ॥\nनानासाहेब, तात्या टोपी, झाशी मर्दानी गाजउनी तलवार बिजली गेली चमकोनी गाजउनी तलवार बिजली गेली चमकोनी बंदीजनांचे हाल पाहुनी जतींद्र तो गेला बंदीजनांचे हाल पाहुनी जतींद्र तो गेला अन्नत्याग करुनी त्याने कवटाळुनी काला ॥\nतैसा बाबूगेनू विदेशी बहिष्कार काजी प्राण अर्पुनी कैसा गेला या ऎका आजी ॥\nपिकेटींग मुंबईत करिती विलायतीवर तरुण वृध्द अबला या कार्यी असती तत्पर ॥\nपिकेटिंग करतांच पकडते जुलमी सरकार हसतमुखाने अबला तो पाहुणचार ॥\nकैदखाने भरुनी जातां देति लाठिमार पुष्पवॄष्टिसम सहन कराया कितीक तय्यार ॥\nमँचेस्टर व्यापारि प्रतिनिधी जार्ज फ़्रेजर व्यापाराने देश लुटूनिया झाला शिरजोर ॥\nविलारती मालाचे गठ्ठे आणण्या मोटार घेऊनि गेला हनुमान गल्लीमध्ये सत्वर ॥\nकरील कोणी आपल्यावरती पिकेटिंग म्हणुनी गेला तो पोलिस आणण्या सरकाराकडूनी ॥\nसंरक्षक पोलिस घेऊनी व्यापारी आला चाकर जणु याच्याच घरांतील ते तैनातिला ॥\nनेउ लागला हनुमान गल्लीमधूनी मोटार स्वयंसेवक म्हणती नाही आम्ही जाऊ देणार ॥\nगोरा झाला लाल ऎकुनी ऎसें उत्तर गुलाम बोलुनि चालुनी त्यांचें कोण ऎकणार ॥\nआला तो तात्काळ काळबादेवी रस्त्यांत गर्दि जनांची झाली तेथे रिघ नाही त्यांत ॥\nकटाव:- इतक्यात स्वयंसेवक, पातले कैक एकाचढि येक, बाबू नायक, सांगतो एक, म्हणे गोर्‍याला, हा माल परत ने कोठाराला एकाचढि येक, बाबू नायक, सांगतो एक, म्हणे गोर्‍याला, हा माल परत ने कोठाराला तात्काळ पुढें पोलिस, आले सर्वास, स्वयंसेवकास दूर करण्यास, परि सर्वास, पकडिलें खास, तोंच मोटार, घेउनि चालला गोरा तो बिनघोर ॥\nइतक्यात मोटार आडवून, रस्ता रोखून, धरिला पाहून, लाठि मारुन, दिलें हाकलून मार्ग तो केला, चालली हळू मोटार पुढे रस्त्याला ॥\nतात्काळ बाबु रस्त्यांत कराया पुत, देह देशांत पुन्हा सरकत, मोटार मार्गात येऊन पडला, पाहुनी हिंदु ड्रायव्हर घाबरुनि गेला ॥ ढकलून त्यास तात्काळ, बाबूचा काळ, गोरा तो लाल, जणू कलिकाळ, सोडिला ताळ, धरुनि चत्र्काला, हो दूर नाहि तर ठार करिन म्हणे त्याला, मोटार नेली त्या वरुनिं त्याच वेळेला ॥\nकटाव- मोटार पुढें रस्त्याला नेताच बाबू धरणिला रक्तानें लाल तो झाला रक्ताचा सडा रस्त्याला रक्ताचा चिखल फ़ार झाला चिळकांड्या उडती रस्त्याला गोर्‍याचा राग फ़ार आला स्वार्थाची धुंदी डोळ्याला प्रांणाची पर्वा काय त्याला समुदाय भडकुनी गेला मारामारी चा प्रसंग आला परी बाबू म्हणे सर्वाला परी बाबू म्हणे सर्वाला सत्याचा विजय करण्याला शांतता धरा या काला स्वातंत्र्य प्राप्ति करण्याला सिध्द व्हा त्वरित कार्याला स्वार्थाध घेइ प्राणाला बोलोनी स्तब्ध तो झाला तात्काळ त्याला हो नेला राष्ट्रीय दवाखान्याला उपयोग नाहीं पर झाला बाबूगेनू कालवश झाला देशार्थ प्राण देऊनी धन्य तो झाला ॥जी ॥\nमरणाची भीती नको मला, मरण चुकलय क कधि कोणाला, मेलो तर जाईन स्वर्गाला, चळवळ येइल जोराला, जगलो तर स्वातंत्र्याला, गोर्‍याला दिले आव्हान मोटार नेण्याला भारतरक्त प्राशुनी लाल जो झाला भारतरक्त प्राशुनी लाल जो झाला बाबूची द्या येईल कशी गोर्‍याला बाबूची द्या येईल कशी गोर्‍याला प्राणाचि पर्वा काय अशा स्वार्थि गोर्‍याला ॥\nचाल २- बाबूची माय पातली त्याच समयाला नको जाऊ म्हणत मी होते माझ्या लाडक्याला नको जाऊ म्हणत मी होते माझ्या लाडक्याला परी होता कुठे तो शब्द श्रवण करण्याला परी होता कुठे तो शब्द श्रवण करण्याला न्हाणील दु:ख अश्रुनी आईनें त्याला न्हाणील दु:ख अश्रुनी आईनें त्याला हंबरडा फ़ोडूनी तिनें शोक बहू केला हंबरडा फ़ोडूनी तिनें शोक बहू केला जरि यास माझ्या उदरात जन्म मी दिला जरि यास माझ्या उदरात जन्म मी दिला परी खरी माय भूमाता जिनें पोषिला परी खरी माय भूमाता जिनें पोषिला तो पुत्र खरा जो माय भूमिस्तव मेला तो पुत्र खरा जो माय भूमिस्तव मेला लाभोत असे सत्पुत्र भरतभूमिला लाभोत असे सत्पुत्र भरतभूमिला लाखोनि लोक लोटले दर्शन घेण्याला लाखोनि लोक लोटले दर्शन घेण्याला सुमनांच्या माला अर्पूनी त्यास सजविला सुमनांच्या माला अर्पूनी त्यास सजविला फ़ुले आणि पैसे उधळती त्याचे पालखिला फ़ुले आणि पैसे उधळती त्याचे पालखिला किती माता पाहूनी त्यास ढाळी अश्रुला किती माता पाहूनी त्यास ढाळी अश्रुला अंतरी म्हणते सत्पुत्र असा लाभला अंतरी म्हणते सत्पुत्र असा लाभला होईल तरिच सार्थक येऊन जन्माला होईल तरिच सार्थक येऊन जन्माला जाहले दु:ख हिरा हरपला ॥जी॥\nचाल मो:- खालीं यावा तारा जसा तारांगणांतून क्षणामध्यें हरपुन असे मरण यावें म्हणतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z81002134053/view", "date_download": "2018-11-15T01:50:36Z", "digest": "sha1:K43HZ3FPD272YJTXV5H6L3VH3FCYJZER", "length": 6365, "nlines": 79, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संत तुकडोजी महाराज - भजन ६१ ते ६५", "raw_content": "\nसंत तुकडोजी महाराज - भजन ६१ ते ६५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nभजन ६१ ते ६५\nये बोल बोल रे कन्हैया \nतुज भेटण्यास माझा, जीव भुकेला \nदुःख हे अती विरहे, सांगु कुणाला \nमनी डोल डोल रे कन्हैया \nकोणि ना तुझ्याविण या, प्रेमि जिवाचा \nन्याहाळुनि पहा अमुच्या, भाव मनाचा \nबोल एकदा तरि ते \nसंसार तुझ्या नामे, सोडला हरी \nसौभाग्य तुझे ल्यावे, ही आस अंतरी \nतुकड्याची हाक घे कन्हैया \nहस एकदा तरी हस रे कुंजविहारी \nत्या गोजिर्‍या रुपाची मज लागु दे तारी ॥धृ॥\nकंठात वैजयंती, कानात कुंडले ती \nशिरी मोरमुकुट झळके, किति केस कुरळ देती \nकिति गोड नेत्र हे, अधरी सुरस बांसरी ॥१॥\nबघताचि तुझी वाट जिव हा, वेड्यापरी \nबेचैन सदा राही, मन वृत्ति बावरी \nदिसलास तसा बोल सख्या \nमन बावरे अता हे तव ध्यान सोडि ना \nबस जन्मजन्मिचीही, ती हरलि कल्पना \nतुकड्यास पदी घे आपुल्या, आस कर पुरी ॥३॥\nमन बावरे तुझ्या विरहे, काही सुचेना \nजिव घाबरी अती भ्रमरा-परिस, बसेना ॥धृ॥\n'असशी कुठे तू हरी ' ही चिंतना अती \n' म्हणुनी भटकते मती ॥१॥\nकाशी नि द्वारका करुनी, तीर्थ फिरुनी \nचारीहि धाम हे पहाता, ना दिसे कुणी \nमनि शांति ना जरा दिसते, नेत्र फसेना ॥२॥\nकुणि संत, साधुही वदती, जवळची हरी \nपहा ज्ञान-दिवा लावुनिया, हृदय-मंदिरी \nनच मार्ग मिळे हा दृढ या, व्हावया मना ॥३॥\nतू सर्वसाक्षि हे कळले, तुजचि श्रीधरा \nतुकड्याची आस ही पुरवी, देइ दर्शना ॥४॥\nकुणि सांगिता पता हरिच्या, गावि जावया \nमन बावरे सदा फिरते, त्यासि पहावया ॥धृ॥\nम्हणताति संतही देती, मार्ग दावुनी \nइतुका करा उपकार, तया भेटवा कुणी \nअर्पीन तुम्हापायि तनू, भेट घ्यावया ॥१॥\nरानी वनी कुणी फिरती, लाभण्या रुपा \nदरी-खोरी कुणी फिरती, लाभण्या रुपा \nपरि दूर हरि हा न दिसे, कष्ट करुनिया ॥२॥\nकुणि सांगती जनी हरि हा, येई धावुनी \nपरि भक्त पाहिजे त्यासी, प्रेमभावनी \nतुकड्यासि दया द्या इतुकी, लाभावा तया ॥३॥\nहरी आठवा मनी अपुल्या, भाव धरोनी \nसोडूचि नका त्यासि कधी, जागृति, स्वप्नी ॥धृ॥\nसंसार भूल सारी, हा भ्रमचि ओसरा \nहरि ठेवितसे या जीवा, वागु द्या बरा \nसुख-दुःख सोसवोनि सदा, ध्यास घ्या मनी ॥१॥\nध्यानि धरा हरी नयनी, अंतरंगि या \nरमवा सदा तयासी जिवी, आळवोनिया \nतुकड्या म्हणे मिळे प्रभु हा, येइ धावुनी ॥२॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=20&&curr_page=2&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:04:36Z", "digest": "sha1:6RWDEWJ3GB4GMIMZXQK7HHRHCDY7H7GB", "length": 12869, "nlines": 180, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: औरंगाबाद\nअभिप्राय: खुप धन्यवाद .\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: औरंगाबाद\nअभिप्राय: खुप धन्यवाद .\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: ulhasnagar\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: पुणे\nअभिप्राय: धन्यवाद भाई..........खूप नशिबवान असल्याची भावना मनात येते पु.लं च साहित्य वाचायला मिळाले.पुन्हा पु.ल होणे नाही....पु.लं ची पुस्तके उपलब्ध करुन दिल्यास आजच्या अन पुअढील कित्येक पिढ्यांना समज्तील...\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: hoy\nआपण सध्या कुठे आहात: पुणे\nअभिप्राय: धन्यवाद भाई..........खूप नशिबवान असल्याची भावना मनात येते पु.लं च साहित्य वाचायला मिळाले.पुन्हा पु.ल होणे नाही....पु.लं ची पुस्तके उपलब्ध करुन दिल्यास आजच्या अन पुअढील कित्येक पिढ्यांना समज्तील...\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: aurangabad\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: aurangabad\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: USA\nअभिप्राय: खूप छान सन्गाह आहे. पण पु ल नी इतके लिहिले आहे कि हे पण कमिच वाटते. Youtube वर खूप videos आहेत पण त्यान्चे लिहिलेले साहित्य किन्वा पुस्तके फार कमी उपलब्ध आहेत. त्यान्चि पुस्तके जर उपलब्ध झाली खूप उपायोग होईल.\nत्या बरोबरच अनुवाद पण व्हावा असे वाट्ते. खूप लोक पु ल च्या सहित्याला वन्चित आहेत. त्यान्ना सुद्धा ह्याचा आनन्द घेता येईल.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो\nआपण सध्या कुठे आहात: washim maharastra\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: USA\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: New Zealand\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: of course yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: Germany\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: London\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: AURANGABAD\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AC/", "date_download": "2018-11-15T02:36:59Z", "digest": "sha1:ECCSXD3OVMFWZMJECXNCPURW4QDEC7PG", "length": 8772, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगवीत जेष्ठांची पाणी बचतीसाठी जनजागृती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसांगवीत जेष्ठांची पाणी बचतीसाठी जनजागृती\nसांगवी – जागतिक पाणी दिनानिमित्त जुनी सांगवी येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पाणी बचतीसाठी प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. पाण्याची बचत करा, पाण्याचा काटकसरीने वापर करा, गळणारे नळ, दुरूस्त करा, पाणी वाया घालवू नका, अशा घोषणा देत काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थी, महिला, नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.\nप्रत्येक प्रमुख चौकांतून पाणी बचतीची व पाण्याच्या काटकसरीची शपथ घेण्यात आली. याचबरोबर प्लास्टिक बंदी कायदा लागू झाला असून त्याची नागरिकांनी अंमलबजावणी करावी, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले. गजानन महाराज मैदानातून प्रभात फेरीस सुरूवात करण्यात आली. शितोळेनगर, गंगानगर, नृसिंह हायस्कुल, मधुबन या मार्गावरून ही प्रभात फेरी काढण्यात आली. पाणी बचतीचे नियोजन पत्रके नागरीकांना वाटप करण्यात आली तर घरोघरी भेटी देऊन पाणी बचतीचे भविष्यातील गरजेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले.\nजुनी सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ गेली दोन वर्षांपासून सांगवी परिसरात रेन वाँटर हार्वेस्टींग या उपक्रमातून पाणी बचतीचे काम करत आहे. भारतीय दीर्घायू केंद्राकडून संघाच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. यासाठी संघास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले.\nसंघाचे अध्यक्ष रविंद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या पाणी वाचवा प्रभात फेरीत अशोक भोसले, मधुकर पाबळकर, विठ्ठल नंदनवार, हभप बंडोपंत शेळके, दत्तात्रय कुलकर्णी, कमलाकर जाधव, जयश्री जंजीरे, वासुदेव मालतुमकर, मोहन माळवदकर, सिताराम लोटणकर, कन्हैया पवार,मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख, संग्राम निंबाळकर, कमल शेळके, विद्या निंबाळकर, स्वाती कोरळेकर यांनी परिश्रम घेतले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगोरेगाव ते पनवेल थेट प्रवास करता येणार \nNext articleफसवणुकीचा बदला घेण्यासाठी ‘तिने’ केली प्रियकराच्या मुलीची हत्या \nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.netpar.co.in/cakes-that-are-too-pretty-to-eat/", "date_download": "2018-11-15T03:04:04Z", "digest": "sha1:RVDCPUKM4KFAYJFL5KH5GSGX3SXPV5RS", "length": 6495, "nlines": 76, "source_domain": "www.netpar.co.in", "title": "हे केक पाहून लगेच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल - Netpar", "raw_content": "\nहे केक पाहून लगेच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल\nहे केक पाहून लगेच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल\nहल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे केक बघायला मिळतात. लहान मुलांसाठी खास कार्टुनचा केक, लग्नाच्या वाढदिवसासाठी खास जोडप्यांचा केक, आतातर केकवर फोटोसुद्धा काढून मिळतात. अशा विविधतेने नटलेल्या या केकच्या दुनियेत असे अनेक प्रकारचे केक बघायला मिळतील. आता आपण बघणार आहोत असेच काही सुंदर केक जे बघून तुमचा केक खाण्याचा मोह आवरणार नाही. चला तर मग असेच काही हटके केक पाहूया-\n१. रंगीबेरंगी फुलांखाली सजलेला हा केक खायला किती मजा येईल\n२. गुलाबांच्या सजावटीमुळे या केकची शोभा अधिकच वाढली आहे\n३. जगातील हा सर्वात गोंडस कपकेक ठरेल\n४. बागेतील वेलबुट्टीप्रमाणे हा केक सजवलेला आहे\n५. हिरव्या आणि जांभळ्या रंगाच्या फुलांनी सजवलेला हा केक खाण्यासाठी कोणीही आतुर होईल\n६. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा केक खरंच उत्तम आहे\n७. प्रत्येक कपकेक म्हणजे एक स्वतंत्र बागच म्हणावी लागेल\n८. नाजूक वेलबुट्टीने सजवलेला हा केक किती सुंदर दिसतोय ना\nकिती मस्त केक आहेत ना अशाप्रकारचे केक खावे की बघत बसावे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल\nफेसबुक वर सामायिक करा\nव्हाट्सएप वर सामायिक करा\nआमचे पेज लाइक करा\nआमचे पेज लाइक करा\nऑफिसमध्ये झटपट प्रमोशन मिळवणारी माणसे बाळगतात या ३ सवयी\nसहकारी तुमच्यावर त्यांच्या कामाचा बोजा ढकलून पुढे जातात आणि तुम्ही तिथेच अडकून राहता.\nडोळ्याखालील काळे डाग घालवण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय\nघरगुती उपाय करून डोळ्याखाली दिसणाऱ्या काळ्या डागांपासून मुक्ती मिळवू शकता.\nपुरुष प्रधान संस्कृती ही काळाबरोबर बदलताना दिसतेय. पण तरीही समाजात बलात्कार आणि अपहरणाच्या संख्या...\nगोष्ट मागासलेल्या विचारांना ओव्हरटेक करणाऱ्या भारतातील सर्वात वेगवान महिला ड्रायव्हरची\nयश केव्हाही आपल्या सोयीच्या कक्षेबाहेरच सापडतं.\nअभिनेता इरफान खानला ग्रासलंय दुर्मिळ ट्युमरने; जाणून घ्या या आजाराबद्दल\nअभिनेता इरफान खानने काही दिवसांपूर्वीच त्याला न्यूरोएंडोक्राइन ट्युमर असल्याचे सांगितले.\nताठ बसून कॅलरी घटवा; जाणून घ्या सरळ बसण्याचे ५ मानसिक व शारीरिक फायदे\nफक्त योग्य पद्धतीने उभं राहिल्याने पण कॅलरी बर्न होण्यास मदत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Gopalgarh-declared-a-protected-monument/", "date_download": "2018-11-15T02:43:26Z", "digest": "sha1:AE53ASYZ7XSZCJC4YPNEPQB5AJ2KE6MD", "length": 6971, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक घोषित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक घोषित\nगोपाळगड राज्य संरक्षित स्मारक घोषित\nकोकण किनारपट्टीवर गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे असलेला ऐतिहासिक गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे या किल्ल्याची डागडुजी व संवर्धन करणे शक्य होणार आहे. इतिहासप्रेमींच्या आग्रही मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने गोपाळगडला न्याय दिला आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 1660 साली आदिलशहाकडून गोपाळगड किल्ला जिंकून घेतला. त्याकाळी दाभोळ खाडीमध्ये चालणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला वापरण्यात येत असे. त्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या किल्लेदारांनी व हुकुमशाहांनी आपल्या पद्धतीने या गडाची बांधणी व डागडुजी केली. इंग्रजांच्या काळात या गडाची विक्री करण्यात आली व अंजनवेल येथील मणियार या गृहस्थाने हा किल्ला विकत घेतला आणि किल्ल्यावर आंबा कलमाची झाडे लावली. या गडाच्या प्रवेशद्वारावर ही खासगी मालमत्ता आहे नुकसान करू नये असा असलेला फलक गडप्रेमी व पर्यटक यांना अचंबित करणारा होता. ऐतिहासिक किल्ला खासगी मालकाकडे कसा असे प्रश्‍न उपस्थित केले जायचे. महाराष्ट्रातील अनेक गडप्रेमींंनी हा गड खासगी मालकाच्या ताब्यातून मुक्‍त करा, अशी मागणी सातत्याने केली होती.\n1660 नंतर आलेल्या अनेक किल्लेदारांनी किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरूज यांची डागडुजी केली. त्याचप्रमाणे या किल्ल्यावर आजही धान्य कोठारे व विहिरी सुस्थितीत आहेत. गेली अनेक वर्षे या गडाची कोणत्याही प्रकारची डागडुजी झाली नसली तरीही किल्ल्यावरील तटबंदी व बुरूज आजही मजबूत अवस्थेत आहेत. या तटबंदीवरून आजुबाजूच्या समुद्राचे विहंगम द‍ृश्य नजरेत भरते. किल्ल्याच्या दुसर्‍या बाजूला दीपस्तंभ आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी येथील पुरातत्व विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, राजापूरचा यशवंत गड पालघर येथील शिरगावचा गड, पूर्णगड बाणकोटचा किल्ला, रेड्डी येथील यशवंत किल्ल्याची डागडुजी सध्या सुरू आहे. आता गोपाळगड देखील संरक्षित स्मारक झाल्याने हा किल्ला संरक्षित होणार आहे. यामुळे त्याची डागडुजी व सुशोभिकरणावर निधी खर्च करणे शक्य होणार असून भविष्यात पुरातत्त्व खात्याच्या नावावर होण्याची प्रक्रियादेखील सुरू होण्याची अपेक्षा आहे. या किल्ल्यावर दरवर्षी शिवप्रेमींकडून शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे शिवप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/temperature-increase-in-konkan-in-recent-two-days/", "date_download": "2018-11-15T02:02:52Z", "digest": "sha1:X222FEDJ6AZKNI75DKJNABHO3VKFGEZL", "length": 5032, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकणात दोन दिवस उष्ण लहरींचे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकणात दोन दिवस उष्ण लहरींचे\nकोकणात दोन दिवस उष्ण लहरींचे\nउष्ण लहरींमुळे पुढील दोन दिवस कोकणातील तापमान वाढणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. मुंबईसह रायगड व रत्नागिरी या भागात ही तापमानवाढ होईल, असे हवामान खात्याने आपल्या हवाई संदेशात नमूद केले आहे.\nभारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आणि सोमवारी कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या भागातील तापमान वाढणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तापमानात वाढ होणार असून, पारा 35 ते 38 अंश सेल्सिअसनेे उसळी मारेल. सामान्य तापमानापेक्षा हे प्रमाण 4 ते 7 अंश से.ने जास्त असल्याचे सांगितले जाते. रविवारी आणि सोमवारी तापमानात वाढ होणार असली, तरी त्यानंतर तापमानात घट होईल. बुधवारी म्हणजे 14 फेब्रुवारीला तापमान सामान्य होईल. तापमानातील वाढीने वार्‍याच्या वेग उष्णतेने भारीत राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nसमुद्रसान्‍निध्यामुळे कोकण परिसरातील हवा वेगाने तापत नाही. बाष्पयुक्‍त वारे तापमान नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील कोरड्या हवेच्या तापमानापेक्षा कोकणातील तापमान नेहमीच कमी असते. परंतु, मागील दोन दिवसात मात्र उलट स्थिती आहे. गेल्या आठवड्यात रायगड ते रत्नागिरी या परिसरात अंतर्गत भागापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली होती. उष्ण लहरींमुळे सागराचे पाणीही तापत असल्याने या भागातील तापमानात नियमित तापमानापेक्षा जास्त उकाडा जाणवण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Embezzlement-of-Rs-32-lakh-In-lok-kalyan-Co-operative-Society/", "date_download": "2018-11-15T02:23:46Z", "digest": "sha1:J6AWMDA7CL5MSF3UQ3T5A7CW32YEDOSH", "length": 6454, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोककल्याण सह. सोसायटीत ३२ लाख रुपयांचा अपहार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लोककल्याण सह. सोसायटीत ३२ लाख रुपयांचा अपहार\nलोककल्याण सह. सोसायटीत ३२ लाख रुपयांचा अपहार\nलोककल्याण मल्टिस्टेट के्रडिट सहकारी सोसायटी लि. मुंबई या संस्थेच्या कराड मार्केटयार्ड शाखेत सुमारे 32 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात सोसायटीच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या ठेवीदारांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nखुद्दुस अमिरहमजा मुजावर (रा. कार्वे, ता. कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. यावरून सतीश विलास पाटील (रा. ठिकपुरली, जि. कोल्हापूर), आदिती अभिजित देशमुख (रा. विंग, ता. कराड) तसेच लोककल्याण सोसायटीच्या पदाधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. यामुळे कराड शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी की, मुंबई येथील लोककल्याण मल्टिस्टेट के्रडिट सहकारी सोसायटीत असलेल्या संबंधित आरोपींनी मार्केटयार्ड कराड व मलकापूर येथे शाखा सुरू केली होती. त्यातील मार्केट यार्ड शाखेमध्ये खुद्दूस मुजावर यांनी वेळोवेळी ठेव म्हणून सुमारे साडेतीन लाख रूपयांची रोख रक्कम ठेवली होती. या ठेवीची मुदत संपूनही संबंधित सोसायटीने त्यांना ती परत केली नाही. यावर मार्केटयार्ड शाखेच्या आदित्य देशमुख यांच्या निदर्शनास मुजावर यांनी ही बाब आणून दिली. मात्र देशमुख यांनी टाळाटाळ केली.\nऑक्टोंबर 2017 ते 15 जून 2018 या दरम्यान फिर्यादी मुजावर यांच्यासह अन्य लोकांची ठेव म्हणून रक्कम स्वीकारली. यावर 14 टक्के दराने व्याज देण्याचे अमिषही ठेवीदारांना दाखविण्यात आले. मात्र संस्थेने ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या नाहीत. 31 लाख 92 हजार 500 रूपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच मलकापूर येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात काही ठेवीदार पैसे मागण्यासाठी गेले असता, तेथील अमोल माने व दोन अनोळखी इसमांनी ठेवीदारांना दमदाटी केल्याचेही फिर्यादीमध्ये म्हंटले आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली असून, लोककल्याण मल्टिस्टेट सहकारी सोसायटी लि. मुंबईच्या पदाधिकारी, कर्मचार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Cleanliness-Initiative-for-pandharpur-Vitthal-Temple-Committee/", "date_download": "2018-11-15T01:52:13Z", "digest": "sha1:IZOSQBHAQRHDVQXCQRJEBW3K7FEYGKYG", "length": 9016, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विठ्ठल मंदिर समितीचा स्वच्छतेसाठी पुढाकार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विठ्ठल मंदिर समितीचा स्वच्छतेसाठी पुढाकार\nविठ्ठल मंदिर समितीचा स्वच्छतेसाठी पुढाकार\nश्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मंदिर परिसरासह चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले असून लवकरच खासगी कंपनीला स्वच्छतेचे काम ठेकेदारी पद्धतीने दिले जाणार आहे. त्यामुळे यापुढे पंढरपूरला अस्वच्छ शहर म्हणून दिली जाणारी दुषणे कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nश्री. विठ्ठल दर्शनाकरिता पंढरपूर शहरात दररोज किमान 35 ते 40 हजार भाविक येत असतात. या भाविकांमुळे मंदिर परिसर आणि चंद्रभागेच्या वाळवंटात तसेच प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा पडतो. विशेषत: मंदिर परिसर आणि वाळवंटात या कचर्‍याचे प्रमाण प्रचंड स्वरूपात असते. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांकडून पंढरीच्या अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्‍त केली जाते. विठ्ठल मंदिर समितीने आजवर आपल्या मालकीच्या परिसराबाहेर स्वच्छतेसाठी कधी पाऊल उचलले नव्हते. आणि मंदिर समिती उत्पन्न मिळवते म्हणून त्या परिसरात स्वच्छता करण्यासाठी नगरपालिका फारशी राजी नव्हती. या वादातूनच चार वर्षांपुर्वी मंदिर समितीकडे पंढरपूर नगरपालिकेने वार्षीक उत्पन्नाच्या 50 टक्के रक्‍कम स्वच्छता, पाणी, दिवा बत्तीसाठी द्यावी अशीही मागणी केली होती. त्यानंतर काही प्रमाणात मंदिर समितीने स्वच्छतेसाठी हातभार लावताना शहरातील मठ, मंदिरे आणि खासगी नागरिकांनाही शौचालय बांधण्यास अनुदाने दिली. मात्र एवढ्यानेही स्वच्छतेचा प्रश्‍न सुटला नव्हता.\nमात्र आता मंदिर समितीच्यावतीने शहरातील स्वच्छतेसाठी खासगी कंपनीला वार्षिक ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत निर्णय झाला असून येत्या 7 एप्रिलपासून या खासगी कंपनीचे कर्मचारी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांगेत दररोज नियमीत झाडलोट करणार आहेत आणि पडलेला कचराही उचलणार आहेत. त्याचबरोबर मंदिर समिती तसेच पंढरपूर नगरपालिकेनेही मंदिर परिसरातील व्यापार्‍यांना स्वच्छतेसंदर्भात आवाहन केलेले आहे. तसेच सामाजिक संघटना, विविध व्यवसायिकांनाही मंदिर समितीच्या वतीने स्वच्छतेच्या कामी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nमंदिर समिती परिसरातील व्यापार्‍यांना लवकच कचरा कुंड्या देणार असून त्यांच्याकडील कचरा या कुंड्यातून टाकण्याचेही आवाहन व्यापार्‍यांना केलेले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून सांगली येथील वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने मंदिर परिसरात स्वच्छतेचे काम केले जात आहे. त्यामुळे मंदिर परिसरात स्वच्छता दिसून येत आहे. मात्र 8 एप्रिलपासून खासगी कंपनी मार्फत नियमीत स्वच्छतेचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे अस्वच्छ पंढरी ही ओळख पुसली जाणार असून स्वच्छ पंढरी, सुंदर पंढरी हे ब्रीद प्रत्यक्षात उतरण्याची अपेक्षा बळावली आहे.\nमंदिर समितीच्यावतीने शहरातील स्वच्छतेसाठी खासगी कंपनीला वार्षीक ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत निर्णय झाला असून येत्या 7 एप्रीलपासून या खासगी कंपनीचे कर्मचारी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांगेत दररोज नियमीत झाडलोट करणार आहेत आणि पडलेला कचराही उचलणार आहेत.\n- सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/khadse-teak-utran-on-hes-statement/", "date_download": "2018-11-15T02:11:01Z", "digest": "sha1:UPKFKUNO37T7I2TFLD23RYJAINI6Y664", "length": 7791, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पक्षाने मंत्रिपद दिल्यास जबाबदारी घ्यायला तयार; खडसेंचा युटर्न", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपक्षाने मंत्रिपद दिल्यास जबाबदारी घ्यायला तयार; खडसेंचा युटर्न\nमुंबई – भूखंड घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या एकनाथ खडसे यांना बराच काळ मंत्रिपदापासून दूर राहावे लागले. दरम्यान भूखंड घोटाळ्यात क्लिनचीट मिळाल्यानंतर नाथाभाऊंचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र खडसे यांनी काल एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना आपण भाजप सोडणार नाही मात्र मंत्रिपद स्वीकारनार नसल्याचं त्यांनी म्हंटल होतं.दरम्यान आज खडसे यांनी आपल्या या वक्तव्यावरून युटर्न घेत पक्षाने मंत्रिपद दिल्यास आपण जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचं म्हंटलं आहे.\nखडसे काल म्हणाले होते की ‘एक वर्षाने राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. तसेच स्थानिक निवडणुकाही होत आहेत. त्यामुळे मला त्या दृष्टिने तयारी करायची आहे. त्यामुळे मला आता मंत्रिमंडळात परण्याची कोणतीही इच्छा नाही. खूप काम करायचे आहे.” मात्र खडसे यांनी आपल्या या वक्तव्यावरून आज युटर्न घेतल्याचे पाहायला मिळत आहे.\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mumbai-preparation-for-61st-mahaparinirvan-din-at-shivaji-park-live-updates/", "date_download": "2018-11-15T02:09:56Z", "digest": "sha1:EKZRP3RZYJ6ZMHTRV7S42AGQG3LNCFBV", "length": 7262, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महापरिनिर्वाण दिनासाठी आलेल्या अनुयायांची पावसामुळे तारांबळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहापरिनिर्वाण दिनासाठी आलेल्या अनुयायांची पावसामुळे तारांबळ\nअनुयायांसाठी शिवाजी पार्कमध्ये राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केली होती\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये आलेल्या अनुयायांची पावसामुळे तारांबळ उडाली आहे. लांबून आलेल्या अनुयायांसाठी शिवाजी पार्कमध्ये राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केली होती. मात्र, कालपासून सुरु झालेल्या पावसामुळे त्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काल शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र चिखल झाल्यामुळे अनुयायांना जमिनीवर देखील बसता येत नव्हते. त्यामुळे दादर विभागात असलेल्या महापालिकेच्या शाळांमध्ये त्यांची राहण्यासाठी व्यवस्था केली आहे.\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-word-of-maharashtras-chief-minister-is-not-worth-the-price-even-in-delhi-uddhav-thackeray/", "date_download": "2018-11-15T02:01:04Z", "digest": "sha1:N7EIT6K5AX7ND3PTVTI5GBZ7UE5PLGSN", "length": 9705, "nlines": 103, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाणार प्रकल्प : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नाही- उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाणार प्रकल्प : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नाही- उद्धव ठाकरे\n\"आज आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहे, पण तुम्ही जुलूम केला तर आम्हाला देखील बेकायदेशीर मार्गाने जावं लागेल\"\nटीम महाराष्ट्र देशा- नाणार प्रकल्प गुजरातला न्यायचा आहे तर खुशाल घेऊन जा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आणि नाणारवासियांना प्रकल्प होणार नाही असा शब्द दिला होता मात्र केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी सरकार बरोबर परस्पर करार केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नाही हे समोर आलं असल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये केली आहे.आज आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहे, पण तुम्ही जुलूम केला तर आम्हाला देखील बेकायदेशीर मार्गाने जावं लागेल असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला .\nउद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –\nजमिनींची मोजणी करायला येणाऱ्यांना आडवा, तुमच्या पद्धतीने आडवा.\nहा प्रकल्प गुजरातला न्यायचा आहे तर खुशाल घेऊन जा.\nमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आणि नाणारवासियांना प्रकल्प होणार नाही असा शब्द दिला होता मात्र केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी सरकार बरोबर परस्पर करार केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नाही हे समोर आलं\nनाणार जमिनीचा व्यवहार हा भूमाफियांचा घोटाळा\nकोकणाला समुद्र किनारा लाभलाय, निसर्ग लाभलाय हा काय आमचा गुन्हा आहे\nतुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करु शकणार नाही .\nआज आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहे, पण तुम्ही जुलूम केला तर आम्हाला देखील बेकायदेशीर मार्गाने जावं लागेल.\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/317-technology", "date_download": "2018-11-15T01:40:16Z", "digest": "sha1:EIZLG3JQP3E77AVKETZCUCM3TDS4COV4", "length": 4137, "nlines": 113, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Technology - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'वीवो'चा हा नवा स्मार्ट फोन आहे स्वस्त आणि मस्त...\n2GB रॅमसह इंटेक्स एक्वा लायन्स-3 लॉंच\n4G फोन नंतर आता जिओकडून मोफत वाय-फाय\n6 महिन्यात जिओला किती झाला तोटा\nGoogle Mapsवर लोकेशनसह आता फोनची बॅटरीही करता येणार शेअर...\nInnelo 1 भारतात लाँच, जाणून घ्या याचे दमदार फीचर्स\nMI ने भारतात लाँच केला कॉईनएवढा स्लिम LED TV\nअसं करा व्हॉट्सअॅपवर स्वत:ला अनब्लॉक\nअॅपलच्या नवीन आयफोनकडे ग्राहकांनी फिरवली पाठ\nआता व्हाट्सअॅपवर नाही चालणार तुमची मर्जी...\nआता व्हॉट्सअॅप मेसेजला ‘या’ सोप्या पद्धतीने द्या रिप्लाय\nआता व्हॉट्सअॅपवर करता येणार पैसे ट्रान्सफर\nआपल्या खास नवीन फीचरसह वीवो Vivo Y83 Pro भारतात लाँच\nआयफोन 7 घेताय...तर हे वाचा \nइंस्टाग्रामची आता यूट्यूबला टक्कर....\nएकाच पानावर पाहा 1500 वर्षांचे कॅलेंडर; सिंधुदुर्गच्या अवलियाची किमया\nएसटी बसेसमध्ये आता वायफायवर पाहा मुव्हीज\nगुगल झालं 20 वर्षांचं\nजगातला पहिला स्पिनर मोबाईल फोन भारतात लाँच; फिचर्स स्मार्टफोनला टक्कर देणारे\nजबरदस्त फिचर्स असलेले मोटोचे दोन फोन लॉंच\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nikki-haley-slams-disgusting-trump-affair-rumours-latest-updates/", "date_download": "2018-11-15T02:47:02Z", "digest": "sha1:FFBTY7O5TUEWNWTFN3QNZ5RTEDHMCHO3", "length": 11030, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "\"ते आणि मी कधीही एकांतात नव्हतो\"", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n“ते आणि मी कधीही एकांतात नव्हतो”\nटीम महाराष्ट्र देशा- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत माझे अफेअर असल्याच्या चर्चा संतापजनक आहेत अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत असलेल्या निकी हॅली यांनी दिली आहे. याशिवाय ते आणि मी कधीही एकांतात नव्हतो असा दावा देखील निकी हॅली यांनी केला आहे. मायकल वुल्फ यांनी ‘फायर अँड फ्युरी’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर निकी हॅली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या अफवांना उधाण आले आहे .\nकोण आहेत निकी हॅली\nसंयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत असलेल्या निकी हॅली या मूळ भारतीय वंशाच्या आहेत. मात्र एका मुलाखतीत निकी हॅली यांनी हे सगळे प्रकरण नाकारले आहे.निकी हॅली या ४६ वर्षांच्या आहेत २० वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुले आहेत.\n‘द गार्डियन’ने या संदर्भातले वृ्त्त दिले आहे. ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये ज्या चार महिला आहेत त्यांच्यापैकी हॅली एक आहेत. तसेच ट्रम्प यांच्या त्या उत्तराधिकारी आहेत अशाही अफवा मध्यंतरीच्या काळात पसरल्या होत्या.त्यानंतर वुल्फ यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे त्यांचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र पॉलिटिको ला दिलेल्या मुलाखतीत निकी हॅली यांनी ट्रम्प यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे नाकारले आहे.\nकाय म्हणाल्या निकी हॅली\n“मी एक यशस्वी स्त्री आहे. त्याचमुळे माझी हेतुपुरस्सर बदनामी करण्यात येते आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत माझे नाव जोडले जाते आहे. त्यांचे आणि माझे प्रेमसंबंध आहेत असे म्हटले जाते आहे. मात्र या गोष्टींना काहीही अर्थ नाही. पुस्तक लिहितानाच यातले संदर्भ चुकीच्या पद्धतीने रंगवण्यात आले आहेत. वुल्फ यांनी पुस्तकात रेखाटलेले प्रसंग प्रत्यक्षात घडलेले नाहीत.डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचा बराचसा खासगी वेळ निकी हॅलींसोबत घालवत’ असे एक वाक्य हे पुस्तकात आहे. मात्र या वाक्याला काहीही अर्थ नाही. आम्ही सोबत काम करत असताना अनेक कर्मचारी आमच्या आसपास असत त्यामुळे ट्रम्प यांच्याशी अफेअर असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .काही पत्रकार निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझे आणि ट्रम्प यांचे नाते जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चांगले नाही. मी माझ्या राजकीय भवितव्याबाबत कधीही ट्रम्प यांच्याशी चर्चा केलेली नाही तसेच कधीही ते आणि मी एकांतात नव्हतो. “\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Udayanraje-Bhosales-Reaction-On-Sharad-Pawars-Statement/", "date_download": "2018-11-15T01:55:02Z", "digest": "sha1:ZJ2RBPQCHSTH3UKGHUWTGCHP2DGXGUDS", "length": 4103, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " Video त्यांनी माझे अनुकरण केले, आणखी काय पाहिजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › Video त्यांनी माझे अनुकरण केले, आणखी काय पाहिजे\nVideo त्यांनी माझे अनुकरण केले, आणखी काय पाहिजे\nसातारा : पुढारी ऑनलाईन\nशरद पवारांना आपली कॉलरची स्टाईल आवडली, याचा आनंद आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांनी म्हटले. शरद पवार यांनी सातारा येथे कॉलर उडविल्याबाबत विचारले असता उदयनराजे भोसले म्हणाले की, कितीही केले तरी ते आदरणीय आहेत. मी त्यांना मानतो. त्यांच्याएवढे काम कोणालाही जमणार नाही. सकाळी 7 वाजता ते तयार असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे आम्ही अनुकरण करतो. मात्र त्यांनी माझे अनुकरण केले. आणखी काय पाहिजे असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.\nसाताऱ्यातील राष्ट्रवादीमध्ये सुरु असेल्या अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात, असे वक्तव्य केले होते. त्यावर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आदरणीय व्यक्ती असून त्यांना माझी स्टाईल आवडली, कुणीतरी मला दाद दिल्याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे\nवाचा : लोकसभेचे तिकिट मलाच अन्यथा अपक्ष : उदयनराजे\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/radhakrushna-vikhe-patil/", "date_download": "2018-11-15T02:40:26Z", "digest": "sha1:CYMVOKC25MCN6R5SWQLBOMSOY3CZNVH6", "length": 13472, "nlines": 165, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "हे राज्य सरकार दळभद्री आहे; विखे-पाटलांचा घणाघात", "raw_content": "\nहे राज्य सरकार दळभद्री आहे; विखे-पाटलांचा घणाघात\nOctober 30, 2018 - औरंगाबाद, महाराष्ट्र\nहे राज्य सरकार दळभद्री आहे; विखे-पाटलांचा घणाघात\nजालना | राज्य सरकार दळभद्री आहे, असा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. जालना येथील जनसंघर्ष यात्रेच्या जाहीरसभेत बोलताना विखे-पाटलांनी ही टीका केली आहे.\nसरकार नावाची व्यवस्था राज्यात आहे की नाही असा प्रश्न पडतो. या सरकारने जनतेचा विश्वास गमावलेला आहे. सरकार जनतेसंबंधी राजधर्म पाळत नाही’, अशी टीका त्यांनी केली आहे.\nअपघाताने यांना सत्ता मिळाली आहे. देव देतो आणि कर्म नेतं अशी सरकारची परिस्थिती झाल्याचं त्यांनी सांगितलं.\nदरम्यान, या सरकारने जाहिरात करण्यासाठी एकही जागा सोडली नाही. फक्त सुलभ शौचालय सोडलं आहे. काही दिवसांनी तेथेही जाहिरात द्यायला कमी करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.\n-राज्यात 15 डिसेंबरपर्यंत एकही खड्डा सापडणार नाही- चंद्रकांत पाटील\n-छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; दुरदर्शनच्या कॅमेरामनसह तीन जण ठार\n-नालायक लोक सगळ्या जातीत असतात…- नागराज मंजुळे\n-मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूरसह 7 जणांवर आरोप निश्चित\n-भाजपला मोठा धक्का; भाजपमध्ये नेत्यांची बंडखोरी\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n…मग आता मुख्यमंत्र्यांनाही रामाचा अवतार जाहीर करून टाका\nशबरीमला मंदिरात सर्व धर्माचे लोक जावू शकतात- केरळ उच्च न्यायालय\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A4%BE-3/", "date_download": "2018-11-15T01:54:49Z", "digest": "sha1:USGXRRZQBP7SYYHFDCWL7RHY4WDKT7CW", "length": 17063, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परिवर्तन : कौशल्य विकास हाच यशाचा मूलमंत्र (भाग तीन ) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपरिवर्तन : कौशल्य विकास हाच यशाचा मूलमंत्र (भाग तीन )\nसामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. ज्या देशामध्ये ज्ञान आणि कौशल्याला उच्चतम महत्त्व दिले जाते तोच देश सांस्कृतिक व सामाजिक प्रगती करू शकतो. कोणत्याही देशासाठी आर्थिक प्रगती, सामाजिक विकासाचे कौशल्य आणि ज्ञान हे प्रशिक्षण शक्ती आहेत. उच्च आणि चांगल्या स्तरावरील कौशल्य असलेले देश कामांच्या आव्हानांना आणि जगाच्या संधींना अधिक प्रभावीपणे समायोजित करतात. भारत “ज्ञानाची अर्थव्यवस्था’ बनण्याच्या दिशेने प्रगती करत असल्यामुळे हे कौशल्य वाढीवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्‍यक आहे आणि या कौशल्यांना उदयोन्मुख आर्थिक वातावरणाशी संबंधित असणे आवश्‍यक आहे.\nविद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रम देण्यात येणाऱ्या त्यांच्या पायाभूत सुविधांची गुणवत्ता (आयसीटी आणि भौतिक मूलभूत संरचना), अध्यापनशास्त्र आणि कौशल्य वितरण पद्धती यानुसार त्यांच्या गरजा पूर्ण करणे आवश्‍यक आहे. सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत प्रशिक्षित तरुणांना नोकरी करता येण्याजोगे कौशल्य मिळत नाही, जे रोजगाराच्या संधीसाठी खुले असतात. वर्तमान आणि अपेक्षित आर्थिक वाढीसह या समस्येमुळे वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. कारण, नवीन नोकरीच्या 75 टक्केपेक्षा जास्त संधी कौशल्य-आधारित होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, औद्योगिक उत्कृष्ट पद्धतींमधून प्राप्त केलेली प्रगत अभ्यासक्रम फ्रेमवर्क विकसित करण्याची गरज आहे.\nउद्योग क्षेत्रात अनेक कंपन्या आपल्या कामगारांना नोकरी-प्रशिक्षण देतात हे वेगवेगळे रूप घेऊ शकते. एक) कामगारांना एका कुशल पर्यवेक्षकाच्या देखरेखीखाली कंपनीत प्रशिक्षित केले जाऊ शकते. दोन) कामगार बंद-कॅम्पस प्रशिक्षण पाठविले जाऊ शकते. या दोन्ही प्रकरणांमध्ये कंपन्या काही खर्चाचा वापर करतात. अशाप्रकारे फर्म त्यांना आग्रह करतील की कामगाराने त्यांच्या कामाच्या वेळी, किमान-विशिष्ट कालावधीसाठी काम केले पाहिजे. ज्यादरम्यान ते प्रशिक्षणाने वाढीव उत्पादनक्षमतेचे फायदे वसूल करू शकेल. परंतु, प्रतिधारण प्रमाण हे अशाप्रकारे कमी आहे आणि कौशल्य विकासातील उद्योग सहभाग कमी आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी खासगी कंपन्यांसाठी कोणतेही प्रोत्साहन दिले जात नाही. सध्याचे नियम खूप कडक आहेत. सेवा-अंतर्गत सेवा आवश्‍यक आहे. परंतु, आज प्रचलित नाही. सतत कौशल्य सुधारणेसाठी संधी उपलब्ध नाही. व्यावसायिक कौशल्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी अनुभवी आणि पात्र शिक्षकांची कमतरता आहे.\nपरिवर्तन : कौशल्य विकास हाच यशाचा मूलमंत्र (भाग दोन)\nपुरुषांच्या तुलनेत व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणात महिलांचा सहभाग कमी आहे. व्याज प्रतिबंध करण्यासाठी काही कारणे आहेत. सहभाग सामाजिक आणि सांस्कृतिक निकष आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असू शकतात. अशा कुटुंबांमुळे आणि विशेषत: ग्रामीण भागात, सामाजिक दबावामुळे स्त्रिया निराश होतात. म्हणूनच नोंदणी वाढवण्यासाठी स्थानिक एनजीओ आणि पंचायतींमधील व्यावसायिक व व्यावसायिक शिक्षणाच्या फायद्यांबाबत स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबांना माहिती देण्याचे एकत्रित प्रयत्न करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मान्यता आणि प्रमाणन प्रणाली सुधारित करावी लागेल. वास्तविक वेळेच्या आधारावर कौशल्य माहिती आणि कौशल्य नकाशांवर माहिती उपलब्ध करविण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा स्थापित करण्याची गरज आहे. उच्च रोजगार संधी असलेल्या अशा क्षेत्रांवर विशेष भर देण्याच्या उद्देशाने एक क्षेत्रीय दृष्टिकोन आवश्‍यक आहे.\nमानक उद्योग-नेतृत्वाखालील क्षेत्रातील कौशल्याद्वारे निश्‍चित केले जाऊ शकते जे बाराव्या योजनेत प्रभावी केले जाणे आवश्‍यक आहे, तर प्रमाणीकरण प्रक्रियेचे प्रमाणन स्वतंत्र, विशेष एजन्सीजद्वारा संस्थांकडे बाकी प्रमाणपत्रांसह करावे. सध्याच्या शिक्षणात आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना केली जाऊ शकते. यामुळे खर्चात आणि वेळेमध्ये प्रचंड बचत होईल. थेट आर्थिक मदत किंवा कर्जाद्वारे कौशल्य विकासासाठी गरीब लोकांना निधी देण्याची एक पद्धतदेखील आवश्‍यक आहे. नोकरी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाची दुसरी पद्धत म्हणून ते पुन्हा प्रभावी केले जाणे आवश्‍यक आहे, कारण ते अधिक प्रभावी आणि अप-स्केल केलेले लक्षणीयरीत्या शेवटी व्यावसायिक पातळीवर व्यावसायिक प्रशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांद्वारे (आयटीसी) व्यावसायिक प्रशिक्षण आवश्‍यक आहे.\n12 व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान पीपीपीच्या माध्यमाने सरकारच्या आयटीआयच्या उन्नतीकरणासाठी उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून याची पुनरावृत्ती करण्याची गरज आहे. राष्ट्रीय व्यावहारिक शिक्षण पात्रता आराखडा (एनव्हीईएफएफ) च्या माध्यमाने एका अंतरावर शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी सुलभ शिक्षण पथांची स्थापना करण्याची गरज आहे. वित्तपुरवठा, सेवा वितरण आणि वर्कस्पेसेसची तरतूद आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. आऊटरीच पॉइंट म्हणून एम्प्लॉयमेंट एक्‍सचेंज फेरबदल केले जाऊ शकतात. खासगी सहभागाच्या नेटवर्कशी समन्वय साधण्यासाठी तसेच विविध कार्यक्रमांचे परिणामांचे परीक्षण, मूल्यमापन आणि विश्‍लेषणासाठी प्रभावी नियामक आराखडा तयार करताना खासगी सहभागासाठी प्रवेश-अडथळ्यांना काढण्याची गरज आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेत या सर्व बाबींचा विचार झाला आहे.\nप्राचार्य छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअहमदनगर आवृत्ती वर्धापनदिन विशेष\nPrevious articleबचावात्मक धोरणाबाबत कंपन्यांना चिंता…\nNext articleपोलिसांना बुलेटप्रुफ जॅकेटस मिळणार – डॉ. रणजित पाटील\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग २)\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग १)\nआजचा युवक कसा असावा…\nमहिला स्वातंत्र्याची पहाट उगवावी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/all/page-4/", "date_download": "2018-11-15T01:51:17Z", "digest": "sha1:2XC7YFNKKZCMVSJU5RUDQMQ4CPTNVORI", "length": 9695, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आसाराम- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nउपराकार लक्ष्मण मानेंच्या तोंडाला काळं फासलं\nआसारामचा तुरुंगात मुक्काम वाढला,जामीन अर्ज फेटाळला\nनाशिकमध्ये आसाराम बापूच्या आश्रमावर हातोडा\nआसाराम बापूला जामीन नाहीच, तुरूंगयात्रा कायम\nआसाराम बापूच्या जामिनावरचा निर्णय राखून\nआसाराम बापूला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nआसारामचं पौरुषत्त्व सिद्ध, तब्येतही ठणठणीत\nआसाराम समर्थकांचा पत्रकारांवर हल्ला\nआसाराम बापूच्या अटकेची शक्यता\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/plastic-bann-minister-eats-zunka-bhakar-on-paper/", "date_download": "2018-11-15T02:21:31Z", "digest": "sha1:IF3VQDYD5ZAPRL5DYDEOSJ5Q6KUCIPL3", "length": 7954, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्लास्टिक बंदी : मंत्रीमहोदयांनी खाल्ली कागदावरच झुणका-भाकर !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nप्लास्टिक बंदी : मंत्रीमहोदयांनी खाल्ली कागदावरच झुणका-भाकर \nजळगाव : राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक, थर्माकोलबंदी लागू केली आहे. प्लॅस्टिकबंदीचा धसका चक्क मंत्री गिरीश महाजन यांनीही घेतलेला दिसतो. जळगावमध्ये ते शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आले होते. जेवणाच्या वेळेला काही कार्यकर्त्यांनी प्लास्टिकचं ताट आणि चमचे आणले. पण महाजनांनी ते परत नेण्यास सांगत कागदी डिशमध्ये जेवण केलं. पाणी पिण्यासाठीही त्यांनी स्टीलचा ग्लास बोलवला.\nराज्य सरकारने राज्यात प्लास्टिक, थर्माकोलबंदी लागू करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने पुन्हा एकदा फेटाळून लावली. त्यामुळे राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी आलेली आहे. सध्या प्लास्टिक बंदीच्या कारवाईला संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. अनेकांनी प्लास्टिक बंदीच्या कारवाईचा धसका घेतला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील हा धसका घेतल्याचं पहायला मिळालं.\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/when-zareen-khan-feared-coming-out-of-the-house-for-not-take-any-photo-i/", "date_download": "2018-11-15T02:05:24Z", "digest": "sha1:BTNKO6FNKZNZZSGRUPDSUXHHPKFAQMBB", "length": 8983, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "म्हणून मला ‘ए’ ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावे लागले-जरीन खान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nम्हणून मला ‘ए’ ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावे लागले-जरीन खान\nजाणून घ्या काय आहे कारण\nसलमानसोबत ‘वीर’मध्ये काम केल्यानंतरही जरीनला बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला. याचे एकमेव कारण म्हणजे तिचे वाढलेले वजन होते. वाढलेल्या वजनाचे कारण देऊन कोणीही तिला कोणीही चित्रपटात संधी देण्यास तयार नव्हते.\nसलमान खानसोबत तिला ड्रीम डेब्यू करण्याची संधी नक्की मिळाली, मात्र त्यानंतर तिला संघर्ष करावा लागला हेही तेवढेच खरे आहे. झरीनने एका मुलाखतीत असे सांगितले मला असे म्हटले जायचे की, तू इंडस्ट्रीत एका यशस्वी अभिनेत्रीप्रमाणे (कॅटरिना कैफ) दिसतेस. परंतु तिच्या तुलनेत तुझे वजन खूपच आहे.\nजरीनच्या मते, एक काळ असा होता की, माझे वजन एखाद्या राष्ट्रीय मुद्द्याप्रमाणे चर्चिले जात होते. विशेष म्हणजे इतर अभिनेत्रींना त्यांच्या वजनावरून कधीच कामापासून दूर ठेवले जात नव्हते; परंतु माझ्याबाबतीत सगळे उलटे घडत होते. मी कशी दिसते, मी कसे कपडे परिधान करते, मी कसे कपडे परिधान करते यावरून माझ्यावर चहुबाजूने टीका केली जात होती.\nत्यामुळे मला घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. माझ्या इच्छा नसतानाही मला केवळ वाढलेल्या वजनामुळे ‘ए’ ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावे लागले.\nजरीन खान लवकरच प्रेक्षकांना हॉट अंदाजात बघावयास मिळणार आहे. ‘हेट स्टोरी-३’मध्ये जरबदस्त बोल्ड सीन्स देणारी जरीन आता २००६ मध्ये आलेल्या इमरान हाशमी आणि उदिता गोस्वामी स्टारर ‘अक्सर’ या चित्रपटाच्या सीक्वल ‘अक्सर-२’मध्ये झळकणार आहे\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-dr-dipti-chavan-article-104348", "date_download": "2018-11-15T02:15:35Z", "digest": "sha1:5KPTTQP2KVVGRG2523YCQGTCJYFK5UPN", "length": 13318, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esakal Citizen Journalism Dr. Dipti Chavan article डाउन्स सिंड्रोम, एक व्यापक दृष्टिकोन ! | eSakal", "raw_content": "\nडाउन्स सिंड्रोम, एक व्यापक दृष्टिकोन \nबुधवार, 21 मार्च 2018\nभारतात डाउन्स सिंड्रोम हा ८०० ते १००० पैकी एका मुलामध्ये आढळतो. डाउन्स सिंड्रोमने ग्रासलेल्या व्यक्तींची संख्या बरीच आहे; पण त्याबद्दल जागरूकता कमी असल्याने याची नोंदणी केली जात नाही. डाउन्स सिंड्रोमचे वर्गीकरण ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाउन यांनी केले होते. २१ मार्च हा दिवस ‘जागतिक डाउन्स सिंड्रोम दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त...\nडाउन्स सिंड्रोमच्या मुलांच्या चेहऱ्याची ठेवण एक विशिष्ठ प्रकारची असते. उदा. मंगोलियन डोळे, बसके नाक, अंडा आकार ओठ, डोळ्यातील कमी अंतर वगैरे. शारीरिकदृष्ट्या त्यांच्या स्नायूमधील लवचिकता व ताकत साधारणतः कमी असते. या मुलांची उंची व एकूण वाढ ही इतर मुलांपेक्षा कमी असते. जन्मतः डाउन्स सिंड्रोममध्ये हृदय, कान, जठरांतर्गत, थाइराइड व श्‍वसनाविषयी आजार दिसून येतात.\nडाउन्स सिंड्रोम हा जगात सर्वसाधारणपणे आढळणारा गुणसूत्रामधील दोष आहे. याला ट्रॉयसोमी २१ असे म्हणतात. गर्भवती स्त्रियांमध्ये १३-१४ आठवड्यांच्या आत डाउन्स सिंड्रोम स्क्रीनिंग टेस्ट केल्या जातात. सर्व गर्भवती स्त्रियांनी या चाचण्या करून घेणे आवश्‍यक असते.\nसर्वसाधारण डाउन्स सिंड्रोमच्या मुलांची शारीरिक व मानसिक वाढ धिम्या गतीने होत असल्याने ही मुले इतर मुलांपेक्षा मागे पडतात. पूर्वी डाउन्स सिंड्रोमच्या व्यक्तीचा जीवन कालावधी २५ वर्षे होता; पण आता तो ६० वर्षांपर्यंत वाढला आहे.\nडाउन्स सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये भाषेचे आकलन व समज यापेक्षा भाषेचा वापर करण्यास अडचणी येतात. स्नायूमध्ये लवचिकता व ताकतीची कमतरता असल्यामुळे ही मुले मागे\nत्वरित निदान व उपचार यावर डाउन्स सिंड्रोमच्या मुलांचे उज्ज्वल भवितव्य अवलंबून राहते. ० ते ३ वर्ष या कालावधित जर निदान व उपचार चालू केले, तर बाळाच्या विकासासाठी आदर्श ठरते. स्पेशल नीड्‌स चाइल्ड असूनही डाउन्स सिंड्रोममध्ये रेमेडियल थेरपीच्या मदतीने शैक्षणिक यश मिळवणे साध्य होते. डाउन्स सिंड्रोमकडे अपंगत्व म्हणून न बघता मुलाची नॉर्मल वाढ होण्यासाठी दक्षता घेऊन उपचार केल्यास फायदा होऊ शकतो.\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nबछड्यांना शोधणार \"बोरिवली'चे पथक\nमुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nकामास गती... अडचणीही तितक्‍याच\nसातारा - साताऱ्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम मध्यावर येऊन...\nमागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत 13 कोटी खर्च\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत तब्बल 13 कोटी 16 लाख रुपये खर्च झाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-radha-krishna-vikhe-patil-criticize-government-101521", "date_download": "2018-11-15T02:48:20Z", "digest": "sha1:ZTSPOPSC6FCUXWK33KKBUPIZF7RWUHRK", "length": 14839, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Maharashtra news Radha Krishna Vikhe Patil criticize Government मंत्र्यांना जर पैसे मिळत नसतील तर हे शासन कुपोषीत: विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nमंत्र्यांना जर पैसे मिळत नसतील तर हे शासन कुपोषीत: विखे पाटील\nबुधवार, 7 मार्च 2018\nराज्यातील 97 हजार अंगणवाड्यांमधील सुमारे 73 लाख बालकांना आणि तीन लाख गर्भवती महिलांना पोषण आहार दिला जातो. त्यासाठी शासनाने यासाठीचे 800 कोटी रूपये निधी वितरित केला नाही. त्यामुळे राज्यातील पालकांमध्ये असंतोष आहे. हे निधी कधी वितरित करणार आहात असा सवाल विखे पाटील यांनी विचारला.\nमुंबई : राज्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना संबंधित विभागाचा मंत्र्यांना जर पैसे मिळत नसतील तर हे शासन कुपोषीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.\nआज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या आठव्या दिवशी लक्षवेधी सुचनांनी कामकाजाला सुरवात करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाच्या वतीने अंगणवाडीच्या प्रश्नासंबंधी लक्षवेधी सुचना मांडण्यात आली.\nयावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, \" राज्यातील 97 हजार अंगणवाड्यांमधील सुमारे 73 लाख बालकांना आणि तीन लाख गर्भवती महिलांना पोषण आहार दिला जातो. त्यासाठी शासनाने यासाठीचे 800 कोटी रूपये निधी वितरित केला नाही. त्यामुळे राज्यातील पालकांमध्ये असंतोष आहे. हे निधी कधी वितरित करणार आहात असा सवाल विखे पाटील यांनी विचारला.\nया लक्षवेधीवर निवेदन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, \"राज्याच्या कुपोषणाची समस्या सोडवणे ही सामाजिक जबाबदारी आहे. निधी थकला आहे. गेल्यावर्षीचे 279 कोटी कोटी देणे आहे. 2017-18 च्या आखणीनुसार 1236 कोटी रूपयांची आहे. दोन्ही मिळून वित्त विभागाकडून 1575 कोटी मिळायला हवे होते मात्र केवळ रूपये 993 कोटीच मिळाले. ते आम्ही वितरण केले आहे. पोषण आहाराचे पैसे दिले जाण्या आधी त्यांचे थकित बिले अगोदर देणार आहे. वित्तविभागाकडे 522 कोटी रूपयांची मागणी केली आहे. मात्र, आम्हाला यंदाच्या पुरवणी मागण्यात शुन्य पैसे मिळाले तर थकित कसं देणारं याबाबत मंत्री महोदयांसाठी चर्चा केली आहे. त्यांनी इतर निधी वळवू असं सांगितले असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.\nयावर हरकत घेत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, \" राज्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभिर असताना संबंधित विभागाचा मंत्र्यांना जर पैसे मिळत नसतील तर हे शासन कुपोषीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर सरकार गंभिर नाही.मंत्री महोदयही व्यवस्थीत उत्तर देत नाहीत. राज्यातील पालकांमध्ये असंतोष आहे. असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.\nयावर पंकजा मुंडे म्हणाल्या, \" या प्रश्नाबाबत पुढच्या आठवड्यात वित्त मंत्र्यांसोबत बैठकं लावण्यात येवून या गंभिर प्रश्नाबाबत चर्चा करण्यात येईल. \" मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग करत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-horse-race-100098", "date_download": "2018-11-15T02:53:51Z", "digest": "sha1:ED4U7K27G72KP7KNXUFQB6WQWU4NCTKZ", "length": 14656, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news horse race घोड्याच्या धडकेने थोडक्यात बचावला प्रेक्षक ....! | eSakal", "raw_content": "\nघोड्याच्या धडकेने थोडक्यात बचावला प्रेक्षक ....\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nनाशिकः येवला-नांदगाव मार्गावरील वडगाव रेल्वे गेट जवळील मैदानावर नुकत्याच झालेल्या घोड्यांची शर्यतीदरम्यान शर्यत सुरु असतांना मध्ये येणारा प्रेक्षक थोडक्यात बचावला. या घटनेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चूकला.\nनाशिकः येवला-नांदगाव मार्गावरील वडगाव रेल्वे गेट जवळील मैदानावर नुकत्याच झालेल्या घोड्यांची शर्यतीदरम्यान शर्यत सुरु असतांना मध्ये येणारा प्रेक्षक थोडक्यात बचावला. या घटनेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चूकला.\nय़ा शर्यतीत विविध जातीचे देशभरातील अनेक उंचपुरे रेसिंग घोडे बघण्याची संधी या निमित्ताने येवलेकारांना मिळाली. देशभरातील घोडेशौकीन या ठिकाणी आले होते. या स्पर्ध्येत १०० घोड्यांनी सहभाग नोंदविला. बैल गाडी शर्यतीवर बंदी असल्याने या शर्यतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. घोड्याच्या शर्यतीतील प्रमुख नियम घोड्याला कोणतीही इजा नकरता , चाबूक चा वापर न करता त्याच्यावर बसून रेस पूर्ण करायची...यामुळे येवल्या मधून आठ ते दहा प्रेक्षक सायंकाळ पर्यंत येथे आले. गर्दी वाढत असतांना आयोजन अनेक वेळा माईक वरून मैदानात जाऊ नका. हि विनंती करीत होते पण बघे ऐकण्याच्या पलीकडे होते. एक किमी अंतराच्या रेसकोर्स मध्ये शेकडो प्रेक्षक मध्यभागी उभे राहून समोरील १२० टे १५० च्या गतीने येणाऱ्या घोड्या समोर उभे राहून हि स्पर्धा बघत होते. घोड्याची शक्ती अफाट असते हॉर्स पावर जगभरात प्रसिद्ध आहे. त्याची एक धडक मृत्यूला आमंत्रण देवू शकते. पण जीवाची पर्वा न करता स्पर्धा सुरु असतांना एक प्रेक्षक नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला. शर्यतीत असतांना दहा घोड्यांमधील चार घोडे पुढे गेल्यावर हा प्रेक्षक थेट मैदानात आला आणि मागे न बघता कोणता घोडा जिंकतो .हे बघू लागला पण मागून आणखी सहा घोडे येत आहे हे तो विसरला होता. त्यातील एका घोड्याने त्याला जोरदार धडक दिली तो पाच फुट उंच उडून जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. आयोजकांनी ताबडतोब त्याला उचलून बजुला घेतले औषधोपचार केले आणि तो शुद्धीवर आला पण त्याच्या हात पायाला मुकामार लागला होता. त्याला दवाखान्यात घेवून गेले पण या प्रसंगाने अनेक प्रश्न उपस्थित होतात.\nयेवला शहरा मध्ये आम्ही तीन वर्षा पासून हि स्पर्धा भरवित आहोत देशभरातील शेकडो घोडे या स्पर्ध्येत सहभागी होतात. स्पर्धा बघण्यासाठी कोणतेही शुल्क नसते. हि प्रेक्षक नियमांचे पालन करत नाही. आम्ही माईक वरून ओरडून ओरडून सांगतो पन प्रेक्षक ऐकत नाही आणि मग घोड्याने त्याची अश्व ताकद दाखविल्यावर त्यांना अक्कल येते प्रेक्षकांनी मैदाना बाहेरूनच स्पर्धा बघितली पाहिजे असे आमचे मत आहे -\nनगरसेवक झामभाऊ जावळे,आयोजक ,घोडे स्पर्धा येवला\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nपुणे स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत मृतदेह\nपुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत एक मृतदेह असल्याचे आज (ता.14) सकाळी १० च्या सुमारास आढळून आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8B-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-15T01:38:38Z", "digest": "sha1:7BHSTHH5UI2RO7XZFZNZKBMMDLFIEUMJ", "length": 7099, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रोनाल्डो व मेस्सीचा शिरच्छेद करण्याची आयसिसची धमकी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरोनाल्डो व मेस्सीचा शिरच्छेद करण्याची आयसिसची धमकी\nसिरीया : आयसिस या दहशतवादी संघटनेने ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दिग्गज फुटबॉ़लपटूंचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. एका ग्रुपवर धमकीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. रशियात पुढील महिन्यापासून फुटबॉल वर्ल्डकपला सुरुवात होणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयसिसने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना धमकी दिली होती.\n‘सीरियातील मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेतला जाईल’, असे आयसिसने म्हटले होते. आयसिसने एक फोटो देखील जाहीर केला होता. या फोटोत रशियातील फुटबॉल मैदानात एक दहशतवादी हातात एके ४७ बंदुक घेऊन उभा असल्याचे दाखवण्यात आले होते.\nआयसिसने शेअर केलेल्या व्हिडिओत आयसिसचे दहशतवादी रोनाल्डो आणि मेस्सीचा शिरच्छेद करतानाच मॉर्फ केलेला फोटो आहे. आयसिसच्या या व्हिडिओनंतर रशियात होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमधील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसरकारी कंपन्यांतील विवाद निवारण्यासाठी यंत्रणा\nNext articleपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\nकॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 42 वर\nआम्ही तालिबान्यांवर विजय मिळवत आहोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/sandwich-maker/top-10-sandwich-maker-price-list.html", "date_download": "2018-11-15T02:20:13Z", "digest": "sha1:SY3ONIQKMQFA6TNJZUQNURDSPD42WPUG", "length": 14171, "nlines": 365, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 सँडविच मेकर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 सँडविच मेकर Indiaकिंमत\nशीर्ष 10 सँडविच मेकर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 सँडविच मेकर म्हणून 15 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग सँडविच मेकर India मध्ये बजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 3 सँडविच मेकर Rs. 1,235 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nशीर्ष 10 सँडविच मेकर\nकेनऊद सम 640 ग्रिल\nग्लेन गळ 3025 व्हाईट\n- सालीचे कॅपॅसिटी 4\nबजाज मॅजेस्त्य 2 ग्रिल व्हाईट\nऑर्बिट गर 200 सिल्वर\n- सालीचे कॅपॅसिटी 2\nरसेल हॉब्स रस्त७०प व्हाईट\nमॉर्फय रिचर्ड्स सँ३००६ सँडविच मेकर\nयूरोळीने ग्रिललेड सँडविच मेकर\nवेस्टिन्गहौसे टँक्सस 026 सँडविच मेकर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/476/Vizale-Ratnadeep-Nagarat.php", "date_download": "2018-11-15T03:00:03Z", "digest": "sha1:5PAULAJOM6WYWVGMLIKPTZQBRVVEJR7O", "length": 8674, "nlines": 137, "source_domain": "www.gadima.com", "title": "Vizale Ratnadeep Nagarat | विझले रत्‍नदीप नगरात | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nनजिक नाझरें श्रीधर कविंचे,नदी माणगंगा\nनित्य नांदते खेडे माझें धरुनि संतसंगा\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nआता जागे व्हा यदुनाथ \nदंवबिंदूंचे मोती झाले पर्णांच्या तबकात \nसोन्याची नवप्रभा पसरली सोन्याच्या दारात \nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nप्रिये मी हरवून बसलो मला\nबाई मी विकत घेतला श्याम\nमिळुनी घेऊ संगीत शिक्षण\nमी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती\nराजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/toordal-mahostav-070517/", "date_download": "2018-11-15T02:44:04Z", "digest": "sha1:PQM22VWWWG3WR4YLK2FWYGYEGFEAIMXI", "length": 12268, "nlines": 159, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भोसरीत शेतकरीपुत्रांच्या तूरडाळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद", "raw_content": "\nभोसरीत शेतकरीपुत्रांच्या तूरडाळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद\nभोसरीत शेतकरीपुत्रांच्या तूरडाळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद\nभोसरी | शेतकरीपुत्रांनी एकत्र येऊन भोसरीत भरवलेल्या तूरडाळ महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. थेट शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा कमी दराने चांगली तूरडाळ भेटत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.\nराज्य सरकारने तूरडाळ खरेदी बंद केल्याने एकच कोलाहल माजला होता. त्यावर शेतकरी सन्मान परिषदेमार्फत शेतकरीपूत्रांनी या महोत्सवाचं आयोजन केलं. यामध्ये तुरीचा हमीभाव, वाहतूकखर्च आणि तूरडाळ बनवण्याचा खर्च पकडून ८० रुपये किलोने तूरडाळ देण्यात येतेय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nआयपीएलमध्ये एवढा मोठा विजय कुणालाच मिळाला नव्हता\nलिफ्टमध्ये डोकं अडकल्याने १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/solapur-news-online-transaction-crime-103690", "date_download": "2018-11-15T02:48:07Z", "digest": "sha1:ZF7HKSUXQZO5N3UWWFH6WDLFS4O6QA7F", "length": 11276, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur news online transaction crime ओटीपी विचारून 90 हजारांची ऑनलाईन खरेदी | eSakal", "raw_content": "\nओटीपी विचारून 90 हजारांची ऑनलाईन खरेदी\nरविवार, 18 मार्च 2018\nपंकज रघुनाथ शिंपी (वय 55, रा. तारांगण अपार्टमेंट, दमाणीनगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. शिंपी यांच्या मोबाईलवर व्यक्तीने फोन केला. मुंबईतून बजाज फायनान्समधून बोलतोय असे सांगितले. तुम्ही बजाज फायनान्सकडून एक वस्तू खरेदी केली आहे.\nसोलापूर : बजाज फायनान्समधून बोलतोय असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी विचारून 90 हजार 120 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.\nपंकज रघुनाथ शिंपी (वय 55, रा. तारांगण अपार्टमेंट, दमाणीनगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. शिंपी यांच्या मोबाईलवर व्यक्तीने फोन केला. मुंबईतून बजाज फायनान्समधून बोलतोय असे सांगितले. तुम्ही बजाज फायनान्सकडून एक वस्तू खरेदी केली आहे.\nतुम्हाला नवीन ईएमआय कार्ड द्यायचा आहे. तुम्हाला मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस येईल. एसएमएसमधील ओटीपी क्रमांक द्यायचा आहे असे सांगून ओटीपी क्रमांक घेतला. तुम्हाला तीन दिवसात ईएमआय कार्ड मिळेल असे सांगितले. त्यानंतर फ्लिपकार्ड या कंपनीकडून शिंपी यांच्या बॅंक खात्यावरून 90 हजार 120 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली. पोलिस निरीक्षक शहाजी पवार तपास करीत आहेत.\nरिक्षाचालकाने पळविले पाच लाख\nपुणे - पुण्यात घर घेण्यासाठी गावातील घर विकून आणलेले पाच लाख रुपये रिक्षा चालकाने रस्त्यामध्ये लंपास केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला. या...\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/business-news-passport-details-must-loans-rs-50-crore-and-above-says-government-102169", "date_download": "2018-11-15T02:18:47Z", "digest": "sha1:EBOGQ5HGYYZO2ECSUBLRZ6ZM5MVFR7DT", "length": 13006, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news Passport Details Must for Loans of Rs 50 Crore and Above says Government 'या' कर्जधारकांना 'पासपोर्ट'ची माहिती देणे बंधनकारक | eSakal", "raw_content": "\n'या' कर्जधारकांना 'पासपोर्ट'ची माहिती देणे बंधनकारक\nशनिवार, 10 मार्च 2018\nनिरव मोदी प्रकरणानंतर बँकिंग प्रणाली 'अलर्ट' मोडवर आली आहे. मोठे कर्ज घेऊन देशाबाहेर पळून जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याचा फटका सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बसतो आहे. परिणामी आता सरकारकडून आर्थिक गुन्हयांना आळा घालण्यासाठी पावले उचलली जात आहेत.\nमुंबई : आता पन्नास कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज घेणाऱ्यांना यापुढे बँकांना 'पासपोर्ट'ची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून मोठे कर्ज घेताना आता 'पासपोर्ट'ची माहिती बंधनकारक आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कर्जदारांनी पन्नास कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज घेतले आहेत त्यांना येत्या ४५ दिवसांच्या 'पासपोर्ट'ची संपूर्ण माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.\nनिरव मोदी प्रकरणानंतर बँकिंग प्रणाली 'अलर्ट' मोडवर आली आहे. मोठे कर्ज घेऊन देशाबाहेर पळून जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याचा फटका सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बसतो आहे. परिणामी आता सरकारकडून आर्थिक गुन्हयांना आळा घालण्यासाठी पावले उचलली जात आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच एका विधेयकास मंजुरी दिली आहे. विधेयकानुसार, देशात आर्थिक गुन्हे करून परदेशात फरारी झालेल्या आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग सोपा करण्यात आला आहे.\nहजारो कोटींचे कर्ज बुडवून फरार असलेला विजय मल्ल्याने या आधीच देश सोडला आहे. आता पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) १२,७०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेला निरव मोदी आणि मेहुल चोक्सी देखील परदेशात पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांना परत भारतात आणून कायदेशीर कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आधीच खबरदारी घेत आता मोठे कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना 'पासपोर्ट'ची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nनांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून\nनांदेड : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर...\nमोदी परदेशी बँकेचे कर्ज फेडण्यास तयार, पण पीएनबीचे नाही\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आता दोन परदेशी बँकांच्या कर्जाची परतफेड करणार आहे. मात्र...\nमराठवाड्यात चार शेतकरी आत्महत्या\nऔरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार...\nदिवसा मोलमजुरी आणि रात्री घरफोडी\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सायगाव( ता.चाळीसगाव) येथे दोन महीन्यापुर्वी दोन ठीकाणी घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीच्या मेहुणबारे पोलिसांनी वेहळगाव...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nअंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/annasaheb-magar-college-manjari-pune-convocation-ceremony-103742", "date_download": "2018-11-15T02:24:04Z", "digest": "sha1:OIHFOQIQXEKIIOWYIIVIL5USB6BR2NAR", "length": 12793, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Annasaheb magar college manjari pune convocation ceremony अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा पदवीग्रहण समारंभ संपन्न | eSakal", "raw_content": "\nअण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा पदवीग्रहण समारंभ संपन्न\nरविवार, 18 मार्च 2018\nपुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित सर्व महाविद्यालयांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवीग्रहण समारंभ नुकताच झाला.\nमांजरी - 'उच्च शिक्षणातील संधी, विज्ञान आणि युवकांमधील क्षमतांचा समन्वय साधल्यास आपल्या देशात अनेक संशोधकांसह कार्यक्षम व कुशल मनुष्यबळाची निर्मिती होईल. त्यासाठी रोजगाराभिमुख शिक्षण व अभ्यासक्रम निर्मितीवर भर दिला पाहिजे.' असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.\nपुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित सर्व महाविद्यालयांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवीग्रहण समारंभ नुकताच झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विद्यासागर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम होते. खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम जाधव, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी प्रा. उल्हास लंगोटे, शिवाजी सोनवणे, ललित सिंग आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनीही या वेळी स्नातकांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील सुधाकर गायकवाड, मंगला पाडवी, श्रद्धा काळे, सुवर्णा काळे, राहुल बरबडे, काजल जरांडे, गौरी सदंबर, पल्लवी पारवे, प्रगती बदादे, पूनम वर्मा या स्नातकांना याप्रसंगी पदवीप्रदान करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/farmer-strike-and-feedback-031617/", "date_download": "2018-11-15T02:13:44Z", "digest": "sha1:OC5FMTEJV32MV34G5FYLONCQOWVSFW7M", "length": 12422, "nlines": 157, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडलं नाही, संपाबाबत संभ्रम", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या हाती काहीच पडलं नाही, संपाबाबत संभ्रम\nशेतकऱ्यांच्या हाती काहीच पडलं नाही, संपाबाबत संभ्रम\nमुंबई | शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडलं नाही, शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे आणि बुधाजीराव मुळीक यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना या प्रतिक्रिया दिल्या आहे. शेतकरी संप मागे घेण्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून हीच अनेक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे शेतकरी संपाबाबत संभ्रम कायम आहे.\nदरम्यान, पुणताब्यांतील शेतकरी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नव्हे, ७० टक्के मागण्या म्हणजे नेमक्या कोणत्या, ही तर सगळी आश्वासनं आहे जशी निवडणुकीत दिलेली, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहेत.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nठरलं तर, ५ जूनला महाराष्ट्र बंद… शेतकऱ्यांचा संप आणखी तीव्र\nसंप मागे, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकरी नेत्यांची घोषणा\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Local-fight-for-to-stop-pollution-in-Panchganga-river/", "date_download": "2018-11-15T01:52:22Z", "digest": "sha1:D2EUWTR4N6QQJ6I3OVGWI2EZJIA36I3Y", "length": 8783, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी ‘लोकलढा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी ‘लोकलढा’\nपंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी ‘लोकलढा’\nकोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेली पंचगंगा नदी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व मानवी समाजाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.पंचगंगेची ‘गटारगंगा’ करू पाहणार्‍या प्रवृत्तीला जाग आणून तिचे पावित्र्य व अस्तित्व अबाधित राहण्यासाठी येत्या 1 जूनपासून निर्णायक लोकलढा उभारणार असल्याची माहिती जि.प. माजी उपाध्यक्ष धैर्यशिल माने यांनी रूकडी येथील पत्रकार परिषदेत दिली. या जनआंदोलनामुळे पंचगंगेचे पाणी पेटणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nयावेळी माने म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील विविध नाल्यातील मैला व रसायनयुक्‍त असे दररोज 40 एम. एल. डी. म्हणजेच सुमारे चारशे टँकर प्रदूषित सांडपाणी प्रक्रियेविना दररोज मिसळत असून, प्रदूषणाचा हा ज्वलंत प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. जागतिक प्रदूषित नदी सर्व्हेशणात पंचगंगा नदीचा तिसरा क्रमांक लागतो. पण सुज्ञ शहरवासीयांना कोणत्याही परिस्थितीत पिण्यासाठी शुद्ध पाणी हवे आहे; पण त्यांचे सांडपाणी नदीच्या काठावरील नागरिकांनी प्यावे लागते याचे त्यांना कोणतेच सोयरसूतक नाही. आमची जनावरांत गणना करू नका, असा सूचक इशारा नदीकाठच्या गावांतून दिला जात आहे.\nया कृती समितीचे केंद्रस्थान व सुरुवात रूकडी येथून होणार असून, कोल्हापूर ते राजापूर (ता. शिरोळ) दरम्यानच्या हातकणंगले ,शिरोळ या तालुक्यातील पंचगंगा नदी काठावरील सुमारे 38 गावांच्या ग्रामपंचायती व ग्रामस्थांची प्रदूषण मुक्‍तीसाठी सहकार्याची, एकजुटीची वज्रमूठ बांधणार असल्याची माहिती धैर्यशिल माने यांनी यावेळी दिली. शिवाय संबंधित ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन प्रदूषित पाणी प्रश्‍नावर कृती समितीचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदनासह लक्ष वेधण्यात येणार आहे. याकामी स्वतंत्र बैठक घेण्यासही भाग पाडू, असा निर्धार कृती समितीने व्यक्‍त केला आहे.\nसाखळी उपोषणाने प्रबोधनतसेच 1जूनपासून रूकडी गावातून साखळी उपोषणास सुरुवात करणार असून, त्याची व्याप्ती प्रदूषणग्रस्त गावागावांतून वाढवणार आहे. याप्रसंगी रूकडीचे सरपंच रफिक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, माजी जि. प. सदस्य बबलू मकानदार, माजी उपसरपंच मोहन माने, रणजित कदम आदी उपस्थित\nलढ्याला राजकीय रंग नको...\nपंचगंगा नदी कोल्हापूर शहरास हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील बहुतांशी गावांचा पिण्याचा पाण्याचा मुख्य आधार होता; पण आता तो निराधार बनला आहे. त्यामुळे हा पंचगंगा प्रदूषण मुक्‍तीचा हा लढा जनतेच्या हक्‍काचा असून तो पक्षविरहीत आहे. त्यास राजकीय रागरंग देऊ नये, असे आवाहन धैर्यशिल माने यांनी व्यक्‍त केले आहे.\nतर नद्यांचे अस्तित्व राहणार नाही\nनदीच्या प्रदूषित पाण्यामुळे लोक कावीळ, कॅन्सर , साथीचे, पोटाचे व त्वचेचे रोग इ. आजारांनी ग्रासले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या प्रत्येक गावांतून थेट पाईपलाईनद्वारे धरणातून किंवा विना प्रदूषित नद्यांमधून पाणी पुरवठा विषयी मागण्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात स्वच्छ, मुबलक पाणी देणार्‍या नद्या अस्तित्वात राहतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/bank-refused-cash-coins-50-16928", "date_download": "2018-11-15T02:20:26Z", "digest": "sha1:JFD3UCRFWFYV36F6SJ55NK66UJ36C5GF", "length": 11615, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "The bank refused to cash the coins 50 50 पैशांची नाणी घेण्यास बॅंकेचा नकार | eSakal", "raw_content": "\n50 पैशांची नाणी घेण्यास बॅंकेचा नकार\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nठाणे - ठाण्यातील स्टेट बॅंकेने अरविंद कुलकर्णी यांना अडीच हजारांची पन्नास पैशांची नाणी दिली. कुणीही स्वीकारत नसल्याने ती बदलण्यासाठी गेलेल्या कुलकर्णी यांना बॅंकेतील गर्दीचे कारण देऊन पिटाळण्यात आले.\nठाणे - ठाण्यातील स्टेट बॅंकेने अरविंद कुलकर्णी यांना अडीच हजारांची पन्नास पैशांची नाणी दिली. कुणीही स्वीकारत नसल्याने ती बदलण्यासाठी गेलेल्या कुलकर्णी यांना बॅंकेतील गर्दीचे कारण देऊन पिटाळण्यात आले.\nकुलकर्णी यांचे पोळीभाजी केंद्र असल्याने त्यांना सतत सुट्या पैशांची गरज असते. तीन आठवड्यांपूर्वी स्टेट बॅंकेतून एक व दोन रुपयांच्या नाण्यांची त्यांनी मागणी केली होती. त्यानुसार बॅंकेने त्यांना सुटे पैसे दिले. एक व दोनच्या नाण्यांसोबत 50 पैशांची नाणी त्यात होती. पन्नास पैशांची पाच हजार नाणी त्यात होती. पोळीभाजी केंद्रात ग्राहकांना ती देण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणीही 50 पैसे घ्यायला तयार नव्हते. कुलकर्णी नाणी परत करण्यासाठी बॅंकेत आले होते; मात्र सध्या नोटा बदलीमुळे बॅंकेतील गर्दीचे कारण देत त्यांना ती बदलून देण्यास नकार दिला. आमच्या वरिष्ठ आलेल्या नाहीत, अशी कारणे जोडायला अधिकारी विसरले नाहीत. त्यामुळे कुलकर्णी यांना नाणी घेऊन परतावे लागले. बॅंकेने 50 पैशांची नाणी न घेतल्याने ती व्यवहारात आहेत की नाही, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nकाश्‍मिरी तरुणाकडून दोन किलो चरस जप्त\nमुंबई - पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील शीळ फाटा येथे गुलाम खान या काश्‍मिरी तरुणाला अटक करून सुमारे दोन किलो चरस हस्तगत केले...\nसलग दुसऱ्या दिवशी पोलिस लाचेच्या जाळ्यात\nऔरंगाबाद - सातारा पोलिस ठाण्याचा सहायक फौजदार लाचेच्या सापळ्यात अडकल्यानंतर सिटी चौक ठाण्याच्या पोलिस नाईकाला अडीच हजारांची लाच घेताना पकडले. वाळू...\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nपिंपरी - पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांच्या संख्येत लक्षणीय वाढ केली आहे....\nठाणे, पालघरमध्ये बेकायदा शाळांचे पेव\nमुंबई - ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. पालघर आणि ठाण्यामध्ये 244...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/shashikant-shinde-hallabol-on-government/", "date_download": "2018-11-15T02:28:56Z", "digest": "sha1:JDO7DAYSIMNDTIOOUDMT2GQK5VDEZAFC", "length": 14596, "nlines": 169, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "खटावला कसा दुष्काळ जाहीर होत नाही तेच बघतो- शशिकांत शिंदे", "raw_content": "\nखटावला कसा दुष्काळ जाहीर होत नाही तेच बघतो- शशिकांत शिंदे\nखटावला कसा दुष्काळ जाहीर होत नाही तेच बघतो- शशिकांत शिंदे\nसातारा | राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र या दुष्काळ यादीतून खटाव तालुका वगळला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.\nयेत्या १९ तारखेपासून अधिवेशन चालू होत असून त्यामध्ये खटावला कसा दुष्काळ जाहीर होत नाही तेच बघतो, असं शशिकांत शिंदे यांनी ट्विट करून म्हटलं आहे.\nदुष्काळ जाहीर न करणे हे भाजपाचे पाप असून या तालुक्यातील त्यांच्या नेत्यांना मत मागण्यांचा नैतिक अधिकार आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nदरम्यान, राज्य सरकारने 26 जिल्हे आणि 151 तालुक्यांमध्ये मध्यम आणि गंभीर प्रकारचा दुष्काळ जाहीर केला आहे.\nकेंद्र सरकारने दुष्काळी तालुक्यांच्या यादी मधून #खटाव तालुका वगळला.\nयेत्या १९ तारखेपासून अधिवेशन चालू होत असून त्यामध्ये खटावला कसा दुष्काळ जाहीर होत नाही तेच बघतो .\nदुष्काळ जाहीर न करणे हे भाजपाचे पाप असून या तालुक्यातील त्यांच्या नेत्यांना मत मागण्यांचा नैतिक अधिकार आहे का.\n-… तर या गोष्टीचा फायदा घेऊन भारत कसोटी सामन्यात जिंकू शकतो- सचिन तेंडुलकर\n-रायगडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणाराच- चित्रा वाघ\n-युतीचं तुमचं तुम्ही पाहा मात्र राम मंदिराच्या प्रश्नावर एकत्र या- आरएसएस\n-सुप्रिया सुळेंचं अनोख आंदोलन; सकाळी साडेसहा वाजता केलं भजन\n-…अखेर बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद संपला; जयदेव ठाकरेंची माघार\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n… तर या गोष्टीचा फायदा घेऊन भारत कसोटी सामन्यात जिंकू शकतो- सचिन तेंडुलकर\n#MeToo | माझं लैंगिक शोषण झालं, हे समजायलाच मला 17 वर्ष लागली; ‘या’ अभिनेत्रीचा खुलासा\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nनरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/geetramayan-akashwani/playsong/133/Datala-Chohikade-Andhar.php", "date_download": "2018-11-15T03:00:48Z", "digest": "sha1:IUCJGLIFUGMLGFQ3M6KBBRKMJRVXNED3", "length": 13520, "nlines": 180, "source_domain": "www.gadima.com", "title": "Datala Chohikade Andhar -: दाटला चोहिकडे अंधार : GeetRamayan (Akashwani) : गीतरामायण (आकाशवाणी)", "raw_content": "\nप्रजा रंजवीतों सौख्यें तोच एक राजा\nहेंच तत्व मजसी सांगे राजधर्म माझा\nप्रजा हीच कोटी रूपें मला ईश्वराचीं\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगीतरामायण (आकाशवाणी,संगीत:सुधीर फडके | Geetramayan (Akashwani)\nआपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.\nआज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अ‍ॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा\nगदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nदेउं न शकतो क्षीण देह हा प्राणांसी आधार\nआज आठवे मजसी श्रावण\nशब्दवेध, ती मृगया भीषण\nपारधींत मी वधिला ब्राम्हण\nत्या विप्राच्या अंध पित्याचें उमगे दुःख अपार\nत्या अंधाची कंपित वाणी\nआज गर्जते माझ्या कानीं\nत्याच्यासम मी पुत्रव्योगें तृषार्तसा मरणार\nअतृप्तच हें जळकें जीवन\nनाहीं दर्शन, नच संभाषण\nमीच धाडिला वनांत माझा त्राता राजकुमार\nमरणसमयिं मज राम दिसेना\nअजुन न तोडी जीव बंधना\nधजेल संचित केवीं उघडूं मज मोक्षाचे द्वार\nफुलेल का या गाढ तमावर\nजातां जातां या पाप्यावर फेकित रश्मीतुषार\nअघटित आतां घडेल कुठलें\nस्वर्गसौख्य मी दूर लोटले\nऐक कैकयी, दुष्टे, कुटिले,\nभाग्यासम तूं सौभाग्यासहि क्षणांत अंतरणार\nपाहतील जे राम जानकी\nस्वर्गसौख्य तें काय आणखी\nअदृष्टा, तुज ठावें केव्हां रामागम होणार\nक्षमा करी तूं मज कौसल्ये\nक्षमा देवते सती ऊर्मिले\nक्षमा प्रजाजन करा, चाललों सुखदु:खांच्या पार\nक्षमा पित्याला करि श्रीरामा\nगंगोदकसा अंती ओठी तुमचा जयजयकार\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nमात न तूं वैरिणी\nआश्रया गुहेकडे जानकीस पाठवा\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा\nतात गेले ,माय गेली,भरत आता पोरका\nकोण तू कुठला राजकुमार \nसूड घे त्याचा लंकापति\nमज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा\nयाचका, थांबु नको दारात\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/bjp-minister-statement-about-indian-soldier/", "date_download": "2018-11-15T02:16:58Z", "digest": "sha1:3GPCERZVBOU33UEUM2V6A7RHP52JRH5F", "length": 13246, "nlines": 164, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "वर्षात एखादाच जवान मरतो, नुकसान भरपाई वाढवून देऊ; भाजप मंत्र्याचं बेताल वक्तव्य", "raw_content": "\nवर्षात एखादाच जवान मरतो, नुकसान भरपाई वाढवून देऊ; भाजप मंत्र्याचं बेताल वक्तव्य\nवर्षात एखादाच जवान मरतो, नुकसान भरपाई वाढवून देऊ; भाजप मंत्र्याचं बेताल वक्तव्य\nचंदीगड | भाजपच्या केंद्रीय मंत्र्यानं भारतीय जवानाबद्दल बेताल वक्तव्य केलं आहे. बीरेंद्र सिंह असं या मंत्र्याचं नाव आहे. हरियाणा येथील एका जाहीर सभेत त्यांनी शहीद सैनिकांसदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.\nमी मुख्यमंत्र्यांना सांगून शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी नुकसान भरपाई वाढवण्याचा प्रयत्न करेन. कारण, असेही हरियाणाचा एखादाच सैनिक सीमारेषेवर मारला जातो, असं ते म्हणालेत.\nदरम्यान, बीरेंद्र सिंह यांच्या या विधानाविषयी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.\n-होय, मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रस्ताव आलाय\n-माझ्यामुळेच हर्षवर्धन जाधवांची आमदारकी टिकली; खैरैंचा गौप्यस्फोट\n-तुम्ही नसता तर काय झालं असतं याची कल्पनाच करु शकत नाही- जयंत पाटील\n-साखर कारखाने राजकारणाचे अड्डे बनलेत- सदाभाऊ खोत\n-शरद पवार मराठवाड्यात दाखल; निवडणुकांचं फुंकणार रणशिंग\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nहोय, मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रस्ताव आलाय\nएन्काउंटर स्पेशालिस्ट उत्तर प्रदेश पोलिसांना चिमुरडीचं भावनिक आवाहन\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\nऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल\nराम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी\nमंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-beetle-vine-managemant-7351", "date_download": "2018-11-15T02:53:20Z", "digest": "sha1:EQNJKYKOSMVFAV4TV5EURD3UR3UG7LF2", "length": 29202, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, AGROWON, beetle vine managemant | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपानवेलीची उतरण करण्यास वसंत ऋतू अतिशय चांगला\nपानवेलीची उतरण करण्यास वसंत ऋतू अतिशय चांगला\nडॉ. गणेश देशमुख, डॉ. संजय गावडे\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nपानवेलीची उतरण करण्यास वसंत ऋतू अतिशय चांगला समजला जातो. म्हणजेच मार्च ते मे या कालावधीमध्ये उतरण केव्हाही केली तरी चालते. ज्या पानमळ्यातील पानांची प्रत उन्हाळ्यात चांगली राहते. अशा शेतकऱ्यांच्या जुनवण्याच्या पानांना दर चांगला मिळतो. त्यांची उतरण मेमध्ये करावी. आणि ज्या पानमळ्यात पाने उन्हाळ्यापर्यंत चांगली टिकत नाहीत, हिवाळ्यातच टोकाकडून करपतात अशा शेतकऱ्यांनी त्वरित उतरण करावी.\nपानवेलीची उतरण करण्यास वसंत ऋतू अतिशय चांगला समजला जातो. म्हणजेच मार्च ते मे या कालावधीमध्ये उतरण केव्हाही केली तरी चालते. ज्या पानमळ्यातील पानांची प्रत उन्हाळ्यात चांगली राहते. अशा शेतकऱ्यांच्या जुनवण्याच्या पानांना दर चांगला मिळतो. त्यांची उतरण मेमध्ये करावी. आणि ज्या पानमळ्यात पाने उन्हाळ्यापर्यंत चांगली टिकत नाहीत, हिवाळ्यातच टोकाकडून करपतात अशा शेतकऱ्यांनी त्वरित उतरण करावी.\nपानवेल हे बहुवार्षिक वेलवर्गीय पीक आहे. एका वर्षात पानवेलीची अंदाजे ४ ते ५ मीटर वाढ होते. पानवेल उंच वाढल्यानंतर वेलीची पाने खुडणे बरेच त्रासाचे होते. शिडीवरून पाने खुडण्यासाठी व वेलबांधणीसाठी जादा मजुरी द्यावी लागते. त्यासाठी पानवेलीची दरवर्षी उतरण करावी.\nपानवेल उतरणीचे फायदे :\nपानवेलीची वेळीच उतरण न केल्यास उत्तम प्रतीची पाने निर्माण करण्याची वेलीची क्षमता कमी होते. तसेच वादळी वाऱ्याने किंवा गारांच्या वर्षावाने पानांचे व वेलींचे तुटण्याचे प्रमाण जास्त होते. उतरण केल्याने हे टाळता येते.\nपानवेलींची उतरण केल्यानंतर जमिनीत गाडलेल्या वेलीच्या कांड्यामधून नवीन मुळ्या फुटतात. पानवेल पूर्ववत जोमदार आणि टवटवीत होते. उत्तम प्रकारची पाने निर्माण करतात.\nपानवेलीची पहिल्या वर्षी एकच वेल सरळ वाढते. उतरणीच्यावेळेस संपूर्ण वेल सोडून ळ या अक्षराची चुंबळ करून २/३ भाग जमिनीत तर १/३ भाग जमिनीच्यावर ठेवून गाडली जाते. त्यामुळे वेलीच्या कांड्यावरील गाठींना ताण बसून त्यामधून नवीन अंकूर किंवा फुटवे फुटतात त्यांना पाळे असे म्हणतात. नवीन पाळे मुख्य वेलीपेक्षाही जोमाने वाढतात. त्यामुळे एका वेलीचे दुसऱ्या वर्षी ३ ते ४ वेल तर तिसऱ्या वर्षी दुसऱ्या उतरणीनंतर ७ ते ८ वेल होतात आणि उत्पादन वाढते.\nपानवेल उतरण करताना घ्यावयाची काळजी :\nनवीन लावलेल्या पानवेलीची उंची पहिल्या वर्षी १ ते २ मीटरपर्यंत वाढते. त्यांची उतरण फेब्रुवारी ते मे या महिन्यात केली जाते. त्याला मुळ्या तोडणे असेही म्हणतात.\nपानवेलीच्या आधारासाठी जी शेवरी, शेवगा व पांगारा यांची झाडे लावलेली असतात त्यांची मुळे पानवेलीच्या मुळांना त्रासदायक होऊ नयेत यासाठी वाफ्याच्या लांबीच्या बाजूने २० सें.मी. खोल व १५ सें.मी.रुंद चर काढावा. अाणि त्या चरामध्ये येणाऱ्या झाडाच्या मुळ्या नरकतीने कापून काढाव्यात. पानवेलीच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. तोडलेल्या मुळ्या तेथेच पडू न देता पानमळ्याबाहेर टाकून नष्ट कराव्यात. अन्यथा पानमळ्यात सुत्रकृमी वाढण्यास मदत होते.\nपानवेलीची उतरण मार्च ते मे या कालावधीमध्ये केव्हाही केली तरी चालते. ज्या पानमळ्यातील पानांची प्रत उन्हाळयात चांगली राहते अशा शेतकऱ्यांच्या जुनवण्याच्या पानांना दर चांगला मिळतो. त्यांची उतरण मेमध्ये करावी. ज्या पानमळ्यात पाने उन्हाळ्यापर्यंत चांगली टिकत नाहीत, हिवाळ्यातच टोकाकडून करपतात अशा शेतकऱ्यांनी त्वरित उतरण करावी.\nउतरण करण्यापूर्वी डोंगराच्या पायथालगतची किंवा कोरडवाहू जमिनीतील हेक्टरी १०० ते १५० ब्रास माती टाकून केडक (वाफा) आणि कालवे भरुन घ्यावेत. माती तांबडी भुरकट कसदार व उन्हात चांगली तापलेली असावी. तसेच भर टाकावयाच्या मातीचा निचरा चांगला व्हावा. मातीची भर टाकल्यानंतर पाण्याच्या दोन हलक्या पाळ्या द्याव्यात.\nपानवेलीवरील विक्रीस योग्य अशी पाने खुडून बाजारात पाठवावीत. कीड व रोगग्रस्त खराब पाने खुडून पानमळ्याबाहेर टाकून नष्ट करावीत.\nवाळलेल्या शेवरीची जमिनीतील खोडके, पानमळ्यातील रोगट ,मलुल, सडलेल्या, मेलेल्या वेलींच्या चुंबळी गाेळा करुन बागेबाहेर काढून जाळून नष्ट करावा. तसेच पानमळ्यात पडलेला सर्व रोगट पालापाचोळा गोळा करुन तोही जाळून नष्ट करावा. पानमळा अगदी स्वच्छ करावा.\nपानमळ्यातील सावली कमी करावी अाणि जमीन तापू द्यावी.\nउतरण करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर हलके पाणी द्यावे. म्हणजे उतरण करतेवेळी जमिनीस चांगला वाफसा येईल. त्यामुळे चर खोदणे सोपे जाते. ढेकळे निघत नाहीत.\nउतरणीपूर्वी वेलीवर कीड आणि रोग दिसून आल्यास पुढील वर्षी प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फवारणी करावी. त्यासाठी थायामिथोक्झाम ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून वेलीवर फवारणी करावी. पानवेल संपूर्ण निरोगी असल्यास फवारणीची गरज नसते.\nउतरणीच्या दिवशी सकाळी पानवेल आधाराच्या झाडावरून काळजीपूर्वक सोडवून घ्यावेत. वेल सोडविताना आधाराच्या झाडांना आणि वेलींना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. वेल एकाच दिशेने वेलाचा शेंडा मोडणार नाही अशाप्रकारे केडक व कालव्यामध्ये टाकावी. रोगट, मलुल तसेच मेलेले वेल काढून टाकावेत. तसेच आधाराच्या झाडावर सुकलेले आणि चिकटून बसलेले वेल पानमळ्याबाहेर काढून जाळून टाकावेत.\nउतरणीसाठी काढलेल्या चरामध्ये येणाऱ्या शेवरी आणि पानवेलीच्या सुत्रकृमीग्रस्त मुळ्या काळजीपूर्वक नरकतीने कापाव्यात. त्या पानमळ्याच्या बाहेर नेऊन त्यांचा नाश करावा. त्यामुळे सुत्रकृमीचे जमिनीतील प्रमाण कमी होण्यास मदत होते.\nखोदलेल्या चरामध्ये शेणखत व रासायनिक खतांची मात्रा टाकावी. त्यासाठी प्रतिहेक्टरी १५ बैलगाड्या (३-५ टन) कुजलेले शेणखत चाळून त्यामध्ये २ टन निंबोळी पेंड, २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश एकत्र चांगले मिसळून घ्यावे. उतरणीपूर्वी चरामध्ये प्रत्येक वाफ्याला एक पाटी याप्रमाणात हे खतमिश्रण टाकावे.\nउतरण करीत असताना तांबडे, कमकुवत, काळे ठिपके पडलेले, कमी फांद्या असलेले, मंढ पडलेले वेल काढून टाकावेत.\nअत्यंत अनुभवी माणसांकडूनच उतरण करून घ्यावीत; अन्यथा वेलांची चुंबळ करीत असताना वेलीवरील साल तडकते. त्यामधून बुरशीचा शिरकाव होऊन वेल मरण्याची शक्यता असते.\nवेलीची ळ आकाराची चुंबळ करून २ भाग चुंबळ जमिनीत चरामध्ये; तर १ भाग चराच्या बाहेर ठेवून हलकीशी मातीने दाबावी. वेलीच्या शेंड्याकडील ६० ते ७५ सें.मी. भाग जमिनीच्यावर राहील याची काळजी घ्यावी. ज्या भागात उष्णता जास्त असते किंवा पानमळ्यात मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्यास त्या ठिकाणी उतरण जमिनीच्या वर करावी. म्हणजे उतरलेल्या वेलीच्या चुंबळीची खालील बाजू ५ ते ७ सें.मी. जमिनीत चरात दाबावी. इतर सर्व चुंबळ जमिनीच्यावर राहील अशा रीतीने बांधावी. नंतर १ महिन्याने त्यास शेणखत अाणि मातीचा थर वाफ्यातीलचा लावावा. म्हणजे मुळ्या फुटण्यास मदत होते.\nउतरण झालेले वेल त्याच दिवशी बांधून घ्यावेत. व त्याचदिवशी हलकेसे पाणी द्यावे. उतरण झाल्यानंतर ३ ते ४ वेळा हलके; परंतु कमी दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nपानमळ्यातील ज्या भागात मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल त्या ठिकाणी चुंबळीवर १ टक्के बोर्डोमिश्रण (१ किलोग्रॅम मोरचूद अधिक १ किलोग्रॅम कळीचा चुना अधिक १०० लिटर पाणी) प्रतिवाफ्यात ५ लिटर याप्रमाणात चुंबळीवर ओतावे.\nउतरण झालेल्या पानमळ्यातील सावली कमी करावी. जमीन तापू द्यावी. म्हणजे पाने जोमदार वाढतात.\nउतरण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी :\nउतरण झाल्यानंतर कधी कधी स्क्लेरोशियम नावाच्या पांढऱ्या बुरशीची चुंबळीवर वाढ होऊन वेल मरण्याची शक्यता असते. स्क्लेरोशियम बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्यास जमिनीत पुरलेल्या चुंबळी वर काढून ठेवाव्यात. पाण्याच्या ताण पडू देऊ नये. जमीन सतत ओलसर राहिल याची काळजी घ्यावी. पाणी भरत असताना पायाने ढवळा मारण्याचे टाळावे. त्यामुळे बुरशी सर्व वेलीवर विखुरण्याची शक्यता असते. बुरशीग्रस्त वेल चुंबळीसह आणि आजूबाजूच्या बुरशीग्रस्त मातीसह पानमळ्याबाहेर काढून नष्ट करावीत.\nबुरशीग्रस्त पानमळ्यात १ टक्का बोर्डोमिश्रण किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड ३ मि.लि प्रतिलिटर पाण्यात मिसळून प्रत्येक वाफ्यात ५ लिटर याप्रमाणात चुंबळीवर ओतावे. आवश्‍यकतेनुसार १५ दिवसांनी परत एकदा द्रावण चुंबळीवर ओतावे.\nसंपर्क ः संदिप डिघुळे, ९४२२७०९२५५\n(पानवेल संशोधन योजना, जळगाव.)\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nआंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...\nफळबागांमध्ये आच्छादन करा; संरक्षित पाणी...सेंद्रिय आच्छादनाने जमिनीचा पोत सुधारतो. पाणी...\nद्राक्षबागेतील समस्यांवरील उपाययोजनासध्या द्राक्षबागेतील वेली या वाढीच्या विविध...\nपीक व्यवस्थापन सल्लारब्बी ज्वारी ः पीक उगवणीनंतर ८ ते १०...\nकपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक...पिठ्या ढेकूण ही कीड पिकात शिरल्यानंतर त्याचे...\nगुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी गंधसापळेएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी विविध नियंत्रण...\nफळबागेत आच्छादन, हलकी छाटणी आवश्यक...फळबागेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्लॅस्टिक...\nकृषी सल्लामका अवस्था - काढणी १) कणसे पक्व झाल्यास त्याची...\nस्टेम गर्डलर बीटलसाठी एकात्मिक कीड...सध्या द्राक्ष पट्ट्यात खोडास रिंग करून नुकसान...\nजुना डाऊनी, भुरी प्रादुर्भाव वाढणार...हवामान अंदाज सर्वच द्राक्ष विभागांमध्ये...\nकांदा पिकासाठी अवस्थानुरूप सल्लासध्या रब्बी कांद्याची रोपे रोपवाटिकेत आहेत, तर...\nद्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या...द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा...\nअवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nहुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...\nढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...\nभाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...\nकृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/18-fall-sick-due-to-polluted-water-in-shahapur-298898.html", "date_download": "2018-11-15T02:44:46Z", "digest": "sha1:6UF26F622OEGIBRQLXZYTICK5IT3LTGA", "length": 5060, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शहापूर तालुक्यात दुषित पाण्यामुळे १८ जणांना अतिसाराची लागण–News18 Lokmat", "raw_content": "\nशहापूर तालुक्यात दुषित पाण्यामुळे १८ जणांना अतिसाराची लागण\nआरोग्य विभागातील अशी परिस्थिती रुग्णांसाठी त्रासाची ठरते आहे.\nशहापूर, ०५ ऑगस्ट - शहापूर तालुक्यातील तुते गावात दूषित पाण्यामुळे 18 जणांना अतिसाराची लागण झाली आहे. लागण झालेल्या रुग्णांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामपंचायतीने साफसफाई न केल्यामुळे बोरवेलमध्ये दूषित पाणी गेले आणि त्या बोरिंगचे पाणी प्यायल्याने नागरिकांना उलट्या जुलाब होऊ लागले. रुग्णांना सध्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये ४ महिला १५ वर्षांची मुलगी आणि १३ पुरुष आहेत. पावसाळ्यात असे प्रकार सातत्याने होत असल्यामुळे जनता आता चांगलीच संतापली आहे. एकीकडे पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा त्रास होत असताना रिक्त कर्मचारीपदांमुळे शहापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य विभागातील अशी परिस्थिती रुग्णांसाठी त्रासाची ठरते आहे.दरम्यान, तालुक्यातील किन्हवली, कसारा, अघई, पिवळी, डोळखांब, साकडबाव, शेंद्रूण, शेणवा, टाकीपठार, टेंभा, वासिंद या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांत ५६ उपकेंद्रे असून तळवडा, गुंडे, वाशाला इथे फिरते पथक आहे. यातील तळवाडा, साकडबाव, टाकीपठार, कसारा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त आहेत. तर, अनेक प्राथमिक केंद्रांत एएनएम, एमपीडब्ल्यू, वाहनचालक, शिपाई या पदांवर कोणीही नाही. तालुका मुख्यालयात तर सुपरवायझरचे पद रिक्त आहे.हेही वाचा-\nपिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयीसासरच्यांनी विवाहितेला खांबाला बांधून जिवंत जाळलं,आरोपी अजूनही मोकाटच\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/gwalior-brother-in-law-of-dancing-star-sanjeev-srivastav-dabbu-ji-got-shoot-296095.html", "date_download": "2018-11-15T02:40:50Z", "digest": "sha1:4NRL4R3O5LVEKXXMINAWAHMGZYL4TYNB", "length": 14306, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्यांच्या लग्नात डान्सिंग अंकल झाले प्रसिद्ध, त्याला भर रस्त्यात झाडल्या गोळ्या", "raw_content": "\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nज्यांच्या लग्नात डान्सिंग अंकल झाले प्रसिद्ध, त्याला भर रस्त्यात झाडल्या गोळ्या\nडान्सिंग अंकलच्या नावाने प्रसिद्ध झालेले विदिशाचे प्राध्यापक संजीव श्रीवास्तव हे ज्या मेव्हण्याच्या लग्नात नाचले आणि प्रसिद्ध झाले.\n16 जुलै : डान्सिंग अंकलच्या नावाने प्रसिद्ध झालेले विदिशाचे प्राध्यापक संजीव श्रीवास्तव हे ज्या मेव्हण्याच्या लग्नात नाचले आणि प्रसिद्ध झाले त्या मेव्हण्याला एका अज्ञाताने गोळी मारली आहे. कुशाग्रची परिस्थिती सध्या गंभीर आहे. त्याला सध्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\n'डान्सिंग अंकल' अखेर गोविंदाला भेटले\nही घटना ग्वालियरच्या जनक गंज ठाणा परिसरातली आहे. या परिसरात डान्सिंग अंकलच्या यांच्या मेव्हण्याला भर रस्त्यात गोळ्या झाड्यात आल्या. या कुशाग्र घंभीर जखमी झाले आहेत. या थरार पाहणाऱ्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nया घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि चौकशीला सुरुवात केलीये. पोलीस सध्या आसपासच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हींच्या आधारावर आरोपींचा शोध घेत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच संजीव श्रीवास्तव हे ग्वालियरला दाखल झाले आहेत.\nदरम्यान, काही दिवसांआधी डान्सिंग अंकल सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाले होते. त्यांनी अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर डान्स करत चक्क गोविंदाला आपल्या तालावर नाचवलं आहे. बरं इतकंच नाही तर डान्सिंगचा स्टार हृतिक रोशनच्या गाण्यावरही त्यांनी डान्स केला होता.\nगोविंदा आणि निलम यांच्या 'खुदगर्ज' चित्रपटातलं 'दिल बहलता है मेरा.. आपके आ जाने से' हे गाणं कोणे एके काळी प्रचंड गाजलं होतं. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सना गोविंदाची आठवण झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.\nडान्स के महादेव @iHrithik को ये विडीओ अर्पित\nज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतळावर 2 वारकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू\n'आम्ही कागदी वाघ नाही, मात्र...', नाव न घेता मुख्यमंत्र्यांची सेनेच्या नेत्यांवर टीका\nAmazon Prime Sale: ग्राहकांसाठी पुढील 36 तास 'दिवाळी- दसरा'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/three-toll-plaza-free-for-light-vehicle-301407.html", "date_download": "2018-11-15T02:28:08Z", "digest": "sha1:6CKY4R2M2LQ647FYLP2DJW7IUZ3JBIX5", "length": 13742, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'", "raw_content": "\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nआनंदनगर मुलूंड, एलबीएस आणि ऐरोली नाका टोल फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.\nमुंबई,ता.20 ऑगस्ट : मुंब्रा बायपासचं काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतले तीन टोल नाके हलक्या वाहनांसाठी टोल मुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या काळात हलक्या वाहनांना टोल द्यावा लागणार नाही. तर व्यावसायीक जड वाहनांना मात्र टोल द्यावा लागेल.मुब्रा बायपासचं काम सुरू असल्याने त्याचा ताण ठाणे, मुलूंड आणि ऐरोलीतल्तयाल्या हायवेंवर पडतो. वाहनांची गर्दी होत असल्याने टोल नाक्यांवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते. आनंदनगर मुलूंड, एलबीएस आणि ऐरोली नाका टोल फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचा परिणाम मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांवर होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.\nपावसामुळे आधीच रस्त्यांची चाळण झालीय. त्यामुळे सरकारला प्रचंड टीकेचा सामना करावा लागतोय. किमान रस्ते चांगले करू शकत नसाल तर कर तरी कशाला द्यायचा आशी लोकांची तक्रार आहे. त्यामुळे सरकारवरचा दबाव वाढतोय. अशातच विविध कामांमुळे वाहन चालक रस्ताकोंडीने हैराण झाले आहेत. तासं तासं थांबावं लागत असल्याने वाहन चालक त्रासून गेले आहेत. त्यावर तीव्र असलेल्या जनभावना शांत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय.\nव्यावसायीक आणि जड वाहनांना मात्र या निर्णयातून सुट देण्यात आलेली नाही. त्यांना नेहमीप्रमाणेच टोल द्यावा लागणार आहे. या निर्णयामुळं टोलनाक्यावरच्या रांगा कमी होऊन वाहतूक कोंडी टळेल अशी आशा आहे. सकाळी ऑफिसच्या वेळी आणि सायंकाळी ऑफिस सुटल्यानंतर वाहतूक कोंडीत भर पडते त्यामुळे या निर्णयामुळं वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80602033636/view", "date_download": "2018-11-15T01:33:28Z", "digest": "sha1:LBCB5WSLFB3W4WABZSSOOBADIYNYNTUK", "length": 4344, "nlines": 39, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रसंग १३", "raw_content": "\nगीत दासायन - प्रसंग १३\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nसमर्थांचा संचार चालू असतानाच महाराष्ट्रात शिवाजीमहाराजांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग चालू होता. एकदा महाराज महाड गावी असताना एका कीर्तनाला गेले. कीर्तनकारांनी 'सद्गुरुकृपा' हा विषय रसाळपणे मांडला. शिवाजीमहाराजांना सद्गुरुकृपेची ओढ लागून ते तुकाराममहाराजांना भेटले. परंतु त्यांनी शिवाजीमहाराजांना समर्थांचा अनुग्रह घ्यावा असे सांगितले. समर्थांच्या भेटीसाथी महाराज प्रतापगडाहून चाफळच्या मठात गेले. त्या ठिकाणी समर्थ नव्हते. चाफळशेजारी शिंगणवाडी या ठिकाणी दासबोध लेखनाचे काम चालू होते. छत्रपती त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी समर्थचरणी लोटांगण घातले. समर्थांनी त्यांच्या अनन्य भक्तीकडे पाहून त्यांणा अनुग्रह दिला. शिवाजीमहाराजांनी समर्थांची पूजा केली. अनुग्रहप्रसंगी समर्थांनी महाराजांच्या शेल्यात श्रीफल, मूठभर माती, मूठभर खडे आणि थोडीशी घोड्याची लीड असा प्रसाद दिला. प्रभू रामचंद्रांचा प्रसाद झाल्यावर समर्थांनी त्यांना निरोप दिला. परंतु शिवाजीमहाराज म्हणाले, \"आपल्या सहवासात सतत राहावे असे मला वाटते.\" यावर समर्थांनी राजांना क्षात्रधर्म सांगितला, \"श्रीशिवाचे अंश तुम्ही, राजधर्मा स्वीकरा, अन्‍ क्षात्रधर्मी आचरा.\"\nअन् क्षात्रधर्मी आचरा ॥ध्रु॥\nमातला हा म्लेच्छ सारा\nदंडुनी त्या दूर सारा\nअन द्या तयाला आसरा ॥१॥\nधन्य कुल आपुले करा\nअन उद्धरा सारी धरा ॥३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T01:37:06Z", "digest": "sha1:BM5RXGM2QMRRTFF5MKAYN6BFIWQDTPYX", "length": 11969, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माहितीसाठी बेबसाईट तयार करण्याच्या सूचना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाहितीसाठी बेबसाईट तयार करण्याच्या सूचना\nउच्चस्तरीय संनियंत्रक समितीच्या बैठकीत तक्रारींचा पाढा\nमहाबळेश्वर, दि. 3 (प्रतिनिधी) – स्थानिक जनतेच्या माहितीसाठी वेबसाईट तयार करावी. त्यावर उच्चस्तरीय सनियंत्रण समितीच्या कामाकाजाची व बैठकीची माहिती द्यावी. या वेबसाईटवर जनतेला थेट तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना उच्चस्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना केली. वेबसाईट मुळे समितीचे काम अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होईल असा विश्वासही व्यक्त केला. या वेळी खा. उदयनराजे भोसले व जिल्हा पालिस निरीक्षक पंकज देशमुख हे ही उपस्थित होते.\nराजभवन येथे उच्च स्तरीय सनियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीपूर्वी आयोजित केलेल्या खुल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी उच्चस्तरीय सनियंत्रण समितीचे सदस्य डॉ. राहुल मुनगीकर यांच्यासह सहप्रांताधिकारी संगिता चौगुले, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके, प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे बाबासाहेब कुकडे, तससिलदार मिनल कळसकर, बाळासाहेब भिलारे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, जिल्हा बॅकेचे संचालक राजेंद्र राजपुरे आदी मान्यावरांसह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nसमितीचे अध्यक्ष पटवर्धन म्हणाले की नागरिकांचे म्हणणे ऐकल्या नंतर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या क्षेत्रा बाबत पुरेसी माहिती जनते पर्यंत पोहचलेली दिसत नाही. क्षेत्र घोषित झाल्या नंतर काय करता येते आणि कशावर बंधने आहेत या बाबत लोकांना माहितीच नाही. ती त्यांना मिळालीच पाहीजे. या साठी महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पालिकांनी प्रवासीकरातील रक्कमेतुन मराठी भाषेत माहिती पुस्तिका तयार करावी व त्याचे वितरण करून या बाबत जनजागृती करावी. या पुस्तीकेत अत्यंत सोप्या स्थानिक बोलीभाषेचा वापर करण्यात यावा. समिती स्थानिक लोकांच्या विरोधात नाही. समितीचे कामकाज अतिशय सकारात्मक पध्दतीने सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.\nया वेळी बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले , इको सेन्सेटिव्ह झोन , बफर झोन , व्याघ्र प्रकल्प , पश्‍चिमघाट , हेरीटेज समिती अशा अनेक समितीने जगणे मुश्‍लिक केले असतानाच आता या मध्ये हरीत लवादाची भर पडली आहे. त्या मुळे स्थानिक लोकांमध्ये मोठा असंतोष परसत चालला आहे. लोकांची जर उपासमार झाली तर त्यांना चोरी करणे भाग पडेल. मग अशा स्थितीत येथे कायदा आणि सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होईल. गावठाण विस्तार नाही चटई क्षेत्रात वाढ नाही. त्या मुळे मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढत चालली आहेत. याला जबाबदार कोण असा सवालही खा. उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.\nया चर्चासत्रात बाळासाहेब भिलारे म्हणाले की स्थानिकांना विश्वासात न घेता हरीत लवादाने 33 लोकांना थेट अटक वॉरंट काढले . या 33 पैकी 20 जणांचे हातावरचे पोट होते. त्यांना थेट दिल्लीत सुनावणीसाठी बोलविण्यात आले .यात स्थानिक गरीबांवर नियमांचा आसूड ओढला जातो. त्या मुळे स्थानिक लोक स्थलांतर करू लागले आहेत.\nयावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर , राजेश कुंभारदरे , आशोक गायकवाड , वेळी हरीभाऊ सपकाळ, विजय नायडू , दिलीप कांबळे, जयदिप कांबळे यांनीही विविध समस्या आणि अडचणींवर मत व्यक्त करत तांत्रिकतेच्य अडचणी दूर करण्या संदर्भात मत मांडले.\nया चर्चासत्रासाठी वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड , पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे , आगार व्यवस्थापक पतंगे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे , नगरसेविक संदीप साळुंखे , पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाणी साठा संपला पडल्याने मासे मृत्युमुखी\nNext articleशाहूपुरीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/arbeitszeit", "date_download": "2018-11-15T02:18:46Z", "digest": "sha1:Y7MPZRWW6EIJYEZLTUZW7CQIHXLPWRDW", "length": 7249, "nlines": 143, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Arbeitszeit का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nArbeitszeit का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Arbeitszeitशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n Arbeitszeit कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nArbeitszeit के आस-पास के शब्द\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'Arbeitszeit' से संबंधित सभी शब्द\nसे Arbeitszeit का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nbathmophobia नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=360&&curr_page=19&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:04:25Z", "digest": "sha1:C7S7V6XHXLSA35RWXUVEOL5UMY643JGO", "length": 14137, "nlines": 199, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: भोपाळ\nमला ही साइट फार आवड़ली एक सूचना हवी, कृपया, पु.लं. साहित्याचं हिन्दी भाषान्तर कुठे मिळू शकेल कळवावे एक सूचना हवी, कृपया, पु.लं. साहित्याचं हिन्दी भाषान्तर कुठे मिळू शकेल कळवावे पु.लं.च्या जीवनावर एखादं लेख मिळू शकेल का \nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: \nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho jarur kalwa\nआपण सध्या कुठे आहात: mumbai dadar shewri\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho jarur\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: ahmednagar\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: ahmednagar\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Navi Mumbai, Airoli\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: nanded\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: UK\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: Gurgaon\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: PUNE\nपु॰ल॰॰॰॰काय बोलणार॰॰॰॰किती बोलणार॰॰॰जेवढे बोलावे तेवढे कमीच॰॰॰॰विनोदाच्या बादशहाला॰॰॰॰महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला लाखो लाखो सलाम॰॰॰॰खरच॰॰॰॰आज पु॰ल असायला हव॓ होत॓॰॰॰॰पु॰ल तुमची खूप आठवण य॓त॓॰॰॰॰\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes offcourse\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: No\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: HO\nआपण सध्या कुठे आहात: Navi Mumbai ,Vashi.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nहि साईट खूपच सुंदर आहे, एवढी उत्कृत्ठ साईट सुरु केल्याबाद्ल आपले खूप खूप आभार आणि विशेष कौतुक. पु ल आवडणारया सारवा करून हि साईट नक्कीच गौरवली जाईल. या साईट ने पु लं आणखी जास्त उलगडून दाखवले आहेत. त्या मुळे ते आणिखी जवळचे वाटू लागले आहेत. पु लं नि आपल्या एका पुतण्याला लग्न जमल्यावर एक पत्र लिहिले होते, ते जर या साईट वर मिळाले तर खूप बरे होईल.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Ho\nआपण सध्या कुठे आहात: NY (USA)\nही साइट म्हणजे अतिशय उत्तम उपक्रम आहे. पण या साइट वर एक पत्र होते. पु लं नी त्यांच्या भाच्या/ पुतण्या ला लीहिले होते. त्याचे लग्न ठरल्या बद्दल. ते कुठे मिळत नाहीए. कृपया पुन्हा पब्लिश करा.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes Please\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----7.html", "date_download": "2018-11-15T03:10:04Z", "digest": "sha1:T7NLFJ3HDE2AACGHSLK7YJRBVBOFY6D5", "length": 28834, "nlines": 333, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "बसगड", "raw_content": "नाशिक जिल्ह्यात सेलबारी- डोलबारी, अजंठा- सातमाळ, त्र्यंबक या डोंगररांगा आहेत. यातील नाशिकच्या पुर्वेस व इगतपूरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबक डोंगररांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला असे अनेक किल्ले दिसुन येतात. याच त्र्यंबक रांगेत येणारा भास्करगड अथवा बसगड हा हरिहर किल्ल्याचा शेजारी आहे. हरिहर किल्ला हा कातळात खोदून काढलेल्या पायऱ्यासाठी प्रसिद्ध असल्याने तेथे सतत वर्दळ असते मात्र त्याच्या अगदी जवळ असून देखील भास्करगडाकडे फार कमी भटक्यांचे पाय वळतात. नाशिक हे पुर्वीपासुनच बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी सोपारा डहाणु बंदरातून नाशिककडे येणाऱ्या डहाणु- जव्हार- गोंडाघाट -अंबोली घाट- त्रिंबक- नाशिक या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर बांधलेल्या किल्ल्यांच्या माळेत गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर व भास्करगड या दोन किल्ल्यांचे मणी ओवले गेले. निरगुडपाडा हे हरीहर व भास्करगड या दोन्ही गडाच्या पायथ्याचे गाव असुन वेळेचे नीट नियोजन केल्यास एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहज पाहुन होतात. मुंबई-नाशीक महामार्गावरून घोटीमार्गे निरगुडपाडा हे अंतर साधारण १७० कि.मी.आहे तर नाशिक-निरगुडपाडा हे अंतर त्रिंबकमार्गे ४१ कि.मी. असुन नाशीक व पुणेकरांसाठी हा मार्ग सोयीचा आहे. नाशिक-त्रिंबक रोडवर त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे असलेल्या प्रयागतीर्थ या तलावासमोरून एक रस्ता थेट घोटी गावापर्यंत जातो. या रस्त्याने निरगुडपाडा हे अंतर २० कि.मी. आहे. निरगुडपाडा हा बऱ्यापैकी मोठा पाडा असल्याने गावात आगाऊ सांगितल्यास जेवणाची व शाळेत राहण्याची सोय होते. निरगुडपाड्याच्या समोरील बाजुस हरिहर किल्ला तर गावाच्या डाव्या बाजुला डोक्यावर टोपी ठेवल्यासारखा दिसणारा बसगड किल्ला आहे. या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये नागाच्या फण्यासारखे शिखर असलेला फणी डोंगर आहे. हरिहर, बसगड आणि फणी डोंगर या तीनही ठिकाणी निरगुडपाडा येथून जाता येते. गावातुन किल्ला जरी समोर दिसत असला तरी त्यावर जाण्यासाठी संपुर्ण डोंगराला वळसा घालुन विरुध्द बाजुच्या टोकाला जावे लागते. गावातुन गडपायथ्याला जाण्यास दिड तास तर किल्ल्यावर जाण्यास दोन ते अडीच तास लागतात. निरगुडपाडा गावातुन घोटीच्या दिशेने काही अंतरावर एक कच्चा रस्ता फणीच्या डोंगराला उजव्या बाजूला ठेवत फणीचा डोंगर व भास्करगड यांच्या मधील खिंडीत जातो. भास्करगड व उतवडचा डोंगर असलेली एक सोंड या खिंडीत उतरलेली आहे. येथे कच्चा रस्ता सोडुन डाव्या बाजुला एक पायवाट वर जाताना दिसते. हि वाट अनेक वळणे घेत भास्करगडावर जाते. किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट जंगल असल्याने उन्हाळय़ातही चढताना फारसा त्रास होत नाही. गडावर फारसे दुर्गभटके जात नसल्याने वाटा मळलेल्या नाहीत. नेहमी भटकणाऱ्या दुर्गभटक्यांना वाट शोधणे फारसे कठीण काम नाही पण नवख्यांनी मात्र गावातून एखादा माहितीगार माणूस बरोबर घ्यावा. खिंडीतील सोंडेवरून पहिल्या पठारावर आल्यावर सतत भास्करगडाच्या दिशेने डावीकडची वाट घ्यावी भास्करगडाच्या समोरच उतवडचा डोंगर हे भास्करगडापेक्षा उंच त्र्यंबक रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. भास्करगडावर जाणाऱ्या वाटेशी सलंग्न अशी एक वाट उतवड डोंगरावर जाते. आपण थोडे जरी भरकटलो तर उतवड डोंगराच्या पायथ्याशी पोहोचण्याची शक्यता असते. खिंडीतून साधारण एक तासाची चढाई केल्यानंतर आपण भास्करगडाच्या सोंडेसमोरील छोट्या पठारावर येऊन पोहोचतो. या पठारावरून समोरच भास्करगडाच्या सोंडेवर असलेला उध्वस्त बुरुज दिसुन येतो. या पठारावरून गडाला वळसा मारत गडाचा कातळकडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत एक वाट किल्ल्यावर जाते. या वाटेने साधारण २० मिनिटे गेल्यावर आपण भास्करगडाच्या पायऱ्याजवळ पोहोचतो. येथे कातळकड्यात किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ खोदून पायऱ्या कोरलेल्या आहेत. या वाटेच्या दोन्ही बाजूस साधारण १०-१२ फुट उंचीच्या कातळभिंती आहेत. या भिंतीच्या वरील बाजुस असलेली तटबंदी मोठया प्रमाणात ढासळलेली असुन हे ढासळलेले दगड पायरीमार्गावर आल्याने या पायऱ्या मोठया प्रमाणात गाडल्या गेल्या आहेत. यातील सुरवातीच्या काही पायऱ्या हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या संस्थेने श्रमदानाने साफ केलेल्या आहेत. या पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या व जमीनीत अर्धवट गाडलेल्या पश्चिमाभिमुख दरवाजा समोर पोहोचतो. किल्ल्याचा दरवाजा जरी अर्धा गाडला गेला असला तरी दरवाज्याच्या दोन्ही बाजूस कोरलेली कमळाची फुले आजही चांगल्या स्थितीत आहेत. या दरवाजातुन थोडे वाकुनच आपल्याला किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. दरवाजाच्या आत उजव्या बाजूस पहारेकऱ्यासाठी देवडी असुन येथुन १०-१२ पायऱ्या चढुन आपण दरवाजासमोरील सपाटीवर येतो. येथुन किल्ल्याच्या पठारावर जाताना समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. उजव्या बाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहचतो. निमुळते पण प्रशस्त पठार असलेला हा किल्ला समुद्रसपाटी पासून ३३४० फुट उंचीवर पुर्वपश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण ३२ एकर आहे. भास्करगडचा माथा हा निव्वळ खडकच असल्याने आपल्याला सर्वत्र दगड पसरलेले दिसतात. पठारावर जाताना वाटेत उजव्या बाजुला एका वास्तुचे अवशेष असुन त्यात काही कोरीव दगड दिसुन येतात. हि वास्तु म्हणजे एखादे मंदिर असावे. पठारावर आपण जेथे पोहोचतो तेथे पाण्याचे एक बुजलेले जोडटाके असुन या टाक्यासमोर एक मोठया वास्तूचे अवशेष दिसुन येतात. गडावर मोठया प्रमाणात असलेले वास्तुअवशेष पहाता गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. या पठारावरून आपण गडाखालुन वर येताना जो बुरुज दिसतो त्या बुरुजाकडे जाताना वाटेत पाण्याची दोन कोरडी टाकी दिसुन येतात. सध्या हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या नाशिकच्या संस्थेने येथे दुर्गसंवर्धनाचे काम हाती घेतलेले असुन अगदी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात देखील हि मंडळी येथे काम करीत आहेत. यातील एका टाक्याची पुर्णपणे सफाई झालेली असुन दुसरे टाके अर्धवट साफ केलेले आहे. साफ केलेल्या टाक्यात या पावसाळ्यात पाणी जमा होऊन नंतरच्या काळात गडावर काही प्रमाणात पाण्याची सोय होईल. गडासाठी झुंजणाऱ्या हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठानच्या या मावळ्यांच्या कार्याला मनापासुन धन्यवाद व प्रणाम. गडावर काही या टाक्याच्या खाली टोकाला असलेल्या बुरुजाला काही प्रमाणात तटबंदी असुन बुरुजावर जाण्यासाठी असलेला दरवाज उध्वस्त झालेला आहे. किल्ल्याला या भागात काही प्रमाणात रचीव तटबंदी दिसुन येते. हे पाहुन आपण सुरवातीला पाहिलेल्या जोडटाक्याकडे येऊन गडफेरीला सुरवात करावी. या फेरीत सुरवातीला आपल्याला एका मोठया वाडयाच्या भिंतींचे अवशेष दिसुन येतात. हा बहुदा किल्लेदाराचा वाडा असावा. या वाड्यावरून पुढे गेल्यावर एक साचपाण्याचा तलाव दिसुन येतो. या तलावातच खडकात एक टाके खोदलेले आहे. तलावाच्या काठावर असलेल्या चार उध्वस्त भिंतीच्या आत एक शेंदुर फसलेली हनुमानाची मुर्ती आहे. किल्ल्याच्या या भागात पठाराच्या काठावर मोठया प्रमाणात दगडाची रचीव तटबंदी दिसुन येते. येथुन पुढे जाताना उजव्या बाजुला एका झाडाखाली बुजलेले टाके असुन पुढे वाटेवरच मातीने भरून पुर्णपणे बुजलेले दुसरे टाके दिसते. येथुन दहा मिनिटे चालत उध्वस्त अवशेष पहात आपण किल्ल्याच्या उतवड डोंगरासमोर असलेल्या दुसऱ्या टोकाला पोहोचतो. या टोकाला असलेला बुरुज व अवशेष पुर्णपणे मातीखाली गाडले गेले आहेत. येथुन पठाराच्या दुसऱ्या बाजुने आपण आलो त्या दरवाजाच्या दिशेने निघावे. या वाटेवर आपल्याला सुरवातील एक समाधीचा कोरीव दगड व त्यापुढील भागात एक खडकात खोदलेले टाके दिसते. या टाक्याच्या पुढील बाजूस ३-४ वास्तुंचे अवशेष दिसुन येतात. या पुढील भागात वाटेच्या डाव्या बाजुस व पठाराच्या खालील अंगास एका योजनाबद्ध वस्तीचे उध्वस्त अवशेष दिसतात. किल्ल्यावर खुप मोठया प्रमाणात वास्तु अवशेष दिसुन येतात. गडाच्या माथ्यावरून जवळचा उतवड व फणीचा डोंगर, हरिहर,ब्रम्हाडोंगर, त्रिंबकगड, अंजनेरी इतका लांबचा प्रदेश दिसुन येतो. किल्ल्याच्या दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरीस दोन तास लागतात. गडावर ७-८ टाकी असली तरी पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे पुरेसे पाणी सोबत बाळगावे. इतिहासात या किल्ल्याचा फारसा उल्लेख आढळत नाही पण देवगिरी, बहामणी, निजामशाही मोगल, मराठे, कोळी, पेशवे आणि इंग्रज अशा अनेक राजसत्ता या गडावर नांदल्या आहेत. कातळात खोदलेला पायरीमार्ग व किल्ल्यावर खडकात खोदलेली पाण्याची टाकी पहाता या किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळात अथवा समकालीन राजसत्तेच्या काळात झाली असावी असे वाटते. इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली व नंतर बहामनी व निजामशाहीच्या ताब्यात होता. १६३६ साली शहाजीराजांनी निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी शेजारचा त्र्यंबकगड व हरीहर घेतल्यावर हा परीसर त्यांच्या ताब्यात गेला. नंतर मात्र याचा ताबा मोगलांकडे गेला. १६७०-७१ मध्ये नाशीक प्रांत घेताना मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पुढे तो पेशव्यांच्या ताब्यात आला. इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीशांनी हरीहरगड जिंकल्यावर हा गड देखील मराठयांच्या ताब्यातून घेतला.----------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/1355ce5fc5/-39-maya-39-s-magic-wand-punyatali-poor-education-priyanka-italy", "date_download": "2018-11-15T02:55:09Z", "digest": "sha1:JL4PXDGJBSE54XZMOKGN4XLNGVJR3OCL", "length": 25056, "nlines": 122, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "‘माया’च्या जादूची कांडी : पुण्यातली गरीब प्रियांका शिक्षणासाठी इटलीला", "raw_content": "\n‘माया’च्या जादूची कांडी : पुण्यातली गरीब प्रियांका शिक्षणासाठी इटलीला\n‘‘माझ्या आईला माझा अभिमान वाटतो. मुलीऐवजी मुलगा व्हायला हवा होता, काही झाले तरी म्हातारपणी मुलगाच उपयोगाला येतो, हा टोमणा ऐकतच आईचे आतापर्यंतचे आयुष्य गेले, पण आता माझी लेक मुलापेक्षाही सवाई आहे, हे ती ताठ मानेने चारचौघांना सांगू शकते…’’ सोळा वर्षांची प्रियांका ज्या ताकदीने सांगते त्या ताकदीसमोर सोळासहस्त्र हत्तींचे बळही फिके ठरावे. प्रियांका पुण्यातील एपीफनी इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. अल्पउत्पन्न गटातील वर्गासाठी खास ही शाळा आहे. आता ती पुढे शिकायला म्हणून जोसेफ मॅझिनीच्या इटलीत जाणार आहे. ‘ॲड्रियाटिक’ संस्थेच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये तिथे दोन वर्षे ती असेल.\nप्रियांका सांगते, ‘‘इतिहास, तत्वज्ञान, हायर इंग्लिश, जीवशास्त्र, गणित आणि इटालियन भाषा हे विषय घेण्याचे मी ठरवले आहे.’’\nतिचे आयुष्य सरळसोट नव्हतेच. खुप आव्हाने होती. पण प्रियांका मागे सरणाऱ्यांमधली नव्हतीच. वडील कारागृहात आहेत आणि आईसह ती एकटीच राहाते. गरीब वर्गात एकट्या आईचे जिणे जरा अधिकच अवघड असते.\nप्रियांका म्हणते, ‘‘आईकडे पाहूनच मी अडचणींचा मुकाबला करायला शिकले. जन्मापासून ते आजपर्यंत तिने मला वडिलांची उणीव कधीही भासू दिली नाही. कुटुंबप्रमुख म्हणून वडील घरी नाहीयेत हेही तिने मला कधी जाणवू दिले नाही. दोन्ही भूमिका तिनेच पार पाडल्या. एकटी बघून कुणी वाईट इराद्याने तिला त्रास देण्याचा प्रयत्न जर केला तर ती तो हाणून पाडत असे. कुठल्याही आधाराशिवाय एकटीच झगडत असे. विपरित परिस्थितीत न डगमगता एकटीने कसा मुकाबला करायचा, याचे धडे तिनेच मला दिलेले आहेत. मी स्ट्राँग आहे आणि इटलीतच काय तर जगाच्या पाठीवर कुठेही मी ताठ मानेने जगू शकते.’’\n‘कनेक्टिंग द डॉट्स- माया आणि प्रियांका’\n‘टिच फॉर इंडिया’ने २०१३ मध्ये सर्वांगिण शिक्षणाच्या आवश्यकतेवर गांभिर्याने विचार केला आणि त्याची फलश्रुती म्हणून ‘माया’ जन्माला आली. ‘माया’ ही ‘टिच फॉर इंडिया’च्या विद्यार्थी आणि ‘ब्रॉडवे आर्टिस्टस्’च्या संयुक्त विद्यमाने तयार झालेली एक संगीत नाटिका आहे. राजकुमारी मायाची गोष्ट ब्रॉडवेच्या संगीतात नटलेली आहे. गोष्ट अशी, की मायाच्या राज्यात सर्वत्र अंधार पसरलेला असतो आणि तिला आदेश प्राप्त होतो, की तिने कुठेही जावे, वाट्टेल ते करावे आणि आपल्या राज्यासाठी प्रकाश परत आणावा. तेव्हा ती दक्षिण भारतीय राक्षसीण ‘कुट्टी’, बोलणारा मोर ‘इंडिगो’, चक्राप्रमाणे फिरणारे जादूचे भांडे आणि नऊ तोंड्या साप ‘स्का-को’ या पाच मित्रांसह दूर यात्रेला निघते. सर्व जण मिळून तीन मोठ्या अभिशापांतून जगाची मुक्तता करतात. प्रकाश परत आणतात. ‘माया’ या नाटिकेत प्रियांकाला संधी मिळाली आणि तिच्या पंखांत बळ भरले गेले… एका गगनभरारीसाठी\nब्रॉडवे अभिनेता निक डाल्टनसह ‘माया’ या नाटिकेच्या संगीत दिग्दर्शिका असलेल्या सान्या भरूचा सांगतात, ‘‘अल्पउत्पन्न गटातील मुले ज्यांना संगीत नाटिकेसारख्या कला पाहण्याची, शिकण्याची आणि प्रदर्शित करण्याची संधी यापूर्वी कधीही मिळालेली नव्हती. आणि अशी संधी मिळताच या मुलांनी काय करून दाखवले, तेही जगाला दिसले. शिक्षण, मूल्य, मानसिकता, संधी आणि पोहोच हे सारे घटक एकत्रित सामावू शकतील, असे शिक्षण या मुलांना फक्त उपलब्ध होण्याची वेळ आणि… ही मुले बघा अगदी काहीही करून दाखवू शकतील. कथेतली राजकुमारी माया हिच्याप्रमाणेच या नाटिकेतील प्रियांकासारखी सर्व ३० मुले आता आत्मसंशोधनाच्या लांब यात्रेला निघतील आणि आपली मूल्ये तसेच आपल्यासाठी, आपण ज्या समाजातून आलो, त्या समाजासाठी चकाकणारा प्रकाशही शोधून काढतील.’’\nप्रियांका ज्या शाळेत शिकते आहे, तिथे २००९ पासून ‘टिच फॉर इंडिया’चे सहकारी काही वर्गांचे सातत्याने निरीक्षण करत आलेले आहेत. प्रियांका त्यातल्या कुठल्याही वर्गात नव्हती. ‘स्का-का’चा रोल मग प्रियांकाला कसा मिळाला आणि तिच्या आयुष्याने अचानक हे वळण कसे घेतले\n…तर ‘टिच फॉर इंडिया’मधील एक सहकारी अहोना कृष्णा यांनी प्रियांकाला शाळेत अभिनय करताना पाहिलेले होते. अहोना यांनी शाळेला सूचवले, की प्रियांकाला ऑडिशनची परवानगी द्यायला हवी.\nप्रियांका सांगते, ‘‘अहोनाताईंनी मला रात्री अकरा वाजता विचारले, की मी दुसऱ्या दिवशी त्यांच्यासह ऑडिशनला येऊ शकेन काय. माझी आई नेहमीच मला अभिनयासाठी प्रोत्साहन देई. आईला याने आनंदच होईल म्हणून मी अहोनाताईंना थेट होकार दिला. मला वाटले फक्त अभिनय क्षमताच तपासतील. पण पुढे कळले, की ‘माया’ काय भानगड आहे. फार वेळ त्यासाठी द्यावा लागेल.’’ (शाळा सुटल्यानंतर हा कार्यक्रम होतो.)\nऑडिशनसाठी आलेल्या ३२० मुलांमधून ३० मुले निवडली गेली. प्रियांकाही त्यात होती. प्रियांकाच्या आईला काही प्रश्न पडले. ‘माया’साठीच्या फिरस्तीतून मुलांना मोठी संधी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आल्यावर मग तिचा जीव भांड्यात पडला.\nसान्या अगदी सुरवातीपासून या सगळ्या कार्यकलापांमध्ये होत्या. सगळं काही बघत आलेल्या होत्या. सान्या म्हणतात, ‘‘खरंतर ‘माया’चा फोकस थेट अभ्यासावर वा शिक्षणावर नव्हता. एकीकृत विद्याध्ययनावर खरा फोकस होता. उदाहरणार्थ जर ‘माया’च्या माध्यमातून संगीत शिकवले जात असेल तर त्यासह इतर विषयांचे ज्ञानही दिले जातेच. नृत्य शिकवले जात असेल तर त्या माध्यमातून आपला इतिहास आणि आपल्या परंपराही शिकवल्या जातातच. एखादे गाणे जर अग्नीच्या संदर्भात असेल तर पात्र थेट वर्गात अग्नी घेऊनच येईल, जेणेकरून तो व सगळेच अग्नीला जवळून बघतील आणि तिचे स्वरूप समजून घेतील. ‘माया’चे विद्यार्थी भारतातल्या इतर ‘टिच फॉर इंडिया’च्या तुलनेत ८० टक्के चांगला ‘परफॉर्मन्स’ देत आहेत.\nइंग्रजीत मुलांना गती आलेली आहे. कुठल्या तरी कलेत ते पारंगत झालेले आहेत. मूल्य म्हणजे काय, मूल्यांचे जीवनातील स्थान काय याबाबत त्यांना चांगले आकलन होऊ लागलेले आहे. उदाहरण म्हणून सान्या ‘माया’च्या मोहित या विद्यार्थ्याचा दाखला देतात. सान्या म्हणतात, ‘‘अगदी किरकोळ गोष्टीने तो चिडायचा. मारामारीवर उतरायचा. त्याच्या गल्लीतही गुंड म्हणूनच तो ओळखला जात असे. ‘माया’च्या माध्यमातून कलेच्या जवळ आला तसा भानगडींपासून दूर झाला.’’\nप्रियांकातील परिवर्तनासंदर्भात सान्या सांगतात, ‘‘पहिल्यांदा जेव्हा मी प्रियांकाला भेटले तेव्हा ती लाजाळू होती. आपले म्हणणे नेटकेपणाने मांडू शकत नव्हती. अर्थात ती एक जबाबदार मुलगी होती. शिकायला नेहमी तत्पर असे. गेल्या दोन वर्षांत मला जी काय ती कळली त्यानुसार सुरवातीला ती काही प्रमाणात स्वत:ला असुरक्षित समजणारी अशी होती. पण पुढे एक दयाळू, धाडसी आणि समंजस तरुणी असा बदल तिच्यात ‘माया’च्या माध्यमातून घडून आला. ‘माया’च्या माध्यमातून तिला विविध संस्कृतींची ओळख झाली. जगाची ओळख पटली. आणि प्रियांका हे आता एक स्वावलंबी, विश्वासार्ह, आनंदी तसेच विचारी असे व्यक्तिमत्व आहे. मला खरंच वाटते, की आता ती जग बदलू शकते.’’\nप्रियांकाचे शालेय शिक्षण, संगीतातल्या आणि परदेशातल्या शिक्षणाच्या संधी हे सगळं एकमेकांशी कशा पद्धतीने संलग्न आहे ‘यूडब्ल्यूसी’च्या ‘प्रिंसिपल ऑफ इंडिया’ कँपसमध्ये ‘माया’नेच ‘माया’शी जुळलेल्या सर्व मुलींची गुणवत्ता पाहिली. ‘टीच फॉर इंडिया’ला निवेदन सादर केले, की या मुलींना एड्रियाटिकच्या कार्यक्रमांसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. प्रियांकात सुरवातीला थोडा संकोच होता. समजवल्यानंतर मात्र ती निवड प्रक्रियेतून गेली आणि शेवटी यशस्वी झाली. पुढल्या फेरीसाठी पुन्हा अर्ज केला. देशभरातून १२० मुलांची यादी तयार झाली. प्रियांका अंतिम फेरीत धडकली आणि तिथेही यशस्वी ठरली.\nप्रियांका म्हणते, ‘‘मी स्वत:वर विश्वास ठेवायला शिकले आहे. आजही जेव्हा माझ्यासमोर बिकट प्रसंग उभा राहातो. माझा विश्वास हलू लागतो. तेव्हा मी विचार करते, की अनेक लोक असे आहेत, जे माझ्यावर माझ्यापेक्षा अधिक विश्वास टाकतात. ही गोष्ट मला त्या बिकट प्रसंगाला तोंड देण्याचे धैर्य देते. आपले वर्तुळ विस्तारायला मदत करते.’’\nप्रियांकाचे मित्र तिच्या या यशावर काय म्हणतात, असे विचारले असता प्रियांका सांगते, ‘‘मित्र मला चिडवतात. ते म्हणतात आता मी त्यांना विसरून जाईन. पण त्यांना माझा अभिमानही वाटतो. त्यांना असे वाटते, की मी जगासमोर जसे त्यांचे प्रातिनिधित्व करते.’’\nविशेष म्हणजे प्रियांकाची आई बारावीनंतर तिचे लग्न लावून देणार होती. प्रियांकाने कशीबशी आईची समजूत काढली. प्रियांका या आठवणीने खळखळून हसते आणि म्हणते, ‘‘खरंतर आईची समजूत काढण्यात मी अपयशीच ठरले. पण ‘माया’ने मला शिकवले, की तुम्ही जो काय विचार करता, तो बडबडीतून व्यक्त होण्यापेक्षा तुमच्या कृतीतून व्यक्त व्हायला हवा. ‘माया’ने दिलेल्या आधाराच्या बळावर मी आईला हे कृतीतून समजवू शकले, की विवाह हा एकच एक पर्याय नाहीये. कमी वयात लग्नाचे दुष्परिणाम स्वत: आईला भोगावे लागलेले आहेत. तरीही ती कमी वयात माझे लग्न लावून देऊ इच्छित होती. कारण तिला हे वाटत असे, की तिच्यानंतर माझी काळजी घेणारं कुणी नसेल. पण संधी मिळाल्यानंतर लेक काय करू शकते, हे बघितल्यावर तिचा विचारही बदलला. तिला विश्वास बसला, की मी स्वत: माझी काळजी घेऊ शकते.’’\nप्रियांकाने भावी आयुष्यात नेमके काय करायचेय, ते अद्याप ठरवलेले नाही. पण तिला ठाऊक आहे, की तिला कुठल्या मार्गावर चालायचेय.\nती म्हणते, ‘‘आता मी फक्त माझ्या गरजांचाच तेवढा विचार करत नाही. समाजाला मी काय देऊ शकते, त्याचाही विचार करते. एवढेच नव्हे तर आता यावेळी मी काय करू शकते, त्याचाही विचार मनात चाललेलाच असतो. योग्य वेळेची वाट मी बघते, असेही नाही. प्रत्येक क्षण मी काही तरी करत असते. मला मानसोपचार-तज्ज्ञ व्हावे, असे सध्या वाटते. पण जसजसा काळ पुढे सरकेल. मी पुढे पाऊल टाकलेले असेल… तसे मला वाटते, की मी देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काहीतरी असे करावे, जेणेकरून त्यांची मुलेही आपल्या पायावर उभी राहू शकतील. स्वत:ची स्वप्ने पूर्ण करू शकतील.’’\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nमहिलांनी चालविलेले ‘फिरते उपहारगृह’ जे कर्नाटकच्या रस्त्यावर प्रसिध्द होत आहे\nमोदींचा मान, ‘अॅप्स’ची खाण, देशाची शान, खरा किंग खान… इम्रानभाई\nखरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश\n…अन् रिक्षावाल्याचं लेकरू झालं ‘आयएएस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/57292", "date_download": "2018-11-15T02:52:56Z", "digest": "sha1:U5EDCW5CPGCUUU77XMYGQGJ2MJJA3Q3S", "length": 19805, "nlines": 135, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुणी रेक देता का लोकलचे रेक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कुणी रेक देता का लोकलचे रेक\nकुणी रेक देता का लोकलचे रेक\n१९ जानेवारी हा दिवस नेहमीसारखाच उगवला आणि मावळला. २१ तारखेचा स्मार्ट सिटीवरील परिसंवाद ऐकेपर्यंत http://www.maayboli.com/node/57288\n१९ जानेवारीच्या दैंनिक सकाळच्या पिंपरी- चिंचवड पान ३ ची बातमी शोधुन लगेच हा लेख लिहायला घेतला. ही बातमी तशी होतीच आश्वासक आणि महत्वाची. सर्वच शहरात वहातुकीचे प्रश्न आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुणे त्याला अपवाद नाही. याला पर्याय म्हणुन जवाहरलाल नेहरु शहर पुननिर्माण योजनेमधे बी आर टी घुसडुन पैशाची नासाडी झाली. येवढ करुन बी आर टी ही जन्मत: अपंग जन्माला आली. या साठी घेतलेल्या बसचे दरवाजे दोन महिन्यात खिळखिळे झाले आहेत. यातुन मोठा अपघात होई पर्यंत यावर कोणी लक्ष देणार नाही बहुतेक.\nयाच योजनेतुन सहापदरी रस्ते बनवले गेले मग त्यात ग्रीड सेपरेटर आले. यासाठी फ़्लाय ओव्हरपेक्षा तीनपट खर्च झाला आणि वहातुकीचा प्रश्न सुटला नाही. आपण फ़क्त जुना मुंबई- पुणे रस्ता आणि त्यावरील निगडी ते शिवाजीनगर किंवा पुणे स्टेशनची वहातुक गृहीत धरु. सध्या या मार्गावर सार्वजनीक वहातुक व्यवस्थेने दोन पर्यायाने प्रवास करता येतो. पहिली पुणे -लोणावला लोकल ज्याची वारंवारता ( Frequency ) साधारण १ तासाला एक या दराने आहे. दिवसभरात याच्या सध्या ४४ फ़ेर्या होतात. दिवसा जरा जास्त होतात. रात्रीच्या कमी होतात. याचाच अर्थ साधारण ३० फ़ेर्या दिवसा तर १४ रात्री होतात. या पैकी दिवसाच्या १५ फ़ेर्या अप म्हणजे पुणे -लोणावळा तर १५ फ़ेर्य़ा डाऊन म्हणजे लोणावळा ते पुणे होतात. प्रत्येक फ़ेरीत सुमारे १६०० लोक बसुन तर १९०० लोक उभे राहुन प्रवास करतात. म्हणजे साधारण १ लाख लोक यातुन फ़क्त दिवसा प्रवास करु शकतील इतकी क्षमता आहे.\nयाचाच अर्थ एका बसने जर ६० प्रवासी प्रवासी प्रवास करु शकत असतील तर रेल्वेची क्षमता आणायला या मार्गावर १०००००/६० म्हणजे साधारण बसेसच्या १५०० फ़ेर्या करायला लागतील. याचाच अर्थ जर रेल्वेने फ़ेर्या दुपटीने वाढवल्या तर १२०० ते १५०० बसेसच्या फ़ेर्या या मार्गावरील घटतील. बर यासाठी चार रेक्स व्यतिरिक्त आणखी भांडवली खर्च नाही. फ़क्त रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करावा लागणे गरजेचे होते. पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी तसेच पिंपरी चिंचवडच्या जाणत्या नेत्यांनी निगडी ते शिवाजीनगर मार्गाचे रुंदीकरण तसेच ग्रीड सेपरेटर आणि बी आर टी वर यावर साधारण १००० कोटी खर्च केले. काही वर्षे यासाठी घालवली आणि जी बी आर टी उभी राहीली ती अजुन सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे. म्हणजे रस्ते रुंद झाले याचा सुध्दा पुर्ण फ़ायदा लोकांना मिळाला नाही कारण त्याच्या १/३ रस्ता बी आर टी ने विनाकारण अडवला आहे.\nजाणत्या नेत्यांची खर्च करण्याची खुमखुमी अजुन संपली नाही याच मार्गावर आता नेते मेट्रो आणण्याचे स्वप्न पहात आहेत. ही खिचडी पकायला अजुन १० वर्षे जातील. तो पर्यंत जनता एकतर अपुर्या लोकल फ़ेर्यामधुन किंवा बसमधुन लटकत जाण्याचे नशीब घेऊन आली आहे काय\n१९ जानेवारीची बातमी सर्व प्रशासन व्यवस्थेची डोळे उघडणारी आहे. सध्या लोकल ट्रेनच्या रेक्स ची संख्या फ़क्त चार आहे ती आठ झाली तर ४४ वरुन एकदम ८० पर्यत फ़ेर्य़ा वाढु शकतात. याचाच अर्थ फ़क्त चार रेक्स आणुन वेळापत्रक सुधारले की अजुन १ लाख लोक दिवसा प्रवास करु शकतात. मग आणा ना आता वाट कसली पहात आहात आता वाट कसली पहात आहात यामुळे प्रदुषणाचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. लोकल मासीक पास काढला तर अजुनही स्वस्तच आहे. आता वेळ लाऊ नका. तीन महिने बास होतील फ़ार झाले तर सहा. पण यापेक्षा जनतेला त्रास सहन करायला लाऊ नका.\nजनतेने आता आपले प्रश्न सोडवायला रस्त्यावर आल पाहिजे. ४ ऐवजी ८ रेक आणि ४४ ऐवजी ८० फ़ेर्या ही मागणी रेल्वे प्रशासन, स्थानीक खासदार, आमदार यांना लक्ष घालयला सांगुन लवकर पदरात पाडुन घेतली पाहिजे.\nअसाच एक बाफ वाचल्याचे वाटू\nअसाच एक बाफ वाचल्याचे वाटू लागले आहे. देजावू फीलिंग आहे कि कसे \nतुमचे लेखन सटीक झाले आहे.\nतुमचे लेखन सटीक झाले आहे. तुम्ही बीआरटी, ग्रेड सेपरेटरच्या खर्चाचा उल्लेख केला आहे. यासारख्या योजना खर्चिक असल्यानेच प्राधान्याने राबविल्या जात असतात, विशेषत: पुरोगामी आणि प्रगतिशील महाराष्ट्रात चार रेक्स आले की पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या लगेच वाढल्या असे होणार नाही. बाकीचे नियोजन करावे लागणार आहे.\nकिंवा आहे त्या काही लोकलचे\nकिंवा आहे त्या काही लोकलचे तुकडे करून डब्यांची संख्या कमी करून जवळच्या स्टेशन दरम्यान वारंवारता वाढवणे\n६ डब्यांच्या लोकल दर २० मि. ला पुणे चिंचवड / दुसरी लोकल चिंचवड ते तळेगाव दर २५ मि. एक या प्रमाणे केले तरी चांगले होईल. दर २० मि. ला असल्याने एकदम गर्दिचा प्रश्ण येणार नाही सध्या तरी.\nया मार्गावर बसचे तिकिट पुणे ते चिंचवड २५ रु तर लोकल चे ५ रू पडते\nपास काढला तर बसचा १२००-१३०० आणि लोकलचा जनरल चा १०० रू तर प्रथम श्रेणी चा ५५० रु मधे पडतो\nपराग, ४ रेक्स वाढल्याने बाकी\n४ रेक्स वाढल्याने बाकी कोणताही वाढीव भांडवली खर्च न करता ४४ फेर्या वाढुन ८० होऊ शकतील हे रेल्वेच्याच श्री सुद साहेबांच्या दै. सकाळ १९/१/२०१६ या बातमीवर आधारीत आहे.\nखूप चान्गला लेख आहे. २००४-५\nखूप चान्गला लेख आहे.\n२००४-५ मध्ये पुण्यात स्काय लाईन आणायचा बराच बोलबाला होऊन नंतर स्काय लाईन ला पर्याय म्हणून बी आर टी आणायचे ठरल्याचे आठवते. बी आर टी ला एकन्दरच आधीपासून विरोध होता.कात्रज निगडी बी आर टी चालू झाली तेव्हा त्या ट्रॅक मधून रस्ता ओलांडल्याने एक दोन जणांनी जीव गमावला होता. रस्त्याच्या मध्ये ट्रॅक, रस्ता क्रॉस करुन तिथपर्यन्त जायला लागणे, फक्त मोजक्या बी आर टी बसेस तिथून सोडून बाकी बसेस चा भार मुख्य रस्त्यान्वर तसाच राहणे असे अनेक तान्त्रिक मुद्दे होते.\nपुण्यात दुसरे म्हणजे जिथे लोहमार्ग स्टेशन आहेत ते भाग मुख्य ऑफिसेस च्या भागान्पासून बरेच लाम्ब आहेत. एखाद्याला अन्धेरी स्टेशन ला उतरुन सीप्झ ला बसेस ने जाता येते,विक्रोळीला उतरुन शेअर रिक्शाने गोदरेज ला जाता येते पण पुणे स्टेशन ला उतरुन खराडी ला जाणे भयन्कर व्यापाचे पडेल, हिन्जवडी तर प्रचन्ड व्यापाचे.\nपुण्याला काय सोल्युशन चांगले लागू पडेल ते खरंच कळत नाही.\nमी अनुजी, या लेखाचा उद्देश\nया लेखाचा उद्देश मेट्रो नको असा बिलकुल नाही. हिंजवडीला किंवा खराडीला मेट्रो झाली तर हवी आहे. निगडी ते शिवाजीनगर किंवा स्वारगेट अशी मेट्रो जेव्हा येईल तेव्हा कदाचित हवी असेलच.\nबी आर टी ही फेल झालेली योजना पिंपरी चिंचवड मधे आली पण पुण्यातल्या मनपाने त्यावर दमडा खर्च केला नाही कारण त्याचा फोलपणा सिध्द झाला होता. पाच वर्षे गेली. पिंपरी चिंचवड्ची बी आर टी निगडी ते मनपा सुरु झाली नाहीच पण गेले तीन वर्षे तो मार्ग तसाच पडुन आहे.\nया ऐवजी जर लोकल रेक आणायची योजना आली असती तर आजवर लटकणारी जनता सुखावह प्रवास करु शकली असती.\nपण स्थानिक नेत्यांचा यात स्वार्थ आला आणि जनता होरपळते आहे\n१९८० पासुन पुणे/पिंची दरम्यान\n१९८० पासुन पुणे/पिंची दरम्यान लोकल/रेल्वेने प्रवास केलाय. वर मांडलेले प्रश्न व त्यावरची उत्तरे पटताहेत.\nखराडी बाजूला जाणार्‍यांसाठी मुंढवा, वानवडी, हडपसर कडे जाणार्‍या लोकल्स पण सुरु झाल्या तर त्याही फायद्याच्या ठरतीलच की.. आणि तो रुट आहेच पण ट्रॅक आणि स्टेशनसची व्यवस्था तितकीशी नाहीये.\nश्री. सुद यांनी म्हटले आहे ते\nश्री. सुद यांनी म्हटले आहे ते खरे आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/cm-on-jai-maharashtra-240517/", "date_download": "2018-11-15T02:28:33Z", "digest": "sha1:2WTGBF655E4V2YPBHH6QXVOSKJ4K7XXH", "length": 12403, "nlines": 163, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'जय महाराष्ट्र' म्हणण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही!", "raw_content": "\n‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही\n‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही\nमुंबई | कानडी दडपशाहीला शिवसेना-स्वाभिमानी आणि स्वाभिमान संघटनेनंतर आता भाजपनेही विरोध करण्यास सुरुवात केली आहे. जय महाराष्ट्र म्हणण्यापासून कोणी कोणाला रोखू शकणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.\nदरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकाराला विरोध केलाय. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमी हिला वैतागलो होतो, मला पकडा आणि फासावर चढवा\n९ ऑगस्टला मुंबईत घोंघावणार मराठा क्रांती मोर्चाचं वादळ\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\n1 thought on “‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही\nयेडपट पणा दुसरे काहीच नाही\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Accredited-salary-deposits-of-teachers/", "date_download": "2018-11-15T02:20:32Z", "digest": "sha1:FFLUQIEKY7SQQOUZZAXDDOD6PE76TCK7", "length": 4495, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षकांचे सुधारित वेतन जमा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शिक्षकांचे सुधारित वेतन जमा\nशिक्षकांचे सुधारित वेतन जमा\nशिक्षकांचे सुधारित वेतन शिक्षण खात्याने शुक्रवारी (ता.20) जमा ट्रेझरीमध्ये जमा केले असून अन्य शिक्षकांचे संबंधित बँकातून सोमवारी (दि.23) व मंगळवारी (ता.24) जमा होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकार्‍यांनी माहिती दिली.\nअनेक शिक्षकांच्या नजरा सुधारित वेतनाकडे लागून होत्या. प्रत्येकाला किती वाढ झाली आहे, याची उत्सुकता लागून राहिली आहे. एचआरएमसमध्ये तांत्रिक बिघाडामुळे वेतनाला उशीर झाला आहे. मात्र सदर प्रक्रिया पूर्ण झाली असून यापुढे शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे.\nगत एप्रिलपासून वाढीव वेतन आणि आणि तेरा टक्के महागाई भत्ता कर्मचार्‍यांना मिळणार आहे. 43 टक्के महागाई भत्ता आणि 30 टक्के वेतन वाढ द्यावी लागणार आहे. सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारने 10,500 कोटींचा खर्च केला आहे. मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या. त्यामुळे युती सरकारने अर्थखात्याची परवानगी घेऊन सुधारित वेतन देऊ केले आहे. त्यानुसार एप्रिल, मे आणि जून महिन्यातील वाढीव वेतनची रक्कम एकाच वेळी जुलै महिन्यात जमा होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Crop-damage-by-elephants-in-kolhapur-district-radhangari/", "date_download": "2018-11-15T02:24:07Z", "digest": "sha1:S57CNXVWQOP5DKP2IWWU23NILSCI55C6", "length": 5288, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘हत्ती’एवढे नुकसान, ‘चिलटा’एवढी भरपाई! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘हत्ती’एवढे नुकसान, ‘चिलटा’एवढी भरपाई\n‘हत्ती’एवढे नुकसान, ‘चिलटा’एवढी भरपाई\nकोल्हापूर : सुनील कदम\nकोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कर्नाटकातून आलेल्या जंगली हत्तींनी जर शेतकर्‍यांच्या मालमत्तेचे नुकसान केले, तर संबंधितांना पाच ते दहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, हत्तींमुळे होत असलेल्या विध्वंसाचे प्रमाण विचारात घेता ही मदत म्हणजे ‘हत्ती’एवढे नुकसान आणि ‘चिलटा’एवढी भरपाई, असे म्हणावे लागेल. कारण, आजपर्यंत यामुळे झालेले नुकसान अपरिमित स्वरूपाचे आहे आणि भविष्यातही ते होत राहण्याचा धोका कायम आहे.\nजिल्ह्यातील चंदगड, भुदरगड, आजरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांमध्ये साधारणत: 2002 सालापासून कर्नाटकातून आलेल्या जंगली हत्तींचा उपद्रव सुरू झालेला आहे. चंदगडपासून दोडामार्गपर्यंतच्या जंगलाला या हत्तींनी आता आपला कायमस्वरूपी अधिवास बनविल्याचे स्पष्ट झालेले आहे.\nया जंगली हत्तींचा आणि या परिसरातील शेतकर्‍यांचा संघर्षही जुनाच आहे. या संघर्षात आतापर्यंत जवळपास 20 लोकांचा बळी गेला आहे आणि या काळात राबविल्या गेलेल्या हत्ती हटाव मोहिमेदरम्यान दोन हत्तींचाही जीव गेलेला आहे. या काळात हत्तींनी केलेल्या शेतीचे आणि अन्य प्रकारचे नुकसान हे काही कोटीत मोजावे लागेल, एवढे प्रचंड आहे. त्या-त्यावेळी संबंधित शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून शेतीच्या नुकसानीच्या काही प्रमाणात नुकसानभरपाई मिळत आलेली आहे. मात्र, झालेले नुकसान आणि मिळणारी भरपाई यांचे प्रमाण नेहमीच उणे स्वरूपाचे असल्याचे बघायला मिळते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Varna-pipe-water-supply-schemes-Funds-issue/", "date_download": "2018-11-15T01:55:45Z", "digest": "sha1:AF3SDGD4OJWMNABPXA4PXBJOOS4RSCSY", "length": 5094, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘वारणा’साठी निधी आणण्यात माझाही हात : खा. शेट्टी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘वारणा’साठी निधी आणण्यात माझाही हात : खा. शेट्टी\nवारणा साठी निधी आणण्यात माझाही हात : खा. शेट्टी\nइचलकरंजीवासीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या वारणा नळपाणी योजनेसाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी माझेही योगदान आहे. मात्र, काही मंडळी स्वत:चा उदो उदो करून माझ्या विरोधात रान उठवून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. या योजनेला माझा विरोध नाही. उलट दानोळीकरांचा विरोध कमी करण्यासाठी माझे गतीने प्रयत्न सुरू असून त्यामध्ये लवकरच यश मिळेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रत्येक वक्‍तव्याचा समाचार घेणे मला दखलपात्र वाटत नसल्याचेही शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nखासदार फंडातील स्थानिक विकास निधीतून शहरातील 27 शाळांना संगणक प्रदान व विविध 96 ठिकाणी कूपनलिका खुदाई प्रारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात खा. शेट्टी बोलत होते. इचलकरंजीकरांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी वारणा योजना निश्‍चितपणे मार्गी लावू. दानोळीकरांचा या योजनेला विरोध आहे. मात्र, त्या विरोधामागची अडचण समजून घेण्याची गरज आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शासकीय अधिकार्‍यांनी दानोळीकरांना योजनेसंबंधी वस्तुस्थिती पटवून देऊन गैरसमज दूर करण्याचे आवाहन खा. शेट्टी यांनी केले. सुरेश पाटील यांनी स्वागत केले. विजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुनील पाटील, शशांक बावचकर, राजू बोंद्रे, जयकुमार कोले, सौ. शुभांगी शिंदे, सावकार मादनाईक, संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे आदी उपस्थित होते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kudal-Commission-Bill-Protest-in-Sindhudurg/", "date_download": "2018-11-15T02:21:48Z", "digest": "sha1:PZKIPSEQMWI52W7BEEY3IXQ2WECJUU7E", "length": 4200, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कमिशन विधेयकाचा सिंधुदुर्गात निषेध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कमिशन विधेयकाचा सिंधुदुर्गात निषेध\nकमिशन विधेयकाचा सिंधुदुर्गात निषेध\nकुडाळ : शहर वार्ताहर\nनॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध दर्शविला आहे. या विधेयकाचा निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी जिल्ह्यात कामबंद आंदोलन छेडले. यात जिल्ह्यातील 90 खासगी रूग्णालये व 250 डॉक्टरांनी सहभाग घेतला, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय केसरे, सचिव डॉ. अमोघ चुबे यांनी दिली. या आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू होती असे त्यांनी सांगितले.\nराष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विधेयकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा पुर्वीपासूनच विरोध आहे. हे विधेयक डॉक्टरांप्रमाणेच रूग्णांवर अन्याय करणारे आहे. लोकसभेत सादर करण्यात येणार्‍या या विधेयकाला असोसिएशनचा तीव्र विरोध आहे. या विधेयकाचा निषेध म्हणून शनिवारी जिल्ह्यातील डॉक्टरांनी आपला व्यवसाय बंद ठेवला. सकाळी 6 ते सायं 6 यावेळेत हे कामबंद आंदोलन छेडण्यात आले. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होती. नवीन कायदा झाल्यास आरोग्य सेवा कार्पोरेट व्यवसाय बनेल. सर्वसामान्यांना परवडणार नाही असे डॉ. केसरे व डॉ. चुबे यांनी सांगितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Fire-at-Bakery-Factory-in-pune/", "date_download": "2018-11-15T01:56:34Z", "digest": "sha1:A24WKNAMGRTOPXAQRPLDZUTBZFZK4MAO", "length": 10268, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक\nबेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक\nगुलटेकडी येथील इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये असणार्‍या प्रसिद्ध गोल्डन बेकरीच्या ‘परफेक्ट’ कारखान्याला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. डिझेलची भट्टी सुरू असताना स्पार्किंग होऊन आग लागल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कारखान्याला लागूनच साखरे वसाहत ही झोपडपट्टी आहे. दोन वषार्र्ंपूर्वी या झोपडपट्टीत मोठी आग लागली होती.\nपुण्यातील प्रसिद्ध गोल्डन बेकरीचे मालक नसीर अहंमद अन्सारी यांचा गुलटेकडी परिसरात दहा हजार फुटामध्ये ‘परफेक्ट’ नावाने बेकरीतील खाद्यपदार्थ बनविण्याचा कारखाना आहे. एक इमारत असून, त्याशेजारी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. दरम्यान, याठिकाणी एकूण सहा भट्ट्या आहेत. वीज आणि डिझेलचा (ओव्हन भट्टी) या भट्ट्या आहेत. याठिकाणी बेकरी पदार्थ बविण्यासाठी पंचवीस ते तीस कामगार आहेत. याठिकाणी दिवस-रात्र काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.\nया कारखान्याला लागूनच साखरे वसाहत (झोपडपट्टी) आहे. सोमवारी पदार्थ बनविण्याचे काम सुरू असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येथील एका डिझेल भट्टीत स्पार्किंग झाले. त्यामुळे काही वेळातच आग लागली. कामगारांनी आग पाहिली. त्यांनी आरडा-ओरडा केला व नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीचा भडका उडाला. त्यानंतर मात्र कामगारांनी तेथून पळ काढला. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली.\nमध्यवर्ती, कोंढवा आणि येरवडा अग्निशामकचे प्रमुख सुनील गिलबिले, रमेश गांगड, समीर शेख आणि जवान पायगुडे, छगन मोरे, प्रकाश शेलार, संदीप घडसी, राहुल नलावडे, अदिल शेख यांच्यासह 25 ते 30 जवान पाच गाड्या आणि दोन पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीने कारखान्याला चहुबाजूने विळखा घातला होता. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्धा ते पाऊण तासात आग आटोक्यात आणली.\nकामगार वेळीच कारखान्याच्या बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, बेकरीतील बनविण्यात आलेलेे पदार्थ, रॉ मटेरियल, तेल, बेकरी पदार्थ बनविण्यासाठी ठेवण्यात आलेले सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशामकच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी येत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. साखरे वसाहत झोपडपट्टीला आग पोहचली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. दोन वर्षांपूर्वी या झोपडपट्टीत सिलिंडरचा स्फोट होऊन 67 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.\nइंदिरानगर वसाहतीमध्ये आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या कारखानदारांनी चुकीच्या पद्धतीने व्यवसाय सुरू केले आहेत. तसेच, परवाना घेतला नाही, अशांची चौकशी करून करवाई करण्यात येईल, असे स्थानिक नगरसेवक व सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले तर, आगीबद्दल कारखाना मालकाकडून सर्व परवानग्यांची माहिती घेतली जाईल.\nदोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक फारुख काझी यांनी सांगितले. या कारखान्यात राजरोसपणे परराज्यातील बालकामगार आणून त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. याबाबत यापूर्वीही पोलिसांना माहिती देण्यात आली होती. मात्र, पोलिसांकडून कारवाई होत नाही, असे भाजप कार्यकर्ते गणेश शेराला यांनी सांगितले.\nपुण्यात पावसाची दमदार हजेरी\n‘स्मार्ट सिटी’ची बैठक गुंडाळली\nआधारच्या मशिन दुरुस्त करण्यास केंद्राची परवानगी\nपुणे विभागात ‘कोच वॉशिंग प्लान्ट’ची आवश्यकता\nबेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक\nपंधरा दिवसांत ५० कोटी जमा करा; डीएसकेंना न्यायालयाचे आदेश\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Priyanka-Mohite-directed-the-Mount-Lhotse-8516-meters-successfully/", "date_download": "2018-11-15T01:56:44Z", "digest": "sha1:LE653XDVUN6U5YUKTTM5YRI5QGKHPYGP", "length": 7333, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ल्होत्से शिखरावर तिरंगा फडकला.! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ल्होत्से शिखरावर तिरंगा फडकला.\nल्होत्से शिखरावर तिरंगा फडकला.\nदि. 15 मे 2018 च्या मध्यरात्री प्रियांका मोहितेने पृथ्वीतलावरील सर्वोच्च असलेल्या हिमशिखर माऊंट एव्हरेस्टचा शेजारी आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे अत्त्युच्च आणि अत्यंत अवघड श्रेणीचे हिमशिखर ‘माऊंट ल्होत्से’ (8516 मीटर) यशस्वीरीत्या सर करुन इतिहास घडवला. यापूर्वी 2013 मध्ये तिने माऊंट एव्हरेस्टलाही (8,850 मीटर) गवसणी घातली होती. एव्हरेस्ट आणि ल्होत्से ही अत्त्युच्च हिमशिखरे सर करणारी ती पहिली अल्पवयीन भारतीय महिला (25 वर्षे) ठरली आहे.\nप्रियांका मोहिते हिने जगविख्यात माऊंट एव्हरेस्ट सर करण्याकरिता सह्याद्रीच्या खडकांशी अविरत धडका घेऊन तयारी केली. सराव, पौष्टिक आहार, अतिउंचीवरील त्रासदायक आजार, सावधगिरीचे उपाय आणि साध्या सोप्या गिर्यारोहणाचं गमक अशी सारी माहिती तिने मिळवली.अनेक पुस्तकांमधून साहसी गिरीजगताची ओळख तिने करुन घेतली. मुंबईत एव्हरेस्टवरील भारताच्या पहिल्या यशस्वी नागरी मोहिमेचे नेते ऋषिकेश यादव, क्रीडा मानसशास्त्रातील भीष्माचार्य बामसरांचं मार्गदर्शनही तिने मिळवलं. त्यांच्या व्याख्यानांमुळे तिचा स्वतःवरचा आत्मविश्‍वास बळावण्यास बरीच मदत झाली.\n‘माऊंट ल्होत्से’ हा हिमपहाड चढाईच्या बाबतीत माऊंट एव्हरेस्टच्या कैकपटीने अवघड. अधिकाधिक शारीरीक क्षमता, धैर्य आणि प्रचंड क्षमतेच्या मनोबलाची मागणी करणारा. अनेक कसोट्यांवर आरोहकाला रगडवून घेतल्याशिवाय यशाची सावलीही नजरेस पडू न देणारा. वेळ पडलीच तर प्राणाशीही गाठ बांधणारा आणि प्रियांका मात्र जोरदार तयारीमुळे सर्वच कसोट्यांमधून प्राणाचीही पर्वा न करता अपेक्षेप्रमाणेच तावून सुलाखून निघाली अन् ल्होत्से या हिमपर्वताने तिला आपल्या अधिराज्याचं सम्राज्ञीपद बहाल केलं. 16 मे च्या पहाटे तिने एव्हरेस्टचा सहोदर ‘ल्होत्से’ पादाक्रांत करुन इतिहास घडवला.\nप्रियंका मोहिते ही ‘ल्होत्से’ सर करणारीच नाही तर एव्हरेस्ट आणि ‘ल्होत्से’ सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.. गेल्या दोन वर्षांपासून तिने जगातील चौथ्या क्रमांकाचे अत्त्युच्च हिमशिखर ‘ल्होत्से’ चा ध्यासच घेतला होता. आफ्रिकेचं सर्वोच्च हिमशिखर ‘किलीमांजरो’देखील तिने सहजच काबीज केलं होतं. एव्हरेस्ट सर केलं ते वर्ष खरंतर प्रियांकाचंच होतं. एव्हरेस्टच्या तयारीत असतानाच ती विज्ञान शाखेतून प्रथम श्रेणीने पदवीधर झाली. इतकंच नाही तर कॉलेजक्‍विनचा किताबही मिळवला आणि त्याच वर्षी ती नृत्यविशारदही झाली होती. दरम्यान ‘ल्होत्से’ शिखर सर करुन तर आता प्रियंकाने गगनालाच गवसणी घातली आहे...\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2011/02/blog-post_04.html", "date_download": "2018-11-15T02:21:09Z", "digest": "sha1:FQH2RQJ66HNRTVAQZQEQZKAQ7VKJ4Q6I", "length": 24809, "nlines": 253, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "लोकप्रतिनिधींच्या अंधश्रद्धा ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nशैक्षणिक क्रांतीच्या प्रणेत्यांची उपेक्षा कशासाठी ...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nशुक्रवार, फेब्रुवारी ०४, २०११\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nकालच अंधश्रद्धेवर टीका करणारा एक लेख लिहिला. वानखेडे स्टेडियम वर झालेल्या सत्यनारायण पुजेसंदर्भात सदर लेख लिहिला होता. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अंधश्रद्धांचे उदात्तीकरण केले तर निश्चितच समाजात चुकीचा संदेश जाईल.\nलगोलग अंधश्रद्धेवर हा दुसरं लेख लिहायला घेतलाय त्याचे कारण म्हणजे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या अंधश्रद्धाळू स्वभावाच्या चर्चा जनमानसात होवू लागल्या आहेत. येडीयुरप्पा यांना आपल्यावर काळ्या जादूचा वाईट परिणाम झाला असल्याने अनेक संकटे येत आहेत असे वाटत आहे. त्या काळ्या जादूचा प्रभाव संपवण्यासाठी येडीयुराप्पानी एक नामी शक्कल शोधून काढली आहे. अर्थातच त्यांना ही युक्ती त्यांच्या एखाद्या मांत्रिकाने सांगितली असेल. येडीयुराप्पानी लगेच ते प्रमाण मानून तीन दिवस विवस्त्र अवस्थेत फरशीवर झोपणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आपल्यावरील काळ्या जादुंमुळे आलेले संकट निघून जाईल असे येडीयुराप्पाना वाटते. यापूर्वीही येडीयुराप्पांच्या अंधश्रद्धांची काही प्रकरणे समोर आली होती. आता असे अंधश्रद्धाळूच नव्हे तर अंधश्रद्धेच्या पूर्णपणे आहारी गेलेले मुख्यमंत्री समाजाला कोणती शिकवण देणार समाजाचा निकोप विकास होण्यासाठी समाजातून अंधश्रद्धांना हद्दपार करण्याची नितांत गरज आहे. अशा वेळी कायद्याचा आधार घेवून अंधश्रद्धा समाजातून संपवण्यासाठी प्रयत्न चालले असताना मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती इतक्या बेजबाबदारपणे अंधश्रद्धांचे पालन आणि समर्थन करू लागली तर त्यांना त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.\nकर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे अंधश्रद्धांच्या आहारी गेले आहेत त्याच प्रमाणे ‘पुरोगामी’ महाराष्ट्रातील माजी मुख्यंमंत्री ही काही कमी नाहीत. विलासराव देशमुख यांचे ‘सत्यसाई प्रेम’ सर्वांनाच ठावूक आहे. कोणताही निर्णय घेताना विलासराव सत्यसाई बाबांचा निर्णय शिरोधार्ह मानतात. निवडणुकीचा अर्ज भरायचा असो की मंत्रीपदाची शपथ असो, प्रत्येक वेळी ते आधी सत्यसाई बाबाचा आशीर्वाद घेवूनच पुढील कार्याला सुरुवात करतात. विलासराव ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होते.\nआदर्श प्रकरणी मुख्यमंत्री पदावरून गच्छंती झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे प्रत्येक बाबतीत विलासरावांशी स्पर्धा करतात. मग अंधश्रद्धांचे पालन करण्याच्या बाबतीत ते कसे मागे राहतील पदावरून डच्चू मिळायच्या आधीच काही दिवसापूर्वी सत्यसाई बाबाच्या आदेशानुसार अशोक चव्हाण यांनी आपल्या नावासमोर ‘राव’ लावायला सुरुवात केली. यामुळे त्यांची राजकीय भरभराट होईल असे त्यांना वाटले असावे. परंतु अशोकरावांच्या म्हणा किंवा सत्यसाई बाबाच्या दुर्दैवाने नावापुढे ‘राव’ लावताच अशोकारावांचे पद गेले. त्यातूनही अशोकराव चव्हाण काही शिकले नसणार हे नक्की. कारण एकदा का माणूस अंधश्रद्धांच्या आहारी गेला की त्याला मागचे पुढचे काहीच दिसेनासे होते. तो मानसिक दृष्ट्या गुलाम बनतो. येडीयुरप्पा, विलासराव, अशोकराव हे तिघेही मानसिक दृष्ट्या गुलाम बनलेले आहेत. त्यांचा स्वताच्या कर्तुत्वावर आणि मेहनतीवर ठाम विश्वास असता तर त्यांना अशा भोंदू बाबांचा आधार घ्यावा लागला नसता. दुर्दैव हे की हे तिघेही अनुक्रमे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मातब्बर नेते आहेत. आपापल्या राज्यात त्यांना जनाधार आहे. त्यांचे तिथे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थक अथवा कार्यकर्ते निश्चितच त्यांचे अनुकरण करण्याची दाट शक्यता आहे. आपण आपापल्या राज्याचे नेतृत्व करतो हे भान राखून तरी त्यांनी या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. पण ते विचार करतात का किंवा त्यांची तशी मानसिकता आहे का हे मात्र मला माहित नाही.\nअंधश्रद्धांचे उदात्तीकरण हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/20b14dc622/huge-strides-little-businessman", "date_download": "2018-11-15T02:55:43Z", "digest": "sha1:YBSH5BFEBAXC4L27DHQL6WZHB4FQANU7", "length": 13779, "nlines": 93, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "लहानग्या उद्योजकाची मोठी भरारी", "raw_content": "\nलहानग्या उद्योजकाची मोठी भरारी\nजेंव्हा त्याच्या बरोबरीची मुले ही टी20 विश्वचषक पहाण्यात मश्गुल होती, तेंव्हा तो मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक महत्वपूर्ण ध्येय गाठण्याच्या तयारीत होता. कारण दोनच दिवसांत हा लहानगा उद्योजक त्याच्या आयुष्यातील एक महत्वाचा करार करणार होता. त्याचे नाव आहे अक्षत मित्तल आणि वय वर्षं अवघं तेरा.... मंगळवारी त्याने ऑड-इव्हनडॉटकॉम (Odd-even.com) या त्याच्या वेब प्लॅटफॉर्मची विक्री केली. गुरगाव स्थित कारपुल ऍप कंपनी ओराहीडॉटकॉम (Orahi.com) ने ही कंपनी विकत घेतली असून, त्यातून अक्षतला मिळालेल्या रकमेची घोषणा मात्र करण्यात आलेली नाही.\nगेल्या वर्षी दिल्लीतील खासगी गाड्यांसाठी दिल्ली सरकारने ऑड-इव्हन अर्थात सम-विषम हा नियम लागू केला. राजधानीत प्रचंड प्रमाणात वाढणारे प्रदूषण आणि रहदारीची समस्या रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती.\nपण हा नियम लागू झाल्यानंतर उद्भवू शकणाऱ्या परिणामांचा या चतुर मुलाने आधीच अंदाज बांधला होता. यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला होता, “ जेंव्हा मुख्यमंत्र्यांनी सम आणि विषम क्रमांकाच्या गाड्या एक दिवसा आड वापरण्याबाबत घोषणा केली, तेंव्हाच मी या नवीन नियमाची अंमलबजावणी होत असताना, लोकांना येऊ शकणाऱ्या समस्येबाबत विचार केला होता. कल्पना अशी होती की, एकाच भागात रहाणाऱ्या बऱ्याच जणांना कदाचित सारख्याच ठिकाणी जायचे असू शकते आणि या गोष्टीची त्यांना माहितीच नसते. अशा लोकांमधील संवादाची ही दरी साधणे, हेच माझ्या संकेतस्थळाचे लक्ष्य आहे. त्याशिवाय नवीन ओळखी निर्माण करण्यामध्येही या माध्यमाची मदत होईल.”\nयामागील अक्षतचा तर्क अगदी साधाच असला, तरी होता मात्र जबरदस्त.. फक्त सम-विषम तर्कशास्त्र विचारात घेत, विषम दिवशी विषम क्रमांकाच्या गाड्या या माध्यमातून दाखविण्यात येतील तर सम क्रमाकांच्या गाड्या सम दिवशी दिसतील.\nकोण आहे हा अक्षत मित्तल\nअक्षत हा नोयडा येथील ऍमिटी इंटरनॅशनल स्कूलमधील नववीचा विद्यार्थी... तो TiE दिल्ली-एनसीआर यंग आंत्रप्रुनर (टीवायई) या कार्यक्रमात सहभागी झाला होता. अक्षय सांगतो की, मोठ्या प्रमाणात सामाजिक परिणाम साधू शकेल, असा उपाय निर्माण करण्याची त्याची नेहमीच महत्वाकांक्षा होती. अगदी लहान वयातच वेबसाईटसाठी कोडींग करण्यास तो शिकला आणि त्यामध्ये त्याच्या वडिलांची त्याला मोठी मदत मिळाली. त्याचे वडील स्वतः एक आयटी उद्योजक आहेत. “ मी एचटीएमएल, सीएसएस आणि जावा कोडींग केले आणि माझ्या वडिलांनी मला पीएचपी कोडींगमध्ये मदत केली,” तो सांगतो.\nत्याच्या संकेतस्थळाच्या पहिल्या टप्प्यावर लक्ष केंद्रीत करताना, अक्षतचे लक्ष्य होते ते विविध फिल्टर्स आणि रिफाईन्ड सर्चच्या आधारे, अशा लोकांना एकत्र जोडण्याचे, ज्यांचे इच्छित स्थळ हे समान आहे. “ हे संकेतस्थळ चालण्यासाठी मी वय, लिंग, व्यवसाय आणि प्रवाशांची प्रवास करायची वेळ या आधारे अल्गोरीदम्स तयार केली. यासाठी तुम्हाला केवळ लॉग इन करणे आणि त्यानंतर तुमची सविस्तर माहिती - ज्यामध्ये नाव, गाडीचा नोंदणी क्रमांक, इच्छित स्थळ आणि प्राधान्य यांचा समावेश असेलेली माहिती भरणे गरजेचे आहे,” तो पुढे सांगतो.\nयासाठी वापरकर्त्यांकडे त्यांची स्वतःची गाडी असणेही गरजेचे नाही, ते यामाध्यमातून फक्त सवारीदेखील मिळवू शकतात. मात्र हा नियम उठविल्यानंतरही हे संकेतस्थळ सुरुच आहे. एवढेच नाही तर त्यांचे दुसऱ्या टप्प्यावरील काम सुरु झाले असून, ज्याद्वारे एखाद्या आपत्तीच्या वेळी काळजी घेण्यासाठी म्हणून सुरक्षा कवचांची बांधणी होत आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावर वापरकर्त्यांना त्यांच्या फेसबुक किंवा लिक्डइन प्रोफाईलच्या माध्यमातूनही नोंदणी करण्यास सांगण्यात येते, जेणे करुन त्यांच्या खरेपणाची खात्री पटवून घेता येईल आणि त्याचबरोबर आधारकार्ड सारखे सरकारी ओळखपत्रही अपलोड करण्यास सांगण्यात येत आहे.\nओराहीडॉटकॉमने अक्षतच्या कंपनीची खरेदी पूर्णपणे रोख रक्कम कराराच्या माध्यमातून केली असून, तो ओराहीच्या सल्लागार मंडळावर असेल आणि कंपनीद्वारे त्याला मार्गदर्शनही मिळेल.\nयाबाबत खूपच खूष असलेला अक्षत, एक वर्षभराचा काळ या मंडळाबरोबर घालविण्यासाठीही खूपच उत्सुक आहे. सध्या तरी ऑड-इव्हनडॉटकॉमकडे ३०,००० वापरकर्ते आहेत. या संपादनाबाबत बोलताना ओराहीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण भारती म्हणाले, “ आम्ही यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला कारण, हे नाव खूपच आकर्षक आणि सहज लक्षात रहाण्यासारखे होते. त्याशिवाय, पंधरा एप्रिलपासून सम-विषमचा दुसरा टप्पा सुरु झाल्यानंतर अधिक वापरकर्त्यांची नोंदणी होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”\nइथून पुढे, ऑड-इव्हनडॉटकॉमचे ग्राहक ओराहीच्या दिशेने वळविण्यात येतील.\nयासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा\nआता वाचा संबंधित :\nदिल्लीमधील सम विषम योजना ही पर्यावरणासाठी ठरू शकते एक वरदान\n११व्या वर्षी डॉक्टरेटची उपाधी मिळवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवणारा 'अमन रहमान'\nस्टार्टअप इंडिया मोहिमेने प्रेरीत बालउद्योजक बंधूंकडून पायाभरणी स्मार्टअप इंडियाची...\nलेखक – तरुष भल्ला\nअनुवाद – सुप्रिया पटवर्धन\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/udayanraje-bhosale-and-police-250717/", "date_download": "2018-11-15T02:13:17Z", "digest": "sha1:4RXQJRXN5AJFTLJGM6BFXIQ24OSW6D2O", "length": 24872, "nlines": 192, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "उदयनराजे पोलीस ठाण्यात, अधिकारी मात्र गायब!", "raw_content": "\nउदयनराजे पोलीस ठाण्यात, अधिकारी मात्र गायब\nJuly 25, 2017 July 25, 2017 - कोल्हापूर, पुणे, महाराष्ट्र\nउदयनराजे पोलीस ठाण्यात, अधिकारी मात्र गायब\nसातारा | खंडणी आणि मारहाण प्रकरणी जामीन फेटाळलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे आज पोलीस ठाण्यात हजर झाले. मात्र दोन कॉन्स्टेबल वगळता कुणीच याठिकाणी हजर नव्हतं.\nउदयनराजे एकाएकी पोलीस ठाण्यात आल्यानं एकच गोंधळ उडाला. मात्र एकही अधिकारी पोलीस ठाण्यात नसल्याने उदयनराजे नाईलाजाने जलमंदिराकडे रवाना झाले होते.\nकाही वेळानं उदयनराजे पुन्हा पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.\nउदयनराजे प्रकरणात काय काय घडलंय\nसाताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी या प्रकरणाची म्हणावी तशी चर्चा झाली नाही. राजकारण्यांवर गुन्हे दाखल होण्याचा हा काही पहिलाच प्रकार नव्हता. यापूर्वीही अनेक राजकारण्यांवर अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते आणि ते त्या गुन्ह्यांमधून सहीसलामत सुटलेही आहेत.\nउदयनराजेंना अटकपूर्व जामीन नाही…\nउदयनराजेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र सत्र न्यायालयाने उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात गेलेल्या उदयनराजेंना तिथंही दिलासा मिळाला नाही. अटकपूर्व जामीन न देण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयानेही कायम ठेवला.\nविश्वास नांगरे पाटलांचं वक्तव्य-\nदरम्यानच्या काळात कायदा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे गरज पडल्यास उदयनराजेंना अटक करु, असं वक्तव्य कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विश्वास नांगरे पाटलांना मात्र सोशल मीडियावर उदयनराजेंच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यातच उच्च न्यायालयात गेलेल्या उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं.\nउदयनराजेंच्या समर्थकांनी मात्र हा राजकीय डाव असल्याचा आरोप केला. रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे यांच्या युनियनच्या वादातून राजेंविरोधात सूड भावनेतून कारवाई केली जातेय, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.\nराष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं. छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचं षडयंत्र महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असं ते म्हणाले तसेच ३६ हजार एकर जमीन असणारे खासदार उदयनराजे २ लाखांची खंडणी मागतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या भूमिकेला काँग्रेस नेते राजीव सातव यांनी लगेचच ट्विटरवर पाठिंबा दिला.\n-सोना अलायन्स कंपनीच्या मालकाकडे खंडणी मागितल्याच्या आणि मारहाण केल्याच्या आरोपावरुन उदयनराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून उदयनराजे साताऱ्यात आले नव्हते.\n-उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर मात्र उदयनराजे साताऱ्यात येणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं.\n-अखेर शुक्रवारी सर्वांच्या उत्सुकतेला पूर्णविराम देत खासदार उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले. रात्री ९ वाजता ते साताऱ्यात अवतरले.\n-उदयनराजेंसोबत गाड्यांचा मोठा ताफा होता. हाहा म्हणता उदयनराजे आल्याची बातमी संपूर्ण साताऱ्यात वणव्यासारखी पसरली.\n-उदयनराजे आल्याची बातमी कळताच शहराच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण उदयनराजेंभोवती गोळा झाले.\n-सदरबझारमध्ये उदयनराजे जेव्हा गाडीतून खाली उतरले, तेव्हा उपस्थित तरुणांच्या उत्साहाला उधाण आलं होतं.\n-“आया है राजा,’ “वाघ है वाघ है, उदयनराजे वाघ है,’ “कोण म्हणतंय येत नाय”, “एक नेता एक आवाज, उदयनमहाराज उदयनमहाराज”, अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून निघाला.\n-व्हॉट्सअॅपवरुन उदयनराजेंच्या आगमनाचे फोटो आणि व्हिडिओ शहर आणि जिल्ह्यात पोहोचल्याने सदरबझारमध्ये मोठी गर्दी झाली होती.\n-सदरबझारमध्ये पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानासमोरून उदयनराजे नागरिकांच्या भेटी- गाठी घेत राजपथावर आले.\n-गर्दी यावेळी भारावून गेलेली पहायला मिळाली, अनेकजणांची उदयनराजेंच्या पाया पडण्यासाठी धडपड सुरु होती.\n-उत्साही कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या आगमनाच्या आनंदात फटाक्यांची जोरदार आतषबाजीही केली.\n-शाहू चौक, शाही मशीद, टॅक्‍सी गल्ली, मोती चौक या परिसरात उदयनराजेंच्या गाठी घेण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली होती…\n-साताऱ्यात उदयनराजेंचा रोड शो सुरु होता. पोलिसांनी मात्र या रोड शोकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.\n-उदयनराजे पोलीस ठाण्यात हजर होतील असा सातारकरांचा कयास होता. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.\n-मात्र, उदयनराजे पोलिसात हजर झाले नाहीत. रोड शो संपल्यानंतर ते पुण्याला रवाना झाले होते.\nयोग्यवेळी उदयनराजेंवर कारवाई- केसरकर\nउदयनराजे साताऱ्यात येऊनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. यावर माध्यमांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना छेडलं असता त्यांनी उदयनराजेंवर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते. ‘सरकारनामा’ने दिलेल्या बातमीनूसार उदयनराजे साताऱ्यात येऊनही त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केसरकरांनी संताप व्यक्त केला. तसेच या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.\nदुसरीकडे एबीपी माझाने दिलेल्या बातमीनूसार दीपक केसरकर यांनी सातारा पोलिसांचं कौतुक केलं. रात्रीच्या वेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून सातारा पोलिसांनी कारवाई टाळली, असं केसरकर म्हणाले. तसेच योग्य वेळ आल्यावर उदयनराजेंवर कारवाई करु असंही त्यांनी सांगितलं.\nछत्रपती संभाजीराजे खासदार उदयनराजेंच्या पाठिशी-\nखासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उदयनराजेंच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट लिहिली होती.\nकाल रात्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी माझी चर्चा झाली.ज्या अडचणीचा ते सामना करत आहेत त्या अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे पुर्णपणे त्यांच्यासोबत आहे. कुठल्याही संकटाचा सामना कसा करायचा हे छत्रपती घराण्याला चांगल माहित आहे. संकट ही आम्हाला नवीन नाहीत.लवकरच ते यामधून बाहेर येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे.\nअसं संभाजीराजेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nखासदार उदयनराजे सातारा पोलिसात हजर\nकायदा हातात घेऊ नका, उदयनराजेंचं आवाहन\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/air-india-air-hostess-shares-emotional-story-of-her-daughter-pilots-the-plane-on-her-last-day-of-job-298292.html", "date_download": "2018-11-15T02:20:22Z", "digest": "sha1:NELZ3WCSUCLEZSAOGPS5PAJ76MEFNX7P", "length": 4512, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - Inspiration Story: एअर हॉस्ट्रेस आईची ‘अविस्मरणीय’ निवृत्ती, शेवटच्या दिवशी मुलीनेच उडवलं विमान–News18 Lokmat", "raw_content": "\nInspiration Story: एअर हॉस्ट्रेस आईची ‘अविस्मरणीय’ निवृत्ती, शेवटच्या दिवशी मुलीनेच उडवलं विमान\nविमानात अनोख्या पद्धतीने समारोप देण्यात आला. विमानात त्यांच्या निवृत्तीची घोषणा करण्यात आली.\nमुंबई, ०१ ऑगस्टः त्या एअर हॉस्ट्रेस निवृत्त होणार होत्या. त्यांनी तब्बल ३८ वर्ष एअर हॉस्ट्रेस म्हणून नोकरी केली होती. आतापर्यंत अनेक पायलटसोबत काम केले होते. पण तरीही त्यांची निवृत्तीच्या दिवशीची फ्लाईट जास्त खास होती. नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्यांची मुलगीच पायलट म्हणून विमान उडवत होती. ही गोष्ट आहे एअर इंडियाची पायलट आश्रिता चिंचळकर आणि तिच्या आईची. माय- लेकी जेव्हा एकाच फ्लाइटमध्ये होत्या तेव्हा फक्त त्या दोघींसाठी तो अविस्मरणीय क्षण नव्हता तर संपूर्ण क्रू मेंबर आणि प्रवाशांसाठी तो एक भावूक क्षण होता.\nआश्रिताने आईच्या निवृत्तीआधीही एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये ती म्हणाली की, 'उद्या माझी आई निवृत्त होत आहे. तिने एअर इंडियामध्ये एअर हॉस्ट्रेस म्हणून ३८ वर्ष नोकरी केली. उद्या तिच्या शेवटच्या फ्लाइटला मी पायलट असणार आहे.' यावेळी आश्रिताच्या आईला विमानात अनोख्या पद्धतीने समारोप देण्यात आला. विमानात त्यांच्या निवृत्तीची घोषणा करण्यात आली. प्रवाशांनी एकत्र टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला. त्यांनीही हात जोडून साऱ्यांनी दिलेल्या प्रेमाचा स्वीकार केला. यावेळी त्यांचे डोळे भरून आले होते.\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/lalbaugs-rajas-first-look-on-news18lokmat-com-304808.html", "date_download": "2018-11-15T01:48:18Z", "digest": "sha1:QJKQCDMBQE4QNFGFLEDSYE44MAGPXISJ", "length": 4731, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन–News18 Lokmat", "raw_content": "\nलालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन\nजगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाचं आज पहिलं दर्शन फोटोसेशनसाठी करण्यात आलं. लालबागच्या राजाच्या पहिल्या दर्शनासाठी लालबाग मार्केटमध्ये हजारोंच्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली होती आणि एकच जल्लोष सर्वत्र एेकायला मिळाला. तो म्हणजे लालबागच्या राजाचा विजय असो...यंदा लालबागच्या राजाचा दरबारात हायटेक आॅगमेंटेड तंत्रणाच्या सहाय्याने निसर्ग देखावा साकारण्यात आलांय. या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने निसर्गाचं स्वरूपात भाविकांना पहाता येणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी ही करामत करून दाखवलीय. आज पहिल्या दर्शनात लालबागचा राजाला गडद लाल रंगाचे पितांबर आणि शेला परीधान करण्यात आला होता.\nजगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाचं आज पहिलं दर्शन फोटोसेशनसाठी करण्यात आलं. लालबागच्या राजाच्या पहिल्या दर्शनासाठी लालबाग मार्केटमध्ये हजारोंच्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली होती आणि एकच जल्लोष सर्वत्र एेकायला मिळाला. तो म्हणजे लालबागच्या राजाचा विजय असो...यंदा लालबागच्या राजाचा दरबारात हायटेक आॅगमेंटेड तंत्रणाच्या सहाय्याने निसर्ग देखावा साकारण्यात आलांय. या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने निसर्गाचं स्वरूपात भाविकांना पहाता येणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी ही करामत करून दाखवलीय. आज पहिल्या दर्शनात लालबागचा राजाला गडद लाल रंगाचे पितांबर आणि शेला परीधान करण्यात आला होता.\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/dabholkar-pansare-kalburgi-and-gauri-lankesh-case-use-same-revolver-301182.html", "date_download": "2018-11-15T02:52:10Z", "digest": "sha1:LAPIPWRJPDQSAJHMTCXJYW47ZKKSSLNF", "length": 16266, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एकाच साच्यातून चार रिव्हॉल्वर ?, चार जणांचा खून", "raw_content": "\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nएकाच साच्यातून चार रिव्हॉल्वर , चार जणांचा खून\nदाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा खून करण्यात आलेली रिव्हॉल्वर एकाच साच्यातून (डायमधून) बनवलेल्या ४ वेगवेगळ्या रिव्हॉल्वरने चौघांच्या हत्या करण्यात आली आहे का या दिशेनं आता सीबीआयने तपास सुरू केलाय.\nमुंबई, 19 आॅगस्ट : डाॅ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी सचिन अंदुरे या मारेकऱ्याला अटक करण्यात आली. त्याने खुनाची कुबलीही दिली. या अटकेमुळे अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या कटाचा पर्दाफाश झाल्याने डाॅक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच रिव्हॉल्वरने केली आहे का याचा शोध घेतला जात आहे.\nदाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा खून करण्यात आलेली रिव्हॉल्वर एकाच साच्यातून (डायमधून) बनवलेल्या ४ वेगवेगळ्या रिव्हॉल्वरने चौघांच्या हत्या करण्यात आली आहे का या दिशेनं आता सीबीआयने तपास सुरू केलाय.\nया करता वैभव राऊतच्या नालासोपारा येथील घर आणि दुकानातून मिळालेले १० पिस्टल बॅरल, ६ अर्धवट तयार केलेल्या पिस्टल बाॅडी, ३ अर्धवट मॅग्झीन, ७ अर्धवट पिस्टल स्लाईड, १६ रिले विथ स्मिथ तसंच सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून मिळालेले स्फोटकं आणि बंदूक बनवायचे पुस्तके हे सर्व साहित्य फाॅरेन्सिक प्रयोग शाळेत तपासणी करता पाठवण्यात आले आहे.\nसीबीआयला संशय आहे की, याच टीम कडून पुरवलेल्या हत्यारांनी डाॅक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या करण्यात आलीये. त्यानुसार सीबीआय देखील आता तपास करत आहे.\nदरम्यान, डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अखेर पूर्ण झालाय. नालासोपारा येथे स्फोटकांसह तिघांना अटक केली आणि नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा देखील उलगडा झाला. औरंगाबादेत सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. अंदुरेच्या चौकशीतून नवीन धक्कादायक माहिती समोर आलीये. दाभोलकर यांच्यावर हल्लेखोरांनी बाईकवरून गोळीबार केला नसल्याची माहिती समोर आलीये.\n20 आॅगस्ट 2013 रोजी अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हे सकाळी सात वाजेच्या सुमारास माॅर्निंग वाॅकसाठी गेले होते. पुण्यामध्ये ओंकारेश्वर पुलावर पोहोचले असता तिथे दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर तिथून ते पसार झाले. सचिन अंदुरेच्या चौकशीतून नवीन माहिती समोर आली. ज्या दिवशी दाभोलकरांवर गोळीबार झाला त्या दिवशी सचिन अंदुरे हा दुसऱ्या दुचाकीवरून पसार झाला होता. जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते. त्यात सचिन अंदुरे आणि त्याचा साथीदार दोघे ही मोटारसायकल वरून आले नाही. सचिन आणि त्याचा सहकारी दोघेही ओंकारेश्वर पुलावरच उभे होते. दाभोलकर समोरून येत असता दोघांनी त्यांच्याजवळ जाऊन गोळ्या झाडल्यात. या दोघांनी दाभोळकरांवर दोन दोन राउंड फायर केले. या दोघांकडे एकूण 3 रिव्हॉल्व्हर होत्या अशी माहिती समोर आलीये.\nFBवरून वाजपेयींवर टीका करणाऱ्या प्राध्यापकाला बेदम मारहाण, VIDEO VIRAL\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/government-has-ordered-mandatory-marathi-289448.html", "date_download": "2018-11-15T01:48:34Z", "digest": "sha1:MB56QZZZABCH6TKRLATZ5KGGQ2UO4GL6", "length": 13076, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'सायन नाही शीव म्हणायचं', सरकारने काढला मराठी सक्तीचा आदेश", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'सायन नाही शीव म्हणायचं', सरकारने काढला मराठी सक्तीचा आदेश\nकार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकारने सोमवारी काढला.\n08 मे : कार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकारने सोमवारी काढला. प्रत्येक कार्यालयात मराठीचा पूर्ण वापर होतो का, हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेशही दिले आहेत.\nयोजनांची माहिती सामान्यांना देताना वा त्याची चर्चा करताना तसेच दूरध्वनीवरून बोलताना सर्व अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी मराठीचाच वापर करणे बंधनकारक असणार आहे.\nवारंवार सूचना देऊनही ज्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मराठीचा वापर करण्याबाबत सुधारणा होत नाही, त्यांना लेखी ताकद देणे, गोपनीय अहवालात तशी नोंद करणे, एक वर्षासाठी बढती वा वेतनवाढ रोखणे, अशी कारवाई केली जाणार आहे. या कारवाईचा शासकीय आदेश आधीपासूनच आहे. आता त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.\nकाय आहे मराठी सक्तीच्या आदेशात\n- सरकारी योजनांची नावे मराठीतच असली पाहिजेत.\n- ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी भाषण करताना वा बैठकीत मराठीतच बोलले पाहिजे.\n- अभ्यास गट, समित्यांनी त्यांचे अहवाल मराठीतूनच द्यावेत.\n- नावे मराठीत लिहिताना इंग्रजी आद्याक्षरांचे भाषांतर न करता ते मराठीतूनच लिहावे.\nउदाहरण - एच. एन. न लिहिता ह. ना. आपटे असं लिहा\n- रेल्वे स्थानके, भाग वा गावांची नावे यांचा उल्लेख सरकारी कागदपत्रांत मराठीतच असावा\nउदाहरण - बांद्रा नव्हे, तर वांद्रे आणि सायन नव्हे, तर शीव\n- अधिकारी फायलींवर मराठी शेरे लिहा\nउदाहरण - अ‍ॅज अ स्पेशल केस - खास बाब म्हणून\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80602033357/view", "date_download": "2018-11-15T02:02:18Z", "digest": "sha1:KIF22HMR3RLDUWBI3LJ4R3V7NU56ERQD", "length": 4202, "nlines": 36, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रसंग ११", "raw_content": "\nगीत दासायन - प्रसंग ११\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nयानंतर समर्थांनी सतीबाईंना आणि बाजीपंतांना दर्शन देऊन अनुग्रह दिला. अशा तर्‍हेने संचार करीत करीत समर्थ कोल्हापुरी गेले असताना पाराजीपंत यांच्या घरी भोजनास गेले. त्या ठिकाणी त्यांचा भाचा अंबाजी समर्थांना आवडला. त्याला समर्थांनी आपल्या संप्रदायात ठेवून घेतला. मसूर गावी रामाचा उत्सव चालू असताना मिरवणूकीच्या रस्त्यावर एक वृक्षाची फांदी आड येउ लागली. समर्थांनी अंबाजीला सांगितले, \"फांदीच्या शेंड्याकडे बसून फांदी तोड.\" अंबाजीने समर्थांच्या आज्ञेप्रमाणे फांदी तोडली. त्यामुळे त्या फांदीसह वृक्षातळी असलेल्या विहिरीत अंबाजी पडला आणि बुडाला. संध्याकाळी काठावरून समर्थांनी त्याला हाक मारली आणि विचारले, \"अंबादासा, आहेस तेथे कल्याणरूप आहेस ना\" अंबादासाने 'होय' म्हणताच समर्थांनी त्याला वर बोलाविले. त्याला जवळ घेतले. त्याच्य पाठीवरून हात फिरविला आणि शिष्याची कसोटी पूर्ण झाली असे समजून त्या दिवसापासून त्याचे नाव कल्याण असे ठेवले. समर्थांच्या सर्व शिष्यात एकनिष्ठ आणि सदगुरुसेवारत म्हणून कल्याणाची प्रसिद्धी आहे. समर्थांचे बहुतेक लेखन कल्याणांनीच लिहिले आहे. \"सद्गुरुचरणी लीन जाहला शिष्योत्तम जाण \" अंबादासाने 'होय' म्हणताच समर्थांनी त्याला वर बोलाविले. त्याला जवळ घेतले. त्याच्य पाठीवरून हात फिरविला आणि शिष्याची कसोटी पूर्ण झाली असे समजून त्या दिवसापासून त्याचे नाव कल्याण असे ठेवले. समर्थांच्या सर्व शिष्यात एकनिष्ठ आणि सदगुरुसेवारत म्हणून कल्याणाची प्रसिद्धी आहे. समर्थांचे बहुतेक लेखन कल्याणांनीच लिहिले आहे. \"सद्गुरुचरणी लीन जाहला शिष्योत्तम जाण असा हा एकच कल्याण.\"\nअसा हा एकच कल्याण.\nसदैव गुरुच्या समीप राही\nसेवारत जो भक्ति प्रवाही\nअन्य जयाला भानच नाही\nत्यास कशाची वाण ॥२॥\nत्या शिष्याग्रणि नाम तयाचे\nपणा लावुनी प्राण ॥३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/481/Shabhda-Shabhda-Juluvuni.php", "date_download": "2018-11-15T03:01:37Z", "digest": "sha1:234M5UI6OGK76DOFJ5I6D3GKB6CMT6K6", "length": 8592, "nlines": 140, "source_domain": "www.gadima.com", "title": "Shabhda Shabhda Juluvuni | शब्द शब्द जुळवुनी | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nदुःखीच साह्य होतो दुःखांत दुःखिताला\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nशब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना\nआवरू किती गडे धीर नाही लोचना\nअजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले\nअसेल देव तो तरी मी न त्यास पाहिले\nआंधळी कळी खुळी मजसि काय कल्पना\nउघडताच पाकळी लाभली तुझी दिठी\nतुजसि देव मानुनी घातली\nनितीपाठ ओरडे हीच पापवासना\nपापपुण्य ना कळे उरे उरात आस रे\nहेच पाय पूजिणे असा जिवास ध्यास रे\nदेव तू उभा सजीव घ्यावयास पूजना\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहारगीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nप्रिये मी हरवून बसलो मला\nमिळुनी घेऊ संगीत शिक्षण\nमी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती\nराजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा\nविठ्ठला तू वेडा कुंभार\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-chhagan-bhujbal-health-101290", "date_download": "2018-11-15T02:37:09Z", "digest": "sha1:3YQOYUWXVXSOG3CGNRI6VCZTWCKAVJNS", "length": 12195, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Chhagan Bhujbal health छगन भुजबळ ऑक्‍सिजनवर | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 6 मार्च 2018\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या स्वादुपिंडाला आलेली सूज कमी झाली. मात्र, दम्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने भुजबळ यांना ऑक्‍सिजनवर ठेवण्यात आले आहे. भुजबळ यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या स्वादुपिंडाची सूज कमी झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र, दम्यामुळे त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांना आणखी काही दिवस डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी रात्री पोटात दुखू लागल्यामुळे भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते.\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या स्वादुपिंडाला आलेली सूज कमी झाली. मात्र, दम्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने भुजबळ यांना ऑक्‍सिजनवर ठेवण्यात आले आहे. भुजबळ यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या स्वादुपिंडाची सूज कमी झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र, दम्यामुळे त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांना आणखी काही दिवस डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी रात्री पोटात दुखू लागल्यामुळे भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. तपासणी आणि चाचण्यांमध्ये त्यांना पॅनक्रियाटायटीस झाल्याचे, तसेच स्वादुपिंडाच्या जवळची एक नस दबून तिथे रक्ताची गुठळी तयार झाल्याचे स्पष्ट झाले होते.\nखानदेशात समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवडी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी राजेश बागुल (जैताणे ता.साक्री), नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी...\nखानदेशात समता परिषदेला खिंडार\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : खानदेशात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला खिंडार पडल्याचे मानले जात असून गुरुवारी (ता.1) धुळे, नंदुरबार व जळगाव...\nभुजबळांकडून विरोधकांचा समाचार अन प्रचाराचा श्रीफळही\nयेवला : ''मांजरपाडा, औद्योगिक वसाहत व इतर माझ्या कामावर फोटोसेशन करू नका, आगामी निवडणुकात विचार करून मतदान करा, हजार-दोन हजार कितीही घ्या पण कामाच्या...\nसमीर भुजबळांच्या नांदगाव दौऱ्याचे फलित कुठले \nनांदगाव - डॅमेजकंट्रोल साधण्यासाठी आलेल्या माजी खासदार समीर भुजबळ यांच्या दौऱ्यात बहुतांशी नेते पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाळलेली उपस्थिती हा...\nछगन भुजबळांना दिलेल्या धमकीचा सटाण्यात तीव्र निषेध\nसटाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल 'संभाजी भिडे यांचं नाव काढल्यास तुमचा देखील...\n'...नाहीतर भुजबळ तुमचा दाभोळकर, पानसरे करू'\nनाशिक- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका निनावी पत्राद्वारे ही धमकी मिळाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/yogaguru-ramdevbaba-yog-camp-got-good-response-103531", "date_download": "2018-11-15T02:35:13Z", "digest": "sha1:WX6HLLPR3EWUCGVZYWOD5TGFWA2LZZDA", "length": 14551, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yogaguru ramdevbaba yog camp got good response अक्कलकोट - योगगुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरास भरघोस प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nअक्कलकोट - योगगुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरास भरघोस प्रतिसाद\nशनिवार, 17 मार्च 2018\nअक्कलकोट : विवेकानंद प्रतिष्ठान व सोलापूर जिल्हा योग समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या योग गुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरास आज पहाटे उत्साहात प्रारंभ झाला. एवन चौकातील राजे फत्तेसिंह मैदानावर दि. १७ ते १९ मार्च हे तीन दिवस दररोज पहाटे ५ ते साडेसात या वेळेत हे शिबित घेतले जात आहे. त्याला तालुक्यातील तमाम जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला.\nअक्कलकोट : विवेकानंद प्रतिष्ठान व सोलापूर जिल्हा योग समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या योग गुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरास आज पहाटे उत्साहात प्रारंभ झाला. एवन चौकातील राजे फत्तेसिंह मैदानावर दि. १७ ते १९ मार्च हे तीन दिवस दररोज पहाटे ५ ते साडेसात या वेळेत हे शिबित घेतले जात आहे. त्याला तालुक्यातील तमाम जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला.\nया शिबिरात जवळपास तीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पहिल्या दिवशी योगा केला. या शिबिराने संपूर्ण तालुका योगमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. आज पहाटे पासूनच अक्कलकोट तालुका व शेजारच्या तालुक्यातून नागरिक मिळेल त्या वाहनाने लोक राजे फत्तेसिंह मैदानावर दाखल होत होते. सुमारे पावणेपाच वाजता रामदेवबाबा शिबीर स्थळी दाखल झाले. या शिबिराचा प्रारंभ सहकारमंत्री सुभाष देशमुख, डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, बसवलिंग महास्वामी, पत्रकार राजा माने, सचिन कल्याणशेट्टी, डॉ सुमनादीदी, चंद्रशेखर खापणे, बापू पाडाळकर, श्रीराम लाखे, नितीन तावडे, ज्ञानेश्वर आर्य, सुनील क्षीरसागर, सुधा अळ्ळीमोरे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.\nयावेळी मार्गदर्शन करताना बाबा रामदेव म्हणाले की दररोज सकाळी योग केल्याने जी उर्जा मिळते त्याचा सृजनात्मक उपयोग उद्योगवाढीसाठी आणि अर्थप्राप्ती साठी करून घेणे हिताचे आहे. या माध्यमातून अनेक लोकांना आज रोजगार मिळू लागला आहे. ते पुढे म्हणाले की, आपले शरीर सदृढ राखण्यासाठी आणि रोगमुक्ती मिळविण्यासाठी योग करण्याशिवाय पर्याय नाही. यातूनच पुढे भक्कम राष्ट्र बांधणी होणार आहे.योग हे आत्मबल निर्माण करून आत्म्याला प्रेरणा देते. कोणतेही वाईट विचार व कृत्य करण्यापासून परावृत्त होण्यासाठी निश्चितच लाभदायक आहे. योग शिबिरासारखे होणारे जिल्हा पातळीवरील उपक्रम विवेकानंद प्रतिष्ठानने अक्कलकोटला भरवून नेटक्या नियोजन आणि आयोजनाने मोठ्या प्रमाणात भरवून फत्तेसिंह मैदानात प्रचंड गर्दी\nखेचल्याने मान्यवर आणि उपस्थितांनी कौतुक करीत आहेत. याचे संयोजन विवेकानंद प्रतिष्ठान आणि सोलापूर जिल्हा योग समिती करीत आहे\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nपर्वती : पर्वतीसमोरील मारुती मंदिरासमोर 24 तास बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक अडवली जाते आणि वाहतूक कोंडी होते. तेथे \"नो पार्किंग'...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/geetramayan-sudhir-phadke/playsong/65/Chala-Raghava-Chala.php", "date_download": "2018-11-15T03:00:28Z", "digest": "sha1:5XXAOK2YDH4N6PDIHT4GOKIQG6M7ITVS", "length": 13405, "nlines": 165, "source_domain": "www.gadima.com", "title": "Chala Raghava Chala -: चला राघवा चला : GeetRamayan (Sudhir Phadke) : गीतरामायण (सुधीर फडके)", "raw_content": "\nनजिक नाझरें श्रीधर कविंचे,नदी माणगंगा\nनित्य नांदते खेडे माझें धरुनि संतसंगा\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.\nसाधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nराजर्षी तो जनक नराधिप\nनराधिपें त्या नगरीमाजीं यज्ञ नवा मांडिला\nज्यास पेलता झाला त्र्यंबक\nत्र्यंबक देवे त्याच धनुनें त्रिपुरासुर मारिला\nशिवधनुतें त्या सदनीं ठेवुन\nजनक तयाचें करितो पूजन\nपूजनीय त्या विशाल धनुला जगांत नाहीं तुला\nस्तिमित जाहले धनुष्य पाहुन\nपाहतांच तें उचलायाचा मोह तयां जाहला\nदेव, दैत्य वा सुर, नर, किन्नर\nउचलुं न शकले त्यास तसूभर\nतसूभरी ना सरलपणा त्या चापाचा वांकला\nकोण वांकवुन त्याला ओढिल \nप्रत्यंचा त्या धनूस जोडिल \nसोडिल त्यांतुन बाण असा तर कोणी ना जन्मला\nउपजत योद्धे तुम्ही धनुर्धर\nनिजनयनीं तें धनू पहा तर\nबघा राघवा, सौमित्री तर औत्सुक्यें दाटला\nचला संगतीं दोघे आपण\nआपण होतां सहप्रवासी भाग्यतरू ये फला\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nआज मी शापमुक्त जाहले\nआनंद सांगूं किती सखे ग\nनको रे जाउं रामराया\nरामाविण राज्यपदी कोण बैसतो \nनिरोप कसला माझा घेता\nथांब सुमंता,थांबवि रे रथ\nया इथे लक्ष्मणा,बांध कुटी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/530/Vijhale-Ratnadeep-Nagarat.php", "date_download": "2018-11-15T03:03:47Z", "digest": "sha1:EVQJP2Z3ZSG4RIEH3M2DFPS4Z2NUZFGL", "length": 10666, "nlines": 150, "source_domain": "www.gadima.com", "title": "Vijhale Ratnadeep Nagarat -: विझले रत्‍नदीप नगरात : ChitrapatGeete-Popular (Ga.Di.Madgulkar|Malti Pande|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nहस्ति सर्व संपदा,मस्तकात शारदा\nअसे असून दिनसा,झुरसी काय व्यर्थ तू,माणसा समर्थ तू\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nचित्रपट: मायाबाजार Film: Mayabazar\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nआता जागे व्हा यदुनाथ \nदंवबिंदूंचे मोती झाले पर्णांच्या तबकात \nसोन्याची नवप्रभा पसरली सोन्याच्या दारात \nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nमाझ्या रे प्रीती फुला\nकाय करू मी ते सांगा तुम्ही पांडुरंगा\nकाही तरी तू बोल\nआंधळ्याला पैसा दे दाता\nलाज वाटे आज बाई\nशाम घुंगट पट खोले\nलाजरी वेल हसुनी बोले\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-serena-williams-tennis-102877", "date_download": "2018-11-15T02:27:03Z", "digest": "sha1:S5JU2IDFM3VEYYNEWJP5NLDST2LWBWK6", "length": 14958, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Serena Williams tennis ‘आँटी’ व्हिनसचा ‘सुपर मॉम’ सेरेनावर विजय | eSakal", "raw_content": "\n‘आँटी’ व्हिनसचा ‘सुपर मॉम’ सेरेनावर विजय\nबुधवार, 14 मार्च 2018\nइंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विल्यम्स भगिनींमधील बहुचर्चित लढतीत व्हिनसने सेरेनावर दोन सेटमध्ये ६-३, ६-४ अशी मात केली. प्रेक्षकांनी दोघींना सारखेच प्रोत्साहन दिले. मुलीच्या जन्मानंतर पुनरागमन केलेल्या सेरेनाची ही ‘टूर’वरील पहिलीच स्पर्धा होती.\nस्टेडियमवर आल्यानंतर या दोघी ‘गोल्फ कार्ट’मधून ‘टनेल’पर्यंत गेल्या. त्यानंतर त्या कोर्टवर आल्या तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवीत त्यांना प्रोत्साहन दिले. या लढतीला सुमारे दहा हजार चाहते उपस्थित होते. यात आजघडीची रुमानियाची अव्वल खेळाडू सिमोना हालेप हिचाही समावेश होता.\nइंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विल्यम्स भगिनींमधील बहुचर्चित लढतीत व्हिनसने सेरेनावर दोन सेटमध्ये ६-३, ६-४ अशी मात केली. प्रेक्षकांनी दोघींना सारखेच प्रोत्साहन दिले. मुलीच्या जन्मानंतर पुनरागमन केलेल्या सेरेनाची ही ‘टूर’वरील पहिलीच स्पर्धा होती.\nस्टेडियमवर आल्यानंतर या दोघी ‘गोल्फ कार्ट’मधून ‘टनेल’पर्यंत गेल्या. त्यानंतर त्या कोर्टवर आल्या तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवीत त्यांना प्रोत्साहन दिले. या लढतीला सुमारे दहा हजार चाहते उपस्थित होते. यात आजघडीची रुमानियाची अव्वल खेळाडू सिमोना हालेप हिचाही समावेश होता.\n३६ वर्षीय सेरेनाने मुलीच्या जन्मानंतर १५ महिने ब्रेक घेतला. त्यानंतर पहिलीच स्पर्धा खेळताना तिचे फूटवर्क काहीसे संथ होते. ३७ वर्षीय व्हिनसने दुसऱ्या ‘मॅच पॉइंट’वर विजय साकार केला. त्यावेळी सेरेनाचा फोरहॅंड बाहेर गेला. हा सामना एक तास २६ मिनिटे चालला.\nव्हिनसला आठवे मानांकन आहे. तिने सहा ‘एस’ मारले, पण आठ ‘डबल फॉल्ट’ झाल्या. सेरेनाने चार ‘एस’ मारले. तिची सर्व्हिस चार वेळा खंडित झाली.\nमुलीला जन्म दिल्यानंतर पुनरागमन करताना मला आणखी बरीच मजल मारावी लागेल. ते सोपे नसेल. ही स्पर्धा निश्‍चितच सोपी नव्हती. रॅकेटने शॉट मारताना स्विंग साधण्यासाठी आणि फॉर्म गवसण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल. एरवी सराव करणे वेगळे असते. सामना खेळताना वेगळेच समीकरण लागू होते. थोडे दडपण साहजिकच येते. सर्वोत्तम खेळ करूनही हरले असे म्हणण्याची ही वेळ नाही हे चांगलेच आहे. याचे कारण मला सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. प्रत्येक स्पर्धेत मागील वेळच्या तुलनेत कामगिरी उंचावणे इतकेच मला करावे लागेल. मला पिछाडीवर पडायचे नाही.\nविल्यम्स भगिनींमधील २९ वी लढत\nव्हिनसचा १२ वा विजय\n२०१४ नंतर व्हिनस प्रथमच विजयी\nगेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेनाची सरशी\nया स्पर्धेत २००१ मधील लढतीत सेरेनाचा विजय\n१९९८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत या दोघींत पहिली लढत\nत्यानंतर इतक्‍या आधीच्या फेरीत दोघी आमनेसामने येण्याची पहिलीच वेळ\nदीप मुनीमला दुहेरी मुकुटाची संधी\nऔरंगाबाद : एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर (इएमएमटीसी) तर्फे आयोजित एमएसएलटीए-योनेक्‍स्‌ सनराईज्‌ इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस...\nविंबल्डन उपविजेता अँडरसनही आकर्षण\nपुणे - नववर्षात होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेत सहाव्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन हासुद्धा आकर्षण असेल. यंदा...\nटेनिसपटू कर्मन कौर थांडीला उपविजेतेपद\nनानिंग (चीन) - भारताच्या कर्मन कौर थांडीने आयटीएफ टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात ती चीनच्या झिनयून हान हिच्याकडून ४-६, ६-२, ४-६...\nनिवृत्तीचा अजून विचार नाही - पेस\nमुंबई - टेनिस खेळण्याचा आनंद अजूनही घेत असल्यामुळे निवृत्तीबाबत अजून निर्णय घेतलेला नाही, असे मत भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएँडर पेस याने व्यक्त केले...\nआरोग्याचा संदेश देत धावल्या महिला\nपुणे - महिलांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती, स्तनांचा कर्करोग यासाठी जनजागृती करणाऱ्या ‘पिंकथॉन’च्या वतीने साडी रन आणि कॅन्सर शिरो ट्रेकचे आयोजन...\nपाया भक्कम झाल्यानंतरच साकारली कल्पना : सचिन तेंडुलकर\nपुणे : भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर प्रत्यक्ष क्रिकेटपासून दूर राहिला होता. मात्र, आता त्याने कुमार खेळाडूंना दिशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-marathi-language-nagpur-vidarbha-103853", "date_download": "2018-11-15T02:32:05Z", "digest": "sha1:QSAPFYUA4UFZZQOLVVRNVWPIW2BKWVG4", "length": 15356, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi language nagpur vidarbha बोलींच्या संवर्धनाची महामंडळ-संघाची एक भाषा! | eSakal", "raw_content": "\nबोलींच्या संवर्धनाची महामंडळ-संघाची एक भाषा\nसोमवार, 19 मार्च 2018\nनागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना संघ विचारांचे वावडे असले तरी बोली आणि भाषांच्या संदर्भात महामंडळ आणि संघ एकाच ‘ट्रॅक’वर आले आहेत. महामंडळ आणि वैयक्तिकरीत्या डॉ. जोशी यांचा अनेक वर्षांपासून यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. अलीकडेच संघाच्या प्रतिनिधी सभेत झालेला ठराव आणि महामंडळाची धडपड यांची भाषेच्या संदर्भातील बोली एकच आहे.\nनागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना संघ विचारांचे वावडे असले तरी बोली आणि भाषांच्या संदर्भात महामंडळ आणि संघ एकाच ‘ट्रॅक’वर आले आहेत. महामंडळ आणि वैयक्तिकरीत्या डॉ. जोशी यांचा अनेक वर्षांपासून यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. अलीकडेच संघाच्या प्रतिनिधी सभेत झालेला ठराव आणि महामंडळाची धडपड यांची भाषेच्या संदर्भातील बोली एकच आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भारतीय बोली आणि भाषांच्या संवर्धनासंदर्भात विशेष ठराव घेण्यात आला. आजवर महामंडळ मराठीच्या संदर्भात आग्रही राहिले आहे. डॉ. जोशी महामंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून मराठीसोबत सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनाचा मुद्दा जोरकसपणे पुढे आला आहे. बडोद्याच्या साहित्य संमेलनात व्यासपीठावरूनही सर्वच भारतीय भाषांच्या संवर्धनाचा मुद्दा चर्चेला आला. देशपातळीवर आंदोलन उभे करण्याचा विचार मांडण्यात आला. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि इतर काही पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन बारावीपर्यंत मराठीच्या सक्तीचा आग्रह मांडला. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर किमान दहावीपर्यंत तरी मराठी सक्तीचे होईल, अशी आशा आहे. त्यासाठी कन्नड आणि मल्याळम भाषांचे पुराव्यांसह उदाहरण राज्य शासनाला देण्यात आले.\nअकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे मराठी भाषा विभागाचे बजेट अवघे सतरा कोटी आहे, हे निदर्शनास आणून देताना ते किमान शंभर कोटींचे असावे, अशी मागणी या भेटीत करण्यात आली.\nमराठीच्या अभिजात दर्जाचा लढा कायम असला तरी महाराष्ट्रात किमान मराठीच्या सक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. रघुवीर चौधरी यांनी भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी एकत्र येण्याचे आवाहन बडोद्यातून केले. महामंडळाने त्यांच्या हातात हात देऊन चालण्याची तयारी दाखवली. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या यंत्रणेतून देशपातळीवर बोली आणि भाषांसाठी कार्य करण्याचा संकल्प सोडला. मार्ग वेगवेगळे असले तरी त्यांचे लक्ष्य एकच आहे.\nभारतीय भाषा आणि बोली यांच्या अभ्युदयासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील, त्यांचे स्वागतच आहे.\n- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष अ.भा. मराठी साहित्य महामंडळ\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/users/ravindradalvi", "date_download": "2018-11-15T02:18:10Z", "digest": "sha1:RFCMWNXAWST44MYGZSJUQW6XSHINONVE", "length": 11503, "nlines": 194, "source_domain": "www.baliraja.com", "title": " ravindradalvi | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-protest-in-silence/", "date_download": "2018-11-15T01:52:44Z", "digest": "sha1:G4VPFDPK4VSNPTPNK45DJVE5MOEYORHI", "length": 12258, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रत्नागिरीत बंद शांततेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रत्नागिरीत बंद शांततेत\nमराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी क्रांतिदिनाचे औचित्य साधून गुरुवारी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेत मोर्चा काढ ून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाविरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या. एस.टी. बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे बाजारपेठ सुरू राहूनही ग्राहकांचा मात्र शुकशुकाट होता. एस.टी. बंदचा सर्वाधिक फटका व्यापार्‍यांना बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. उत्तर रत्नागिरीत कडकडीत बंद पाळण्यात आला. तर दक्षिण रत्नागिरीत संमिश्र प्रतिसाद मिळाला.\nराज्यभर गुरुवारी आंदोलन असल्याने जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजल्यापासून रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल परिसरात मराठा बंधूभगिनी एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करुन, मराठा बांधव मुख्यमार्गावरुन माळनाका जेलनाका, सिव्हिल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केशवराव इंदुलकर, प्रतापराव सावंतदेसाई, अविनाश सावंतदेसाई, सुधाकर सावंत यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंडळी सहभागी झाली होती.\nयुवावर्गाने शहरामधून मोर्चा काढण्याचे नियोजन केल्यानंतर पोलिसांनीही तातडीने परवानगी दिली. या मोर्चाच्या पुढे व मागे पोलिस कर्मचार्‍यांचा ताफा होता. जोरदार घोषणाबाजी करीत हा मोर्चा एसटी स्टँण्डमार्गे रामआळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका, स्वा. सावरकर चौकात आला. या ठिकाणी स्वा. सावरकरांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा तांबटआळी, धनजीनाका मार्गे, भाजीमंडई, झारणीरोड, आठवडा बाजार, एसटी स्टँण्डमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन समाप्त झाला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शन केले. रत्नागिरीत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक शिंरीष सासने, अनिल विभूते, अरविंद बोडके यांनी नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवला.\nगुरुवारी पहाटेपासूनच एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. रत्नागिरीत चार दिवसांपूर्वी झालेल्या मराठा आंदोलनाला व्यापार्‍यांनी पाठिंबा देत, बाजारपेठ बंद ठेवली होती. त्यामुळे गुरुवारी व्यापार्‍यांनी व्यवसाय सुरु ठेवले. त्यातच महसूल कर्मचार्‍यांचाही बंद असल्याने ग्रामीण भागामधूनही शासकीय कामकाजासाठी नागरिक फिरकले नाहीत. ग्राहकच बाजारात न फिरकल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मराठा बंदच्या पार्श्‍वभूमीवर काही शाळांनी सुट्टी दिली होती तर काहींनी स्वत:च्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवावे अशा सूचना दिल्या होत्या. शहरातील रिक्षा व्यवसाय सुरु होता. मात्र, बंदचा फटका रिक्षा व्यवसायालाही बसला.\nएक मराठा लाख मराठा, विषय गंभीर मराठा खंबीर, जय भवानी जय शिवाजी, कोण म्हणतो देणार नाय घेतल्या शिवाय रहाणार नाय, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे.. अशा घोषणांनी खेड शहर दुमदुमले. हजारोंच्या संख्येने शिस्तबद्धपणे शहरातील महाडनाका येथील एस.टी.मैदानात जमलेल्या सकल मराठा समाजबांधवांनी शहरातील विविध भागांतून मोर्चा काढला. या निमित्त खेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा संघटनेने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये गुहागर तालुक्याने उत्स्फूर्त सहभाग घेतला. तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, पेट्रोल पंप ओस पडले होते. मराठा समाजाच्या या बंदमध्ये शृंगारतळी बाजारपेठेतील सर्व दुकानदारांनी बंद पाळून सहभाग घेतला. तर मुस्लिम समाजाचा जास्त सहभाग असलेल्या या बाजारपेठेत जमातुल्ला मुस्लिमीन संघटनेने मोर्चाला पाठिंबा दर्शविला.\nसावर्डेत 54 गावे मोर्चात\nचिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरात 54 गावांत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कडकडीत बंद पाळण्यात आला. सावर्डेसह वहाळ, निवळी, पालवण, असुर्डे येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या, तर सावर्डे बाजारपेठेत मोर्चा काढण्यात आला.\nमराठा मोर्चाच्या वतीने राज्यभरात बंदची हाक देण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंडणगडात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठांमधील काही दुकाने बंद तर काही उघडण्यात आली होती. एसटी वाहतूक पूर्ण बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय झाली.\nराजापूर, लांजा, संगमेश्‍वर संमिश्र प्रतिसाद\nराजापूर, लांजा, संगमेश्‍वर या तालुक्यांमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदने देण्यात आली. राजापुरात ग्रामीण भागात जोरदार प्रतिसाद लाभला. लांजा आणि संगमेश्‍वरमध्येही प्रतिसाद मिळाला. देवरूखमध्ये बाजारपेठेत शुकशुकाट होता. एकूण जिल्ह्यात बंद शांततेत पार पडला.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-molestation-of-women-police-constable-in-solapur/", "date_download": "2018-11-15T02:35:00Z", "digest": "sha1:QMXC76YPWNKB5AJSXK2DMGU74CS2MFJ3", "length": 4775, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापुरात महिला पोलिस कॉन्स्टेबलचा विनयभंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापुरात महिला पोलिस कॉन्स्टेबलचा विनयभंग\nसोलापुरात महिला पोलिस कॉन्स्टेबलचा विनयभंग\nग्रामीण पोलिस दलातील महिला कॉन्स्टेबलचा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विनयभंग केल्याची तक्रार जेलरोड पोलिसांत नोंद झाली आहे. सागर खंदारे (रा. पोखरापूर, ता. मोहोळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 2 डिसेंबर रोजी महिला कॉन्स्टेबल ड्युटी संपून घरी आल्या. सागर खंदारे व त्यांची ओळख आहे. त्यामुळे दोनदा भ्रमणध्वनीद्वारे त्यांचे बोलणे झाले होते. तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये सागरचा मोबाईल क्रमांक नोंद होता.\n3 डिसेंबरच्या सकाळी कॉन्स्टेबल यांनी आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप उघडले असता त्यामध्ये सागरने लज्जा वाटेल अशा शब्दांतील मजकूर पाठविला होता. यापूर्वीदेखील 24 नोव्हेंबरपासून सागरने अनेक वेळा असे मेसेज पाठविले होते. परंतु, कॉन्स्टेबल यांनी दुर्लक्ष केले होते. रविवारी सागर फोन करून अधिक त्रास देत होता. शेवटी कॉन्स्टेबलने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक पवार करत आहेत.\nछोट्या उद्योगांना राज्य बँकेतर्फे कर्ज\nसायबर गुन्हेगारांची ‘मुंबई’ राजधानीच\nसोलापुरात महिला पोलिस कॉन्स्टेबलचा विनयभंग\nहिंमत असेल तर भायखळ्यात तोडफोड करुन दाखवा : वारिस पठाण\nसोलापूर : गव्हाणीत उड्या मारून गाळप रोखणार\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-everest-story-question-paper-104788", "date_download": "2018-11-15T02:23:52Z", "digest": "sha1:7H6DZPJAJUSUFBLANYI75OC3DSI53SVL", "length": 12556, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news everest story question paper एव्हरेस्टवीराच्या कथेला प्रश्‍नपत्रिकेत स्थान | eSakal", "raw_content": "\nएव्हरेस्टवीराच्या कथेला प्रश्‍नपत्रिकेत स्थान\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nएव्हरेस्टची मोठी नागरी मोहीम आयोजित करण्यामागे गिर्यारोहणाला चालना देण्याचा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत साहसाचा संदेश नेण्याचा उद्देश होता. कांचाच्या कथेची अशी नोंद घेतली जाणे गिर्यारोहणाचाच सन्मान आहे.\n- उमेश झिरपे, गिरिप्रेमीचे लीडर\nपुणे - नेपाळच्या राजघराण्यात २००१ मध्ये झालेल्या खळबळजनक हत्याकांडानंतर देशभर अस्थिर वातावरण निर्माण झाले असताना एक नेपाळी किशोर भारतातील गंगोत्री परिसरातील सुदर्शन गिर्यारोहण मोहिमेत पोर्टर म्हणून काम करीत होता. त्याच सुमारास आजारी पडलेल्या या मुलाला मायदेशात परतणे धोक्‍याचे वाटत होते. त्यामुळे त्याला मोहिमेचा लीडर उमेश झिरपे यांनी पुण्यात आणले. एका दशकात हा मुलगा एव्हरेस्टवीर बनला. आता त्याच्या या फिल्मी कहाणीवर परीक्षेत प्रश्नाचाही योग आला.\nटेकराज अधिकारी ऊर्फ कांचा असे या युवकाचे नाव आहे. गिरीप्रेमीने २०१२ मध्ये आखलेल्या एव्हरेस्टच्या नागरी मोहिमेत कांचाने शिखर सर केले. त्याच्याविषयी बृहन्‌ महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये (बीएमसीसी) अकरावी इंग्रजीच्या सोमवारी पार पडलेल्या ८० गुणांच्या परीक्षेत १२ गुणांचा प्रश्न होता. तीन परिच्छेद वाचून त्यावर वेगवेगळ्या ॲक्‍टिव्हिटी देण्यात आल्या.\nकांचाची कथा थरारक आहे. पुण्यात आल्यावर झिरपे यांनी कांचाच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्याला तूर्त तिथेच ठेवा असे त्यांनी कळविले. झिरपे यांच्या कार्यालयात हाच कांचा सहाय्यक म्हणून काम करताना तो संगणक आणि मराठीसुद्धा शिकला. दरम्यानच्या काळात त्याने गिर्यारोहणाचे कोर्स केले. ही वाटचाल शब्दबद्ध करीत त्यावर चूक की बरोबर, गिर्यारोहण कोर्स करण्याचे फायदे, असे प्रश्न विचारण्यात आले.\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-vinod?page=17", "date_download": "2018-11-15T02:51:34Z", "digest": "sha1:XJ3JKN7FLID434A3HQYMB4DWX2WXS6YI", "length": 5871, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - विनोदी लेखन | Marathi Humor | Marathi Vinodi sahitya | Page 18 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन\nगुलमोहर - विनोदी लेखन\nमामू ....... लेखनाचा धागा\nलंडन आणि बॉलीवूड लेखनाचा धागा\nबाळू शिंत्रेला अनमोल रत्न पुरस्कार द्या - भाग ३ लेखनाचा धागा\nमेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी लेखनाचा धागा\n\"जामनलोट्या\" (व्दीशतशब्द कथा) लेखनाचा धागा\nबाळू शिंत्रेला अनमोल रत्न पुरस्कार द्या - भाग २ लेखनाचा धागा\nदिवाळी फराळ -विडंबन लेखनाचा धागा\nसंसार देवीची आराधना उर्फ संसारदेवाची कहाणी..... लेखनाचा धागा\nह्या बायका अशाच वागतात का हो\nवीरुचे बसंतीस ई-मेल लेखनाचा धागा\nउत्तुंग सेनानी लेखनाचा धागा\nमस्त पड म्हणा लेखनाचा धागा\nबाळू शिंत्रेला अनमोल रत्न पुरस्कार द्या - भाग १ लेखनाचा धागा\nएक अंकी नाटक \"तेरी मेरी यारी तो.....\" लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/donald-trump-narendra-modi-meet-240617/", "date_download": "2018-11-15T02:21:19Z", "digest": "sha1:CVQEFGNOB7QYKNAWW26Y5SS7CZJAMDS2", "length": 12029, "nlines": 158, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "...तर व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसोबत डिनर घेणारे मोदी पहिले नेते!", "raw_content": "\n…तर व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसोबत डिनर घेणारे मोदी पहिले नेते\n…तर व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसोबत डिनर घेणारे मोदी पहिले नेते\nनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ जूनला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर करतील.\nट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांच्यासोबत डिनर करणारे मोदी पहिलेच नेते असतील.\nट्रम्प-मोदी भेट महत्वाची ठरणार आहे. कारण संरक्षणविषयक मुद्द्यांसोबतच एच वन बी व्हिसा आणि दहशतवादाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं समजतंय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nशहीद संदीप जाधव अमर रहे, केळगावमध्ये अंत्यसंस्कार\nराज्य कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\nअमेरिकेत जन्माला आले म्हणून नागरिकत्वाचा अधिकार मिळणार नाही\nश्रीलंकेच्या ‘या’ माजी कर्णधारावर भ्रष्ट्राचाराचे आरोप\n गुगल मॅपवरून पतीने पत्नीला प्रियकरासोबत रंगेहात पकडलं\nमी राजकारणात आले तर तिसरं महायुद्ध घडेल\nविद्यापीठात विद्यार्थ्यांना चक्क गांजा ओढण्याची परवानगी\nकुत्र्याची चक्क महापौरपदी निवड; मांजर, लांडगा, गाढवाचा केला पराभव\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीचं निधन\nकाही जणांकडून ‘हिंदू’ शब्दाला अस्पृश्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत- व्यंकय्या नायडू\nअकेले शेर को जंगली कुत्ते भी हरा सकते है- मोहन भागवत\nहिंदू समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज- मोहन भागवत\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/aabhar.php", "date_download": "2018-11-15T03:04:20Z", "digest": "sha1:QFXYALCKBTGUDFD5R6W5R7WQSLKRO7ZF", "length": 2308, "nlines": 14, "source_domain": "puladeshpande.net", "title": "पु.ल.देशपांडे.net:आभार", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nश्री. शशीकांत गानू, श्री. मनोहर काळे ( लोकमान्य सेवा संघ, पार्ले )\nकै. श्री. मधू गानू (पुणे)\nवेळोवेळी पत्र, फोन, ई-मेल द्वारे शुभेच्छा-अभिप्राय देणारे असंख्य पु. ल. प्रेमी\nअनेक छोट्या-मोठ्या कामात नेहमीच हक्काने मदत करणारी अनेक पुलकित मित्रमंडळी\nया सगळ्यांनाच आभाराची गरज नाही पण या सगळ्यांनीच वेळोवेळी आपुलकीने केलेल्या मदतीमुळे\nहे संकेतस्थळ गेली १० वर्षे सुरु ठेवणे शक्य झाले, हे सांगताना खूप अभिमान वाटतो आहे.\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7/", "date_download": "2018-11-15T02:04:11Z", "digest": "sha1:ZAUXRSTCCS5DPHNP5NAI7K7VGDEKTQN3", "length": 7005, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटकात भाजपाने ‘या’ १२ जागा गमावल्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्नाटकात भाजपाने ‘या’ १२ जागा गमावल्या\nबंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १०४ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार यंदाच्या निवडणुकीत १२ जागांवर भाजपा उमेदवारांचा अगदी थोड्या मतांच्या फरकाने पराभव झाला आहे.\nमस्की मतदार संघात काँग्रेसचे प्रताप गौडा यांनी फक्त २१३ मतांच्या फरकाने विजय मिळवला. बदामीमध्ये भाजपा उमेदवार बी. श्रीरामलु यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले. गडगमध्ये भाजपाच्या अनिल मेनसिनाकाय यांचा काँग्रेसच्या एच.के.पाटील यांनी १८६८ मतांनी पराभव केला. हायरीकीरुरमध्ये बासावानगौडा पाटील यांनी भाजपाच्या उजनेश्वरा बानाकार यांच्यावर ५५५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. जामकाडी, येनकीमार्डी, मस्की, श्रीनगीरी, कुंडगोल, येल्लापूर, आथानी, बेल्लारी, विजयनगर या मतदार संघात भाजपा उमेदवार अत्यंत थोडक्या मतांच्या फरकाने पराभूत झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleसातारा: वसुलीचा घोळ, घरपट्टीचा बट्ट्या बोळ\nशक्‍तीप्रदर्शनाने भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरू\nकोल्हापूरात नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर\nआमदार अनिल गोटे महापौरपदाच्या रिंगणात\nआघाडीचा निर्णय झाला, पण पुण्याच्या जागेविषयी चर्चा नाही\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nगोव्यातील नेतृत्वबदल काळाची गरज : श्रीपाद नाईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/chhagan-bhujbal-said-i-have-not-done-any-crime-292262.html", "date_download": "2018-11-15T02:05:45Z", "digest": "sha1:AZUQA7RKEGP4RSNZRJIE23QPOCQJLOEZ", "length": 6361, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, मी निर्दोष सुटणार- छगन भुजबळ–News18 Lokmat", "raw_content": "\nन्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, मी निर्दोष सुटणार- छगन भुजबळ\nवाघ म्हातारा झाला, म्हणून गवत खाणार नाही, कुणी बंदर बोलतंय बंदर म्हातारा झाला तरी गुलाटी मारायला विसरत नाही, हे उद्गार आहेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे.\nमुंबई, 10 जून : वाघ म्हातारा झाला, म्हणून गवत खाणार नाही, कुणी बंदर बोलतंय बंदर म्हातारा झाला तरी गुलाटी मारायला विसरत नाही, हे उद्गार आहेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 20 वा वर्धापनदिन. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील हल्ला बोल यात्रेचा समारोप पुण्यातील मेळाव्यानं झाला. या मेळाव्याच्या निमित्तानं शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न राष्ट्रवादीचा आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारही या मेळाव्याला उपस्थित आहेत. तसंच या मेळाव्यात सर्वात मोठं आकर्षण असणार होतं ते तब्बल दोन वर्षानं राजकारणात सक्रीय होणारे छगन भुजबळ. भुजबळ या भाषणात नेमकं काय बोलणार याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली होती. यावेळी शरद पवारांनी भुजबळांना पगडी घातली आणि हीच पगडी तुम्ही आता डोक्यावर ठेवा, असंही त्यांनी सांगितलं.महाराष्ट्र सदन उभारणीत भ्रष्टाचार केला नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. मी जिंदगी का साथ निभाता चला गया असं म्हणत भुजबळ यांनी तुरुंगवासानंतरचं भाषण खुमासदार केलं. सगळ्यांना नोकऱ्या लागल्या चुलीचा धूर नाही,सगळीकडे स्वस्तात गॅस, सगळीकडे बदाबदा पाणी, सगळीकडे सुरक्षा नोटबंदीमुळे दहशतवाद संपला, भुजबळ यांनी मोदींवर उपरोधिक टीका केली.काय म्हणाले छगन भुजबळ\n– शेतकरी आता आत्महत्या करीत नाही तर उद्योगपती करतोय– सरकारी कर्मचारीसुद्धा सुखी नाही. सर्वांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे.– इंदिराजींनी लावलेली आणीबाणी घटनेप्रमाणे होती. आताची आणीबाणी घटनेपलीकडील– मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसी समाजाला घेऊन मी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल.– आरक्षणाच्या मुद्यावरून मी शिवसेना सोडली. मी राष्ट्रवादी का सोडेन – अच्छे दिन आले, सांगा कुठला शेतकरी खूश आहे– आरक्षणाला अन्य पक्षांचा विरोध, पण शरद पवारांचेच आरक्षणाला समर्थन– केंद्र व राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी– १०० कोटीचा खर्च असताना ८५० कोटीचा घोटाळा झाला कसा– महाराष्ट्र सदन सुंदर.. छगन भुजबळ अंदर\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/gay-partner-murdered-his-partner-for-money-303108.html", "date_download": "2018-11-15T01:49:24Z", "digest": "sha1:SFEIEAI4T6NH2ZMU5NBWSN6XPLSTKFCT", "length": 4719, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - समलैंगिक पार्टनरने केला घात, रेल्वे स्थानकाजवळ गळा चिरून केली हत्या–News18 Lokmat", "raw_content": "\nसमलैंगिक पार्टनरने केला घात, रेल्वे स्थानकाजवळ गळा चिरून केली हत्या\nया प्रकरणाची कुठून चौकशी करायची हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता\nमुंबई, ३१ ऑगस्ट- चार दिवसांपूर्वी मालाड- गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळ निर्दयीपणे हत्या करण्यात आलेल्या रामेश्वर मिश्रा (५०) यांच्या हत्येप्रकरणी जीआरपी क्राइम ब्रांचने मिश्राचा समलैंगिक पार्टनर सलीम अली अन्सारी याला अटक केली आहे. रामेश्वरची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. अटकेनंतर सलीमने पोलिसांना माहिती देताना म्हटले की, रामेश्वरकडून त्याने २६ हजार रुपये घेतले होते. अन्सारीने २६ हजार रुपये दिले नाही तर त्या दोघांच्या नात्याबद्दल मिश्रा अन्सारीच्या घरी सांगणार होता.'या प्रकरणाची कुठून चौकशी करायची हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. अखेर आम्ही मालाड पूर्वेकडील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे ठरवले,' असे जीआरपी क्राइम ब्रांचचे सिनिअर इन्स्पेक्टर संतोष धनवते म्हणाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिश्रा अन्सारीसोबत दिसला. फुटेजमधील माणसाचा शोध घेताना तो मालाड येथील एका डेअरीमध्ये काम करत असल्याची टीप मिळाली. तेथूनच अन्सारीला पोलिसांनी ताब्यात घेतले.२५ ऑगस्ट रोजी दोघंही रेल्वे ट्रॅकजवळ दारू प्यायल्या बसलेले. तेव्हा मिश्राने २६ हजार रुपये परत देण्याच विषय काढला. तेव्हा रागात अन्सारीने मिश्राची गळा चिरून हत्या केली. सध्या अन्सारी हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर खूनाचा आरोप लावण्यात आला आहे, असे डीसीपी पुरूषोत्तम करड यांनी सांगितले.\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/all/page-6/", "date_download": "2018-11-15T01:49:37Z", "digest": "sha1:MR3ZEY44TZCV57AEI3KGXXFUSUATRTBR", "length": 10307, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलीस कर्मचारी- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nबोपखेल दंगलीत जखमी झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचा अखेर मृत्यू\nतुकोबारायांच्या पालखीचं आज दुपारी होणार पंढरपूरकडे प्रस्थान\nपालघरमध्ये एसटी-टेम्पो अपघातात पोलीस ठार\nपोलीस निवृत्तीसमारंभात रंगले, दरोडखोर लॉकअप तोडून पळाले\nनवी मुंबई आणि औरंगाबादेत मतदानांसाठी जय्यत तयारी\nबारामुल्लामध्ये गोळीबारात 1 पोलिस हुतात्मा\nपोलीस हवालदारानेच केला आपल्या सहकारी महिलेचा विनयभंग\nनाशिकमध्ये लष्कराच्या जवानांनी पोलीस स्टेशन फोडले\nसासवडजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात, 3 पोलिसांचा मृत्यू\nछत्तीसगडमध्ये माओवादी आणि जवानांमध्ये चकमक, 13 जवान शहीद\nपोलिसांची प्रतिमा चित्रपटांतून मलिन - मोदी\nमनोहर लाल खट्टर हरियाणाचे नवे मुख्यमंत्री\nमहाठग भाऊसाहेब चव्हाणाच्या मेव्हणीला अटक, गाड्याही जप्त\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/narendra-modi/all/page-4/", "date_download": "2018-11-15T01:51:14Z", "digest": "sha1:6ZWDO3MV4YC2QFZMCL2RSIZ5UI6IGOQR", "length": 11057, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Narendra Modi- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकाय बोलणार उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यानंतर ठरणार युतीचं गणित\nदसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाची काय भूमिका जाहीर करतात याकडे इतर पक्षांपेक्षा भाजपचं जास्त लक्ष राहणार आहे.\n#MeToo संघाच्या दबावामुळे द्यावा लागला अकबर यांना राजीनामा\n अर्ध्या किंमतीत मिळणार नव्या दमाची शेगडी\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nमहिलांवरील अत्याचारांच्या घटनांना आई-वडिल जबाबदार -सोमाभाई मोदी\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nमोदींच्या मंत्रिमंडळातील या मंत्र्याची खुर्ची धोक्यात\nएम.जे. अकबर राजीनामा द्या, पंतप्रधान मौन सोडा - शिवसेनेने साधला भाजपवर निशाणा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी आहेत, राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल\nलैंगिक छळवणूक प्रकरणी अकबर यांची हकालपट्टी करा - काँग्रेसने केली मागणी\nफोटो गॅलरी Oct 9, 2018\nबेरोजगारांना नोकरी देणाऱ्या सरकारच्या नवीन स्कीमबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nगुजरातमधून का होतंय उत्तर भारतीयांचं पलायन\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-womens-day-102984", "date_download": "2018-11-15T02:41:17Z", "digest": "sha1:VU5SQG2IKMUVWHQ4OYF3RKDSCQQNTL3S", "length": 14104, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news womens day आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी, प्रोत्साहन | eSakal", "raw_content": "\nआवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी, प्रोत्साहन\nबुधवार, 14 मार्च 2018\nखडकवासला (पुणे) : महिलांसाठी आता सरकारसह खासगी विविध क्षेत्रातील दारे खुले आहेत. कुटुंबियांच्या सहकार्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी व प्रोत्साहन मिळत आहे. असे मत भारतीय महीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू अॅड. कमल सावंत यांनी व्यक्त केले.\nखडकवासला (पुणे) : महिलांसाठी आता सरकारसह खासगी विविध क्षेत्रातील दारे खुले आहेत. कुटुंबियांच्या सहकार्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी व प्रोत्साहन मिळत आहे. असे मत भारतीय महीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू अॅड. कमल सावंत यांनी व्यक्त केले.\nगोऱ्हे बुद्रुक येथे समर्थ महीला गटाच्या वतीने महीला दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजित केला होता. त्यावेळी अॅड. सावंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.\nयावेळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, जिल्हा परिषद सदस्य पुजा पारगे, शिवसेना महीला आघाडीच्या रेखा कोंडे, सरपंच सचिन पासलकर, माजी उपसरपंच सुशांत खिरीड, माजी उपसरपंच रोझी कुम्पट्टी, ग्रामपंचायत सदस्य सारीका भोरडे, लहु खिरीड, कुंडलिक खिरीड, संदीप खिरीड, उत्तम पारगे उपस्थित होते.\nमला क्रिकेटचा सराव करताना वडिलांच्या पासून लपून मी हे करीत होते. सराव करून जाताना कधी वडील लवकर घरी आले तर मला शेजारच्या घरात जाऊन सरावाचे कपडे बदलून साधी कपडे घालावे लागत होते. असे सांगून त्या म्हणाल्या, \"आता ही परिस्थिती बदलली आहे. आता प्रत्येक कुटुंबात मुलीला शिक्षणासह, खेळ, नृत्य, व्यवसाय करीअर निवडण्याचा संधी उपलब्ध आहे. आपल्यावर असलेला कुटुंबाचा विश्वास असल्या पाहिजे. त्याचा फायदा तुम्ही घ्या, आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करा. मला राजकारणाची पार्श्वभूमीवर नसताना मला नागरिकांनी फक्त खेळाडू म्हणून मला विजयी केले होते.\"\nया प्रसंगी सावंत यांनी स्वतःचे जीवन कसे घडवले महीलांनी प्राधान्य कशाला द्यावे. त्यांनी यावेळी स्व-संरक्षणाचे धडे देखील दिले. कोंडे यांनी शिवसेना प्रमुख आणि महीला संरक्षण हे समीकरण काय होते. ते आपल्या भाषणातून सांगितले. \"चला, खेळू या मंगळागौर\" हा कार्यक्रम खास आकर्षण ठरला. कार्यक्रमाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिने अभिनेत्री अनुश्री जुन्नरकर उपस्थित होत्या. या प्रसंगी सुमारे ४०० महीला जमल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन सुरेखा पारगे अध्यक्ष समर्थ महीला गट व मिना साळवी यांनी केले होते.\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nबळी की बळीचा बकरा \nभारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या \"फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nलोकवर्गणीतून महिलांनी खोदली कूपनलिका\nमंगरूळ (जि. उस्मानाबाद) - यंदाच्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. मंगळूरमध्येही याच परिस्थितीशी महिला दोन हात करत आल्या....\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80602033251/view", "date_download": "2018-11-15T02:42:57Z", "digest": "sha1:UIHK2SMEOQI4Z3TXWKSHLEZA3DLZHZBB", "length": 4004, "nlines": 35, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रसंग १०", "raw_content": "\nगीत दासायन - प्रसंग १०\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nमातोश्रींच्या आणि बंधूंच्या प्रेमळ सहवासात काही दिवस काढल्यानंतर त्यांची अनुज्ञा घेऊन समर्थ पुन्हा संचाराला निघाले. मसूर प्रांतात मुक्काम असताना एका वाड्यात ते भिक्षेसाठी गेले. रामनामाचा जयजयकार केला. मालकीणबाईने बाहेर येऊन त्यांना बजावले. \"भरल्या घरात 'राम राम' म्हणू नकोस.\" असा क्रम दहा दिवस चालला. बाई संताप सोडीना, समर्थ शांतपणा सोडीनात. शेवटी एक दिवस जयजयकारानंतरही बाई आली नाही म्हणून समर्थांनी पुन्हा जयजयकार केला तेव्हा बाईंनी समर्थांना सांगितले की. \"घरच्या मालकांना मुसलमानी अधिकार्‍याने कैद करून विजापुरास नेले आहे.\" समर्थ म्हणाले, \"आजपासून अकराव्या दिवशी तुमचे पती सुरक्षित घरी येतील. त्याबद्दल तुम्ही मला रामनामाची भिक्षा घाला.\" समर्थ तेथून निघाले आणि विजापूरच्या दरबारात प्रकट झाले. त्यांनी बाईंच्या पतींना सोडविले आणि त्यांच्यासह मसूरच्या वेशीपर्यंत आले. पतीला पाहून बाईंना आनंद झाला. ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांना आपण नाही नाही ते बोललो असे वाटून त्यांनी समर्थांचा धावा सुरू केला. \"रामदास गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी.\"\nरामदास गुरु माझे आई\nमजला ठाव द्यावा पायी ॥ध्रु॥\nम्हणुनी सद्गुरु दारी आले\nदैवे दिधले कर्मे नेले\nकाय करू मी चुकले बाई ॥१॥\nमज मूढेला नाही कळले\nमजवरुनी मी जग पारखिले\nदुर्वचने मी स्वये बोलले\nकधी भेटतिल कवण्या ठायी ॥२॥\nक्षमा करा मज हे गुरुमाउली\nकरी दयाळा कृपा साउली\nवाट पाहुनी दृष्टी थकली\nधाव सत्वरी दर्शन देई ॥३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-situation-increase-due-lack-rain-pune-maharashtra-12059?tid=124", "date_download": "2018-11-15T03:04:03Z", "digest": "sha1:BYQ5J5FV6TYNQ53EYH5E4O57WRG3BGFA", "length": 16370, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, drought situation increase due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात पाणीटंचाई वाढण्यास सुरवात\nराज्यात पाणीटंचाई वाढण्यास सुरवात\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nपुणे : ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने पाणीटंचाई कमी होत असल्याचे चित्र असतानाच, सप्टेंबर महिन्यात राज्यातील पाणीटंचाईची तीव्रता पुन्हा वाढू लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा बसत असून, गेल्या आठवडाभरामध्ये नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई वाढल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाच्या दडीने राज्यातील इतरही भागात पुढील काळात टंचाई वाढणार आहे.\nपुणे : ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने पाणीटंचाई कमी होत असल्याचे चित्र असतानाच, सप्टेंबर महिन्यात राज्यातील पाणीटंचाईची तीव्रता पुन्हा वाढू लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा बसत असून, गेल्या आठवडाभरामध्ये नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई वाढल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाच्या दडीने राज्यातील इतरही भागात पुढील काळात टंचाई वाढणार आहे.\nसोमवारपर्यंत (ता.१०) राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती या विभागातील १० जिल्ह्यांमधील २५९ गावे ३९१ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असल्याने २५८ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे देण्यात आली. यापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस (ता. २७) राज्यातील ३०९ गावे, ३२२ वाड्यांना ३११ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. पावसाने चांगल्या प्रमाणात हजेरी लावल्याने पाणीटंचाईत मोठी घट झाली. सप्टेंबरच्या सुरवातीला (ता. ४) राज्यातील २३८ गावे २४२ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असल्याने २३७ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र राज्यात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे.\nअौरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, सध्या १२९ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १३६ टॅंकर सुरू आहेत. नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्याच्या कोरडवाहू पट्ट्यात पाणीटंचाई वाढत आहे. गेल्या आठवडाभरात औरंगाबादमध्ये पाणीटंचाई काहीशी कमी झाली असली तरी राज्यातील २१ गावे, १४९ वाड्यामध्ये टंचाई भासू लागल्याने आणखी २१ टॅंकर सुरू करावे लागले आहेत. नाशिकमधील १७ गावे ७९ वाड्यांमध्ये, नगरमधील १४ गावे ६२ वाड्यांमध्ये; तर पुणे जिल्ह्यातील १ गाव आणि ७ वाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा वाढल्या आहेत. तेथे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.\nजिल्हा गावे वाड्या टॅंकर\nनाशिक २५ १३८ १९\nधुळे ७ ० ७\nजळगाव १७ ० १३\nनगर ४२ १५० ३९\nपुणे ५ ४३ ७\nसातारा १३ ५७ १०\nअौरंगाबाद १२९ ० १३६\nजालना १२ २ १७\nनांदेड १ १ २\nबुलडाणा ८ ० ८\nपाणीटंचाई औरंगाबाद नगर पुणे अमरावती विभाग\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nपरभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...\nयेवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nखानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nमागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rs-129-crore-loss-nashik-district-bank-12064?tid=124", "date_download": "2018-11-15T03:04:26Z", "digest": "sha1:EHIT6LURSZGZAJTCJ3ZHTHVPMQHTCXR2", "length": 17493, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rs. 129 crore loss to Nashik district bank | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्हा बँकेला १२९ कोटींचा तोटा\nनाशिक जिल्हा बँकेला १२९ कोटींचा तोटा\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nनाशिक : वसुलीस मिळणारा अल्प प्रतिसाद आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन वर्षांत एकूण १२९ कोटी ४९ लाख ९४हजार रुपयांचा तोटा झाला अाहे. ५०३ कोटींच्या ठेवीही घटल्या आहेत. बँकेचा २०१७-१८ चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून, त्यातून ही बाब उजेडात आली आहे.\nनाशिक : वसुलीस मिळणारा अल्प प्रतिसाद आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन वर्षांत एकूण १२९ कोटी ४९ लाख ९४हजार रुपयांचा तोटा झाला अाहे. ५०३ कोटींच्या ठेवीही घटल्या आहेत. बँकेचा २०१७-१८ चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून, त्यातून ही बाब उजेडात आली आहे.\nअध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यापासून केदार आहेर यांनी बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रामुख्याने वसुलीवर भर देण्यात आला आहे. बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तरीही २५०९ कोटी ३७ लाख ४५ हजार रुपये थकबाकीपैकी ५०३ कोटी ३५ लाख ३१ हजार रुपये वसूल करण्यात बँकेला यश आले आहे. दुसरीकडे गेल्या वर्षापासून बँक तोट्यात असून, त्यातून बाहेर निघण्यास ती चाचपडत आहे.\n२०१७ -१८ मध्ये बँकेला नऊ कोटी तीन लाख २१ हजार रुपये तोटा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील तोटा १२० कोटी ४९ लाख ९४ हजार रुपये इतका होता. म्हणजे, सद्यःस्थिती एकूण तोटा १२९ कोटी ५३ लाख १५ हजार रुपयांच्या घरात आहे. गेल्यावर्षी एनपीएसाठी ६७ कोटी ८९ लाख ७९ रुपयांच्या तरतुदी कराव्या लागल्या असल्यानेच तोटा झाल्याचे कारण अहवालात नमूद केले आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जवाटप करताना बँकेच्या तिजोरीचा विचार करण्यात आला नाही.\nसन २०१६-१९ मध्ये १७२० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते.\nकर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने त्यांनी कर्ज भरण्यास प्रतिसाद दिला नाही. शिवाय बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय बँकेने घेतला. याशिवाय अन्य कारणेही तोट्यामागे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.\nदुसरीकडे बँकेच्या ठेवींमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ३१ मार्च २०१६ अखेर ३३५८.४३ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. याच ठेवी मार्च २०१७ अखेर ३१२१ .०६ कोटी रुपये, तर मार्च २०१८ अखेर २६१७.५३ कोटी रुपयांवर आल्या. यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या १५२.३२ कोटी रुपयांच्या ठेवी ३.८८ कोटी रुपयांवर आल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा निधी अडकून पडला. त्यानंतर बँकेतून ठेवी काढून घेऊन त्या राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्यात आल्या. वैयक्तिक ठेवीही २२५६.७८ कोटी रुपयांवरून १७९०.४३ कोटी रुपयांवर आल्या. सहकारी संस्थांच्या ठेवी मात्र १४.३३ कोटी रुपयांनी वाढल्या असून, त्या ८२३ .२२ कोटी रुपयांवर पोचल्या आहेत. नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांचा विश्‍वास डळमळीत झाल्यानेच ठेवींचे प्रमाण घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nनोटाबंदी सामना face तोटा कर्ज कर्जमाफी २०१८ 2018\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nपरभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...\nयेवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nखानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nमागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/spardha-2018", "date_download": "2018-11-15T01:59:44Z", "digest": "sha1:LUCBCGEFJPKPNWCG2JXOD3Z5GOKLY36V", "length": 15623, "nlines": 205, "source_domain": "www.baliraja.com", "title": " बळीराजा डॉट कॉम | पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम\nप्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत १० ऑक्टोंबर २०१८\nस्पर्धेत लेखन करण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे उपलब्ध आहे.\nसादर झालेल्या प्रवेशिका येथे पाहता येतील.\nमोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास शेतकरी संघटना हे मोबाईल ऍप (Mobile App) वापरणे सुलभ ठरू शकते. App डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details\n18/09/18 वैचारिक लेख बदलेल धोरण, तर टळेल मरण\n22/10/18 पद्यकविता विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2018 साठी कविता - एल्गार Anu 1 69 3 आठवडे १ दिवस\n12/10/18 पद्यकविता माणसांच्या जिवापेक्षा..तुमचा भाव जास्त का\n11/10/18 वैचारिक लेख दीडपट हमीभावाचा सर्जिकल स्ट्राईक आदिनाथ ताकटे 57 1 month 4 दिवस\n11/10/18 वैचारिक लेख दिशा विचारांची –जीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी आदिनाथ ताकटे 50 1 month 4 दिवस\n11/10/18 वैचारिक लेख आम्ही वृक्षासाठी,वृक्ष सर्वांसाठी आदिनाथ ताकटे 29 1 month 4 दिवस\n27/09/18 छंदमुक्त कविता मग मात्र लिहावीच लागते कविता... Raosaheb Jadhav 4 125 1 month 4 दिवस\n10/10/18 गीतरचना सरकारी धोरण, रचे बापाचे सरण बालाजी कांबळे 2 79 1 month 4 दिवस\n21/09/18 गीतरचना कवडीमोल दाम मुक्तविहारी 3 88 1 month 6 दिवस\n03/10/18 पद्यकविता किसान क्रांती आशिष आ. वरघणे 1 57 1 month 6 दिवस\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-----------11.html", "date_download": "2018-11-15T03:09:02Z", "digest": "sha1:ZX2DXQDNO7VA5YYTD4KGBLMI7FTWL33G", "length": 27499, "nlines": 337, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "त्रिंगलवाडी", "raw_content": "इगतपूरीच्या पश्चिमेस पसरलेल्या सह्याद्री डोंगररांगेत बळवंतगड.त्रिंगलवाडी,भास्करगड, हरीहर असे अनेक किल्ले दिसुन येतात. त्रिंगलवाडी हा या रांगेतील एक महत्वाचा टेहळणी किल्ला. प्राचिन काळापासून नाशिक हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. उत्तर कोकणातुन नाशिककडे येणाऱ्या थळघाट- गोंडाघाट -अंबोली घाट- या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटावर बांधलेल्या दुर्गशृंखलेत त्रिंगलगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. त्रिंगलगडास भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्रिंगलवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे लागते. मुंबई ते त्रिंगलवाडी हे अंतर १३० कि.मी.असुन मुंबई नाशीक महामार्गावरील इगतपुरीहुन तेथे जाता येते तर नाशिकहून हे अंतर ५० कि.मी.असुन टाकेघोटी मार्गे तेथे जाता येते. त्रिंगलवाडी हे गाव निशाणवाडी,पत्र्याची वाडी आणि तळ्याची वाडी या तीन वाड्यांनी बनलेले असल्याने त्रिंगलवाडी म्हणुन ओळखले जाते. यातील गावाच्या शेवटी असलेल्या तळ्याची वाडी या वाडीतून किल्ल्यावर जाणारी जवळची पायवाट आहे. गावामागे असलेल्या तलावाच्या वाटेने शेताच्या बांधावरून २० मिनिटात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पांडवलेणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या शतकातील जैन लेण्यांकडे पोहोचतो. सध्या हि लेणी पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असुन येथे उत्खननाचे काम चालु आहे. लेणीच्या बाहेर भग्न अवशेषांचा खच पडलेला असुन यात बऱ्याच भग्न मुर्ती पहायला मिळतात. जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील त्रिंगलवाडी लेणी शके १२६६ मध्ये कोरल्याचे शिलालेखातून दिसते. आयताकार आकाराचे हे लेणे ३ भागात कोरलेले असुन ओसरी, सभामंडप व गाभारा अशी याची रचना आहे. व्हरांड्यात उजव्या व डाव्या बाजूला चौकोनी आकाराच्या बसण्यासाठी जागा असुन द्वारपट्टीच्या खालील भागात तीर्थंकरांच्या मूर्ती व गणांची शिल्पे आहेत. दरवाजावरील द्वारपट्टीवर सुंदर कोरीवकाम केलेले असुन दरवाजाच्या दोन्ही बाजूस सभामंडपात हवा आणि उजेड येण्यासाठी जाळीदार गवाक्ष कोरलेले आहेत. व्हरांड्यात दरवाजाच्या वरील बाजूस छतावर हातात हात गुंफलेले यक्ष गोलाकार कोरलेले आहेत. लेण्यांचा सभामंडप प्रशस्त असुन मंडपाच्या आतील कोनाड्यात कोरीवकाम केलेले आहे. मंडपात छताला आधार देण्यासाठी कोरलेल्या ४ खांबापैकी ३ खांब पडलेले असुन त्यांच्या शिल्लक असलेल्या वरील भागात यक्ष कोरलेले दिसतात. विहाराच्या आतील गाभाऱ्यात जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिदेव ऊर्फ वृषभनाथांची पद्मासनात बसलेली भग्न मुर्ती असून मूर्तीच्या आसनावर झिजलेला शिलालेख आहे. संस्कृत भाषेतील हा शिलालेख देवनागरी लिपीत कोरलेला आहे. लेण्यांच्या बाजूला पाण्याचे कुंड आहे. या लेण्यांच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरावरच त्रिंगलवाडी किल्ला असुन लेण्यांच्या डाव्या बाजूने गडावर जाण्यासाठी पायवाट आहे. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण गडाखालील माचीवर पोहोचतो. गडाची एक सोंड या माचीवर उतरताना दिसते. माचीवरून १५ मिनिटात आपण या डोंगरसोंडेवर पोहोचतो. डोंगरसोंडेवरील या वाटेने वर जाताना मातीखाली गाडलेल्या पायऱ्या दिसुन येतात. समोरच त्रिंगलवाडी किल्ल्याचा कातळमाथा दिसतो. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याला पुर्वपश्चिम असे दोन दरवाजे असुन गडाचा पश्चिम दरवाजा कोकण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. या कातळमाथ्याखालून या दरवाजाकडे जाण्यासाठी उजवीकडून व डावीकडून अशा दोन वाटा आहेत. किल्ला चढतांना डावीकडील म्हणजेच पश्चिमेकडील कोकण दरवाजाने चढुन पूर्वेकडील दरवाजाने खाली उतरल्यास संपुर्ण किल्ला व्यवस्थित फिरून होतो. डावीकडील वाट कडा उजवीकडे व दरी डावीकडे ठेवत एक सोपा कातळटप्पा पार करत किल्ल्याच्या पायऱ्यापर्यंत पोहोचते. किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ फ़ोडून दिड फुट उंचीच्या साधारण ६० पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्यांच्या शेवटी उजव्या बाजुला खडकात खोदलेला दक्षिणाभिमुख दरवाजा असुन पायऱ्यासमोरील चौथऱ्यावर सहा-सात फुट उंचीची हनुमान मुर्ती कोरलेली आहे. दरवाजावरील दोन्ही कोपऱ्यात दोन शरभ कोरलेले असुन त्याखाली चंद्रसुर्य प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी अर्धवट कोरलेल्या देवड्या आहेत. दरवाजाच्या आतील वाटेवर मोठमोठे दगड ढासळून आले आहेत. दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजुला दरी तर डाव्या बाजुला बालेकिल्ल्याचा कातळ माथा आहे. येथे एक वाट वरील बाजूस या कातळ पायथ्याकडे जाताना दिसते. या वाटेने वर आले असता आपल्याला कातळात खोदलेले पाण्याचे एक भलेमोठे जोडटाके दिसते. सध्या या टाक्यात दगड पडलेले असुन टाके कोरडे ठणठणीत आहे. येथुन परत खाली येऊन बालेकिल्ल्याच्या कातळमाथ्याला वळसा घालत आपण किल्ल्याच्या पुर्वभागात येतो. येथे बऱ्यापैकी सपाटी असुन गडाचे बहुतेक अवशेष या सपाटीवर आहेत. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३१४८ फुट असुन गडाचा परीसर साधारण २४ एकरवर पसरलेला आहे. येथे आल्यावर समोरच भिंती शिल्लक असलेल्या एका मोठया वाड्याचे अवशेष दिसतात. वाडयाच्या मागील बाजुस गडाचा दक्षिण बुरुज असुन या बुरुजावरून आपण चढुन आलेली डोंगरसोंड नजरेस पडते. वाड्यासमोरच एका दुसऱ्या वास्तुचे अवशेष दिसुन येतात. या वास्तुच्या खालील बाजुस गडाचा पुर्व दरवाजा आहे पण तेथे न जाता प्रथम गडाच्या माचीवर फेरी मारून घ्यावी. या भागात असलेले कातळातील खळगे व घरांचे अवशेष पहाता गडावरील वस्ती या भागात असावी. पायवाटेवरुन पुढे जातांना एक वाट खाली उतरताना दिसते. हि किल्ल्याच्या पुर्व दरवाजातुन येणारी वाट आहे. पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजुला खडकात खोदलेले पण पाणी नसलेले एक टाके आहे व त्यापुढे गाळाने भरलेले दुसरे लहान टाके आहे. वाटेच्या उजव्या बाजूस कडयाच्या टोकाला चौकीचे अवशेष दिसुन येतात. वाटेच्या डाव्या बाजुला साचपाण्याचा तलाव असुन त्याच्या वरील भागात बालेकिल्ल्याच्या टेकडीत एक बुजलेले टाके व त्यालगत अर्धवट तोंड बुजलेली एक गुहा दिसुन येते. वर चढुन हे टाके व गुहा पाहुन पुढे निघाल्यावर कातळात कोरलेली दुसरी मोठी गुहा दिसते. या गुहेत २० ते २५ जण सहज राहु शकतात. या दोन्ही गुहा पाहून पुढे निघाल्यावर वाटेत दोन सुकलेली टाकी लागतात व त्यापुढे पिण्याच्या पाण्याचे खांबटाके लागते. गडावर पिण्याच्या पाण्यासाठी हि एकमेव बारमाही सोय आहे. टाक्यांवरून पुढे जाणारी वाट गडाच्या उत्तर टोकावर असलेल्या घुमटीवजा भवानी मंदिराकडे घेऊन जाते. या मंदिरात शेंदूर लेपलेली भवानी,गणपती व भैरोबाची सुबक मुर्ती असुन मंदिराबाहेर उघडयावर शिवलिंग आहे. मंदिरासमोर खालच्या बाजूला विरगळाचे शिल्प ठेवलेले आहे. मंदिराच्या उत्तरेकडील बुरुजावरून पूर्वेला कळसुबाई तर उत्तरेला हरिहर, बसगड हे किल्ले दिसतात. मंदिरामागुन गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायवाटेने वर चढुन दुसऱ्या बाजुने खाली उतरता येते. बालेकिल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत पण येथुन संपुर्ण गडाची माची पहाता येते. गडाला तुरळक तटबंदी असुन गडमाथ्यावरून सह्यादीची सुंदर रांग दिसते. इथून त्रिंगलवाडीचा जलाशय, दक्षिणेला इगतपुरी, वैतरणा खोरे, त्र्यंबकरांग, कावनाई, मोरधन,अलंग, कुलंग असा संपूर्ण प्रदेश पहाता येतो. बालेकिल्ल्यावरून आपण सुरवातीला पाहीलेल्या वाड्याकडे उतरतो.येथुन गडाच्या पूर्वेकडील दरवाजाने गड उतरण्यास सुरवात करावी. या ठिकाणी असलेला गडाचा दरवाजा पुर्णपणे ढासळलेला असुन केवळ तटबंदी शिल्लक आहे. गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या उतरतांना उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक लहान गुहा दिसते. अशीच एक गुहा पायऱ्या उतरल्यावर समोरच्या बाजूस कोरलेली दिसते.पायऱ्या उतरल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास २ तास लागतात. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाया जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १०व्या शतकात झाली असावी. कवि जयराम पिंड्ये यांच्या पर्णाल-पर्वत-ग्रहणाख्यान या काव्यात त्रिंगलगडाचा उल्लेख आलेला आहे. अलंकुरंगतिंगलवाटिका नामथोध्दतम् |अहिवंतोऽचल गिरिर्मार्कण्डेयाभिधानकः॥ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला ते कळत नाही पण नाशीक प्रांत काबीज करताना मोरोपंत पिंगळ्यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला असावा. १६८८ साली मोगलांनी फितुरीने मराठ्यांकडून हा किल्ला जिंकून घेतला. मातब्बरखानाने औरंगजेबाला पाठविलेल्या पत्रात त्रिंगलगडला वेढा घातल्याचा उल्लेख मिळतो. थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात २० एप्रिल १७४४ रोजी कर्णाजी शिंदे यांनी त्रिंगलवाडी किल्ला फत्ते केल्याची नोंद आढळते. १८१८ साली त्रिंगलगड ताब्यात घेतल्यानंतर कॅप्टन ब्रिग्जने तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उध्वस्त केला. --------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-shashikant-pitre-write-army-article-100562", "date_download": "2018-11-15T02:44:23Z", "digest": "sha1:ENS7I4T6FLFBAK7AIDPD5A33AHFGNVIJ", "length": 25521, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial shashikant pitre write army article लष्कराचे अवमूल्यन धोकादायक | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 1 मार्च 2018\n1962सारखा अपवाद वगळता सेनाधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र सर्वसामान्य जनतेच्या आणि बुद्धिजीवी विश्‍लेषकांच्या टीकेच्या चौकटीबाहेर होते; परंतु गेल्या काही महिन्यांत ही लक्ष्मणरेषा ओलांडली गेली आहे.\n1962सारखा अपवाद वगळता सेनाधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र सर्वसामान्य जनतेच्या आणि बुद्धिजीवी विश्‍लेषकांच्या टीकेच्या चौकटीबाहेर होते; परंतु गेल्या काही महिन्यांत ही लक्ष्मणरेषा ओलांडली गेली आहे.\nदेश स्वतंत्र होण्याआधी ब्रिटिश इंडियाच्या सेनाप्रमुखांचा हुद्दा होता \"कमांडर-इन-चीफ' - सरसेनापती. ते भारताच्या गव्हर्नर जनरलनंतर दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ अधिकारी होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यात आमूलाग्र बदल होणे स्वाभाविकच नव्हे, तर अत्यावश्‍यक होते; परंतु तरीही स्वतंत्र भारताच्या एकामागून एक आलेल्या सत्ताधीशांनी सेनाप्रमुखपदाच्या प्राबल्याचे पद्धतशीरपणे आणि क्रमशः अवमूल्यन घडवले. ते काही प्रमाणात रास्त, तर काही प्रमाणात अनुचित होते. सर्वप्रथम सरसेनापतिपद बरखास्त करून सैन्यदलांच्या तीन अंगांच्या सेनाप्रमुखापर्यंतच त्यांची अधिकारपरंपरा मर्यादित करण्यात आली. 1955 मध्ये नवीन \"रूल्स ऑफ बिझनेस'नुसार संरक्षण सचिवांवर देशाच्या संरक्षणाची \"जबाबदारी' सोपवण्यात आली आणि तिन्ही सैन्यप्रमुखांना सर्वोच्च रणनीतीच्या (ग्रॅंड स्ट्रॅटेजी) आखणीपासून बाहेर ठेवण्यात आले. ते निश्‍चितच राजकीय लघुदृष्टीचे होते. 1971च्या युद्धानंतर सैन्यदलांच्या निवृत्तिवेतनात एकतर्फी आणि अन्याय्य घट करण्यात आली.\nभारतासारख्या विभागीय शक्तीच्या सैन्यदलांसाठी तिन्ही अंगांचा सरसेनापती (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) आवश्‍यक असल्याची जाणीव कारगिल समितीने करून दिल्यावर आणि त्याला मंत्रिमंडळाने संमती देऊनही त्याच्या अंमलबजावणीची अद्यापही प्रतीक्षाच आहे. वेगवेगळ्या लोकनियुक्त सरकारांनी लष्करप्रमुखांच्या बाबतीत घेतलेल्या या निर्णयांमागे राजकीय सयुक्तिक परिमाणे असणे शक्‍य आहे. 1962सारखे तुरळक प्रसंग वगळता सेनाधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र सर्वसामान्य जनतेच्या आणि बुद्धिजीवी विश्‍लेषकांच्या टीकेच्या चौकटीबाहेर होते; परंतु गेल्या काही महिन्यांत ही लक्ष्मणरेषासुद्धा ओलांडली गेली आहे.\nलष्करप्रमुखांवर गेले काही महिने विशिष्ट घटकांनी सतत टीकेची झोड उठवली आहे, त्याबाबतीत चार महत्त्वाचे मुद्दे मांडणे सयुक्तिक होईल. पहिला, सैन्यदले कोणत्याही पक्षीय राजकारणापासून दूर असली पाहिजेत, यात संदेह नाही; परंतु कोणत्याही सार्वभौम देशाच्या लष्करप्रमुखाच्या पदाला राजकीय-सामरिक पैलू आहेत, हे नाकारता येणार नाही. किंबहुना काही राजकीय पुढारी आणि तथाकथित राजकीय तज्ज्ञांना हा मूलभूत सिद्धांत ठाऊक नाही, हे दुर्दैव. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या विश्‍लेषणपूर्ण आणि सर्वांगीण चर्चेतून राजकीय पैलू गाळता येत नाहीत. त्याचा अर्थ त्याला राजकीय रंग आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. दुसरा मुद्दा म्हणजे लष्करप्रमुखांना सैन्यातील पार जवानांपर्यंत आपले विचार पोचवणे आणि वेळोवेळी त्यांचे नीतिधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्याबरोबर जाहीर संवाद साधण्याची आवश्‍यकता आहे, याचेही काहींना ज्ञान नाही. असे संभाषण साधताना हितशत्रूंना विनाकारण चेतावणी मिळते आणि ते देशहितासाठी हानिकारक ठरू शकते, हा त्यांचा भीतिगंड बाळबोध म्हटला पाहिजे. तिसरा मुद्दा, सध्याच्या लष्करप्रमुखांची तुलना माजी लष्करप्रमुखांशी करणे म्हणजे बदलत्या सामाजिक, राजकीय आणि लष्करी वातावरणाकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करण्यासारखे आहे. गेल्या दोन दशकांत उदयास आलेल्या सोशल मीडियाने लष्कराच्या विविध कार्यक्षेत्रांवर खोलवर परिणाम केला आहे. जवानांचे शिक्षण, व्यावसायिक कौशल्य, राहणीमान, पगार आणि अपेक्षा या सर्वांचीच पातळी उंचावली आहे. या सर्वांचा सैन्याच्या पारंपरिक शिस्तीच्या पद्धतीवर आणि व्यावसायिक मूल्यांवर प्रभाव पडणे स्वाभाविक आहे. या परिवर्तनाला सामावून घेण्यासाठी आजच्या लष्करप्रमुखांना आणि इतर अधिकाऱ्यांना आपल्या \"अधिकारी शैली'मध्ये फेरबदल करणे आवश्‍यक आहे.\nचौथा मुद्दा, देशाच्या पूर्व आणि पश्‍चिम सीमांवरील परिस्थितीत अलीकडे लक्षणीय बदल घडून आले आहेत. भूतानमधील डोकलाम क्षेत्रात मुसंडी मारण्याचा चीनचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे; पण तरीही चीनच्या कारवाया थांबणार नाहीत. पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांना नवीन धार आली आहे आणि काश्‍मिरी तरुणांची दिशाभूल करून; तसेच खोटी आमिषे दाखवून त्यांना हिंसाचारास प्रवृत्त करण्याचे उद्योग \"आयएसआय'कडून सुरू आहेत. या सर्व दुष्टचक्राला सामोरे जाण्याची जबाबदारी लष्करप्रमुखांच्या खांद्यावर आहे. त्यात त्यांना साथ देण्याऐवजी घटनांचा विपरीत अर्थ लावून काही वाचाळवीर जनतेची दिशाभूल करताहेत. काही राजकीय नेते व स्वयंघोषित तज्ज्ञांचा त्यात समावेश असून, त्यांचा हा प्रयत्न अश्‍लाघ्य आहे. अलीकडेच दिल्लीत झालेल्या एका चर्चासत्रात बांगलादेशातून आसामात सातत्याने सुरू असलेल्या घुसखोरीमुळे राष्ट्रीय सुरक्षिततेवर होणाऱ्या विपरीत परिणामांची सांगोपांग चर्चा झाली. समारोप करताना भाषणाच्या प्रारंभीच या प्रश्‍नाला धार्मिक रंग दिला जाऊ नये, असे आवाहन रावत यांनी केले. बांगलादेशातील अतोनात गरीबी, बेकारीमुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. पाकिस्तानातील आय.एस.आय.चे स्थलांतराचा वेग वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांच्यात \"जिहादी' तयार व्हावेत, याचा खटाटोप होत आहे. हे सुरू असतानाच आसामातील स्थलांतरितांच्या \"ए.आय.यू.डी.एफ.' या पक्षाद्वारे राजकीय प्राबल्य वाढविण्यात येत आहे. त्याच्या वाढीचा गेल्या तीन दशकांतील विलक्षण वेग चिंता वाटावी, असा आहे, हा मुद्दा स्पष्ट करताना या वेगाची कल्पना यावी म्हणून केवळ उदाहरणादाखल जनरल रावत यांनी भाजपच्या वाढीच्या वेगाशी त्या पक्षाची तुलना केली; पण त्याचा विपर्यास करून त्याला राजकीय रंग दिला गेला. त्याच्या पुढे जाऊन त्याला धार्मिक भेदाची छटाही जोडली गेली. हे निश्‍चितच निषेधार्ह आहे. सैन्यदलाइतकी धर्मनिरपेक्ष संघटना आज देशात कोठे सापडणार नाही. किंबहुना सर्वधर्मसमभाव हा भारतीय सैन्याचा आत्मा आहे. त्याच्यावर शिंतोडे उडवणे हे केवळ राष्ट्रद्रोही घटकांचेच काम ठरेल.\n\"मानवी ढाल' प्रकरणाचे उदाहरणही पाहण्यासारखे आहे. मोठा हिंसक जमाव समोर असताना जवानांची तुकडी सहीसलामत इच्छितस्थळी नेण्यासाठी दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला जीपसमोर बांधून मेजर गोगोई यांनी मार्ग काढला. त्यांच्यावर मानवी हक्‍क पायदळी तुडविल्याचा आरोप झाला. त्यात स्थानिक आणि दिल्लीतील राजकीय पुढारी सामील झाले. मात्र, अशा परिस्थितीला कसे तोंड द्यायला हवे होते, हे कोणीही सांगितले नाही. हिंसक जमावाने घेराव घातलेल्या त्या मतदान केंद्रावरील शासकीय तुकडीचा जीव धोक्‍यात आल्याने त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाले नाही काय, याचेही ते उत्तर देऊ शकले नाहीत. मेजर गोगोईंनी कोणालाही इजा न पोचवता त्यातून मार्ग काढल्याबद्दल त्यांचे कौतुक करावेसे कोणालाही वाटले नाही; परंतु त्यांची दखल घेणे लष्करप्रमुख या नात्याने रावत यांचे कर्तव्य होते आणि ते त्यांनी आवर्जून बजावले. त्यावर त्यांची \"सडक का गुंडा' अशी अवहेलना दिल्लीतील एका अनुभवी आणि वरिष्ठ राजकीय नेत्याने केली. असल्या सवंग आणि अप्रस्तुत टीकेला उत्तर देण्यापेक्षा लष्करप्रमुखांना अधिक महत्त्वाची कामे आहेत, हे या महाभागांना केव्हा कळणार; आणि हे सैन्य आपल्याच देशाचे आहे, हे त्यांना केव्हा उमगणार\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nदुष्काळी भागांत चारा छावण्या सुरू करा\nमुंबई - राज्यावर दुष्काळाचे सावट दाटले असताना बॅंकेत भरभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या...\nबळी की बळीचा बकरा \nभारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या \"फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/bcci-appoints-bharat-arun-as-team-india-bowling-coach-180717/", "date_download": "2018-11-15T02:12:41Z", "digest": "sha1:7R7VTVHA4QXPHNOFYVSEBKDU6LR7XYW2", "length": 12488, "nlines": 159, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी अखेर भरत अरुण!", "raw_content": "\nभारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी अखेर भरत अरुण\nभारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी अखेर भरत अरुण\nमुंबई | भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी अखरे भरत अरुण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा हट्ट पुरवल्याचं दिसतंय.\nसचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने झहीर खानची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र हवा शास्त्रींना भरत अरुण हवे असल्याने वाद निर्माण झाला होता.\nदरम्यान, सहाय्यक प्रशिक्षकपदी संजय बांगरची यांची तर क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी शिवा. आर. श्रीधर यांची नेमणूक करण्यात आली आहे.\nथोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात संधी\nआरजे मलिष्कासह रेड एफएमवर ५०० कोटींचा दावा ठोका- शिवसेना\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nस्टार क्रिकेटपटू मिताली राजनं दिले क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत…\nवर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आणखी एक पराभव; भारतीय महिलांचा भीम पराक्रम\nदिवाळी भारतात आणि आतषबाजी केली वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी\nभारतानं ‘खेलरत्न’ नाकारला; तोच बजरंग जागतिक क्रमवारीत अव्वल\nभारताच्या या दिग्गज गोलंदाजानं घेतली तडकाफडकी निवृत्ती\nटी-20 विश्वचषकामध्ये आज भारताचा मुकाबला पाकिस्तानशी, कोण जिंकणार\nधोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला स्वतःचा खेळ सिद्ध करण्याची संधी\nविराट कोहली पहिल्या नंबरने पास तर रोहित शर्माला मिळाला दुसरा नंबर\nशिष्यासाठी गुरुनं केला त्याग; भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचा ध्यास\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/54223", "date_download": "2018-11-15T01:57:55Z", "digest": "sha1:LDTJEGLGNFIN6YKHOJGXBIWZKAQA52MN", "length": 11062, "nlines": 116, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आमची मालवणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आमची मालवणी\nकुठेतरी वाचलेला हा लेख छान वाटला म्हणून येथे प्रकाशित करत आहे.. चूकभूल देणे घेणे..\nगोयाची कोंकणी नि आमची मालवणी, दोघीव सख्ख्यो भैणी.. दोघीव प्रेमळ..\nविश्वंभर उजगांवकार कोकणीतसून बातम्यो दिताना म्हणता, \"दाण्या-गोट्याच्या मंत्र्यान राखणी खात्याच्या मंत्र्याक् उलयल्यान...\" दाण्या-गोट्याचो मंत्री म्हणजे अन्न खात्याचो मंत्री.. आणि राखण खात्याचो मंत्री म्हणजे संरक्षण मंत्री... दोनव शब्दांका त्या मातयेचो गंध आसा. आमची मालवणीव तशीच... अगदी फणसाच्या गऱ्यासारकी.. वरसून खडबडीत पण भुतूरसून अमृतासारकी.. आमची मालवणी.. शिव्या नि ओव्यानी ठासून भरलंली..\nझील जर सकाळी उसरापरयात् न्हिजलंलो आसलो तर त्येचो बापूस त्येका उठयताना म्हंता, \"मायझंया, ही काय झोपाची येळ झाली रे.. अक्करमाशा, गारपावयले आंबे कोण काडतलो हा, तुजो बापूस.. अक्करमाशा, गारपावयले आंबे कोण काडतलो हा, तुजो बापूस..\nह्येच्यार त्येची घरकारीन (बाय्ल) घोवावर (न्हवऱ्यावर) डाफरत म्हंता, \"उजवाडाक उठान बाबल्याक गाळी घालूक काय तुमचा डोक्या-बिक्या फिरला हा की काय.. काल आंबे उतरयताना खांदली मोडान पडलो मां तो.. काल आंबे उतरयताना खांदली मोडान पडलो मां तो.. त्येची ढोपरां फुटली हंत.. त्येची काळजी नाय तुमका...\"\nह्या आयकान झीलाचो बापूस बायलेक काळजेच्या सूरात म्हंता, \"अगो रांडेच्या, ह्या तीयां माका पयला सांगाक नाय कित्याक् गारपावरसून पडलो म्हंजे नक्कीच कोणीतरी माज्या झीलार देवस्की केल्लंली आसतली.. मीया पयल्यांदा देवचाराक नारळ देव्न गाराणा घालून येतंय...\"\nघटकेआदी उसरापरयात् न्हिजलंल्या झीलाक 'अक्करमाशी' म्हणान गाळयो घालणारो बापूस, झीलाक बरा वाटांदे म्हणान खंयच्यातरी देवळात घेव्न जाता आणि गुरवाक् गाराणा घालूक सांगता... आणि मग तो गुरव समोरच्या दगडातलो देव ह्यो आपलो घरातलोच माणूस आसा, असा समजान त्येका गाराणा घालता... आजूबाजूक देवाक कौल लाव्क इल्लंली माण्सां 'व्हंय म्हाराजा' म्हणान गुरवाक साथ देतंत...\nगुरव - बा देवा म्हाराजा, बारा-पाचाच्या, बारा व्हैवाटीच्या म्हाराजा...\nमागसून - व्हंय म्हाराजा...\nगुरव - आज तुका सांगणा देण्याक काराण म्हाराजा...\nमागसून - व्हंय म्हाराजा...\nगुरव - आमचो वयल्या वाडयेतलो पलतडचो तुको मयेकार म्हाराजा...\nमागसून - व्हंय म्हाराजा...\nगुरव - त्येचो झील गारपावरसून पडलंलो हा म्हाराजा...\nमागसून - व्हंय म्हाराजा...\nगुरव - त्येची ढोपरां-कोपरां फुटलंली आसंत म्हाराजा...\nमागसून - व्हंय म्हाराजा...\nगुरव - जर कोणी जकीण, अळवट, वायंग्याभूत, खवीस, मांग, मानमोडो, मानकापो उठव्न त्येच्यावर करणी\nकेल्लंली आसली म्हाराजा.. तर तीया वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची साल वडाक लाव्न त्येचे दात\nत्येच्याच घशात घाल रे म्हाराजा...\nमागसून - व्हंय म्हाराजा...\nगुरव - आणि ह्या तुज्या लेकरान तुज्या चरणांर श्रीफळ ठेयलंला आसा म्हाराजा.. तां पावन करून घे रे म्हाराजा... आणि बरां कर...\nमागसून - व्हंय रे म्हाराजा...\nगाराणा घालून झाल्यार गुरव मयेकराच्या हातात आंगाऱ्याची येक पुडी दीता आणि तो आंगारो घेव्न मयेकार घराक येता...\nइल्या इल्या बायलेक साद घालीत म्हंता, \"हंयसर ये गो रांडेच्या.. ह्यो झीलू मसुरकारान आंगारो दिल्लंलो आसा... बाबलो न्हिजेतसून उठल्याबरोबर त्येच्या ढोपराक लाव्क इसरा नोको... नायतर जाशीत आपला साळकाय-म्हाळकायांवांगडा मुरडाक.. मीया आंबे उतरव्न येतंय.. तंवसर पेज करून त्येच्यावांगडा सूकाट भाजून ठेय.. आणि त्या अक्करमाशाक (झीलाक) बेगीना उठव नोको.. मीया आंबे उतरव्न येतंय.. तंवसर पेज करून त्येच्यावांगडा सूकाट भाजून ठेय.. आणि त्या अक्करमाशाक (झीलाक) बेगीना उठव नोको..\nतर अशी ही आमची रांगडी मायाळू मालवणी जशी देवाची करणी आणि नारळात पाणी..\nगंगाराम गवाणकर .. मस्त लेखक..\nगंगाराम गवाणकर .. मस्त लेखक.. तेंचा 'वस्त्रहरण व्हाया लंडन' वाचूकच होया एकदातरी..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-raj-thackerays-meeting-does-not-get-permission-thane-city-president-avinash-jadhav-was-beaten-death/", "date_download": "2018-11-15T02:43:01Z", "digest": "sha1:2GBAMOJMJHMINEQ2JVQ2ADG5DB7MCHMO", "length": 8289, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमराठी पोलीस अधिकाऱ्याकडून मनसे शहराध्यक्षास कोठडीत मारहाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअमराठी पोलीस अधिकाऱ्याकडून मनसे शहराध्यक्षास कोठडीत मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा – फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या जागेवरुन वाद सुरु आहे. मनसेला ठाणे पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळील अशोक टॉकीज किंवा तलावपाळी मार्गावर सभा आयोजित करायची आहे. मात्र रस्त्यावरील सभेला परवानगी देणार नाही अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली आहे.\nस्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहका-यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिका-याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्यानंतर सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी अविनाश जाधव यांना व त्यांच्या सहका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत एका अमराठी पोलीस अधिका-याने जाधव यांना मारहाण केली. न्यायालयाने जेमतेम १५ हजार रुपयांच्या जामिनावर जाधव यांची सुटका केली.\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/what-is-gatari-amavsya/", "date_download": "2018-11-15T02:10:33Z", "digest": "sha1:6Y3SIIWYIRFALC3Y3VCW5VUUMZKHVM76", "length": 10139, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गटारी अमवस्या म्हणजे काय रे भाऊ !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगटारी अमवस्या म्हणजे काय रे भाऊ \n‘पिण्‍यार्‍यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे’\nआजकाल आपल्याकडे कोणता दिवस काय म्हणून साजरा केला जाईल ह्याचा भरोसा नाही. गेली दोन तीन दिवस झाले फेसबुक , वाट्सअॅपवर गटारी अमावस्येच्या शुभेच्छाचे मेसेज फिरत आहेत. पण नेमक हि गटारी अमावस्या आहे म्हणजे नेमक आहे तरी हे आपण पाहू\nहे तुम्हाला माहित नसेल\nश्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या . या अमावास्येला ‘दिव्याची अमावस्या’ असेही म्हणतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करता. मग गूळ घालून कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोडधोड करून नैवेद्य दाखवतात. तसेच अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात.\nहे तुम्हाला नक्कीच माहित असणार ‘गटारी अमावस्या’\nदिव्याच्या अमावास्येला आपलं वेगळच महत्व आहे. मात्र आज आपल्यापैकी अनेक लोकं ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोक मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन करत नाहीत . त्यामुळे श्रावण सुरु होण्याआधी एक दिवस मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते.\nपुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण ‘पिण्‍यार्‍यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे’. त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो. अर्थात ती साजरी करताना कोणीच गटारात वगैरे लोळत नाही.\nआता ही अमावस्या आपल्या कशी साजिरी करायची हे आपल्यावर अवलंबून आहे. या दिवशी दिव्याचे पूजन करून जीवनातील अंधकार दूर व्हावा अशी प्रार्थना करून कि खाऊन- पिऊन गटारीत लोळून.\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण…\nमुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z180109184911/view", "date_download": "2018-11-15T01:47:44Z", "digest": "sha1:DGP2I44BMPEFALOUIABIDESXMAI4LAR6", "length": 15730, "nlines": 128, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा", "raw_content": "\nश्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nश्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा\nधन्य धन्य समर्थ रामदास चिरंतन वास यात्रा वद्य नवमी माघ मासास समाधि दर्शने मोदचित्तास वाटे आत्मारामतनय शाहिरास ॥\n त्याच वेळि समर्थ आले जन्मास रामोपासना त्यांचे वंशास \"रामफळ\" जणूं समर्थ रामदास ॥\nआठवे वर्षि वडिल बंधूला नारायण म्हणाला द्या असा हट्ट धरुनी बसला, रुसूनी देवळात जाऊनी निजला उठवुनी रामे मंत्र दिधला ॥\n पळू लागता धरला गुलामास उघड बघू तोंड म्हणे कृष्णास उघड बघू तोंड म्हणे कृष्णास पाहूनी चकित विश्वरुपास ॥\nथेट तस्सा अनुभव आला राणुबाईला म्हणे काय करतोस अंधारात ऐका उत्तर दिले तोर्‍यात ऐका उत्तर दिले तोर्‍यात चिंता विश्वाचि करितो चित्तांत ॥\nद्विज जेव्हां वदले सावधान ऐकूने कोण सावध होऊन पळाले फक्त रामदास नाना प्रुरश्चरणे गोदातीरास सूर्योपासना केली नाशकास ॥\nतेरा कोटी राम नाम जपले पुरश्चरण गायित्री केले ॥\nबारा वर्षे तप तिथे केले रविसम तेज प्रगटले ॥\n वैराग्य शुकासम लाभले ॥\nहरि कीर्तन निरुपण केले कीर्तनी लोक डुलवीले ॥\nपंचाग्नि साधने \"सोन्यासम\" तळपले \nवरि सूर्य खाली गोदेंत उभे तप असले \nसमर्थाचे पाय माशांनि पार कुरतडले \nपाहुनि घोर तपश्चर्या चकित जन झाले \nकृपादृष्टी रामरायाची, दर्शन घडले \nरामाज्ञे तीर्थाटन पायीं त्यांनी सुरुं केले \n मंदिरे उध्वस्त गेली होऊन \nहृदय समर्थांचे गेले पिळवटून ॥\n यवन सेनेचा पाहुनि धुमाकुळ हिंदूंचा केला अनन्वित छळ हिंदूंचा केला अनन्वित छळ अंतरी ज्वालामुखीचा लोळ ॥\n हिंदू राजांच्या राण्या पळवून मंदिरांच्या मशिदि केल्या पाहून मंदिरांच्या मशिदि केल्या पाहून उठले तत्काळ समर्थ खडबडून ॥\n असे सूर चित्र पाहून उदासी वृत्ती गेली होऊन उदासी वृत्ती गेली होऊन स्वराज्य मार्ग काढला शोधून ॥\n कृष्णाकाठिं होति बैसली ॥\nदृष्टांत होता उडि घाली अंगावरी मूर्ती सांपडली ॥\n चाफळी स्थापना केली ॥\n महाराष्ट्रिं त्यांनी घुमविली ॥\n हनुमान मूर्ती महाबळी ॥\nरात्रीत आकरा मारुती केली स्थापना ॥\nगांवोगावि घुमविती तरुण तालिमखाना ॥\nबजरंग बलीच्या तरुण करिति गर्जना ॥\nबाराशे मठ स्थापूनि महंत योजना ॥\nदासबोध ग्रंथाचे सतत चाले पारायणा ॥\nक्रांतिकारि योगि सत्पुरुष भेटले शिवबाना ॥\nइटलीस मेंझिनी इथे समर्थ राणा ॥\n\"यंग इटली’ त्यांची, समर्थांची महंत संघटना ॥\n\"कुबडीत गुप्ती\" तशी करा \" गुप्त संघटना\" ॥\nफेकुनी टाळ, तलवार दाखवा यवनांना ॥\nवाघाचे बच्चे तुम्ही भिता काय शत्रुना ॥\nगवसले समुद्र-मंथनी अमृत देवांना ॥\nस्वातंत्र्य अमृत गवसले समर्थ शिवबांना ॥\nमिळविण्या मोक्ष घ्या \"रामनाम\" साधना ॥\nराष्ट्राचा साधण्या मोक्ष करा नामी संघटना ॥\nरामजन्म उत्सव सुरु केले प्रभावित झाले घरोघर गेली जन हृदयात झळकू लागली तरुण रक्तांत ॥\n॥ चौक ३ रा ॥\nराम राय देव देवांचा ज्यांने रावणाचा आदर्श समर्थांनी दिला शिवबास भेट दोघांची चाफळ गांवास \nरामोपासना त्याच्या समयांस ॥\n मावळी सेना तशी शिवबास हड्डि यवनांचि नरम करण्य़ास ॥\nसमर्थ शहाजि भेट नाशकाला अंतरि मेळ जमला शिवबाला जोर त्यांने चढलां कडेकोट किल्ले बांधण्याला राष्ट्राची शक्ती वाढण्याला ॥\n उठविला रिताना ठाव ॥\n जन हृदयिं मिळाला वाव ॥\nजेव्हां धर्म येतो धोक्यांत राजशक्ति हवी हातांत ॥\n कृष्णार्जून ती वाटली ॥\n स्वराज्याचि यांचि आरोळी ॥\n स्वातंत्र्य ज्योत फुलविली ॥\n जोडिच्या पाठि ठाकली ॥\n शंका ना तिथे ॥\n \" प्रसंग हा तडातडी करा विवेक तातडी उठा उठा करा कृति लोकोद्धारासाठी हो मी आहे पाठी\" ॥\nसांगूनि गीता अर्जुना युद्धा उठविले\nदासबोध सांगुनी (समर्थे) जना जागृत केले \nरामानी दुष्ट रावणाचे हनन केले \nशिवबांनी औरंग्यासम कैक लोळविले \nभवानीच्या कृपेने राज्य स्थापन केले \nथाटात राज्यारोहण रायगडीं केले \nजिजाईंचे डोळे आनंद अश्रूनी भरले \n\"जाहले उदंड पाणि\" समर्थ वदले \nभवानिला \" सुवर्ण पुष्प\" त्यांनी वाहिले \n\"वाढवी तुझा तू राजा\" मागणें केले \nसमर्थ भक्त श्री. देव अलौकिक मोठे संशोधक लावणे शोध \" शिवथर घळिचा\" लागता वाटेहा शोधचि स्वर्गाचा लागता वाटेहा शोधचि स्वर्गाचा आनंद मावेना गगनि त्यांचा ॥\nजिथें दासबोध गंगा अवतरली भूमी, ती सगळी नाना साहेबानी स्वर्ग समजून तेथ शिव समर्थांना वंदून तेथ शिव समर्थांना वंदून पवित्र मातीत घेतले लोळून ॥\nहिमगिरि शंकर करि हरि चिंतन समर्थ प्रभु चिंतन तसें करि शिवथर घळि बैसून ॥\nनिसर्ग सुंदर त्याच घळीचे \"सुंदर मठ\" म्हणून समर्थे नांव दिले ठेऊन ॥\nइथेचि केली गुप्त खलबते शिव समर्थ जोडिनं बांधिले स्वराज्याचे तोरण ॥\nकरा आधि प्रपंच नेटका मग परमार्थाचे विवेका ॥\n साधका आधार स्तंभ ॥\n कांहि संत म्हणती हे बंड ॥\n वाटे अंमृत जनाजीवन ॥\nस्थापक वैद्य बाबुरावांना होति तळमळ ॥\nहा दीप स्तंभ घेऊन समर्थ मंडळ \nमालखीच दर्शन होता खूष जवाहरलाल ॥\nत्रिशताब्दि उत्सवी केला हलकल्लोळ \nत्यासाठी ख्यात श्री समर्थ सेवामंडळ \nलाखोनि लोक लोटले घेण्या दर्शन \nकीर्तन, भजन आणि दासबोध पारायण \nजन होति थक्क उत्सव थाट पाहून \nउत्सवी भगवा शोभतो मोठ्या डौलाने\nफडकविला तोच वैकुंठी रामदासानं \nवैकुंठि लाविली ध्वजा रामदासानं \nवैकुंठि भक्तिची ध्वजा लाविली त्यानं \n आत्म आणि क्षात्र तेज समयास लाभले स्वतंत्र देश करण्यास लाभले स्वतंत्र देश करण्यास नमन शाहिरांचे समर्थ चरणास.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1/", "date_download": "2018-11-15T01:56:54Z", "digest": "sha1:WFPETGLDH4TENC6AH26TBMDXIKJPXHJC", "length": 6991, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दहशतवाद्यांची भरती करणाऱ्याला यूएईमध्ये अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदहशतवाद्यांची भरती करणाऱ्याला यूएईमध्ये अटक\nमुंबई – दहशतवाद्यांची भरती करणाऱ्या फारूक देवडीवाला याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) अटक करण्यात आली आहे. त्याला भारतात पाठवले जाण्याची शक्‍यता आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा निकटचा साथीदार छोटा शकील याच्याशी लागेबांधे असल्याचा संशय असणारा फारूक मुंबईतील दहशतवादाशी संबंधित प्रकरणांत भारतीय यंत्रणांना हवा आहे.\nमुंबई, गुजरात आणि उत्तरप्रदेशात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याबद्दल मागील आठवड्यात फैझल हसन मिर्झा या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याचा फारूक हा दूरचा नातलग आहे. फारूकनेच फैझलला दहशतवादाच्या मार्गावर नेल्याचे स्पष्ट झाले आहे. फारूकने फैझलला दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात पाठवले. मुंबईत परतल्यावर फैझल दहशतवादी हल्ले घडवण्याबाबत म्होरक्‍यांकडून आदेश येण्याची प्रतीक्षा करत होता. मात्र, त्याआधीच त्याला मुंबईत पकडण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपहिल्या टप्प्यात 36 हजार पदांची भरती…\nNext articleधर्मादाय उप आयुक्त कार्यालयामध्ये अपंग,वृध्दांची दमछाक\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nआजारी जेट एअरवेजबरोबर टाटा समूहाची बोलणी सुरू\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\nनिवडक खरेदी वाढल्याने निर्देशांक उसळले\nमागासवर्गीय सहकारी औद्योगिक संस्थेत कोट्यवधीचा घोटाळा\nस्वाभीमानीच्या शाळेचा मी हेडमास्तर : सदाभाऊ खोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/marathi-news?start=7272", "date_download": "2018-11-15T02:16:53Z", "digest": "sha1:RAAPATPWHPCHBCVXWMMHNTTZFI3A73RS", "length": 5680, "nlines": 166, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nत्यावेळी मुंडे साहेबांची आठवण येते - पंकजा मुंडे\nउदयनराजेंच्या अडचणीत वाढ, गरज पडल्यास अटकेची कारवाई होणार\nकर्जमाफीसाठी महिला शिवसैनिकांचं मुंडन आंदोलन\nदहावीचा निकाल पुढील आठवड्यात- लवकरच जाहीर होणार तारीख\nयंदा मुंबई तुंबणार नाही- पालिका प्रशासनाचा दावा\nशेतकरी संपावरुन शिवसेना-भाजपात आमनेसामने\nराज्यात यंदा 100% पावसाचा अंदाज\nभाजप कार्यकर्त्यांचा पुन्हा आगाऊपणा; शेतकरी संप मिटल्याची झळकावली पोस्टर्स\nजेव्हा योगी करतात योगासने...\nराज्यात शेतकरी संप, तर गेल्या 48 तासांत 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nराज ठाकरेंनी राज्यातल्या शेतकरी संपाचं नेतृत्व करण्याची मागणी\nमुंबईच्या शाळेतून गहाळ झाल्या दहावीच्या उत्तरपत्रिका\nमंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी घेतली थेट पंतप्रधानांची भेट\nकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातल्या 30 विद्यार्थ्यांना विषबाधा\nशेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्रिमंडळाची आज बैठक, शिवसेना-भाजपात खडाजंगीची शक्यता\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी वीरुचा अवघ्या दोन ओळींचा बायोडेटा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/397/Yashwant-Ho-Jaywant-Ho.php", "date_download": "2018-11-15T03:00:07Z", "digest": "sha1:GM6UGGAWMQ3JSNERIO3NFJVA2EOA3JJY", "length": 12566, "nlines": 151, "source_domain": "www.gadima.com", "title": "Yashwant Ho Jaywant Ho -: यशवंत हो जयवंत हो : ChitrapatGeete-VeryPopular (Ga.Di.Madgulkar|Sudhir Phadke|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nनसे राऊळीवा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nयशवंत हो जयवंत हो\nचित्रपट: भिंतीला कान असतात Film: Bhintila Kan Asatat\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nमुकेपणाने करिसी सेवा, तूच एकला मला विसावा\nदुवा काय मी तुजला द्यावा, यशवंत हो, जयवंत हो \nदुबळ्यापोटी जन्मलास तू, नकोस दुबळा ठरू परंतु\nपुरेच कर तू माझे हेतू, यशवंत हो, जयवंत हो \nबाळपणी तुज छळिते विपदा, थोरपणी तू मिळव संपदा\nधनवंताना जिंक दहादा, यशवंत हो, जयवंत हो \nव्यर्थ जन्म रे विद्येवाचुन, ज्ञान जगातील घेई वेचुन\nकीर्ति आण तू पायी खेचुन, यशवंत हो, जयवंत हो \nतू अंधाच्या हाती काठी, तू कुलदीपक आईपोटी\nतूच एक मज पुढती-पाठी, यशवंत हो, जयवंत हो \nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nउमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर\nपहिले भांडण केले कोणी\nबहर उडाला आज पडली\nदिलवरा दिल माझे ओळखा\nसख्यांनो करु देत शृंगार\nतांबुस गोरा हात साजिरा\nचल सोडून हा देश पक्षिणी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T01:34:20Z", "digest": "sha1:O6AMQFM5B5PZRZ5I7M5XV7EB6HJ2D65R", "length": 6917, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विरोधकांनी घेतली राज्यपालांची भेट… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविरोधकांनी घेतली राज्यपालांची भेट…\nमुंबई – विधानसभा अध्यक्षावर विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव उधळून लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला. अध्यक्षांविरोधात अश्विास प्रस्ताव मांडण्याची संधी न दिल्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांनी वस्तूस्थिती सांगणारे निवेदन दिले. अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव दिशाभूल करून मांडला.\nमुख्यमंत्र्यांनी दिलेले उदाहरण हे मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठरावाशी संबंधित असून त्याचा आम्ही अध्यक्षांना दूर करणे या प्रस्तावाशी संबंध नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचे कृत्य लोकशाहीचा गळा घोटणारे असून विरोधी पक्षाची गळचेपी करणारे असल्यामुळे आपणाकडून आम्हाला सरंक्षण द्या, अशी मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरूपीनगर मंडळाच्या पाचही शाखांना आयएसओ\nNext articleमुली वयात येतांना ज्येष्ठ महिलांनी त्यांच्याशी संवाद वाढवावा\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n“भारत’च्या शूटिंगसाठी सलमान पंजाबला रवाना\nशाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी “बालरक्षक”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mahaprisons.gov.in/1093/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2018-11-15T01:47:40Z", "digest": "sha1:C4FA6KJPD3A65N7QXUY4D7RDP4LRQREO", "length": 4915, "nlines": 91, "source_domain": "mahaprisons.gov.in", "title": "सेवा जेष्टाता सूची - महाराष्ट्र कारागृह विभाग, भारत", "raw_content": "\nन्यायाधीन बंदी (CRPC 436 A)\nलोक माहिती अधिकारी (माहितीचा अधिकार)\nतुम्ही आता येथे आहात :\n2 कारागृह विभागातील वरिष्ठ लिपिक संवर्गातील पदांची दि. 1.1.18 रोजीची अंतिम सेवाजेष्ठता सूची 23/10/2018 पी डी फ 40926 डाऊनलोड\n3 सेवा जेष्ठ्ता सुची तु अ -१ 15/06/2018 पी डी फ 11828 डाऊनलोड\n4 सेवाजेष्ठता सूची- दि. 1.1.2018 - वरिष्ठ लिपिक 13/06/2018 पी डी फ 5110 डाऊनलोड\n5 सेवाजेष्ठता सूची- दि. 1.1.2018 - लिपिक 13/06/2018 पी डी फ 6278 डाऊनलोड\n6 सेवाजेष्ठता सूची- दि. 1.1.2018 - कार्यालयीन अधीक्षक 13/06/2018 पी डी फ 1621 डाऊनलोड\n7 कारागृह विभाग-लघुलेखक (नि.श्रे.) सेवाजेष्ठता दि. 1.1.2018 11/06/2018 पी डी फ 497 डाऊनलोड\n8 तु.अ.श्रेणी-2 - दि.1 जानेवारी 2018 रोजीची अंतिम सेवाजेष्ठता सूची 18/04/2018 पी डी फ 4561 डाऊनलोड\nधोरण आणि उत्तरदायित्वास नकार\nएकूण अभ्यागत : ११४७९७१ आजचे अभ्यागत : ९७ शेवटचा आढावा : ११-०९-२०१४\nह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क ' कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन, भारत, यांच्याकडे सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/2913-rail-stampede", "date_download": "2018-11-15T01:48:04Z", "digest": "sha1:456S5ADPCEGTS2FVKHNKVZVAPE3LRXLJ", "length": 6468, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "...तर एलफिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीची दुर्घटना झालीच नसती; शिवसेना खासदार आणि महापौरांनी केले होते रेल्वे प्रशासनाला अलर्ट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...तर एलफिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीची दुर्घटना झालीच नसती; शिवसेना खासदार आणि महापौरांनी केले होते रेल्वे प्रशासनाला अलर्ट\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nएलफिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीची दुर्घटना टाळता आली असती. शिवसेना खासदार आणि महापौरांनी येथील पुलाबाबत रेल्वे प्रशासनाला अलर्ट केले होते.\nपरळचा रेल्वे पूल रुंद करा अशी मागणी वर्षानुवर्ष करण्यात आली. खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेमंत्र्यांना याबाबत पत्रही लिहिले होते.\nपण, जागतिक मंदिचं आणि निधी कमी असल्याचं कारण देत रेल्वेमंत्र्यांकडून ही मागणी फेटाळण्यात आली.\nअरविंद सावंत यांनी 2014 मध्ये हे पत्र लिहिलं होतं. त्यानंतर माजी महापौर श्रद्धा जाधव यांनीही एलफिन्स्टन ब्रिज रुंद करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे नाव देणं हा विदर्भाचा अपमान - श्रीहरी अणे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-womans-day-special-102850", "date_download": "2018-11-15T02:55:00Z", "digest": "sha1:P2C4UYYG27P4TCZRQ33ISG3Y6NZO2D5P", "length": 14142, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news woman's day special पिंपळे गुरव: महिला मेळाव्यात महिलांचा सन्मान | eSakal", "raw_content": "\nपिंपळे गुरव: महिला मेळाव्यात महिलांचा सन्मान\nबुधवार, 14 मार्च 2018\nजुनी सांगवी- परिसरातील महिलांसाठी महिलादिनाचे औचित्य साधुन विविध क्षेत्राय योगदान करणा-या महिलांचा प्रतिभा महिला प्रतिष्ठाण यांच्या वतीने येथील महापालिकेच्या रंगकर्मी नटसम्राट निळु फुले नाट्यमंदीरात आयोजित महिला मेळाव्यात सत्कार करण्यात आला. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी येथे महिला मेळाव्याचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nजुनी सांगवी- परिसरातील महिलांसाठी महिलादिनाचे औचित्य साधुन विविध क्षेत्राय योगदान करणा-या महिलांचा प्रतिभा महिला प्रतिष्ठाण यांच्या वतीने येथील महापालिकेच्या रंगकर्मी नटसम्राट निळु फुले नाट्यमंदीरात आयोजित महिला मेळाव्यात सत्कार करण्यात आला. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी येथे महिला मेळाव्याचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. आश्विनी जगताप होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर हे उपस्थित होते. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे विधी समितीच्या शारदा सोनवणे, बाल कल्याण समिती अध्यक्षा सुनिता तापकीर, नगरसेविका सीमा चौगुले, माई ढोरे, माधवी राजापुर, चंदा लोखंडे, आरती चौधे, निर्मला कुटे, तहसीलदार रोहिणी विरुळे शुभांगी जगताप, अनुश्री ढोरे, सुजाता कांबळे, सुषमा कदम, नगरसेवक अंबरनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका उषाताई मुंढे यांनी केले. माऊली जगताप यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले आयुक्त श्री श्रावण हर्डीकर यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ.अश्विनी जगताप यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, मी आमदार पत्नी असले तरी, मी एक गृहिणी देखील आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा''.\nयावेळी रोहिणी विरुळे (तहसीलदार), प्रियंका मानकर (स्पर्धा परीक्षा तयारि), संगिता पाचंगे (पत्रकार) सीमा ननवरे, अलका सरद, सुनंदा गायकवाड, अपुर्वा शेलगावकर सिनेअभिनेत्री मंदा सातव, मालती डांगरे. जोत्सना वानखेडे, संगिता बामगुडे, उज्ज्वला जाधव,माधुरी लवटे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नामदेव तळपे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान महिलांनासाठी पिंपळे गुरव परिसरातुन तेजस्वी या बसचे उद्घाटन करण्यात आले.\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nलोकवर्गणीतून महिलांनी खोदली कूपनलिका\nमंगरूळ (जि. उस्मानाबाद) - यंदाच्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. मंगळूरमध्येही याच परिस्थितीशी महिला दोन हात करत आल्या....\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nहातात फुगे मिळताच मुले नाचू लागली\nसातारा - खळाळती वाहणारी वेण्णा, मंद वारे, कोवळ्या उन्हांच्या साथीत, वेण्णा नदीकाठच्या कातकरी वस्तीच्या निळ्या आकाशात हिरवे, पिवळे, लाल, गुलाबी...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-sparrow-artificial-nest-104068", "date_download": "2018-11-15T02:58:58Z", "digest": "sha1:K42KS7SWVPBYUB6E4PP3XA3W7P3NBYSW", "length": 14996, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news sparrow artificial nest कृत्रिम घरट्यांत चिमण्यांचा चिवचिवाट | eSakal", "raw_content": "\nकृत्रिम घरट्यांत चिमण्यांचा चिवचिवाट\nमंगळवार, 20 मार्च 2018\nपुणे - काँक्रिटच्या जंगलात चिमण्या कृत्रिम घरट्यांचा आधार घेऊ लागल्या आहेत. या घरट्यांत चिमण्यांच्या प्रजननाचे प्रमाण ७२.६ टक्के आहे. ब्राह्मण मैना, साळुंकी, दयाळ, खार, ग्रेट टीट यांसारख्या अन्य प्रजातींच्या पक्ष्यांपेक्षाही चिमण्या विशेषत्वाने कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करू लागल्याचे वन विभाग आणि ईला फाउंडेशनने केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.\nपुणे - काँक्रिटच्या जंगलात चिमण्या कृत्रिम घरट्यांचा आधार घेऊ लागल्या आहेत. या घरट्यांत चिमण्यांच्या प्रजननाचे प्रमाण ७२.६ टक्के आहे. ब्राह्मण मैना, साळुंकी, दयाळ, खार, ग्रेट टीट यांसारख्या अन्य प्रजातींच्या पक्ष्यांपेक्षाही चिमण्या विशेषत्वाने कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करू लागल्याचे वन विभाग आणि ईला फाउंडेशनने केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.\nआज (ता. २०) जागतिक चिमणी दिन आहे. या पार्श्‍वभूमीवर ईला फाउंडेशनचे प्रमुख संशोधक पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. याबाबतचा अहवाल लवकरच सरकारला सादर करण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम करतेवेळी इमारतीत छोट्या-छोट्या जागा चिमण्यांच्या घरट्यासाठी सोडाव्यात, असे याद्वारे सुचविणार असल्याचे डॉ. पांडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘शहरातील वाडे जवळपास नष्ट झाले आहेत. इमारतींमध्ये चिमण्यांना प्रजननासाठी जागा नसते, त्यामुळे शहरात चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यावर पर्याय म्हणून कृत्रिम घरटी तयार करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग ते चंद्रपूर येथपर्यंत कृत्रिम घरट्यांचे वाटप केले. त्यावरून चिमण्यांच्या प्रजनन व संवर्धनाचा अभ्यास केला. त्यातून चिमण्या कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करू लागल्याचे निदर्शनास आले.’’\n‘‘वर्षभर केलेल्या अभ्यासातून चिमण्यांनी कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करणे, अंडी घालणे, घरट्यात अंडी फुटून पिलू जन्माला येणे, जन्मलेले पिलू घरट्यातून उडून जाणे आदी निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यासाठी राज्यातील ६३४ नागरिकांना ११०० घरटी वाटली. तत्पूर्वी पर्यावरणप्रेमी नागरिक, सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक आदी १८३१ जणांना चिमण्यांच्या प्रजनन व संवर्धनाविषयी वन्यजीव संरक्षण कायद्याद्वारे शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रशिक्षण दिले. वर्षभर चिमण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यामध्ये कमीतकमी ६८ दिवस या घरट्यात चिमण्या निवास करतात, हे निरीक्षणातून जाणवले,’’ असेही डॉ. पांडे यांनी सांगितले.\n८४.८ टक्के कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करणाऱ्या चिमण्यांचे प्रमाण\n२.६६ टक्के कृत्रिम घरट्यांत चिमण्यांचे अंडी घालण्याचे प्रमाण\n८०.७ टक्के कृत्रिम घरट्यांत अंडी फुटून पिले जन्माला येण्याचे प्रमाण\n८८.२ टक्के कृत्रिम घरट्यांत जन्मून उडालेल्या पिलांचे प्रमाण\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय...\nबछड्यांना शोधणार \"बोरिवली'चे पथक\nमुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/537/Aata-Kasali-Chori-Ga.php", "date_download": "2018-11-15T03:01:16Z", "digest": "sha1:6X3IYHJGJ7Q4RVMPUI72CNDTX3V2OCN2", "length": 10925, "nlines": 155, "source_domain": "www.gadima.com", "title": "Aata Kasali Chori Ga -: आता कसली चोरी ग : ChitrapatGeete-Normal (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosle|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nआता कसली चोरी ग\nचित्रपट: देवमाणूस Film: Devmanus\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nत्याची माझी प्रीत अलौकीक दिशा जाणती चारी ग\nआता कसली चोरी ग\nतो नगरीचा झाला राजा\nमी म्हणते पण केवळ माझा\nत्याच्या भवती धरिती फेरा स्वप्‍ने माझी सारी ग\nआता कसली चोरी ग\nफुलात दिसती त्याचे डोळे\nस्मरणे त्याच्या घेई लालिमा कांती माझी गोरी ग\nआता कसली चोरी ग\nवावरता मी त्याच्या मागे\nसप्तपदीला विलंब का मग तोरण विलसो दारी ग\nआता कसली चोरी ग\nकविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)\nमहाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.\nआठवे अजुनी यमुना तीर\nआवडसी तू एकच ध्यास\nअजुन सजणा मी धाकटी\nअजुन तरणी आहे रात\nआनंद आगळा हा मी\nअसा कसा देवा घरचा\nअसशील कोण गे तू\nऔंदा बाई आले मी लग्नाला\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/new4me_all?page=6", "date_download": "2018-11-15T02:26:09Z", "digest": "sha1:GA7YK3ZKA22BMBD46GTI5EZKJOYU2VXJ", "length": 6912, "nlines": 154, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवीन लेखन /\nसंपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २३. अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरीस (१९६७) चित्रपट\nआम्ही ‘असु’ गुलमोहर - कविता\nसंदेश दिवाळीचा गुलमोहर - कविता\nचित्रपट कसा वाटला - ३ चित्रपट\nकरणी प्रकार खरेच असतो का\nपालकांची भूमिका कठीण आहे (2) गुलमोहर - ललितलेखन\nचारचौघी - १५ (अंतिम भाग) गुलमोहर - कथा/कादंबरी\nदिपावली गुलमोहर - कविता\nगावगोष्टी (ग्रीस ७) गुलमोहर - ललितलेखन\nथोडे कथेबाहेरचे गुलमोहर - ललितलेखन\nदिवस नसतात ना सगळे सुगीचे गुलमोहर - गझल\nतुंबाड: अंगावर येणारी लालसा(स्पॉयलर्स नाहीत) चित्रपट\nमुक्तिबंधन गुलमोहर - ललितलेखन\nअमानविय शक्तिंशी बोकलत ह्यांचे मानविय द्वंद्व \nविरह...... आईचा.... गुलमोहर - कथा/कादंबरी\nतेरा मुझसे है पेहले का नाता कोई -भाग ६ गुलमोहर - कथा/कादंबरी\nमाझ्या आठवणीतली दिवाळी गुलमोहर - ललितलेखन\nकाथ्याकूट: सारा पसारा (भाग आठ) गुलमोहर - कथा/कादंबरी\nलहानपणी वाचलेले पुस्तक माहिती हवी आहे\nअ‍ॅगाथा ख्रिस्ती - फॅन क्लब वाचू आनंदे\n©अन्न हे पूर्णब्रह्म गुलमोहर - ललितलेखन\nनरक चतुर्दशी गुलमोहर - कविता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसातार्‍यातली प्रसिद्ध यशोदामाई बासुन्दी आता पुण्यात घरपोच उपलब्ध\n२बीएचके लक्झरी अपार्टमेंट फक्त ५९.२५ लाखांत\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/sandwich-maker/westinghouse+sandwich-maker-price-list.html", "date_download": "2018-11-15T02:12:55Z", "digest": "sha1:WJQACL56XQ3FPAE2RHB7KNLS5LUBH6TA", "length": 13249, "nlines": 286, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वेस्टिन्गहौसे सँडविच मेकर किंमत India मध्ये 15 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nवेस्टिन्गहौसे सँडविच मेकर Indiaकिंमत\nIndia 2018 वेस्टिन्गहौसे सँडविच मेकर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nवेस्टिन्गहौसे सँडविच मेकर दर India मध्ये 15 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण वेस्टिन्गहौसे सँडविच मेकर समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वेस्टिन्गहौसे टँक्सस 026 सँडविच मेकर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी वेस्टिन्गहौसे सँडविच मेकर\nकिंमत वेस्टिन्गहौसे सँडविच मेकर आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन वेस्टिन्गहौसे वककगडफ९७९९ सँडविच मेकर Rs. 4,500 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,415 येथे आपल्याला वेस्टिन्गहौसे टँक्सस 026 सँडविच मेकर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10वेस्टिन्गहौसे सँडविच मेकर\nवेस्टिन्गहौसे टँक्सस 026 सँडविच मेकर\nवेस्टिन्गहौसे वककगडफ९७९९ सँडविच मेकर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z180110183153/view", "date_download": "2018-11-15T02:03:19Z", "digest": "sha1:EAHYKWSTW3MSLXZSVAGINWZBG22PQWYF", "length": 10594, "nlines": 61, "source_domain": "m.transliteral.org", "title": "लेखणी तलवार भांडण", "raw_content": "\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवरायाच्या दोन स्त्रियांचा, वाद लागला गमतीचा सवती सवती भांडण करिती, न्याय असे हा जमतीचा ॥\nदोन सवतिचे भांडण ऎका, घरोघर भांडति बायका कोण सवति ह्या असाव्यात हा, सवाल कविचा तुम्ही ओळखा ॥\nखरे पतीचे प्रेम कुणावर, भांडणास या सुरवात चवताळुनि जाऊनी भांडती, एकमेकिवर करि मात ॥\nपहिली म्हणे दुसरीस पतीचे खरे प्रेम गे मजवरती म्हणुनि ठेवितो मलाच संन्निध संरक्षण करण्यासाठी ॥\nअधिक प्रेम मजवरती पतीचे, म्हणुनि ठेवितो कानाशी गुजगोष्टी मी सदैव करिते जवळी बैसुनि त्यांच्याशी ॥\nलुडबुड करिशी उगाच म्हणुनी, कापुनि टाकली तव जिभली व्यर्थ कशाला वटवट करिशी, तुजहुनि पुष्कळ मीच भली ॥\nनावडती तू कोण पुसे सदा ठेवि पति बंदीत ऎट कशाला उगीच दाविशी, कोंडुन घे जा म्यानांत ॥\nखरे पतीचे प्रेम म्हणूनि मज, नग्न ठेविगे मज शेजेला कृष्ण मुखी अप्रीय म्हणुनि तुज, घेत नाहि पति शेजेला ॥\nराजकारणीं क्षण ना पतिचा, माझ्या विण गे चालतसे हुकूम तुजला मीच सोडिते, बटिक माझी तूच असे ॥\nतूच बाटिक ठेविती म्हणुनि तूज रात्रीं कोंडुनि खोलींत मीच खरी आवडती म्हणुनी, रात्रीं घेइ मज महालांत ॥\nदासि म्हणुनि तुज पती समजतो, म्हणुनि ठेवि तुज महालांत मला पूर्ण विश्रांती घेण्या, मुभा पतीच्या मर्जित ॥\nरात्रिं कोण पाहील ढुंकुनी, तुजसम कृष्णमुखी स्त्रीला म्हणुनी तुजवरी मुळीच नाहीं, पति प्रेमा ठाऊक मला ॥\nदिल्लीपती सम बादशहाला, मीच सोडिते हुकुमाला भर दरबारीं म्हणुनी लाभतो, सदापती, सहवास मला ॥\nअफ़जुल्याला लोळवुनी मी, पतिचे संरक्षण केले म्हणुनि खूष पति आहे मजवरि, पट्टराणी मी खरी ठरले ॥\nशहाजिचे मी रक्षण केले, आदिलशहाच्या हातून किती जाहला मोद पतीला, प्रिय़ मी झाले तुजहून किती जाहला मोद पतीला, प्रिय़ मी झाले तुजहून सदा लावतो नाक घासण्या, म्हणुनी नकटी झालीस सदा लावतो नाक घासण्या, म्हणुनी नकटी झालीस ऎट कशाला उगीच करिशी, कर जा काळ बालीश ॥\nपांढर्‍याव काळे करणे, हा तर माझा गे धंदा जीव घेण्याचा हिसवृत्ति हा, कोण चांगला म्हणे धंदा ॥\nदुष्टांचे निदलिन करणे, ही हिंसा कां वाईट कळली अक्कल तोंड बंद कर, पुरे आता ही वटवट ॥\nतुजवरी हा म्यानात रांहुनी, गंजजरी इतका चढला पट्टराणि मी म्हणुनि मिरविशि, फ़ुकट कां ग त्या तोर्‍याला ॥\nवाद मिटेना म्हणुनि शेवटी, बेत शेवटी काय केला धाडुनि खलिता पतिराजाला, विनंती शिवबाला ॥\nप्रेम कुणावर खरे आपले, निकाल सांगा आम्हाला न्यायि खरे तुम्ही विनवितो आम्ही स्वीकारा या विनंतीला ॥\nचांद रोहिणी सवे कराया, त्र्किडा उतरे गगनात \nकिंवा शंकर पार्वती बैसे, हिमालय आरसे महालांत ॥\nतैसे होते सईबाई सह, शिवबा आपुल्या महालांत \nसुख दु:खाच्या गोष्टी राज्यातिल, बोलत एकमेकांत ॥\nतोंच पातला दूत घेऊनी, पत्र आपल्या हातात \nपत्र वाचुती मौज वाटली, हसू लागले गालात ॥\nपट्टराणी सईबाई बिचारी, प्रश्न असें कां हसलात \nप्रिय काय मी सांगु तुला गे, ऎकुनि येशिल रागास ॥\nराग नाही येणार मुळीही, वचन देतसे तुम्हाला आहे त्या खलित्यात काय ते, लवकर कळुद्या की मजला ॥\nऎक प्रिये सांगतो मी तुला, सवती भांडण या काला राग परि येणार नाही हे, वचन मघा दिधले मजला राग परि येणार नाही हे, वचन मघा दिधले मजला खरे पतीचे प्रेम कुंणावर, भांडण ऎसे सुरु झाले खरे पतीचे प्रेम कुंणावर, भांडण ऎसे सुरु झाले वाद मिटेना म्हणुनि मजकडे वाद मिटेना म्हणुनि मजकडे आले भांडण हे सगळे ॥\nसवति कोण ह्या असे मनाशी, सईबाई चिंतन करिते तोंच शिवाजी म्हणे प्रियेला, हिरमुसली कां गे दिसते ॥\nमजवर नाहीं प्रेम आपुले, म्हणुनि चिडवता काय मला बोलणार मी नाहि शब्दही, गुढ काय कळु द्या मजला ॥\nपहा राग तुज खरेच आला, वचन पार विसरुनी गेली सवती मत्सर तुझ्यामध्येही, यास्तव रागाला आली ॥\nसर्वात मत्सर राम धाडिला, कैकयिनें वनवासाला सवति मत्सरें प्रिये आजवर, राज्ये किती गेली धुळील, माझ्यावर आपले प्रेम हा गर्व मनीचा अजि जिरला सवति मत्सरें प्रिये आजवर, राज्ये किती गेली धुळील, माझ्यावर आपले प्रेम हा गर्व मनीचा अजि जिरला आतातरि बोलावे कोण ह्या, दोन सवति मजशी झाल्या ॥\nप्रिये असे वेड्या सम बोलशी, ऎक सवतिची तव नावे ॥\nएक लेखणी दुजि तलवार, आहे कां हे तुज ठावे ॥\nआता कां तुज हसू आले, प्रेम तुजवरी म्हणुनी ना खरे प्रेम परि या दोघीवर, म्हणुनि जाहलो मी राणा ॥\nबरे तर जा त्यांचे संगे, संमति माझी तुम्हाला सवति अशा तुम्हि कितीक केल्या, भीत नाही मी कोणाला ॥\nचांद रोहिणी सह असताना, कितिक चांदण्या सवति तिजला तेज तिचें परि होत नाहि कमि, ठाऊक हा सिध्दांत मला तेज तिचें परि होत नाहि कमि, ठाऊक हा सिध्दांत मला तुझ्या अधि त्यांच्याशी झाले, लग्नतुला कुठे ठाऊक तुझ्या अधि त्यांच्याशी झाले, लग्नतुला कुठे ठाऊक म्हणू न जाहला मुक्त देश हा, त्याच जाहल्या सहायक ॥\nत्यांच्या संमतीनें मी केले, तुझ्या बरोबर हे लग्न त्यांच्याविण ना काही चाले, जर राज्यावर आले विघ्न ॥\nमान्य मला ह्या श्रेष्ठ मजहुनी जगात आहे मान त्यांच्याविण जे जगात असती, त्यांच्या माथीं अपमान ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66856", "date_download": "2018-11-15T01:59:39Z", "digest": "sha1:6JBXMCXL5437Q4NHU7BZC3H3JMP3YNNI", "length": 10663, "nlines": 154, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खरं प्रेम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खरं प्रेम\nखूप दिवसांनी आज तिला बाहेर फिरायला घेऊन गेला\nहातात हात धरून फिरत फ़िरत बागेमध्ये एका झाडाखाली आला\nइकडे तिकडे पाहून तो तिला जवळ घेऊ लागला\nत्याच्या हाताचा स्पर्श अंगाला लागताच\nआणि त्याला घट्ट मिठी मारली\n2 min तशीच त्याच्या मिठीत होती\nनंतर तिने मिठी सोडून त्याच्या डोळयात पाहू लागली\nहे ऐकताच त्याने तिला सांगितले\nतुला सोडून जायला मी काय वेडा आहे का तुझ्यासारखी सुंदर निरागस मनाची आणि चांगल्या स्वभावाची मुलगी शोधून सापडणार नाही आणि\nयावर ती पण म्हणाली\nदोघेही एकमेकांकडे पाहून हसले\nआणि तिथे असलेल्या बागेमध्ये असणाऱ्या बाकावर जाऊन बसले\nतिथेच त्यांच्या बाजूला एक couple होते\nमस्तपैकी kissing चालू होती\nते पाहून ती हसली\nआणि त्याला बोलू लागली\nतो : आपण करूया का हा वेडेपणा\nती : नको काही गरज नाही\nआणि तुला माहीती आहे मला हे आवडत नाही\nतो : हो माहिती आहे म्हणून आधी तुला विचारलं\nOk मग बाकी बोल काहितरी\nती ; काय बोलू काही सुचत नाही\nतुला जे हवं ते मी आता देऊ शकत नाही\nमाहिती आहे मला मनाला तुझ्या वाईट वाटतंय\nपण ते तू दाखवत नाही खरच मला तुला नको म्हणायचं नव्हतं पण नाईलाजाने मला म्हणावं\nलागतंय तू समजून घे ना\nतो : हो घेतोय म्हणूनच तुझ्यासोबत आहे समजलं का\nती : म्हणजे तू मला सोडून गेला असतास\nतो :मी नाही दुसरा कोणी असता तर गेला कधीच सोडून गेला असता\nतो : अग का काय\nहा वेडेपणा काही करतात काही नाही\nबाबतीत तर आपोआपच होतो\nती : तुला करावासा वाटतो का\nतो : वाटतो पण तुझ्या इच्छेनुसार आवडेल मला करायला हा वेडेपणा\nतो : ok बाबा ठीक आहे मी समजू शकतो\nती : इतक्या लवकर म्हणजे तू रागावलास ना माझ्यावर म्हणून तू जाऊया बोलतोस\nOk ठीक आहे जे करायचे ते कर मी काही बोलणार नाही जे काही आहे तुझंच माझं सर्वस्व तुझं आहे मी तुझी आहे\nपण एक सांगते माझ्या आई बाबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी काही चुकीचं करणार नाही आणि वागणार नाही तो विश्वास मी तुझ्यावर ठेवते आणि तुला परवानगी देते\nतो : खरच तू वेडी आहेस पण मनाने खूप चांगली आहेस तुझ्या आई वडिलांच्या संस्काराला तोड नाही आणि माझ्या प्रेमाला या तुझ्या शरिराची आणि तुझ्या सौदर्याची काही गरज नाही तुझ्या सुंदर मनाची आणि प्रेमळ ह्रदयाची गरज आहे माझ्या प्रेमाला\nचल वेडे बाबा वाट बघत असतील तुझे लवकर पोहचायला हवं\nहे ऐकताच तिने मिठी येऊन परत मारली\nती : तू मला आवडत होतास पण आणखी आवडू लागलास\nमाझा विश्वास आहे आणि कायम राहील\nमाझी तू काळजी करशील आणि मी तुझी\nएकमेकांना समजून घेऊन आयुष्य आपलं जगू\nमला राहवत नाही आता तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे\nतुझ्याशी लग्न करून सुखाचा संसार मांडायचा आहे\nतुझ्या आई बाबांची सेवा करायची आहे त्यांचं मन जिंकून त्यांच्या मनात घर करायचं आहे\nतुझ्यावर जीवापाड प्रेम करायचं आहे\nहे ऐकुन त्याने मिठी घट्ट मारली\nआणि ते दोघेही थोड्या वेळाने तेथून निघून गेले\nतिथे असलेल्या त्या kiss करणाऱ्या मुलीने ऐकले आणि म्हटले प्रेम करावे तर असे\nना सौदर्यावर ना शरीरावर\nप्रेम करावे फक्त आणि फक्त सुंदर मनावर....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/uttar-pradesh-police-shourya-awarded/", "date_download": "2018-11-15T02:20:45Z", "digest": "sha1:2KCPKNCCHJDRK6D7QARKTFBK4HJBEIG6", "length": 14174, "nlines": 167, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "तोंडाने बंदुकीचा आवाज काढणाऱ्या पोलिसाला शौर्य पुरस्कार मिळणार?", "raw_content": "\nतोंडाने बंदुकीचा आवाज काढणाऱ्या पोलिसाला शौर्य पुरस्कार मिळणार\nतोंडाने बंदुकीचा आवाज काढणाऱ्या पोलिसाला शौर्य पुरस्कार मिळणार\nमेरठ | गुन्हेगारांना इशारा देण्यासाठी तोंडाने ‘ठॉय ठॉय’ असा बंदुकीचा आवाज काढणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यावरून या पोलिसांची खिल्ली उडवण्यात आली होती.\nगुन्हेगारांचा पाठलाग करताना उपनिरीक्षक मनोज यांची बंदूक बंद पडली. यावेळी त्यांनी समयसूचकता दाखवली, असं उत्तर प्रदेश पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी केली जाणार आहे.\n‘माझे सहकारी उपनिरीक्षक यांनी एका हिरोसारखं काम केलं. पोलीस दल याकडे सकारात्मकपणे पाहतं, असं पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितलं.\nदरम्यान, बंदूक जाम झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी तोंडातून आवाज काढला,’ असंही त्यांनी सांगितलं.\n-पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मला राम दिसतो; भाजप खासदार मनोज तिवारींची मोदींवर स्तुतिसुमनं\n-लातूरमधील 19 वर्षीय तरूणीच्या हत्या प्रकरणाला आता नवं वळण\n-‘कमल का फूल, बडी भूल’ नारा देणारा भाजपचा मोठा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार\n-रायगडमध्ये राष्ट्रवादी संपली, शेतकरी कामगार पक्ष संपत चालला आहे\n-शिवसेनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीश्वरांकडे साकडं\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमहिला सशक्तीकरणावर बोलत होते संबित पात्रा; एम. जे. अकबरांचा विषय निघताच काढला पळ\nनग्नावस्थेत द्यायचा दर्शन; भक्तांना चमत्कार दाखवणाऱ्या ‘गोल्डन बाबा’ला अटक\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\nऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल\nराम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी\nमंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70609205844/view", "date_download": "2018-11-15T02:05:46Z", "digest": "sha1:74QWS66BGIAMD6FPHWWO5ILBERDOJ7LJ", "length": 1886, "nlines": 24, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भजन - रामा हृदयी राम नाही...", "raw_content": "\nभजन : भाग ५|\nभजन - रामा हृदयी राम नाही...\nरामा हृदयी राम नाही पतिव्रते चारुते सीते का रडसी घाई ॥धृ॥\nराहलीस तू रावण सदनी शंकीत होती ती जनवानी त्यजीता तिजला त्याच कारणी सर्वसाक्षी सर्वज्ञानी, राम तुझा तो उरला नाही ॥१॥\nपावित्र्याला कलंक लावूनी, पतितची झाली पतिन पावन पवित्र करण्याचा श्रीरघुनंदन पतिव्रतेला लावी पणाला शतजन्मांची तव पुण्याई ॥२॥\nलोकाग्रणी त्या राम हृदयी जगतारूपी तूच सीता तुला कलंकित तू म्हणता, व्याकुळ झाला तव हृदयीचा करूणाकार तो प्रभु रामचंद्रही ॥३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z71007211837/view", "date_download": "2018-11-15T02:51:57Z", "digest": "sha1:PPWQ3IPKYYVH5UCOS3EODXGNLSYX4ZOI", "length": 2951, "nlines": 65, "source_domain": "m.transliteral.org", "title": "कृषिजीवन - संग्रह ९", "raw_content": "\nओवी गीते : कृषिजीवन|\nकृषिजीवन - संग्रह ९\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nपडतो पाऊस नका करू गाजावाजा\nआला धरनीबाई पती तुझा.\nपडतो पाऊस नका करु गलबला\nपाऊस पडतो मोती पवळ्याच्या धारा\nपाऊस पडतो मोत्याचा शिरवा\nपावसान फळी मांडली अनिवार\nवळीव पाऊसान फळी मांडली दुरुनी\nमाझ्या राघुबाची शेती निघाली पेरुनी.\nवळीव पावसान फळी मांडली कवाची\nमाझ्या राघुवाची शेती पाभर गव्हाची.\nपावसान फळी , मांडली वरच्यावर\nपावसान फळी मांडली कोसावर\nपावसान फळी मांडली सर्व्या तळी\nताईत बंधुजी रास मधुनी गोळा करी.\nपावसान फळी मांडली कोकनात\nपावसाची फळी उठली काळीकूच\nवळवाच्या पाऊसान जिमीन भरदार\nऊठ कुणब्या ओटी भर.\nवळीव पाऊस पडून गेला राती\nताईत बंधुजीला धान्य पेराया दिली घाती.\nवळीव पाऊसान मोठा माऊलपणा केला\nबंधुजीचा बैल तासाला पानी प्याला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/India/Polity/Municipality", "date_download": "2018-11-15T03:03:35Z", "digest": "sha1:W6AYRZJM67WEDAOSKUPL6DWOLYA3PPPC", "length": 7063, "nlines": 200, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Municipality Information", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nयवतमाळ - टी-१ वाघिणीच्या बछड्यांना पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न\nनाशिक : गंजमाळ झोपडपट्टीला आग, महिला जळून खाक\nमुंबई : कदमवाडीत छटपूजेदरम्यान गॅसगळतीमुळे आग\nमुख्‍य पान महाराष्‍ट्र राजकीय\n'जीसॅट-२९' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, आतापर्यंतचा सर्वात वजनी उपग्रह\nपेट्रोल १४ पैशांनी, तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त, असे आहेत आजचे दर नवी दिल्ली - पेट्रोल आणि\nओडिशात विजेच्या धक्क्याने आणखी २ हत्तींचा मृत्यू भुवनेश्वर - ओडिशा राज्यात दोन हत्तींचा\nअमेरिकेत मध्यावधी निवडणुका प्रभावित करण्याचा रशियाचा डाव ३६ फेसबुक खाते ब्लॉक\nप्रियकराची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रेयसीने केले 'वेडिंग फोटोशूट' जकार्ता -\nश्रीलंकेत राजपक्षे सरकार कोसळले, संसदेत समर्थन मिळवण्यात अपयशी कोलंबो - श्रीलंकेचे\nपेट्रोल १४ पैशांनी, तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त, असे आहेत आजचे दर\nनवी दिल्ली - पेट्रोल आणि\nवाढत्या इंधनदरांच्या पार्श्वभूमीवर घाऊक बाजारात महागाई नवी दिल्ली - घाऊक बाजारातील\nव्हॉट्सअॅप, स्काईपवर बॅनची तयारी 'TRAI'कडून कन्सलटेशन पेपर जारी टेक डेस्क - व्हॉट्सअॅपवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-15T01:34:31Z", "digest": "sha1:WXUKJ2AI2RXYRCA42IP25MRGW4VTLCCU", "length": 6009, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरांत वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरांत वाढ\nनवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर १४ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. आज सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या किंमतींमध्ये तेल कंपन्यांनी वाढ केली. गुरूवारी पेट्रोलच्या किंमतीत २२ ते २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या किंमती २२ ते २४ पैशांनी वाढल्या आहेत.\nगुरूवारी मुंबईत पेट्रोलचे दर ८३.१६ रुपये प्रतिलिटर झाले, तर डिझेलचे प्रतिलिटर दर ७१.१२ रुपये झाले आहे. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ७५.३२ रुपये मोजावे लागत आहेत. तर एक लिटर डिझेलसाठी दिल्लीमध्ये ६६.७९ रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांनी दिल्लीमध्ये गाठलेला हा उच्चांक असल्याचं बोललं जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहिमेश रेशमिया दोन वेळा करणार हनिमून\nबॅंक ऑफ इंडियाला झाला तब्बल 1156 कोटींचा तोटा\nइंधन दरात पुन्हा कपात\nपेट्रोल 17 पेसै, तर डिझेलचे दर 16 पैशांनी स्वस्त\nरिझर्व्ह बॅंकेचे काम सीट बेल्टसारखे : रघुराम राजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/expensive-cello+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-11-15T02:12:19Z", "digest": "sha1:VZK5U2QE3UG6FTUXWRX2N2REHL4L47RC", "length": 20298, "nlines": 522, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग केल्लो हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive केल्लो हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive केल्लो हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,648 पर्यंत ह्या 15 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग हॅन्ड ब्लेंडर. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग केल्लो हॅन्ड ब्लेंडर India मध्ये केल्लो चोप N चोप १००या चॅप्पेर्स Rs. 1,443 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी केल्लो हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n20 केल्लो हॅन्ड ब्लेंडर रुपये अधिक उपलब्ध आहेत. 988. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,648 येथे आपल्याला केल्लो ब्लेंड N मिक्स 100 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 23 उत्पादने\nशीर्ष 10केल्लो हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 100 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो चोप N चोप 100 B चॅप्पेर्स ब्लॅक\nकेल्लो C १००या 135 W हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो C १००ब 135 W हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो ब्लेंडनमिक्स 400 175 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 watts\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 400 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो चोप N चोप १००या चॅप्पेर्स\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 100 400 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 400 W\nकेल्लो चोप N चोप 100 B 135 वॅट चॅप्पेर ब्लॅक\n- पॉवर कॉन्सुम्पशन 135 watt\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 600 हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड पूरपले\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 Watts\nकेल्लो पोवारपळूस 350 W हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 500 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 500 175 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 W\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 300 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो QP13 350 W हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो दिलूक्स हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो ब्लेंडनमिक्स 500 175 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 watts\nकेल्लो ब्लेंडनमिक्स 300 175 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 watts\nकेल्लो 1301 चॅप्पेर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 watt\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 300 175 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 W\nकेल्लो रेगुलर हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो कर 101 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nकेल्लो रेगुलर हॅन्ड ब्लेंडर्स ग्रीन\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.kplivenews.com/2017/03/14/kadegaon-panchayat-samiti/", "date_download": "2018-11-15T01:46:08Z", "digest": "sha1:7725W6PZ6746SEXRMHTP3C73TWM36EG7", "length": 7825, "nlines": 76, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "​कडेगाव पं स सभापतीपदी मंदाताई करांडे आणी उपसभापती रवींद्र कांबळे - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \n​कडेगाव पं स सभापतीपदी मंदाताई करांडे आणी उपसभापती रवींद्र कांबळे0 मिनिटे\nकडेगाव (सदानंद माळी): कडेगाव पंचायत समिती सभापतीपदी मंदाताई करांडे (शाळगाव) आणी उपसभापतीपदी रवींद्र कांबळे (वांगी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कडेगांव पचायत समिती मध्ये भाजपचे ६ तर काँगेसचे २ अशी सदस्य संख्या आहे.\nकडेगाव पंचायत समितीवर अखेर कमळ फुलले त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\n← ​ज्येष्ठ स्वा. सैनिक अच्युत इनामदार यांचे निधन\nपलूस पं स सभापतीपदी मांगलेकर तर पवार उपसभापती →\nसांगली जि. प. मध्ये भाजप जिंकले: पृथ्वीराज देशमुखांची खेळी यशस्वी\nलोकनेते आमदार मोहनराव कदम यांचा नागपूर येथे शपथविधी उत्साहात\nमा.आ.पृथ्वीराज देशमुख यांची भिलवडी गावास भेट\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\n​कडेगाव पं स सभापतीपदी मंदाताई करांडे आणी उपसभापती रवींद्र कांबळे\nby सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min\nराजकारण\tपलूस पं स सभापतीपद�…\nसमाजकारण\t​ज्येष्ठ स्वा. सैन�…\n​ज्येष्ठ स्वा. सैनिक अच्युत इनामदार यांचे निधन\nकडेगाव (सदानंद माळी): वडियेरायबाग येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी अच्युत रघुनाथ इनामदार यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/one-arrest-in-bait-issue/", "date_download": "2018-11-15T02:11:39Z", "digest": "sha1:YOOV2EJJKLAPEOZN5IFBCPN7LYI362PH", "length": 3072, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नोकरीच्या आमिषाने लुबाडणार्‍याला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › नोकरीच्या आमिषाने लुबाडणार्‍याला अटक\nनोकरीच्या आमिषाने लुबाडणार्‍याला अटक\nभारतीय सेनेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेक युवकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून लाखो रुपये लुबाडल्या-प्रकरणी विठ्ठल कल्लाप्पा इंगळी (वय 35) याला पोलिसांनी अटक केली आहे.\nजमखंडी तालुक्यातील हुन्नूर येथे ध्रुव आर्मी कोचिंग अकॅडमी सुरु करुन युवकांना भुरळ पाडून भारतीय सेनेत नोकरी देण्याचे आमिष दाखविल्याने अनेक युवक यात अडकले. त्यांच्याकडून प्रथम कांही रक्‍कम घेऊन नोकरी आदेश येताच चार लाख रुपये देण्याचा त्यांच्याबरोबर करार करुन पोस्टाने नियुक्तीचे बनावट पत्र पाठवून लुबाडले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Shripad-Chhindam-protest-Statement-issue-in-satara/", "date_download": "2018-11-15T01:53:43Z", "digest": "sha1:PQMJKJI5FA7YET46RAICW474HSTYAVHZ", "length": 3942, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छिंदमवर कठोर कारवाईची सातार्‍यातून मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › छिंदमवर कठोर कारवाईची सातार्‍यातून मागणी\nछिंदमवर कठोर कारवाईची सातार्‍यातून मागणी\nशिवजयंतीबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी सातारा जिल्ह्यातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. छिंदमवर कठोर कारवाईची मागणी सातार्‍यातील विविध संघटनेतून होऊ लागली आहे. याबाबत मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजातर्फे फलटण शहर पोलिस स्टेशनला लेखी निवेदन दिले आहे.\nयामध्ये त्या निवेदनाद्वारे असे म्हटले आहे की, मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून श्रीपाद छिदम यांनी वादग्रस्त विधान केले असून त्यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.\nउपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे यांनी आवाहन केले आहे की, शहर व ग्रामीण भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे तसेच जर कोणी अनुचित प्रकार घडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Two-killed-in-an-accident-near-Taradgaon/", "date_download": "2018-11-15T02:12:33Z", "digest": "sha1:ORX3TQAUQUJ4VJF6YH7RERSWAN7SGIOL", "length": 6071, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तरडगावजवळ अपघातात २ ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तरडगावजवळ अपघातात २ ठार\nतरडगावजवळ अपघातात २ ठार\nलोणंद-फलटण रस्त्यावर तरडगावच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाच्या कठड्याला सोमवारी मध्यरात्री स्विफ्ट कार धडकून झालेल्या अपघातात दोघे जण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. मृत पाडेगाव व मांडकी येथील असून बुध, डिस्कळ येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीवरून परत येताना हा अपघात झाला. जखमींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पाडेगाव व मांडकी येथील धुमाळ, देसाई कुटुंबीय नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी स्वीप्ट कारने (एमएच - 12 एचझेड-7727) बुध डिस्कळ येथे गेले होते.\nतेथून येताना त्यांची गाडी लोणंद-फलटण रस्त्यावर तरडगावच्या हद्दीत पालखी तळाजवळील भोवर नावच्या ओढ्याच्या पुलावर आली असता पुलाच्या कठड्याला कारची धडक बसली. अपघात इतका भीषण होता की स्वीप्ट कारच्या पुढील बाजुचा चक्काचूर झाला तर कारमधील सर्वच पाचजणांना गंभीर दुखापत झाली होती. त्यापैकी पुरंदर ना. सह. पतसंस्थेचे निरा शाखा प्रमुख संजय शिवाजी धुमाळ वय 43 रा. मांडकी, ता. पुरंदर आणि शोभा नंदकुमार धुमाळ वय 45 रा. पाडेगाव, ता. फलटण हे दोघे ठार झाले. संजय धुमाळ हे गाडी चालवत होते. त्यांच्या पत्नी सारीका संजय धुमाळ यांच्या हातापायांना फ्रॅक्‍चर होऊन त्याही गंभीर झाल्या. त्यांच्यासह कमल दगडू धुमाळ, विजय देसाई रा. पाडेगाव फार्म असे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nअपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी व रुग्णालयात सपोनि लांडे, हवालदार डी. डी. पवार, एल. बी. डोंबाळे, तुकाराम सावंत यांनी धाव घेतली. संजय धुमाळ यांच्या मृत्युची माहिती मिळताच लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे यांनी शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची खबर सचिन देसाई रा. पाडेगाव फार्म यांनी लोणंद पोलिसात दिली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-rustum-achalkhamb-1575495/", "date_download": "2018-11-15T02:17:53Z", "digest": "sha1:2IB7X3J5GXRDVSXNJK62KVZJQIPW46TB", "length": 15778, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Rustum Achalkhamb | प्रा. रुस्तुम अचलखांब | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nजालना जिल्ह्यतील मानेगाव येथे अचलखांब यांचा जन्म झाला.\nकलाक्षेत्रामध्ये संशोधन करणारा माणूस सादरीकरणात कमी पडतो आणि सादरीकरण करणारे संशोधनाच्या वाटेलाच जात नाहीत. लोककलेच्या क्षेत्रात या दोन्हींचा अजोड मिलाफ म्हणजे प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब. मराठी मुलखातील शाहिरीची परंपरा अभ्यासून त्यातील आठवणींच्या पातळीवर जीर्ण-शीर्ण पण महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचे संशोधन करणाऱ्यांच्या अग्रस्थानी प्रा. अचलखांब यांचे नाव घ्यावे लागेल. मराठी माणसावर तमाशाचा प्रभाव. पण त्यातील माणसे आणि त्यांचे जगणे यावर मात्र फारसे कोणी बोलायचे नाही, अशा काळात अचलखांब यांनी काम केले.\nजालना जिल्ह्यतील मानेगाव येथे अचलखांब यांचा जन्म झाला. मोठय़ा कष्टात त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे बालपण आणि शिक्षणासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता याचा ऊहापोह ‘गावकी’ या त्यांच्या आत्मकथनामध्ये ठसठशीतपणे दिसून येतो. तमाशा कलावंतांच्या मुलाखती घेण्यापासून ते शाहिरी परंपरेने नक्की काय दिले आहे, हे जाणून घेण्यासाठी अचलखांब यांचे साहित्य आजही अभ्यासक आवर्जून वाचतात. भाऊ फक्कड, शिवा-संभा, भाऊ-बापू आणि पवळाबाई यांनी शाहिरीची परंपरा समृद्ध केली, हे मानणारा आणि त्याचे श्रेय जाहीरपणे सांगणाऱ्यामध्ये अचलखांब मराठवाडय़ात अग्रभागी होते. बोली, भाषा, लकबी आणि त्याची धाटण माहीत असणारा, त्याचे सादरीकरण करणारी ही व्यक्ती तशी स्वभावाने फटकळ. पण विचारांच्या कक्षा विस्तारलेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बारकाईने वाचून त्यावर मते व्यक्त करताना त्यांची प्रतिभा अधिक उजळून निघत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना अचलखांब यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांनी ७० नाटकांचे दिग्दर्शन केले. गाढवाचे लग्न, संगीत सौभद्र, एकच प्याला यांसह विविध नाटय़प्रयोग करणाऱ्या अचलखांब यांचा कल मात्र संशोधनाचा होता. कैफियत हे नाटक, रंगबाजी अभिनयशास्त्र, तृतीय नाटकाचा पहिला प्रयोग, आंबेडकरी शाहिरीचे नवे रंग असे साहित्य आणि नाटय़क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग लक्षणीय आहेत. जालना जिल्ह्यतील विदर्भाला लागून असणाऱ्या गावांची बोली भाषा निराळी आहे. ती जाणून घ्यायची असेल तसेच सामाजिक उतरंड समजून घेण्यासाठी त्यांचे ‘गावकी’ यांचे आत्मकथन उपयोगी ठरणारे आहे. ‘अस्मितादर्श’ चे लेखक होणे हे मराठवाडय़ात मानाचे मानले जाते. गंगाधर पानतावणे यांनी अचलखांब यांच्याकडून अनेक विषयांवर लिखाण करून घेतले. भारतीय, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रंगभूमीचाही त्यांनी अभ्यास केला होता. डॉ. यू. म. पठाण, प्रा. एस. एस. भोसले या प्राध्यापकांनी प्रा. अचलखांब यांना लिहिते केले. पठ्ठे बापूराव यांची दुसरी पत्नी पवळा यांच्यावर अचलखांब यांनी केलेले संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते. लोककलावंत दुर्लक्षित होऊ नये, ती कला जिवंत राहायला हवी, त्यातील माणसे सांस्कृतिकदृष्टय़ा अधिक प्रगल्भ असतात असा संदेश देत जगणाऱ्या अचलखांब यांचे आयुष्य या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी प्रेरणा देणारे ठरेल. दुर्लक्षित कलाकरांना शोधणे, ते म्हणत असणारे काव्य, त्याच्या चाली याच्या नोंदी करून घेणे, त्या चाली आणि ती कला जशास तशी मध्यमवर्गीय माणसापर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी संगीत मनमोहन नावाचा प्रयोग केला. पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याचे सादरीकरण करण्यासाठीचा चमू उभा करणे, याकरिता अचलखांब यांनी घेतलेली मेहनत विसरता येणार नाही. त्यांच्या निधनाने लोककला आणि मराठवाडय़ातील रंगभूमीची मोठी हानी झाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nअजित पवार यांचा बिनविरोध अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\nपेट्रोल-डिझेल स्वस्त; नागरिकांना तात्पुरता दिलासा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=220&&curr_page=12&&curr_alpha=", "date_download": "2018-11-15T03:04:38Z", "digest": "sha1:67N2U2UPZKSYJUVMKSVIOHYUXREO7R2U", "length": 14251, "nlines": 198, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Amravati\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: मुम्बै\nअभिप्राय: मि पु.ल. खुप ऐकले आहेत व ऐकतो आहे.\nत्यातुन खुप शिकलो. दामले मास्तर , म्हैस, अन्तु बरवा , राओसाहेब खुप मस्त.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: जरुर\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: kolhapur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho\nआपण सध्या कुठे आहात: kolhapur\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: jalgaon\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: navi Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआपण सध्या कुठे आहात: तला रैगद\nअभिप्राय: पुलदैवत हे आमचे कुलदैवत आहे.श्रधा हि सर्वना नकारतमक भवनान्पासुन दुर थेवते. गेलि पन्धर वरशे पुलन्च लेखन मलास्पुरति देत आहे.पुल कोथेहि गेलेले नाथित ते आम्हा सरवन्चा रुधयत आहेत.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: जरुर\nआपण सध्या कुठे आहात: PUNE\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: navi Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes please\nआपण सध्या कुठे आहात: Bandra,Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Nakki...avashya kalava\nआपण सध्या कुठे आहात: Myosore , Karnataka\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: पुने\nअभिप्राय: य उपक्रमचे वर्नन करयल खरच शब्द अपुरे पदतिल.\nमी व मझ्य प्रमने अनेक भाइन्चे चाहते आपले आभरि आहोत.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: नककी कलवा\nआपण सध्या कुठे आहात: nashik\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: जम्मु काश्मिर\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: गुरगाव (दिल्लीजवळ)\nमाझी ओळख विसरला नसाल याची मला खात्री आहे. आज अचानक पुलंच्या एका पुस्तकाच्या नावासाठी इंटरनेट सर्फ करताना तुमची साईट आठवली. पुन्हा एकदा साईट यानिमित्तानं पाहिली. खूप आनंद मिळाला.\nसध्या तुमचं काय चालू आहे\nमी सध्या म्हणजे एक वर्षापासून दिल्लीत आहे. सरकारी खर्चानं एमबीए करतोय. या दिवाळीनंतर हा अभ्यासक्रम संपेन आणि मग मुंबईत येईन. फेब्रुवारीत ऑफिस जॉईन करीन. कोणतं ते माहीत नाही.\nपुलदेशपांडेनेटचा प्रवास वाचून तुमच्या धडपडीचं पुन्हा एकदा कौतुक वाटलं.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Seattle, WA, USA\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nनाव: जोसेफ फिदेलिस परेर\nआपण सध्या कुठे आहात: वस्इ , मुम्बइ\nअभिप्राय: पु ल म्ह् णजे\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: होय\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T03:00:34Z", "digest": "sha1:L364J2GMSZHCLQZJ5FFKOPFCRHROQLSJ", "length": 14954, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फिटनेसच्या नावाखाली लाभार्थ्यांची लूट! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफिटनेसच्या नावाखाली लाभार्थ्यांची लूट\nठेकेदारांची मुजोरी ः आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली दखल\nपिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील महिलांना चारचाकी हलके वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी ठेकेदारांकडून “मेडिकल फिटनेस’ प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या नावाखाली प्रति लाभार्थी 150 रुपये अतिरिक्‍त शुल्क उकळण्यात येत आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी पात्र एक हजार 744 लाभार्थ्यांकडून हे शुल्क आकारण्यात येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी ठेकेदारांकडून आर्थिक लुटमार सुरू आहे. यापुढे लाभार्थ्यांच्या सोयीसाठी महापालिकेच्या रुग्णालयांतून वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची निशुल्क सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत 22 ते 45 वयोगटातील महिलांना चारचाकी हलके वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. चालू वर्षात लाभार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले. त्यावर सात हजार 700 महिलांचे अर्ज प्राप्त झाले. त्यातील 1 हजार 744 अर्जदार पात्र ठरले. तर, उर्वरीत पाच हजार 956 लाभार्थ्यांना योग्य कागदपत्रांअभावी अपात्र घोषीत केले. पात्र 1 हजार 744 लाभार्थ्यांची विभागणी करून थेरगाव येथील मे. साईराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल या ठेकेदार संस्थेकडे 860 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर, मे. महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज प्रा. लि. या ठेकेदार संस्थेकडे 840 लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यासाठी प्रती लाभार्थ्यांमागे महापालिका 4 हजार 380 रुपये खर्च करत आहे. प्रशिक्षणांतर्गत लाभार्थी महिलेला उपप्रादेशिक परिवहन प्रशासनाकडून वाहन चालविण्याचा परवाना मिळवून देण्यात येणार आहे. त्याकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्याच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून 150 रुपये अतिरिक्त शुल्क ठेकेदार आकारत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे.\nमहिला व बालकल्याण समितीच्या ठरावात महिलांना वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी अटी व शर्तींत त्रुटी असल्याने लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे. शहरात महापालिकेचे 16 रुग्णालये आहेत. त्यातून निशूल्क वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची अट देण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना खासगी रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 150 रुपये शूल्क आकारले जात आहेत. त्यामुळे मोफत प्रशिक्षणाच्या नावाखाली लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे. आजअखेर 12 महिला लाभार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यात मे. साईराज ड्रायव्हिंग स्कूलच्या 10 महिला आणि महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रा. लि.च्या 2 महिलांचा समावेश आहे.\nप्रशिक्षणार्थी महिलांची वयोमर्यादा 22 ते 45 असल्याने 35 ते 40 वयोमर्यादेतील बहुतांश महिला संगणक हाताळण्यात निरक्षर आहेत. त्यांना उपप्रादेशिक परिवहन प्रशासनाची परिक्षा पास होणे कठीण जात आहे. एकदा परिक्षेत फेल ठरल्यानंतर दुसऱ्यांदा प्रशिक्षण घेण्यासाठी पदर शुल्क भरावे लागतात. त्यामुळे स्वतः शुल्क भरून प्रशिक्षण पूर्ण करण्याची बहुतांश महिला लाभार्थ्यांची तयारी नाही. जरी काही महिलांनी तयारी दर्षविली आणि त्यानंतरही त्या परिक्षेत फेल ठरल्या तर त्याचा भुर्दंड ठेकेदाराला बसतो. वैद्यकीय प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी लाभार्थी महिलेवर बंधन नाही. त्यांनी कोणत्याही रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र काढून आणल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे. परंतु, वैद्यकीय प्रमाणपत्र वाहन चालविण्याचा परवाना घेण्यास आवश्‍यक आहे, असे ठेकेदार विशाल पवार यांनी सांगितले.\n…तर ठेकेदाराचे काम काढले जाईल\nवैद्यकीय प्रमाणपत्रासाठी 150 रुपये शूल्क आकारणे बेकायदेशीर आहे. त्याबाबत संबंधित ठेकेदारांना आदेश देण्यात आले आहेत. जर हा प्रकार नाही थांबला, तर ठेकेदाराचे काम काढून घेण्याची सूचना आयुक्तांनी दिली आहे. तसेच, यापुढे लाभार्थी महिलेला वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्याची सुविधा महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थी महिलेला केवळ प्रवासाचे शूल्क बसणार आहेत, असा निर्णय आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितली.\nलाभार्थी महिलांकडून कोणतेही शूल्क आकारण्याचे अधिकार ठेकेदारांना नाहीत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नियंत्रणात याबाबत बैठक झाली. संबंधित ठेकेदारांना तशा सूचना दिल्या आहेत. यापुढे पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात लाभार्थी महिलांना वैद्यकीय प्रमाणपत्र निशूल्क देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना पत्र देण्यात आले आहे.\n– स्मिता झगडे, सहायक आयुक्‍त.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे : पुढील आणखी तीन दिवसही उकाड्याचे\nNext articleबालआनंद मेळाव्यातून मुलांना व्यवहारज्ञान मिळते…\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------28.html", "date_download": "2018-11-15T03:08:21Z", "digest": "sha1:5A5B6T4VAJC25OVGRFL4AAXN6GBVWWQF", "length": 29865, "nlines": 203, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "भामेरगड", "raw_content": "\nधुळे जिल्ह्यात असणाऱ्या पाच डोंगरी किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर डोंगरी किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेरगड. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धुळे - सुरत महामार्गावर धुळ्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाची उंची समुद्रसपाटीपासून २५०० फुट आहे. एकेकाळी अहीर राजांनी राजधानी असलेला हा किल्ला भामेर गावाभोवती नालेच्या आकारात पसरलेला असुन या किल्ल्याने व शेजारच्या डोंगराने गावाला ३ बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेल आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला दुहेरी तटबंदी व प्रवेशद्वार बांधून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला व किल्ल्याला संरक्षित केले होते. असा हा सुंदर किल्ला आणि गाव दुर्गप्रेमीने एकदा तरी पहायलाच हवा. प्राचीन काळी सुरत-बुऱ्हाणणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाई. नाशिकला जाणारा व्यापारी मार्गही या शहरावरुन जात असे. अहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला असताना किल्ल्यावरील पन्नासपेक्षा अधिक गुंफा याच काळात खोदल्या गेल्या. आजही स्थानिक लोक या गुफांना अहिर राजाची घरे म्हणून ओळखतात. धुळे -सुरत रस्त्यावरुन भामेरकडे येताना आपल्याला भामेर किल्ल्याच्या ३ डोंगरापैकी मधील डोंगरावर एका ठराविक उंचीवर कोरलेली लेणी दिसायला लागतात. लांबून दिसणारा कातळमाथा व अर्धवर्तुळाकार पसरलेली डोंगररांग ह्यामुळे दुरुनच हा किल्ला चटकन लक्षात येतो. या डोंगरांना वळसा घालून आपण भामेर गावात प्रवेश करतो. भामेर या गावालाही कधीकाळी उत्तम तटबंदी होती पण आजमितीला तटबंदी ढासळलेली आहे. भामेर गांवात शिरताना २० फूट उंच प्रवेशद्वार व गतवैभव दाखवणारी प्रवेशद्वाराची कमान लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वाराच्या खांबावर नक्षी कोरलेली आहे तसेच या कमानीच्या बाजूला प्राचीन बारव असुन बाजूलाच आजही वापरात असलेल्या भल्या मोठया दगडी डोणी आहेत. या विहीरीचे पाणी पंपाने काढून चरांमधून हौदात खेळवलेले आहे. त्याकाळी या हौदातील पाण्याचा उपयोग वाटसरुंची तहान भागवण्याकरीता होत असावा. आजही ही व्यवस्था सुरू असुन हे हे पाणी गावातील गुरे पिण्यासाठी वापरतात. डाव्या बाजूला भली-मोठी प्राचीन विहीर साऱ्या गावाला पाणी पुरवते. उन्हाळ्याचे चार पाच महिने भामेर गावात पाण्याचे हाल असतात त्यात सरतेशेवटी या एकाच विहीरीत पाणी शिल्लक असते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या हाताला ४ फूट उंच दगडी जोत्यावर अखंड दगडात घडवलेले ८-९ फूट उंच नक्षी कोरलेले १२ देखणे गोल खांब उभे असलेले दिसतात. पेशवेकाळात या ठिकाणी त्यांचे कार्यालय होते. कमानी समोर एका चौथऱ्यावर दोन विरगळ नजरेस पडतात. जवळच एका जुन्या मशिदीचेही पडके अवशेष दिसतात. गावातून फिरताना गावातली घरेही पुरातन धाटणीची वाटतात. ठिकठिकाणी, घरांच्या पायात , भिंतीत पुरातन कलाकुसर केलेल्या दगडी खांबांचे अवशेष, यक्ष व गंधर्वमुर्ती दृष्टीस पडतात. गावातील एका गल्लीत २.५ फुट उंचीची नंदीची तुकतुकीत दगडाची मुर्ती रस्त्यावर पडलेली आहे. त्यांच्या जवळ दोन ६ फूटी कोरीव काम केलेले खांब व काही मुर्त्या पडल्या आहेत. या खांबांचा जाता येता त्रास होतो म्हणून गावकऱ्यानी हे खांब मातीची भर घालून पुरले आहेत. नंदीला सुध्दा हटवण्याचा त्यांचा विचार होता पण मुर्ती जड असल्याने ते शक्य झालेले नाही. पूर्वी इथे मंदिर असावं. गाव पार केल्यावर आपण शंकराच्या मंदिरापाशी येतो. येथून समोरच एकूण तीन डोंगरांवर वसलेला भामेरगड उर्फ भामगिरी किल्ला नजरेस पडतो. यातील उजव्या हाताच्या डोंगरावर एक छोटा दर्गा असुन समोरील डोंगरावर कोरीव लेणी आहेत तर डाव्या हाताच्या डोंगरावर भामेरगडचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या खाली डोंगरात एक मोठी खाच मारून बालेकिल्ला व मधला डोंगर एकमेकापासुन वेगळे केलेले आहेत. बालेकिल्ल्याचा डोंगर ते दर्ग्याचा डोंगर यांना समांतर अशी तटबंदी पायथ्याशी बांधलेली असुन आजही ही तटबंदी व त्यातील पाच बुरुज बऱ्यापैकी शिल्लक आहेत. यातील एका बुरुजाच्या बाहेरील बाजुस मोठा बांधीव हौद आहे तर एका बुरुजावर भग्न झालेली विष्णुमुर्ती आहे. ह्या तटाचा बराचसा भाग झाडांनी लपलेला आहे पण बुरुज मोठे असल्याने लांबूनही चटकन दिसतात. ह्या तटाची व बुरुजाची मांडणी गडमाथ्यावरुन उठून दिसते. गावामागून उजव्या हाताला असलेल्या एका मळलेल्या पायवाटेने सुरूवातीच्या वाटेवर नाक दाबून १० मिनीटात आपण भग्न प्रवेशद्वारापाशी येतो. दरवाजाकडे येताना डाव्या बाजुला कातळात कोरलेल्या गुफा आपले लक्ष वेधतात तर काही ठिकाणी घसारा लागतो. येथे काटकोनात दोन प्रवेशद्वारे असून या बाजूचा बुरुज कसाबसा तग धरुन उभा आहे. येथील प्रवेशद्वार ढासळलेलं असलं तरी दुतर्फा उभे असलेले उंच दगडी खांब व बुरुज गतवैभवाची साक्ष देतात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या हाताला दर्ग्याचा डोंगर, समोर गुंफांचा डोंगर व डाव्या हाताला बालेकिल्ल्याचा डोंगर दिसतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार अशा ठिकाणी बांधले आहे की, प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रू मधल्या डोंगरावरून व उजव्या बाजूच्या डोंगरावरुन सहज टप्प्यात येइल. उजव्या हाताच्या डोंगरावरचा छोटासा दगडी टप्पा व कातळातल्या पायऱ्या चढून आपण दर्ग्यापाशी पोहचतो. या पीराला पांढऱ्या कापडाचे बैल वाहिलेले दिसतात. तिथून खाली उतरुन परत प्रवेशद्वारापाशी येऊन छोटेसा माळ पार करुन आपण लेण्यांच्या डोंगरापाशी येतो. या डोंगराला सर्व बाजूंनी एकाला एक लागुन जवळपास चाळीस लेणी खोदलेली असुन यातील २४ लेणी आपल्याला पाहता येतात. १० x १० फूट ते २५ x १० फूट अशी लांबी रुंदी असलेली ही लेणी पाण्याच्या टाक्या आहेत. काही कोरडी टाकी तर काही स्वच्छ पाण्याने भरलेली आहेत. प्रत्येक टाके हे पहिल्या टाक्याच्या खालच्या पातळीत कोरलेले असुन टाक्याच्या तळाशी असलेल्या छीद्रातुन एका टाक्यातील पाणी दुसऱ्या टाक्यात जाण्याची सोय आहे. या किल्ल्यातील हे पाण्याचे नियोजन अभ्यासण्यासारखे आहे. २४ लेण्यांपुढे जाण्याचा मार्ग धोकादायक असुन दोरीशिवाय पुढील लेणी पाहता येत नाही. लेण्या पाहून झाल्यावर परत मागे येऊन खडकात खोदलेल्या पायऱ्यानी डाव्या हाताच्या बालेकिल्ल्याकडे निघायचे. एकूण ६० पायऱ्या चढून गेल्यानंतर किल्ल्याचा खरा आवाका लक्षात येतो. जाताना वाटेत भग्न झालेल्या दगडी कमानीत कोरलेला एक पर्शियन शिलालेख दिसतो. या चढाई दरम्यान किल्ल्याचे प्रवेशद्वार सतत आपल्या नजरेच्या टप्प्यात असते. पायऱ्या संपल्यावर पहिल्या टप्प्यावर परत सहा गुंफा आहेत. तिथून थोडे वर आल्यावर ३ कोरीव गुंफा लागतात. या गुंफांच्या दाराच्या पट्टीवर नक्षी काढलेली असुन मधोमध गणपतीची मुर्ती कोरलेली आहे. गुफांच्या दारावर भालदार चोपदार स्त्री पुरुषांच्या मुर्ती व पक्षांच्या जोडी कोरलेल्या आहेत. प्रत्येक गुफां साधारण ३० x ३० फुट असून बारा दगडी खांबांवर त्याचे छत तोललेले आहे. गुंफांना दगडात कोरलेल्या खिडक्या आहेत. शेवटच्या गुंफेच्या पलिकडे २० × २० फुट व साधारण ३० फूट खोल गुंफा आहे. याचे तोंड कोरीव गुंफांच्या वरच्या बाजूला आहे. या कोरीव गुंफांचा वापर कचेरीसाठी केला जात असावा. गुंफांपासून वर चढत गेल्यावर आपल्याला समोर बालेकिल्ल्याचा बुरुज व त्यामागे किल्ल्याचे सर्वोच्च टोक दिसते तर उजव्या हाताला दगडात खोदलेली खाच दिसते. या खाचेने बालेकिल्ला व शेजारील टेकडी एकमेकापासुन वेगळी करण्यात आली आहे. ही खाच बनविण्याचे काम अर्धवट राहिलेले दिसते. १५ फूट × ३० फूट खाचेच्या दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज आहेत तर समोरच्या बाजूला व मागील बाजुस खोल दरी आहे. ह्या खाचेतुन दगडाचा थोडासा टप्पा चढून गेल्यावर आपण खाचेच्या बाजूवरील डोंगरात पोहचतो इथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. खाचेतून उतरुन बालेकिल्ल्याकडे चढत गेल्यावर १५ पायऱ्यांनंतर दुसरे प्रवेशद्वार लागते. येथे आपल्याला बुरुज व तटबंदीचे अवशेष दिसतात. तिथून पुढे गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाक लागते. भामेर किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्यासाठी पुन्हा एक दगडी टप्पा चढावा लागतो. वर ३० फूट रुंद व लांबवर पसरलेले पठार आहे. या पठारावर सती मातेचं छोटे मंदिर गावातील लोकांनी नव्याने बांधून काढले आहे. व त्याच्या बाजूला २० × २० फूटी पिण्याच्या पाण्याचे टाक व इतर उध्वस्त अवशेष नजरेस पडतात. थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकाचा बुरुज नजरेस पडतो. येथुन खाली उतरल्यावर डोंगर उतारावर असणारी पाण्याची तीन टाकी व समोर देऊरचा डोंगर व त्यावरील लेणी दिसतात. इथून खाली गांवाकडे पाहिल्यावर किल्ला व गावांच्या मध्ये असलेली खंदकरेषा स्पष्ट दिसते. तेथुन ढासळलेला तट चढुन परत बालेकिल्ल्यावर यावे लागते. या ठिकाणी आल्यावर आपला संपूर्ण किल्ला पाहून होतो. भामेर गडावरुन दक्षिणेकडे गाळणा किल्ला तर पूर्वेकडे राव्या-जाव्या नावाची दोन जोड शिखरे दिसतात. गड चढण्यासाठी एक तास तर फिरण्यासाठी तीन तास लागतात. गावातील महत्त्वाची ठिकाणे पहाण्यासाठी १ पुरेसा होतो. भामेर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे. प्राचिन काळी येथे भद्रावती नगर होते. त्या काळांत इथे युवनाश्व राजा राज्य करीत होता. पांडवांनी सोडलेला यज्ञाचा घोडा या राजाने अडवला. पांडवांनी युद्ध करून तो घोडा परत नेला. महाभारत युद्धावेळी हा राजा पांडवांच्या बाजूने लढला. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे ‘‘भामेर’’ होय अशी दंतकथा आहे. दंतकथेप्रमाणे तोरणमाळचा महाभारत कालीन राजा युवनाश्न हा त्याची उपराजधानी भामेर येथे पावसाळ्यात वास्तव्य करून राहत होता. भामेर (भंभगिरी) 1000 ते 1500 वर्षांपासून आपला ऐतिहासिक समृद्ध वारसा आजही टिकवून आहे. गडावरील लेणीवरून हा किल्ला सातवाहन काळात अस्तित्वात असावा. मध्ययुगात हा किल्ला व्यापारी दळणवळणाच्या मार्गावरील प्रमुख केंद्रस्थानी होता. खानदेश-बऱ्हाणपूर-सुरत मार्गाच्या प्रदेशावर वर्चस्वासाठी भामेरसारखा मजबूत किल्ला ताब्यात असणं त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं समजलं जाई. नाशिक-धुळे-सुरत या तीनही शहरांकडे जाणारे मार्ग याच भामेरच्या परिसरातून जातात. प्राचीन काळात लेण्या या व्यापारी मार्गावरच कोरल्या गेल्यात. येथील जैन लेण्या आजही प्राचीन कलेचा वारसा टिकवून आहेत. १२व्या शतकांत अहिर कुळांतील लक्ष्मीदेव हा राजा भामेरला राज्य करीत होता. तसा शिलालेख आजही येथे आहे. देवगिरीच्या यादव कुळातील जैतुगीचा मुलगा दुसरा सिंधण (१२१०-४६) गादीवर आला. याने खानदेशमधील पिंपळगाव तालुक्यातील भंभागिरीच्या (भामेर) लक्ष्मीदेवाला जिंकले अशी नोंद आढळते. सिंधण यादवाच्या सेनापतीने लक्ष्मीदेवाचा पराभव केला. खानदेशात यादव राजांना गवळी राजेही म्हटले जाते. भामेर बहामनीं काळापासून १८ व्या शतकापर्यंत इस्लामी सत्तेच्या वर्चस्वाखाली होते. १८ व्या शतकाच्या सुरूवातीला दाभाडे घराण्याकडे भामेर प्रांताची व्यवस्था आली पण भामेर किल्ला मराठ्यांच्या ताब्यात सन १७५२ मध्ये आला. त्यानंतर भामेर मुलुखाचा सरंजाम विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांच्या नातवाकडे देण्यात आला होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये सगळे किल्ले ताब्यात घेतल्यानंतरही सन १८२० मध्ये कालेखान या पेंढाऱ्याच्या सरदाराने बंड करून भामेर ताब्यात घेतला पण कॅ. ब्रिग्जने हे बंड मोडून काढतांना इथल्या इमारती व तट नष्ट केले. --------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2014/08/blog-post_15.html", "date_download": "2018-11-15T01:51:41Z", "digest": "sha1:OXTKINMSPKIICG6QZGDF65VW2TVHQXLP", "length": 20370, "nlines": 250, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "यांच्या स्वातंत्र्याचं काय ? ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nधनगर आंदोलनातील हिंसा आणि त्याची प्रतिक्रिया\nधनगर आरक्षणावर साप्ताहिक चित्रलेखाला पत्र\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nशुक्रवार, ऑगस्ट १५, २०१४\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\n15 ऑगष्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. ब्रिटीशानी जखडलेल्या गुलामीच्या बेड्या आपण तोडल्या. दरवर्षी 15 ऑगष्ट रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हा आनंदाचा, अभिमानाचा दिवस आहे हे मान्यच....परंतु हे स्वातंत्र्य खरोखर समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचलय का याचा विचार समस्त भारतीयानी करावा असे मला वाटते. आजही अनेक लोकाना रहायला निवारा नाही, अनेकाना गाव नाहे, या देशाचे नागरिक असल्याची त्यांची कोणतीही ओळख नाही. या गावकुसाबाहेरच्या,\nपरिघाबाहेरच्या समाजाला न्याय मिळावा, त्याना खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपण काय करणार आहोत किमान आजच्या दिवशी तरी असले फालतू प्रश्न विचारु नये असे सर्वाना वाटेल. परंतु आजच सिग्नलला तिरंगा झेंडा विकणारी लहान मुलं पाहीली आणि रहावले नाही. फूटपाथवरच संसार मांडून ते आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत होते किमान आजच्या दिवशी तरी असले फालतू प्रश्न विचारु नये असे सर्वाना वाटेल. परंतु आजच सिग्नलला तिरंगा झेंडा विकणारी लहान मुलं पाहीली आणि रहावले नाही. फूटपाथवरच संसार मांडून ते आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत होते मनात विचार आला, कोण असतील ही माणसं मनात विचार आला, कोण असतील ही माणसं याना घर नाही का, गाव नाही का याना घर नाही का, गाव नाही का याना नातेवाईक नाहीत का याना नातेवाईक नाहीत का यांच्या मुलांचे भविष्य काय यांच्या मुलांचे भविष्य काय हे सारे प्रश्न मनाला यातना देवून गेले हे सारे प्रश्न मनाला यातना देवून गेले अनेकजण मखलाशी करतात कि याना कष्ट करायला काय होते अनेकजण मखलाशी करतात कि याना कष्ट करायला काय होते परंतु ही सर्व माणसं कष्ट करतच होती परंतु ही सर्व माणसं कष्ट करतच होती कोण तिरंगा विकत होतं, कुणी फुगे विकत होतं, कुणी आणखी काय काय विकूनच आपला उदरनिर्वाह करीत होते. पण या अवाढव्य भारत देशात त्याना रहायला हक्काची जागा मिळू नये कोण तिरंगा विकत होतं, कुणी फुगे विकत होतं, कुणी आणखी काय काय विकूनच आपला उदरनिर्वाह करीत होते. पण या अवाढव्य भारत देशात त्याना रहायला हक्काची जागा मिळू नये त्याना या देशाचे नागरिक म्हणून स्वाभिमानाने जगता येवू नये \nचार दिवसापूर्वीच एक बातमी वाचायला मिळाली. नागपूर जिल्ह्यामधील एका ग्रामपंचायतीने गावातील वडार समाज गुन्हेगार आहेत असा ठराव मंजूर करुन त्याना गाव सोडण्याचे आदेश दिले. सरपंचपदी एक महिला असून त्यांचे म्हणने आहे कि गावातील वडार समाज गुन्हेगार आहे. शासनाने त्याना कुठेही जागा द्यावी पण त्यानी गाव सोडून जावे.\nअसो. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.......\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/1d8a359b0a/national-child-bravery-award-at-the-hands-of-the-prime-minister-sarah-nisha-patil", "date_download": "2018-11-15T02:53:55Z", "digest": "sha1:DVNN3SYNREV5LH4ZLIYTROMNG363EUG7", "length": 8498, "nlines": 77, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "पंतप्रधानांच्या हस्ते निशा पाटील हिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते निशा पाटील हिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला यंदाचा (वर्ष 2016) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान यांच्या 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी आयोजित शानदार कार्यक्रमात आज 12 मुली आणि १३ मुले अशा एकूण २५ बालकांना ‘वर्ष २०१६च्या राष्ट्रीय बाल शौर्य’ पुरस्काराचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यातील ४ बालकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिध्दार्थ यावेळी उपस्थित होत्या. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nयाप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित बालकांना संबोधित केले. ते म्हणाले, पुरस्कार प्राप्त बालकांच्या प्रसंगावधान व साहसामुळे इतरांचे प्राण वाचले. या बालकांच्या आयुष्यातील ही उत्तम सुरुवात असून त्यांनी देशासाठी उत्तमोत्तम काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नेताजींच्या योगदानाबाबतही पंतप्रधानांनी बालकांना मार्गदर्शन केले. महापुरूष आणि खेळाडुंच्या आत्मचरित्राचे वाचन करून त्यांच्या कार्याचा अंगीकार करा असे आवाहन त्यांनी, पुरस्कार विजेत्या बालकांसह देशातील बालकांना केले. मनेका गांधी यांनीही उपस्थित बालकांना मार्गदर्शन केले.\nजळगाव जिल्हयातील निशा पाटील हीला राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले. प्रसंगावधान आणि धाडस दाखवून निशा पाटीलने 6 महीन्याच्या चिमुरडीला आगीच्या विळख्यातून वाचविले होते. निशाच्या या कामगिरीची नोंद घेऊन तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर होणा-या पथसंचलनात ही बालके सहभागी होणार आहेत. पुरस्कार प्राप्त बालकांनी याआधी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह अन्य गणमान्य व्यक्तींची भेट घेतली आहे.\nभारत देशाच्या विविध भागातील अतुल्य शौर्य दाखविणा-या 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बाल कल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाआधी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बाल कल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/womem-strike-for-shivsena/", "date_download": "2018-11-15T02:46:08Z", "digest": "sha1:ZTRDXTDXNZUIGNPXI6BXCYZNNTAS5DEV", "length": 14185, "nlines": 165, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "आंदोलनासाठी मुंडन केलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्तींचा संसार उद्ध्वस्त!", "raw_content": "\nआंदोलनासाठी मुंडन केलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्तींचा संसार उद्ध्वस्त\nआंदोलनासाठी मुंडन केलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्तींचा संसार उद्ध्वस्त\nबीड | शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शिवसेनेच्यावतीने बीडमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये महिलांनी सहभाग नोंदवला होता आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून चक्क डोक्यावरचे केसही काढले होते.\nत्यातल्या स्वाती जाधव यांना शिवसेनेच्या कर्जमाफी आंदोलनाच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून ओळखलं गेलं. त्यावेळेस स्वत: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनीही त्यांचं कौतुक केलं.\nमात्र, मुंडन केल्यानंतर जाधव यांना घरातून बाहेर काढण्यात आलं, पतीनं घरातून हाकलून दिलं. माहेरच्यांनीही घरात आसरा दिला नाही. त्यामुळे त्यांना अहमदनगरमध्ये वडापावच्या दुकानावर काम करून उदरनिर्वाह करावा लागतोय.\nदरम्यान, ज्या पक्षासाठी घराबाहेर पडण्याची वेळ आली त्या पक्षानेही या महिलांकडे दुर्लक्ष केलं. स्थानिक कार्यकर्त्यांनीही या महिलांची चेष्टा केली. त्यामुळे पक्षासाठी मुंडन केलेल्या महिलाचं जीवन उद्धवस्त झालं आहे.\n-… तर तुमचाही दाभोलकर करू; छगन भुजबळांना धमकी\n-देवेंद्रा अजब तुझे सरकार; रात्रीच्या अंधारात मंत्र्याची दुष्काळ पाहणी\n-निवड समितीकडून महेंद्रसिंग धोनीला निवृत्तीचा सल्ला\n-मोदी सरकारची नवीन जाहिरात पाहिली का\n-माझ्या घरातील महिलांशी चुकीचं वागण्याचं धाडस कोणी करु शकत नाही\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n… तर तुमचाही दाभोलकर करू; छगन भुजबळांना धमकी\nआधी पंतप्रधानाचा मुलगा पंतप्रधान व्हायचा, हे आता बदलायला हवं- नितीन गडकरी\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nनरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-second-day-farmers-agitation-vegetables-prices-soar-8910", "date_download": "2018-11-15T02:49:27Z", "digest": "sha1:J5DSDWYNAZSUHC4YK32CFNMZDDTUYC2V", "length": 15914, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Second day of farmers' agitation; vegetables prices soar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपंजाब, हरियाणात शेतकरी संपाला धार\nपंजाब, हरियाणात शेतकरी संपाला धार\nरविवार, 3 जून 2018\nचंदीगड : शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाला पंजाब, हरियाणासह विविध राज्यांत दुसऱ्या दिवशीही चांगलीच धार होती. या राज्यातील प्रमुख शहारांकडे जाणारा दूध, भाजीपाला अनेक भागांत रोखण्यात आला. राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या या आंदोलनात सात पेक्षा अधिक राज्यांतील शेतकऱ्यांनी अनेक भागात रास्ता रोको आंदोलन केले.\nचंदीगड : शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाला पंजाब, हरियाणासह विविध राज्यांत दुसऱ्या दिवशीही चांगलीच धार होती. या राज्यातील प्रमुख शहारांकडे जाणारा दूध, भाजीपाला अनेक भागांत रोखण्यात आला. राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या या आंदोलनात सात पेक्षा अधिक राज्यांतील शेतकऱ्यांनी अनेक भागात रास्ता रोको आंदोलन केले.\nकेंद्र आणि राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध या वेळी करण्यात अाला. पहिल्या दिवशी शहरातील भाजीपाला विक्री दरातही फरक जाणवला नसला, तरी दुसऱ्या दिवशी प्रति किलो १० ते २० रुपयाने दरात वाढ झाली. बटाटा, ढोबळी मिरची, कारले, काकडी आदींचा काही प्रमाणात तुटवडा जाणवू लागला. दररोज येणाऱ्या आवकेत परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, तसेच संप सुरूच राहिल्यास आगामी काही दिवसांत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली.\nपंजाबातील नाभा, लुधियाना, मुक्तसर, तरण तारण, नांगल, भटिंडा आणि फिरोजपूर या भागात आंदोलनाचा जोर अधिक आहे. शेतकऱ्यांनी शहरांकडे जाणारा भाजीपाला अाणि दूध रोखले आहे. भटिंडा येथे चार आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वरखा येथील दूध प्रकल्पातून दूध वितरणास ते विरोध करत होते. किसान एकता मंच आणि राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेतृत्वाखाली येथे १ ते १० जून दरम्यान आंदोलन होत आहे.\nकेंद्रातील भाजपप्रणित सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील शेतकरी गंभीर अडचणीत आला आहे. भयग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात केंद्र सरकार अपयशी झाले आहे. शेतकऱ्यांबरोबर सरकार वैरभावाने वागत आहे. हमीभावानुसार दर मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झशले आहेत. स्वामिनाथन आयोगांच्या शिफारसींची अंमलबजावणी केली, तरच या देशातील शेती समस्येवर समाधान मिळू शकेल.\n- कॅप्टन अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री, पंजाब\nसंप पंजाब दूध आंदोलन agitation सरकार government बळी bali आग तारण हमीभाव minimum support price कॅप्टन कॅप्टन अमरिंदरसिंग\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/feed?start=7236", "date_download": "2018-11-15T01:50:33Z", "digest": "sha1:TOLQT5PP7FCNO47EPOJEHML6A7LXLCJG", "length": 5681, "nlines": 165, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "RSS Feed - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनागपुरात विविध योजनांसाठी 595 कोटी- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती\nदहीहंडीच्या दिवशीच डीजेवाल्या बाबूंचा आवाज बंद\nराज्यभर सुकाणू समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन\nसंशयाचे भूत ‘त्याच्या’ डोक्यात शिरलं अन् तो नको ते करुन बसला\n...म्हणून राष्ट्रवादीनं तरी समृद्धीमार्गाला विरोध करु नये- मुख्यमंत्री\nधक्का लागल्याच्या रागातून बार फोडला\n5 लाखांचा ऐवज चोरून पाहुणा फरार\nलवकरच होणार नागपुर मेट्रोची ट्रायल\nवाढदिवसाला केक देऊन पत्नीची हत्या करण्याचा पतीचा प्रयत्न\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप\nपोलीस कारवाई टाळण्यासाठी पोलिसांवरच हल्ला\nजीएसटीचा सर्वाधिक फायदा नागपूरला; दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलं व्यक्तव्य\n4 चोरटे बँकेत शिरले अन् फक्त 5 मिनिटांत 5 लाख लुटून फरार झाले\nसायन्स एक्स्प्रेस नागपुरात मुक्कामी\nगडचिरोलीत सतर्कतेचा इशारा, पुरामुळे 135 गावांचा संपर्क तुटला\nशुभारंभ होण्याआधीच CCTV कॅमेऱ्यांवर चोरट्यांचा डल्ला; पोलिसांची प्रतिष्ठा पणाला\nबोकड चक्क दूध देतोय; गोंदियात ‘अजूबा’\nवाढदिवशी केक न कापावा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/business-news-marathe-jewellers-pune-103685", "date_download": "2018-11-15T02:50:58Z", "digest": "sha1:L74J3H3RIGIBI7UEON2LGOSTMDAEMBGX", "length": 13052, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news marathe jewellers pune गुढीपाडव्यासाठी ‘मराठे ज्वेलर्स’चे मायक्रोसेट डायमंड कलेक्‍शन | eSakal", "raw_content": "\nगुढीपाडव्यासाठी ‘मराठे ज्वेलर्स’चे मायक्रोसेट डायमंड कलेक्‍शन\nरविवार, 18 मार्च 2018\nपुणे - ‘मराठे ज्वेलर्स’ने गुढीपाडव्यासाठी कलात्मक व नावीन्यपूर्ण दागिन्यांचे ‘मायक्रोसेट डायमंड कलेक्‍शन’ सादर केले आहे. ग्राहकांची आवड, प्रचलित फॅशन आणि आपल्या सणावारांची संस्कृती यांचा बारकाईने विचार करूनच ही श्रेणी तयार करण्यात आली आहे. या श्रेणीमध्ये गोल्ड, व्हाइट गोल्ड, रोज गोल्ड, प्लॅटीनममध्ये साकारलेले पेंडंट आणि अंगठ्या आहेत. गुढीपाडवा आणि सहाव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सवलतही जाहीर करण्यात आली आहे.\nपुणे - ‘मराठे ज्वेलर्स’ने गुढीपाडव्यासाठी कलात्मक व नावीन्यपूर्ण दागिन्यांचे ‘मायक्रोसेट डायमंड कलेक्‍शन’ सादर केले आहे. ग्राहकांची आवड, प्रचलित फॅशन आणि आपल्या सणावारांची संस्कृती यांचा बारकाईने विचार करूनच ही श्रेणी तयार करण्यात आली आहे. या श्रेणीमध्ये गोल्ड, व्हाइट गोल्ड, रोज गोल्ड, प्लॅटीनममध्ये साकारलेले पेंडंट आणि अंगठ्या आहेत. गुढीपाडवा आणि सहाव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सवलतही जाहीर करण्यात आली आहे.\nलक्ष्मी रस्त्यावरील ‘मराठे ज्वेलर्स’चे नव्या मेगा स्टोअरला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या स्टोअरमध्ये दागिन्यांचे नवनवीन प्रकार आहेत. पौड रस्त्यावरील दालनामध्येही कोथरूड परिसरातील ग्राहक मोठ्या संख्येत येताना दिसत आहेत. ‘मराठे ज्वेलर्स’चे मिलिंद व कौस्तुभ मराठे यांनी सांगितले, की हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये साऊथ सेटिंग किंवा मद्रास सेटिंग ही दाक्षिणात्य शैली आम्ही उपलब्ध करून दिली आहे. खास दाक्षिणात्य कारागिरांकडून घडविण्यात आलेले हे दागिने २२ कॅरेट सोन्यामध्ये तयार करण्यात आले आहेत. पुण्यात अशा प्रकारचे दागिने फक्त आमच्याकडेच उपलब्ध आहेत. त्याबरोबरच चांदीच्या वस्तू व गिफ्ट आर्टिकल्समध्येही नवी व आकर्षक श्रेणी पाहावयास मिळते.\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nपुणे स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत मृतदेह\nपुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत एक मृतदेह असल्याचे आज (ता.14) सकाळी १० च्या सुमारास आढळून आले....\nताणतणाव नियंत्रणात मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची\nदौंड (पुणे) : ताणतणाव नियंत्रणात चांगला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांना वेळ देत संवाद वाढवावा, असा सल्ला प्रख्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T02:38:31Z", "digest": "sha1:LGOBVFPDZHFCW44HD4XXDVAVTHHPKO4N", "length": 6374, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे लॉयर्स सोसायटीच्या चेअरमनपदी ऍड. यशवंत खराडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे लॉयर्स सोसायटीच्या चेअरमनपदी ऍड. यशवंत खराडे\nपुणे – पुणे लॉयर्स सोसायटीच्या चेअरमनपदी ऍड. यशवंत ऊर्फ बाळासाहेब खराडे यांची निवड झाली आहे. याबरोबरच ऍड. फैय्याज शेख यांची व्हाईस चेअरमन, ऍड. निवेदीता काळे यांची सेक्रेटरी आणि ऍड. शिल्पा टापरे यांची सह सेक्रेटरीपदी निवड झाली आहे. सहकार खात्याचे अधिकारी नीलेश बांदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. सोसायटीची स्थापना 1961 साली झाली आहे. वकिलांची ही राज्यातील सर्वांत मोठी सोसायटी आहे. शिवाजीनगर न्यायालयात असलेल्या या सोसायटीचे शहर आणि जिल्ह्यातील मिळून सुमारे 7 हजार वकील सभासद आहेत. सोसायटीची वार्षिक उलाढाल सुमारे 150 कोटी रुपयांची आहे. रेव्हेन्यू स्टॅम्प, कोर्ट फी स्टॅम्प, ई-स्टॅम्प, नोटरी स्टॅम्प, ई-चलन, वकिली व्यवसायासाठी आवश्‍यक साहित्य, स्टेशनरी इथे मिळते. ऍड. खराडे यांनी यापूर्वी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहीले आहे. वकिलांच्या हितासाठी नेहमी कार्यरत राहणार असल्याचे ऍड. खराडे यांनी निवडीनंतर सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articlevideo…’रेस 3 चित्रपटातील पहिले गाणे रिलीज\nNext articleरोटरी क्‍लबतर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सेवा गौरव पुरस्काराने सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/bollywood-celebrities-who-played-lover-and-sibling-on-screen-302142.html", "date_download": "2018-11-15T02:14:34Z", "digest": "sha1:YH244A33MSIFA34GNMCZPQGZPASXUPR4", "length": 4772, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - PHOTOS : ‘हे’ कलाकार आधी होते भाऊ-बहिण मग झाले 'कपल'–News18 Lokmat", "raw_content": "\nPHOTOS : ‘हे’ कलाकार आधी होते भाऊ-बहिण मग झाले 'कपल'\nकुठलाही कलाकार असो, त्याने त्याच्या चित्रपटांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. कधी ते एकमेकांचे भाऊ-बहिण बनतात कधी आई-वडिल तर कधी ते प्रियकराच्या भूमिकेत दिसतात. आज आम्ही तुम्हाला असे कलाकार सांगणार आहोत ज्यांनी चित्रपटात भावा-बहिणीची भूमिका निभावून त्यांनी प्रियकराची भूमिकी साकारली आहे. मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा आणि अभिनेता रणवीर सिंग या जोडीचे अनेकजण फॅन्स आहेत. या दोघांनी सुद्धा पडद्यावर दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. ‘गुंडे’मध्ये ते कपल झाले होते तर ‘दिल धडकने दो’मध्ये ते भावा-बहिणीच्या भूमिकेत दिसले. दीपिका पदूकोण ‘रेस २’ मध्ये जॉन अबराहिमच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती. मात्र ‘देसी बॉईज’ या चित्रपटात ती जॉनची प्रेमिका बनली होती.\nत्यांनतर या दोघांनी ‘देवदास’, ‘मोहब्बतें’, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांमध्ये त्यांनी कपलची भूमिका साकारली आहे. जूही चावला आणि अक्षय कुमारने पण पडद्यावर दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. 'मिस्टर एंड मिसेज खिलाड़ी'मध्ये हे दोघे रोमांस करताना दिसले तर 'एक रिश्ता' या चित्रपटात ते भाऊ-बहिण झाले होते. करीना कपूर आणि तुषार कपूर यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात एकाच वेळेस केली. त्याचवेळी त्यांचे दोन चित्रपट 'मुझे कुछ कहना है' आणि 'जीना सिर्फ मेरे लिए है' खूप प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटात त्यांनी कपलची भूमिका केली होती. २००८ मध्ये आलेल्या ‘गोलमाल रिर्टन्स’ या चित्रपटात या कपलने भावा-बहिणीची भूमिका साकारली होती.\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i80311032920/view?page=1", "date_download": "2018-11-15T02:40:47Z", "digest": "sha1:TVYBSFXK7JVLHAMBQUL7ZSQUSSLAETHZ", "length": 10005, "nlines": 63, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्री दत्तात्रेयाचे अभंग", "raw_content": "\nअभंग संग्रह आणि पदे|\nदत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.\nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - मनें निर्मीयेलें मनेंचि म...\nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - जाग रे राजसा सच्चिद्‌घन ह...\nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - नाना ग्रंथ केले संतीं \nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - मागणें तें एक आहे \nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - काय करुं कीर्ति धन \nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - संकल्पांचे वनीं कोंडावला ...\nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - अरण्य पट्टण दोन्हीं सम आम...\nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - शरण आलों तुझ्या पायां \nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - निंदकांचे तोंडा कोण देई त...\nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - आडीं जैसें असे पोहर्‍यांत...\nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - द्वैताद्वैत सर्व खोटें \nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - देव पाहूं इच्छी मन \nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - आदिअंतीं एक ब्रह्म \nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - स्थळ रितें संतां विण \nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - आम्हीं दत्ताचे नोकर \nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - न मिळो तें अन्न वस्त्र प्...\nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - देह तें देऊळ आत्मा देव मू...\nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - करुणासागर देव विश्वंभर \nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - अनाथांच्या नाथा लाज तुझे ...\nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - तुम्हीं ऐका सर्व संत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/photos/4008-zaheer-khan-sagarika-ghatge-honeymoon-photoshoot-after-wedding", "date_download": "2018-11-15T02:02:20Z", "digest": "sha1:6YYWXKMUQE2KVCCAQ6EYT23FM6EHG4W5", "length": 4371, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सागरीका-झहीरच्या हनीमुनचे बोल्ड आणि हॉट फोटोशूट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसागरीका-झहीरच्या हनीमुनचे बोल्ड आणि हॉट फोटोशूट\nलखलखणारी पृथ्वी नासानं टिपली\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nमेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर भूकंपाचा जबरदस्त धक्का\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे नाव देणं हा विदर्भाचा अपमान - श्रीहरी अणे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T02:24:01Z", "digest": "sha1:WJ4YJ3OHCKIHMRZQINTHZWTOGGFC7E6K", "length": 11561, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जुन्नर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nब्लॉग स्पेसNov 9, 2018\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nयवतमाळच्या पांढरकवडा भागात अवनी वाघिणीला वनविभागानं मारल्याचं प्रकरण अजून निवळलेलं नाही. ती नरभक्षक झाल्यानं तिला कोर्टाच्या निर्देशाप्रमाणेच ठार केलं, असं वनविभागाचं म्हणणं आहे, तर पर्यावरणवादी मात्र अवनी वाघीण नरभक्षक असल्यापासूनच आक्षेप घेत आहेत. वन्यप्राण्यांचं माणसाबरोबरचं सहजीवन जवळून पाहिलेल्या एका पशुवैद्यकानं या मानव विरुद्ध वाघ संघर्षाचा एक नवा पैलू समोर आणलाय या लेखातून.\nVIDEO : दसरा - वाघांना वाचवणाऱ्या शस्त्रांची पूजा\nVIDEO : मराठा आरक्षणासाठी तरुण महावितरण टॉवरच्या टोकावर बसले\nशिवनेरी गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ मुलीने गळफास लावून केली आत्महत्या\n'शिकारी खुद्द शिकार...', कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला\nमहाराष्ट्र May 7, 2018\nमहिला विशेष : 'या' गावात कुणीही उपाशी राहत नाही \nगौरव नारीशक्तीचा, न्यूज 18 लोकमतचा मुक्ता सन्मान सोहळा थाटामाटात संपन्न\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nकोण घेणार तमाशाला वाचवण्याची ‘सुपारी’\nमहाराष्ट्र Dec 31, 2017\nविराट कोहलीचा डुप्लिकेट तुम्ही पाहिलात का\n'बंदुक्या'तल्या शशांक शेंडेंचा डोरल्या आगळा वेगळा\nनशीब बलवत्तर म्हणून आजी पुराच्या पाण्यातून बचावल्या \nब्लॉग स्पेस Aug 16, 2017\nबैलगाडा शर्यतीवरचं बंदीचं ग्रहण कधी सुटणार \nIBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट, आंबेगव्हाण गावातील विद्यार्थ्यांचा घोर संपला...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95/", "date_download": "2018-11-15T01:57:44Z", "digest": "sha1:XJIBVUUXUUWIDV2BQCAOKTCG7JZ5RSKA", "length": 10603, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिग्दर्शक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nअभिनेत्री जुही चावला आज 51 वर्षांची झाली. शाहरुख आणि आमिर खानच्या या चित्रपटांतली गाणी जुहीमुळे हिट झाली. पाहा जुहीची तीच बेस्ट 4 गाणी\nसिंबासाठी रणवीर सिंग नाही, 'हा' कलाकार होता पहिली पसंती\nसलमानच्या फॅन्ससाठी वाईट बातमी, 'दबंग 3'ची रिलीज डेट बदलली\n'मुळशी पॅटर्न' वादात, संदीप मोहोळच्या बहिणीचा सिनेमावर आक्षेप\nVideo : संजय दत्तच्या मुलाचा प्रश्न ऐकलात तर तुम्ही नक्कीच इमोशनल व्हाल\nनागराजच्या ‘नाळ’ला शनाया देणार टक्कर\n'कुछ कुछ होता है'च्या सिक्वलबद्दल करण जोहरनं केला महत्त्वाचा खुलासा\n'भाईं'च्या भूमिकेत दिसणार दोन अभिनेते\n'सेक्स,ड्रग्ज अॅण्ड थिएटर' आहे काय\nसलमान खानच्या 'भारत'मध्ये शूट झाला सर्वात भयंकर स्टंट\n'या' मोठ्या सिनेमाच्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान एकत्र\nआर्ची घेऊन येतेय नवी लव्ह स्टोरी\nअनुप जलोटांच्या आईनं विचारलं, कोण आहे ती जसलीन\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/jharkhand/", "date_download": "2018-11-15T01:51:03Z", "digest": "sha1:NV6GQSKFPZXI44YSXGOJASESGLRMYDNH", "length": 10776, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jharkhand- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nउद्योजिकेची यशोगाथा, 2 रुपयांचा चिप्स व्यवसाय थेट नेला कोट्यावधींच्या घरात\nजिद्द चिकाटी असेल तर काहीही साध्य होऊ शकते हे दाखवून दिलं आहे अमरावतीतल्या एका महिलेने. पाहुयात या यशस्वी उद्योजिकेची कहाणी.\nबाईक बिघडल्याने मुलींनी मागितली मदत, मदतीसाठी आलेल्या 11 तरूणांनीच केला बलात्कार\nVIDEO : 'जय श्रीराम'च्या घोषणा देत स्वामी अग्निवेश यांना बेदम मारहाण\nझारखंडमध्ये एकाच घरातील सहाजणांची आत्महत्या\nमदर तेरेसा यांच्या संस्थेवर मुलं चोरीचा आरोप\nशाळेत विद्यार्थिनीवर 18 जणांचा सामूहिक बलात्कार,शिक्षकही झाले सहभागी\nझारखंडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 6 जवान शहीद\n'खंडणी'च्या जोरावर माओवाद्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे\nहॉस्पिटलच्या नर्सेसमध्ये लालूंची 'क्रेझ'; उपचारानंतर काढले फोटो\nजमशेदपूरमध्ये मुलं चोरण्याच्या अफवेमुळे जमावाने 8 जणांना ठार मारलं\nझारखंडमध्ये रिलीजआधीच 'बेगम जान' 'टॅक्स फ्री'\nझारखंडमध्ये चकमकीत 4 माओवादी ठार\nझारखंडच्या बाबा बैद्यनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 11 भाविकांचा मृत्यू\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80930061945/view", "date_download": "2018-11-15T02:54:54Z", "digest": "sha1:4MJ67IYSQNNDHUL7C6X2CPYWAVS5ZEYY", "length": 5012, "nlines": 64, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संत तुकडोजी महाराज - भजन ११ ते १५", "raw_content": "\nसंत तुकडोजी महाराज - भजन ११ ते १५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nपाहु दे डोळिया मूर्ति गोजिरी ॥धृ॥\nया भवधारी, मन दुःखारी \nतुजविण कोण दुजा कैवारी ॥॥भोळिया \nमधुर बासरी, ऎकवि तारी \nतुकड्यादासा आज निवारी ॥भोळिया \n बोलवेन , आपुलिया दोषा \nतूचि सर्व-साक्षी आदी, अनादी परेशा \nत्रिविध तापांचा संग, न पाहावे डोळा \nरिपु क्लेश त्रास देती, वाढवोनि ज्वाळा ॥१॥\nआसक्ति गुंतवी, तुझ्या सोडुनिया प्रेमा \nकर्म-धर्म नष्ट होती, ढासळिता नेमा ॥२॥\nऎसिया चिंतनी वेळ, जातसे निधाना \nलाज वाटे सांगताचि, तुज घनश्यामा \nकरि कृपा त्रास टाळी, जाचणी यमाची \nतुकड्यादास ठाव देई, मागणे ते हेची ॥४॥\nअसं वेड लावशिल कधी मी विसरिन माझी सुधी ॥धृ॥\nतुज वाचुनि कवणा रुसू गे माय \n'हा देह मी' म्हणता भला, स्वात्मता न उरली मला ॥२॥\nसंशयी वृत्ति पाहुनी, अग लाज वाटते मनी ॥३॥\nनच विरे गर्व बापुडा, सोडिचना अपुला धडा ॥४॥\nजाणीव वाढली जरी, तरि अंधपणा वावरी ॥५॥\nतुकड्यास ठाव दे अता, नच भासो देहात्मता ॥६॥\nसुखशांति या जगि ना दिसे जन हे पिसे, फिरे वायसे ॥धृ॥\nअति थोर राजा, जयाचा अगाजा \nधरि लोभ तोही, मनासी रुसे, दुःख-सायसे ॥१॥\nरमे रम्य लोकी, मुखासी विलोकी \nगडी तुकड्याचा, कुणी ना कुणाचा \nझरा स्वारथाचा, मुळाशी वसे, दुःख-सायसे ॥३॥\nसमाधान हे विषयी नसे पाहता दिसे, कळे सायसे ॥धृ॥\nधरी संत-पाया, सुख देतसे, कळे सायसे ॥१॥\nन राजा दिसे बा प्रजाही नसे, कळे सायसे ॥२॥\nगडी तुकड्याचा, हरी हा सुखाचा \nधरा भाव याचा, सुखी व्हा असे, कळे सायसे ॥३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-work-of-teacher-recruitment-is-yet-to-be-completed/", "date_download": "2018-11-15T02:37:43Z", "digest": "sha1:AJDAGKZAWIUBXPWV33N2B4HCSRPYQDAI", "length": 8279, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पवित्र’च्या ‘पावित्र्या’वरच प्रश्‍नचिन्ह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘पवित्र’च्या ‘पावित्र्या’वरच प्रश्‍नचिन्ह\nपुणे : गणेश खळदकर\nशिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धीमापन चाचणीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता लवकरच शिक्षक भरती होणार, असे स्वप्न परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना पडू लागले आहे. पंरतु त्यांच्या स्वप्नावर विरजण पडणार असून ज्या पवित्र पोर्टलमार्फत ही शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्या पोर्टलचे काम अद्याप अर्धवटच अवस्थेत आहे. तसेच त्यातून होणार्‍या भरतीबाबत देखील अनेक शंका निर्माण झाल्या असून ‘पवित्र’च्या ‘पावित्र्या’वरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे जाहीर झालेल्या निकालात देखील विद्यार्थ्यांचे मार्क कमी झाले आहेत.\nराज्य शासनाने शिक्षकभरतीसाठी पवित्र (Portal For Visible to All Teacher Recruitment)या संगणकीय प्रणालीच्या आधारे शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच राज्यात अभियोग्यता आणि बुद्धीमापन ऑनलाईन चाचणी घेण्यात आली. ही चाचणी दिल्यानंतरच विद्यार्थ्यांना गुण दिसले. पंरतु आता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे 1 किंवा 2 गुण कमी झाल्याचे निकालावरून दिसून येत आहे. चुकीच्या प्रश्‍नांचे गुण कमी केले, असे म्हणावे तर हे गुण 200 पैकीच दाखविण्यात येत आहेत. त्यामुळे गुण नेमके कमी कशामुळे झाले, असा प्रश्‍न विद्यार्थी विचारत आहेत.\nसन 2012 मध्ये बंद झालेल्या शिक्षक भरतीनंतरही अनेक शाळांनी वैयक्तीक मान्यतांच्या व ना हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केली. या भरतीमध्ये संस्थाचालक, अधिकारी आणि शिक्षक यांच्यात मोठ्या प्रमाणात अर्थिक गैरव्यवहार झाले. यातील तब्बल 4 हजार 11 मान्यता या दोषी असून देखील त्यांच्यावर कारवाईचे धाडस अद्याप कोणीही दाखवत नाही. त्यातच शिक्षक भरती पारदर्शकपणे व्हावी यासाठी पवित्रच्या माध्यमातून भरती करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. परंतु कोणतीही पूर्वतयारी न करता घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.\nभरतीसंदर्भात शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांची नियुक्ती कशी करायची यावरून अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामध्ये संस्था किती जागांची जाहिरात पोर्टलवर देणार, एकाच व्यक्तिने अनेक ठिकाणी अर्ज केल्यावर नियुक्ती कशी होणार, एकाच पदासाठी अनेक अर्ज आल्यावर निवड कशी होणार, महाविद्यालयांमध्ये ठराविक प्रवर्गांचेच आरक्षण आसते त्यामुळे इतर आरक्षित प्रवर्गांचे काय होणार आणि एवढे करूनही संस्थाचालक पैशाची मागणी करणार नाहीत याची खात्री कोण देणार तसेच संस्थाचालकाने उमेदवाराला हजरच करून घेण्यास नकार दिला तर त्यावर कोण कारवाई करणार, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीतच आहेत. त्यामुळे तुर्तास तरी शिक्षक भरती लांबणीवर पडणार असून सध्या केवळ या प्रक्रियेवरच अधिकारी बैठका घेत आहेत. कारण यातील काही प्रश्‍नांची उत्तरे अधिकार्‍यांकडे देखील नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%BE/all/page-2/", "date_download": "2018-11-15T02:40:52Z", "digest": "sha1:UQSRKJ6XA2YSJFZZFOB2MVNHFJNATJKF", "length": 10840, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बसपा- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसरकार स्थापण्यासाठी जेडीएसला काँग्रेसचा पाठिंबा\nकर्नाटकमध्ये कुणालाच बहुमत नाही हे स्पष्ट होताच बंगळूरमध्ये जोरदार हालचालींना सुरवात झालीय. काँग्रेसनं जेडीएसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.\nब्लॉग स्पेस May 4, 2018\nसर्व लढाई फक्त दलित मतांसाठी \nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nउत्तर प्रदेशात आंबेडकरांच्या भगव्या पुतळ्याला बसपा कार्यकर्त्यांनी लावला निळा रंग\nउत्तर प्रदेश पोटनिवडणुकांमध्ये सायकलची कमळाला धडक; योगीच्या गोरखपूर, फुलपूरमध्ये सपाचा झेंडा\nभीमा कोरेगाव प्रकरणामागे संघ-भाजपचा हात -मायावती\nएक्झिट पोल किती खरे, किती खोटे \nयूपी महापालिका निवडणुकीत 'हाथी'ची धडाकेबाज एंट्री, 'सायकल' पंक्चर \nराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, पंतप्रधान आणि अमित शहांनी केलं मतदान\nईव्हीएम मशीन हॅक करून दाखवाच, निवडणूक आयोगाचं खुलं आव्हान\nचंद्रपुरात बसपाचा 'हाती' आला\nशिवसेनेला लातूरमध्ये भोपळा, परभणीत 6 तर चंद्रपुरात दोनच जागा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/karnataka-election-update-7/", "date_download": "2018-11-15T02:02:45Z", "digest": "sha1:SNYTASNFKOMM6PNZUIRVLKXYBFFN5SS7", "length": 8092, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपला बहुमत सिद्ध करणे केवळ अशक्य - सिद्धरामय्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपला बहुमत सिद्ध करणे केवळ अशक्य – सिद्धरामय्या\nनवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत.त्यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याच मोठ आव्हान असणार आहे.\nदरम्यान काँग्रेसचे सर्व आमदार आमच्यासमवेत असून एकही जण फुटलेला नाही असा दावा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. भाजपकडे केवळ १०४ आमदार आहेत. तर आमच्याकडे 116 आमदार आहेत. आमचे सर्व आमदार आमच्या संपर्कात असून, कोणीही बंडखोरी करणार नाही. त्यामुळे भाजपला हा विश्वासदर्शक ठराव जिंकणे केवळ अशक्य असल्याचं त्यांनी म्हंटलं तसेच त्यांनी यावेळी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हंटलं आहे.\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण…\nमुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-hockey/india-eyes-world-hockey-title-now-says-hockey-coach-14993", "date_download": "2018-11-15T02:46:43Z", "digest": "sha1:JK27OLMUXZHH4ROGK6VWR4LSM46R64RK", "length": 13107, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "India eyes World Hockey title now, says Hockey Coach आता लक्ष्य जागतिक पातळीवर : ओल्तमन्स | eSakal", "raw_content": "\nआता लक्ष्य जागतिक पातळीवर : ओल्तमन्स\nमंगळवार, 1 नोव्हेंबर 2016\nहे प्रमुख विजेतेपद असले, तरी आम्हाला आणखी पुढे जाऊन जागतिक पातळीवरील स्पर्धेत विजेतेपद मिळवायचे आहे\nकुंतान (मलेशिया) : आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून भारताने विजेतेपदाला गवसणी घातली आणि तमाम भारतीयांना दिवाळीची अमूल्य भेट दिली. या विजेतेपदानंतर प्रशिक्षक रोलॅंड ओल्तमन्स यांनी आता जागतिक पातळीवरील स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित केले आहे.\nओल्तमन्स यांनी भारतीय हॉकीपटूंचे तोंडभरून कौतुक केले. ''प्रशिक्षक म्हणून मी भारत-पाकिस्तान यांच्यातील 20 लढतींचा साक्षीदार असून त्यातील उत्कंठा जवळून अनुभवली आहे. जिंकण्याशिवाय येथे भारतीय खेळाडूंना पर्याय नव्हता. भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार असल्याने आम्ही इतर संघांच्या रडारवर होतो. अंतिम सामन्यात आघाडी घेतल्यानंतर पाकिस्तानला दोन गोल करण्याची संधी दिली. त्यामुळे दबाव वाढला होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात भारतीय खेळाडूंनी दाखवलेली मानसिक कणखरता कौतुकास्पद होती आणि याचा मला अभिमान आहे'', अशा शब्दांत रोल्तमन्स यांनी खेळाडूंचे कौतुक केले. हे प्रमुख विजेतेपद असले, तरी आम्हाला आणखी पुढे जाऊन जागतिक पातळीवरील स्पर्धेत विजेतेपद मिळवायचे आहे, असेही ते म्हणाले.\nअंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळविणारा सरदार सिंग म्हणाला, ''दीर्घ काळानंतर भारतीय संघाने असा दमदार खेळ केला. विजेतेपदाचा करंडक भारतीय संघाकडून देशवासींसाठी दिवाळीची भेट आहे. दोन वर्षांपूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानचाच पराभव करून भारताने सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे विजेतेपद मिळविण्याचा दबाव आमच्यावरच होता.''\nभारतीय कर्णधार व गोलरक्षक पी. श्रीजेश म्हणाला, ''भारत-पाकिस्तान लढत नेहमीच स्पेशल असते. त्यामुळे विजेतेपद मिळविल्यानंतर राखीव खेळाडूंची भावना काय असेल याची मला कल्पना आहे. त्यामुळे हा विजय विशेष आहे.''\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nदेशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया\nलातूर : \"शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मणांच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय...\n9 डिसेंबरची धावाधाव कुटुंबासाठी\nपुणे : बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमधील फॅमिली रनला पुणेच नव्हे तर राज्यभरातून लक्षवेधी प्रतिसाद मिळू लागला आहे. सहकुटुंब सहपरिवार धावण्यासाठी आणि...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mataka-racket-kodoli-15768", "date_download": "2018-11-15T02:27:41Z", "digest": "sha1:NVOSXSPJ36U7F7IYK3ZGOBEVERYUQJMU", "length": 13439, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mataka racket in kodoli कोडोलीत खुलेआम मटक्‍याचे अड्डे | eSakal", "raw_content": "\nकोडोलीत खुलेआम मटक्‍याचे अड्डे\nमंगळवार, 8 नोव्हेंबर 2016\nकोल्हापूर - कोडोली (ता. पन्हाळा) येथील मुख्य बाजारपेठेतील ग्रामपंचायतीच्या गाळ्यातच मटक्‍याचा अड्डा राजरोसपणे सुरू आहे. गावातील बाजारपेठ, जिल्हा परिषद शाळा, एसटी बस स्थानक व इतर परिसरातही मटक्‍यांच्या टपऱ्या जोरात सुरू असून पोलिसांचे मात्र दुर्लक्ष आहे. जिल्ह्यात इतरत्र मटका बंद असल्याचा दावा वरिष्ठ अधिकारी करत असताना कोडोलीतील या मटकाबुकीवर पोलिस मेहरबान का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nकोल्हापूर - कोडोली (ता. पन्हाळा) येथील मुख्य बाजारपेठेतील ग्रामपंचायतीच्या गाळ्यातच मटक्‍याचा अड्डा राजरोसपणे सुरू आहे. गावातील बाजारपेठ, जिल्हा परिषद शाळा, एसटी बस स्थानक व इतर परिसरातही मटक्‍यांच्या टपऱ्या जोरात सुरू असून पोलिसांचे मात्र दुर्लक्ष आहे. जिल्ह्यात इतरत्र मटका बंद असल्याचा दावा वरिष्ठ अधिकारी करत असताना कोडोलीतील या मटकाबुकीवर पोलिस मेहरबान का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nया मटक्‍याच्या जोरावर याच परिसरातील एकजण ‘सेठ’ झाला आहे. पोलिसांबरोबरच राजकीय पाठबळामुळे याच्या मटका अड्ड्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा परिसरात आहे. या व्यवसायातून मिळालेल्या संपत्तीच्या जोरावर या बुकीने गुंडही पोसले आहेत. हाच पैसा संबंधिताने पन्हाळा नगरपालिकेत एका पक्षाच्या उमेदवारामागे लावला आहे. पैशाच्या जोरावर विरोधी उमेदवारांवर दबावाचे राजकारण सुरू आहे.\nआज या बुकीला भेट दिली असता काही लोक रेकॉर्ड पाहताना दिसले तर बुकीवर काम करणारे लोक खुलेआम फलक लावून लोकांकडून मटक्‍याचे पैसे वसूल करत होते. या मटका ‘सेठ’ला स्थानिक राजकारणी लोकांचे पाठबळ आहे, या जोरावर तो स्थानिक लोकांनाही जुमानत नाही. मध्यंतरी कोल्हापूर शहरातील काही अवैध व्यवसायांचा पर्दाफाश स्वयंसेवी संस्थेनेच केला होता. यावरून पोलिस ठाण्यातील डीबीच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. हा प्रकार उघडकीला आला तेव्हापासून जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिले होते. मात्र कोडोलीतील मटक्‍याच्या बुक्‍या मात्र बिनधास्तपणे सुरू आहेत. त्यांच्यावर पोलिसच मेहरबान असल्यासारखी स्थिती आहे.\nरिक्षाचालकाने पळविले पाच लाख\nपुणे - पुण्यात घर घेण्यासाठी गावातील घर विकून आणलेले पाच लाख रुपये रिक्षा चालकाने रस्त्यामध्ये लंपास केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला. या...\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nबळी की बळीचा बकरा \nभारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या \"फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/bjp-minister-said-bad-word/", "date_download": "2018-11-15T02:41:53Z", "digest": "sha1:PPAPS2C4YTLENPLPTZ5XZD77KW6QV3BR", "length": 13630, "nlines": 166, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "...तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील; भाजप मंत्र्याची मुक्ताफळं", "raw_content": "\n…तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील; भाजप मंत्र्याची मुक्ताफळं\n…तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील; भाजप मंत्र्याची मुक्ताफळं\nभोपाळ | जर गुरुंच्या समोर टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील, असं वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री कुंवर विजय शाह यांनी केलं आहे. ते शिक्षक दिनानिमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते.\nआमचे सहकारी टाळ्या वाजवण्याऐवजी टाळ्या वाजवण्याचं नाटक करतात. गुरू देवापेक्षा मोठा असतो, त्यामुळे गुरूचा सन्मान करा. गुरूंसाठी टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील, असं कुंवर विजय शाह यांनी केलं.\nदरम्यान, कुंवर विजय शाह यांनी हे वक्तव्य करून नवीन वाद ओढावून घेतला आहे.\n-कोणत्याही पक्षानं राम कदमांना उमेदवारी देऊ नये- उद्धव ठाकरे\n-अंगावर शहारे आणणारा ‘लव्ह सोनिया’चा ट्रेलर, एकदा पहाच…\n-आता माझे वय झाले आहे, मी निवडणूक लढवणार नाही- शरद पवार\n-शरद पवारांनी वाचली प्रेम कविता आणि सभागृहात एकच हशा…\n-इंदिरा गांधींनी निवडलेले ते सर्व तरुण पुढे मुख्यमंत्री झाले- शरद पवार\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nराम कदमांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘भाजप’चं अजूनही मौन\nराम कदमांविरोधात गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करू; काँग्रेस-राष्ट्रवादीचा इशारा\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\nऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल\nराम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी\nमंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-group-farming-scheme-unsuccessful-state-7922", "date_download": "2018-11-15T03:02:38Z", "digest": "sha1:2TT7LZSO3ZAKORBUSQ26YYSCCJW27JAW", "length": 18246, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, group farming scheme unsuccessful in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगटशेतीची योजना सपशेल फसली\nगटशेतीची योजना सपशेल फसली\nशनिवार, 5 मे 2018\nपुणे : गटशेतीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या धोरणाला पहिल्याच वर्षी लाल फितीचा तडाखा बसला. शेतकरी गटांसाठी सरकारने पाठविलेले २८ कोटी रुपये खर्च न करता शासनाकडे परत करण्याची नामुष्की कृषी खात्यावर आली आहे.\nपुणे : गटशेतीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या धोरणाला पहिल्याच वर्षी लाल फितीचा तडाखा बसला. शेतकरी गटांसाठी सरकारने पाठविलेले २८ कोटी रुपये खर्च न करता शासनाकडे परत करण्याची नामुष्की कृषी खात्यावर आली आहे.\nसह्याद्री फार्मर्स विलास शिंदे, डॉ. भगवानराव कापसे, तसेच राज्यातील इतर गटशेतीमधील प्रयोग पाहून राज्य सरकारने गटशेतीसाठी अनुदानाची योजना आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या गटशेतीला चालना देण्यासाठी २०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी व्यक्तिशः प्रयत्न करून गटशेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्वयंस्पष्ट मार्गदर्शक सूचना व अंमलबजावणीची जबाबदारी कोणी न घेतल्यामुळे योजना फसली आहे.\nशेतकऱ्यांचे प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन गट तयार करावेत व एका गटाला कमाला एक कोटी रुपयाचे भरीव अनुदान देण्याची तरतूद गटशेतीच्या नव्या धोरणात करण्यात आली आहे. एका जिल्ह्यात किमान दोन आणि जास्तीत जास्त सहा गट तयार होतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्यादेखील तयार करण्यात आल्या. तरीही कोट्यवधी रुपये परत पाठविण्यात आले.\n‘‘केवळ राज्यकर्त्यांची इच्छा असून चालत नाही. जिल्हा पातळीवरील नोकरशाहीने पाठिंबा न दिल्यास योजनेचा बट्टाबोळ होतो याचे उदाहरण म्हणजे गटशेतीची योजना होय. गेल्या वर्षी राज्यात समूहशेतीचे २०० गट स्थापन करण्यासाठी ३१ कोटी रुपये सरकारने कृषी खात्याला दिले होते. मात्र, केवळ १८५ गट तयार झाले. त्यातही या गटांना केवळ तीन कोटी रुपये अनुदान दिले. २८ कोटी रुपयांचे अनुदान कृषी खात्याने राज्य शासनाला परत केले,’’ अशी माहिती मराठवाड्यात गटशेतीत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिली.\nगटशेतीच्या या नव्या योजनेत निश्चित कोणी कसे कामकाज करायचे, त्यासाठी मनुष्यबळ व सामग्री कशी असेल याविषयी मार्गदर्शक सूचना निघाल्याच नाहीत. कृषी खात्याच्या विस्तार विभागाकडे योजनेचा निधी खर्च करण्याची जबाबदारी दिली गेली आणि योजना मंजुरी व अंमलबजावणीचे काम मात्र आत्माच्या गळ्यात मारल्यामुळे कर्मचारीदेखील हैराण झाल्याचे चित्र आहे.\nशेतकरी गटांची निवड, प्रकल्प अहवाल निर्मिती, प्रशिक्षण, बाजारपेठा, सरकारी मदत अशा सर्व समस्यांवर राज्यातील काही आघाडीच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची व गटशेतीमधील प्रयोगशील शेतकऱ्यांची मदत घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी राज्यस्तरीय समिती तयार झाली नाही.\n\"गटशेती अनुदान योजनेत सरकारचा हेतू चांगला आहे. विदर्भ व मराठवाडयातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये गटशेतीला जास्तीत जास्त चालना देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. मात्र, कृषी विभागाला योग्य समन्वय साधता न आल्यामुळे निधी परत पाठविण्याची नामुष्की आली,\" असे गटशेतीमधील एका अभ्यासकाने सांगितले.\nगटशेती सरकार government भगवानराव कापसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis मका maize विषय topics विभाग sections विदर्भ शेतकरी आत्महत्या आत्महत्या कृषी विभाग agriculture department\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.prasannahrd.com/author_-_speaker", "date_download": "2018-11-15T02:55:48Z", "digest": "sha1:RAYW4WTCXPQVN4IEHYI4XOWSDRFS5FDJ", "length": 7780, "nlines": 127, "source_domain": "www.prasannahrd.com", "title": "BIPIN MAYEKAR - Author - BIPIN MAYEKAR", "raw_content": "\nप्रसन्नता - Talk Show\n9. जागतिक पातळीवर मराठीमध्ये आयोजित एकमेव अधिकृत प्रशिक्षणक्रम\nआत्मविश्वास व वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा\nबिपीन्स अर्थात बी. पी. एन. एस.\nप्रसन्न व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणक्रम\nप्रोत्साहन - नेतृत्वाची गुरुकिल्ली\nसंवादाचा सोहळा  \n1A. प्रसन्न कुटुंब - सुखी कुटुंब: FREE SEMINAR\nVideo Testimonials - प्रसन्न प्रशिक्षणक्रम\nदिनांक २० जून २०१४ रोजी\nया माझ्या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन\nभारतीय राजकारणातील मानबिंदू सन्माननीय\nश्री. शरद पवारसाहेब यांच्या हस्ते नेहरू सेंटर येथे Maxell Awards सोहळ्याच्या दरम्यान झाले.\nगौरवाची बाब म्हणजे या वेळेस प्रख्यात\nअणु शास्त्रज्ञ श्री. अनिल काकोडकर उपस्थित होते.\nतसेच Maxell Foundation चे सर्वेसर्वा व कमर्शिअल लॉयर या क्षेत्रात भारताची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणारे श्री. नितीन पोतदार,\nप्रख्यात संपादक श्री. कुमार केतकर,\nमाजी न्यायाधीश श्री. अरविंद सावंत व\nलार्सेन टुब्रो कंपनीचे बोर्ड सदस्य श्री. यशवंत मोरेश्वर देवस्थळी यांच्या व तमाम उद्योजक प्रेक्षकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. \n१. चला होऊ या प्रसन्न; २. That's Life; ३. मी मुंबईकर; ४. दिशा यशाची\nअशी माझी ४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nतसेच एक पायरी वर (लोकमत); बी ए बिजनेसमन (महाराष्ट्र टाईम्स); संवाद हा सुखाचा (विवेक); ट्रिटमेंट संवादाची (मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये - लोकमत) या लेखमाला प्रसिद्ध झाल्या आहेत, ज्यांचे येणाऱ्या काळात पुस्तकांमध्ये रुपांतर होणार आहे. यातील 'ट्रिटमेंट संवादाची' या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होत आहे. त्याची नोंदणी सुद्धा सुरु झाली आहे.\nसद्याच्या स्पर्धात्मक युगात कंपनीमध्ये कार्य संस्कृती अर्थात Work Culture चांगले असणे महत्वाचे आहे. यासाठीच सकाळ वृत्तपत्राने विनंती केल्यावर व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून गेल्या वर्षी मी Corporate मधील Work Culture वर 'कार्य कारण' या सदरांतर्गत २९३ लेख लिहिले. ज्याचे आता पुस्तकामध्ये रुपांतर होत आहे कारण मराठीत फार क्वचित यावर लेखन झाले आहे.\nया पुस्तकाबाबत आपल्या कंपनीतील व्यवस्थापनास विशेष करून मनुष्य संसाधन अर्थात HR डिपार्टमेंटला अवश्य कळवावे.\nयाच्यातून मिळणाऱ्या टिप्स आपल्या व आपल्या कंपनीच्या हिताच्या असतील, याची खात्री असावी.\nचला होऊ या प्रसन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/bollywood-mahesh-bhatt-sanjay-dutt-aalia-bhatt-303500.html", "date_download": "2018-11-15T01:51:41Z", "digest": "sha1:LQNH47636T7ZD3QWRR5IQZEBSWJD6DTQ", "length": 4547, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - बाॅलिवूडचे 'हे' बापलेक एका सिनेमात येतायत एकत्र–News18 Lokmat", "raw_content": "\nबाॅलिवूडचे 'हे' बापलेक एका सिनेमात येतायत एकत्र\nसडक सिनेमा तुफान चालला होता. त्याचा रिमेक बनवायची कल्पना संजय दत्तनंच पूजाला दिली होती.\nमुंबई, 3 सप्टेंबर : आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे. अर्थात, चर्चेत असल्याचं कारण रणबीर कपूर आहेच. पण आलियाचं करियरही वेगवानपणे पुढे जातंय. तिनं राजी सिनेमात अप्रतिम काम केलं. तो सिनेमा हिटही झाला. आता आलिया बाॅलिवूडच्या एका मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करतेय. आणि ते तिचे वडील आहेत.हो, आलिया 'सडक 2'मध्ये दिसणार आहे. त्यात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सडक सिनेमा तुफान चालला होता. त्याचा रिमेक बनवायची कल्पना संजय दत्तनंच पूजाला दिली होती. आता सडक 2मध्ये संजय दत्त आणि पूजा भट्टही दिसणार आहेत.संजय दत्त या सिनेमाबद्दल एकदम इमोशल आहे. कारण या सिनेमानं त्याला त्याचा स्टारडम परत मिळवून दिला होता. सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणारेय.\nआता पहिल्यांदाच एका मॅगेझीनसाठी दोघांनी फोटोशूट केलंय. हे दोघेही अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र सिनेमात एकत्र काम करत असले तरीही एकत्र फोटोशूट करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्यांचा हा लूक पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर असणार हे काही वेगळं सांगायला नको.आपल्या आणि आलियाविषयी बोलताना रणबीरने हा खुलासाही केला की, आम्ही दोघेही प्राणीप्रेमी आहेत. बऱ्याचदा या दोघांना आपापल्या पाळीव प्राण्यांसोबत फोटो शेयर करताना पाहिलं गेलं आहे.व्हिडिओ : अशी फोडली गोपिकांनी हंडी\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-183791.html", "date_download": "2018-11-15T01:49:18Z", "digest": "sha1:2STIZFPRZ33CGAH4YDA7JQV3YKRGTMM3", "length": 25623, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आणखी किती 'आयलान' युरोपच्या वेशीवर", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nआणखी किती 'आयलान' युरोपच्या वेशीवर\n- विनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत\nसध्या युरोपमधील निर्वासितांचे लोंढे बघता आपल्याला बांगलादेश युद्धानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची सहज आठवण येईल...आजही वृत्तपत्रातून मध्ये मध्ये बातम्या येत असतात. अनधिकृत बांगलादेशी नागरिकांची मुंबईत घुसखोरी, त्यानंतर भाजप-शिवसेना, मनसे नेत्यांची नेहमीची प्रतिक्रिया आलीच... आता हंगेरी, ऑस्ट्रियाचे पंतप्रधानही राज ठाकरेंसारखे बोलू लागलेत... नुसते बोलत नाहीत तर कृतीत आणताहेत... सीरिया, तुर्कीमधील निर्वासितांना आम्ही शरण जाणार नाही... अगदी काल-परवा न्यूयॉर्क टाइम्सच्या एका बातमीत हंगेरी, ऑस्ट्रियामध्ये निर्वासितांसोबत जो सरकारचा व्यवहार सुरू आहे त्यावरून हिटलरचा काळच आठवला... त्यावेळी ज्यू लोकांना अशाच प्रकारचे नंबर दिले जायचे, त्यांना अशाच प्रकारे रेल्वेमध्ये कोंबलं जायचं... कॅम्पमध्ये ढकललं जायचं...जाणून घेवूयात या समस्येविषयी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून\nनिर्वासितांचा प्रश्न नेमका काय\nसध्या आखातातील अनेक देशांमध्ये गृहयुद्धाचा भडका उडालाय. मुख्यत: सीरिया, इराकमध्ये युद्ध परिस्थिती आहे. सीरियामध्ये 4 वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धात अडीच लाखांपेक्षा जास्त नागरिक ठार झालेत. कित्येक लाख लोक निर्वासित झालेत. सीरियाची सध्या तीन भागात फाळणी झाली आहे. यामध्ये राजधानी दमस्कास, लटाकियासारखी महत्त्वाची शहरे सरकारच्या म्हणजे बशर अल असाद यांच्याकडे आहेत. तर दुसरा मोठा तुकडा आयसीसच्या ताब्यात आहे तर उर्वरित भागात कुर्द बंडखोर आणि अमेरिका, सौदी समर्थित सुन्नी लढाऊ गटाच्या ताब्यात आहे. सीरियामध्ये चार वर्षांच्या युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था नष्ट झालीय. लोकांना घर नाही, खायला अन्न नाही, रोजगारही नाही. त्यातही हिंसाचाराची परिस्थिती. त्यामुळे सीरियन नागरिक मिळेल तसे जगभर पलायन करत आहेत. मोठ्या संख्येने हे लोक तुर्की, लेबनॉन, जॉर्डनमध्ये शिरलेत. मात्र त्यांना फारशी चांगली वागणूक मिळत नाही. त्यामुळे या नागरिकांचा ओढा आता युरोपकडे लागलाय. युरोपमध्ये निर्वासितांना इतर देशांपेक्षा चांगली वागणूक मिळते, रोजगार मिळतो. याचा फायदा लिबिया, तुर्कीमधल्या तस्करांनी उचलला आहे. काही डॉलर घेऊन गरीब, श्रीमंत नागरिकांना ते बोटीद्वारे, बोटीनंतर कंटेनर्समधून युरोपमध्ये पोहोचवतात. सीरियाबरोबर लिबियामध्ये गृहयुद्ध सुरू आहे. ट्युनिशियामध्येही अस्थिरता आहे. इराकमधून परिस्थितीला कंटाळून नागरिक आता युरोपच्या मार्गाकडे आहेत.\nयुरोपमध्ये प्रवेशाचा कुठला मार्ग आहे\nयुरोप आणि मध्य-पूर्व आखातातील देशांना विभागलं आहे ते भूमध्य सागराने. लेबनॉन, सीरिया, तुर्की, लिबिया, ट्युनिशिया, इजिप्त हे देश समुद्रकिनार्‍यावर येतात. तुर्कस्थान हे युरोपचे प्रवेशद्वार आहे असे म्हटले जाते. बुहसंख्य मुस्लीम राष्ट्र असूनही तुर्कीला युरोपियन युनियनमध्ये सहभागी होता आलेलं नाही. कारण अनेक राष्ट्रांचा तुर्कीच्या सहभागाला ठाम विरोध आहे. आता जोपर्यंत तुर्की, लिबिया, सीरियामध्ये परिस्थिती चांगली होती म्हणजे या देशामध्ये स्थिर सरकारे होती. तोपर्यंत युरोपियन युनियनच्या सीमा मुख्यत: सागरी सीमा सुरक्षित होत्या. मात्र या देशामध्ये सध्या राजकीय अस्थिर परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे या देशामधून छुप्या पद्धतीने भूमध्य सागरी मार्गाने अनधिकृतपणे युरोपचा रस्ता धरताहेत. इथले तस्कर, काही डॉलर मोजून गरीब, श्रीमंत नागरिकांना बोटीमध्ये कोंबतात, तिथून मग काही दलाल, एसी कटेंनर्सद्वारे युरोपमधल्या शहरात पोहोचवतात. असे हे रॅकेट आहे. तुर्की, लिबिया हे देश तर युरोपमध्ये जाण्यासाठीचे लाँचिंग पॅड झालेत. महत्त्वाचे म्हणजे या देशामधल्या अस्थिरतेमुळे या दलालांवर सरकारचा अंकुश उरलेला नाही. यामध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय. एकट्या या वर्षात अधिकृत आकडेवारी बघता जवळपास 3 हजार निर्वासित बोटी उलटल्यामुळे मृत्युमुखी पडलेत. अनधिकृत आकडेवारी यापेक्षा जास्त असू शकते.\nया परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे\nमध्य-पूर्वेतील अनेक राष्ट्रं गृहयुद्धाने धुमसत आहेत. यामध्ये सीरिया, लिबिया, इराक, यमन या देशांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या युद्धाला फोडणी देण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे युरोपचे काही देश, अमेरिका आणि तेलसंपन्न देशांनी केलंय. लिबिया हा युरोपला लागून असलेला देश आहे. जोपर्यंत इथं हुकूमशहा गद्दाफीची सत्ता होती तोपर्यंत देश स्थिर होता, युरोपचे समुद्रकिनारेही सुरक्षित होते. मात्र गद्दाफीची सत्ता हटवण्यात फ्रान्ससहित अमेरिकेने पुढाकार घेतला. गद्दाफीचा पाडाव झाला, पण देश अस्थिरतेच्या खाईत गेला. देशाची फाळणीच झाली. त्यामुळे सरकार नावाची वस्तू शिल्लक राहिली नाही. सीरियामध्ये राष्ट्रपती बशर अल असादचा एकहुकमी अंकुश होता तोपर्यंत सर्व स्थिर होतं. मात्र असादची सत्ता उलथवायला अमेरिका, सौदी, कतारच्या मदतीनं खूप हालचाली झाल्या. त्याचा परिपाक युरोपचं प्रवेशद्वार असलेलं राष्ट्र तुर्की अस्थिर होण्यात झालं. सीरियाची फाळणी झाल्यानं सीरियन नागरिकांचे लोंढे तुर्कीचा आश्रय घेत आहेत. एवढ्या मोठ्या लोंढ्यामुळे तुर्कीत भीषण परिस्थिती निर्माण झालीय. हे नागरिक युरोपला जात असतील तर बरं... त्यामुळे तुर्की सरकार युरोपकडे जाणार्‍यांकडे दुर्लक्ष करत आहे. या सर्व निर्वासितांच्या लोढ्यांला युरोपियन राष्ट्र थेट जबाबदार आहे.\nयुरोपमध्ये निर्वासितांना विरोधाचे कारण काय\nयुरोपियन युनियनमध्ये 32 राष्ट्रांचा समावेश आहे. या देशाची एकच निर्वासितांसंदर्भात पॉलिसी आहे. मात्र सध्या अनेक राष्ट्रे आर्थिक मंदीशी लढा देत आहेत. यामध्ये ग्रीस, हंगेरी, रोमानिया, इटली या राष्ट्रांची नाजूक स्थिती आहे. त्यांना या निर्वासितांचे बर्डन नको आहे. त्याहीपुढे या राष्ट्रातील स्थानिक नागरिकांचा या लोकांना विरोध आहे. निर्वासितांचे लोंढे असेच येत राहिले तर मूळ नागरिक अल्पसंख्याक होतील अशी भीती त्यांना आहे. त्याही पलीकडे जरा अशा प्रकारे निर्वासितांचे वेलकम केले तर आखाती देशामधील नागरिकांची रांग लागेल. युरोपला वेगळी राष्ट्रे वसवावी लागतील. दुसरं मुख्य कारण म्हणजे सध्या युरोपमध्ये दहशतवादाचं संकट कायम आहे. त्यामध्ये किती लोक कट्टरपंथीय याची स्क्रिनिंग करणे कठीण आहे. युरोपियन लोकांच्या जगण्याची संस्कृतीही वेगळी आहे. या संस्कृतीत इतर देशांतील लोक रुळत नाहीत. अलीकडे ब्रिटनमध्ये झालेले दंगे याचे मोठे उदाहरण आहे.\nनिर्वासितांचे लोंढे थांबण्याची शक्यता आहे का\nतशी शक्यता फार कमी आहे. एवढे हवाई हल्ले करूनही आयसीसची आगेकूच थांबवणे अमेरिकेला शक्य झालेले नाहीय. त्यामुळे या राष्ट्रात शांतता प्रस्थापित करणे, स्थिर सरकार देणे जवळपास अशक्य आहे. शिवाय या युद्धाला धार्मिक रंग आहे, शिया विरुद्ध सुन्नी असा संघर्ष आहे. दुसरं एक होऊ शकतं. या निर्वासितांना आखाती देशातील तेलसंपन्न राष्ट्रांनी आपल्या देशामध्ये सामावून घेतले पाहिजे. त्याची शक्यता कमीच आहे. सध्या संयुक्त राष्ट्रातर्फे निर्वासितांसाठी फूड प्रोग्रॅम सुरू केलाय. मात्र या कार्यक्रमासाठी जेवढा निधी पाहिजे तेवढा मिळत नाही. यामध्ये सौदी, कतार, कुवेत यासारख्या राष्ट्रांनी मोठा वाटा उचलायला हवा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\n#AmritsarTrainTragedy नियमांच्या अवमानाचे बळी\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/murder/photos/", "date_download": "2018-11-15T01:49:32Z", "digest": "sha1:WR53YIQ5WBJNYECFGAABEWJ3NE5PN7CE", "length": 10591, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Murder- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nधक्कादायक: करवा चौथचं व्रत करत असतानाच गरोदर पत्नीला त्यानं 8व्या मजल्यावरून ढकललं\nदीपिकाने शनिवारी तिच्या पतीसाठी करवा चौथचा व्रत ठेवला होता आणि त्याच दिवशी तिच्या पतीने तिला इमारतीच्या 8व्या मजल्यावरून खाली ढकललं.\n16 वर्षाच्या मुलीला शिव मंदिरात 35 वेळा भोसकला चाकू, कारण...\nउल्हासनगरमध्ये बाईकला कट मारली म्हणून तरूणाची हत्या\nमुंबईच्या या मॉडेलनं केला 'कोल्ड ब्लडेड मर्डर'; प्रियकराच्या पत्नीच्या खूनप्रकरणी अटक\nबिझनेस पार्टनरची हत्या करून 25 तुकडे केले, पत्नीचाही काढला काटा\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nPHOTOS : विचित्रं टि्वट करून त्याने 9 जणांना संपवलं,घरातच ठेवले मृतदेहांचे तुकडे\nPHOTOS : तिच्या अंगात राक्षस होता,आईने 4 महिन्याच्या मुलीचा कापला ब्लेडने गळा \nव्हॉट्सअॅपवर 'गे' म्हणून चिडवलं, मित्राने घेतला असा बदला\nमहाराष्ट्र Aug 20, 2018\nदाभोलकरांच्या हत्येला ५ वर्षे लोटली, तरी या ५ प्रश्नांची उत्तरं अजूनही सापडली नाहीत\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/salman-khans-fans-express-happiness-about-his-bail-286470.html", "date_download": "2018-11-15T01:49:55Z", "digest": "sha1:B3VA3N7QWZ5ZY5Z6S6DDHLRJEJTL45VV", "length": 13953, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलमानला जामीन मिळताच चाहत्यांनी केला जल्लोष", "raw_content": "\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसलमानला जामीन मिळताच चाहत्यांनी केला जल्लोष\nसलमानला जामीन मिळताच चाहत्यांनी केला जल्लोष\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nमहाराष्ट्र 2 days ago\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nमहाराष्ट्र 2 days ago\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nVIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण\nVIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nहे उपाय केल्यास पिंपल्सचा त्रास कधीच होणार नाही\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A8", "date_download": "2018-11-15T01:50:25Z", "digest": "sha1:ZF4TOY33FP3LCZSIYATVX2O76ZCZLMZS", "length": 24817, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हरिहरन - विकिपीडिया", "raw_content": "\n३ एप्रिल, १९५५ (1955-04-03) (वय: ६३)\nहरिहरन अय्यर (जन्म : ३ एप्रिल, १९५५) हे एक हिंदी, मराठी, कन्नड, मल्याळी, तमिळ, तेलुगू, भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक आहेत. ते एक उत्तम गझल-गायकही आहेत. हरिहरन यांनी मुंबईत राहून विज्ञान व कायदा या शिक्षण शाखांच्या पदव्या घेतल्या आहेत. अलमेलू हे त्यांचे संगीतातले पहिले गुरू होते. २००४ साली हरिहरनला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.\nहरिहरनने लेस्ली लुईस ह्या भारतीय पॉप गायकासोबत कॉलोनियल कझिन्स ह्या नावाने देखील अनेक गाणी म्हटली आहेत.\n३ संगीत ध्वनिमुद्रिका (कंसात चित्रपटाचे नाव)\n४ हरिहरन यांनी गायलेली गझलें\n५ हरिहन यांची मराठी गीते\n६ पुरस्कार व सन्मान\nहरिहरन यांना अखिल भारतीय सूर संगीत त्स्पर्धेतून गायन क्षेत्रातील पहिली संधी मिळाली, ती म्हणजे ’गमन’ या चित्रपटातील गीत गाण्याची.\nसंगीत ध्वनिमुद्रिका (कंसात चित्रपटाचे नाव)[संपादन]\nआय लव्ह माय इंडिया\nइतना लंबा कश लो यारों, दम निकल जाएँ (हु तू तू- १९९९) (सहगायिका लता मंगेशकर)\nकितनी बातें (लक्ष्य- २००४)\nकुछ भी नही था\nकुछ मेरे दिल ने कहा, कुछ तेरे दिल ने कहा (तेरे मेरे सपने- १९९६) (सहगायिका साधना सरगम)\nजिया जिया न जाय\nझोंका हवा का (हम दिल दे चुके सनम- १९९९)\nतुम बिन जाऊँ कहाँ (दिल विल प्यार व्यार- २००२\nतेरे होठों की हँसी (बिच्छू- २०००)\nधीमी धीमी हैं खुशबू तेरा बदन (अर्थ- १९९९)\nबाहों के दरमियाँ, दो प्यार मिल रहे है ( खामोशी- द-म्युझिकल- १९९६) (सहगायिका अलका याज्ञिक)\nमैं कहीं भी रहूँ (एलओसी कारगिल- २००३)\nम्हारे हिवडा में नाचे मोर ((हम साथ साथ हैं- १९९९\nयूँ ही चला चल (स्वदेस- २००४)\nयेह तो सच है कि भगवान है (हम साथ साथ हैं- १९९९)\nश्री हनुमान जी की आरती\nसावन बरसे तरसे दिल, क्यों ना निकले घर से दिल (दहक- १९९९) (सहगायिका साधना सरगम)\nहम साथ साथ हैं (हम साथ साथ हैं- १९९९)\nहरिहरन यांनी गायलेली गझलें[संपादन]\nजब कभी बोलना वक़्त पर बोलना मुद्दतों बोलना मुख़्तसर बोलना\nतू ही रे तेरे बिना कैसे जीऊँ...\nदरो दिवार पे शकलें सी बनाने आई फिर ये बारिश मेरी तनहाईं चुराने आईं\nबहुत बेचैन है दिल, तुम जहाँ भी हो चले आऒं\nबेखुदा अब तो मुझे कोई तमन्ना नहीं...\nबे ख्याली में चलन उसका..\nहाथ रख देती है दिल पर तेरी बातें अकसर\nहुजूर आने में भी है और बुलाते भी नहीं...\nहरिहन यांची मराठी गीते[संपादन]\nकंठ आणि आभाळ दाटून\nबॉर्डर ह्या हिंदी चित्रपटांतील मेरे दुष्मन ह्या गाण्याच्या पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९९८)\nजोगवा ह्या मराठी चित्रपटातील जीव दंगला गुंगला रंगला या गाण्याच्या पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार (२००९)\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार (२९-१-२०१५)\n’पट्टु पादुवान” या गीताच्या गायनासाठी केरळ राज्य सरकराकडून उत्कृष्ट गायक पुरस्कार (२०११)\nचित्रपट संगीतसेवेसाठी स्वरालय कैराली येसुदास पुरस्कार (२००४)\nआसै चित्रपटातील कोंचा नाल या गाण्यासाठीचा तमिळनाडू सरकारचा पुरस्कार (१९९५)\nअनेक चित्रपटांत दिलेल्या पार्श्वसंगीताबद्दलचा तमिळनाडू सरकारचा पुरस्कार (२००४)\nअनार्य चित्रपटातील हिमा सेमल्लोयेल्लो या गीतासाठी नंदी पुरस्कार (१९९९)\nआरो पदन्‍नू या कथा तुंदरुण्णामधील गीतासाठी आशियानेट पुरस्कार (२०११)\nकलाकार संस्थेचा ८वा कलाकार पुरस्कार (२०००)\nपिंपरी-चिंचवडच्या भारतीय मराठी नाट्यपरिषद व कलारंग प्रतिष्ठानतर्फे आशा भोसले पुरस्कार (३०-१-२०१५)\nमध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार (२०११-१२)\nमध्य प्रदेश सरकारचा ५वा सम्राट विक्रमादित्य अलंकरण सम्मान (२००९)\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक\nमहेंद्र कपूर (१९६८) · मन्ना डे (१९६९) · सचिन देव बर्मन (१९७०) · मन्ना डे (१९७१) · हेमंत कुमार (१९७२) · के.जे. येशुदास (१९७३) · के.जे. येशुदास (१९७४) · मुकेश (१९७५) · एम. बालामुरलीकृष्ण (१९७६) · के.जे. येशुदास (१९७७) · मोहम्मद रफी (१९७८) · शिमोगा सुब्बन्ना (१९७९) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८०)\nअनुप घोषाल (१९८१) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८२) · के.जे. येशुदास (१९८३) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८४) · भीमसेन जोशी (१९८५) · पी. जयाचंद्रन (१९८६) · हेमंत कुमार (१९८७) · के.जे. येशुदास (१९८८) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८९) · अजोय चक्रबर्ती (१९९०) · एम.जी. श्रीकुमार (१९९१) · के.जे. येशुदास (१९९२) · राजकुमार (१९९३) · के.जे. येशुदास (१९९४) · पी. उन्नी कृष्णनन (१९९५) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९९६) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९९७) · हरिहरन (१९९८) · संजीव अभ्यंकर (१९९९) · एम.जी. श्रीकुमार (२०००)\nशंकर महादेवन (२००१) · उदित नारायण (२००२) · उदित नारायण (२००३) · सोनू निगम (२००४) · उदित नारायण (२००५) · नरेश अय्यर (२००६) · गुरदास मान (२००७) · शंकर महादेवन (२००८) · हरिहरन (२००९) · रुपम इस्लाम (२०१०) · सुरेश वाडकर (२०११) · आनंद भाटे (२०१२)\nइ.स. १९५५ मधील जन्म\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑक्टोबर २०१५ रोजी १२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/399-municipal-schools-in-kindergarten-1751291/", "date_download": "2018-11-15T02:16:49Z", "digest": "sha1:VZB7DH4SXVAXVBKOTSJDH5DFQEYVHIJT", "length": 13997, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "399 municipal schools in Kindergarten | ३९४ पालिका शाळांमध्ये बालवाडय़ा | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\n३९४ पालिका शाळांमध्ये बालवाडय़ा\n३९४ पालिका शाळांमध्ये बालवाडय़ा\nपालिका शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी प्रशासनाने बालवाडीच्या माध्यमातूनच प्रयत्न सुरू केले आहेत.\nपालिका शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी प्रशासनाने बालवाडीच्या माध्यमातूनच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी खासगी सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने तब्बल ३९४ बालवाडय़ा सुरू करण्यात येणार आहेत.\nखासगी संस्थांच्या मदतीने सुरू करण्यात येणाऱ्या ३९४ पैकी १३३ बालवाडय़ा मराठी माध्यमांच्या असून बंद पडू लागलेल्या मराठी शाळा वाचविण्यासाठी पालिका प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. भविष्यात बालवाडय़ांची संख्या ९००वर पोहोचेल आणि प्रत्येकी ३० पटक्षमता असलेल्या बालवाडय़ांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २७ हजार इतकी होईल, असा विश्वास पालिकेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.\nयातील ९२ उर्दू माध्यमाच्या, ७८ हिंदी माध्यमाच्या, २५ गुजराती माध्यमाच्या, २३ इंग्रजी माध्यमाच्या, कन्नड व तेलुगु माध्यमाच्या प्रत्येकी १०, तामिळी माध्यमाच्या ९, सेमी इंग्रजी माध्यमाच्या सहा, तर मुंबई पब्लिक स्कूलअंतगर्त एका बालवाडीचा समावेश आहे. यातील सर्वाधिक म्हणजे ४४ बालवाडय़ा ‘एफ उत्तर’ विभागात असतील. त्यामुळे येथील बालवाडय़ांची एकूण संख्या ७६ होणार आहे. या खालोखाल ‘एच पूर्व’ विभागात ३८ बालवाडय़ा सुरु होणार आहे. येथील बालवाडय़ांची संख्या ६० होणार आहे. ‘पी उत्तर’ विभागात ३५ नव्या बालवाडय़ांची सुरुवात होणार असल्याने त्या विभागातील बालवाडय़ांची संख्या ५५ होणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांपैकी दक्षिण मुंबईतील ‘बी’ व ‘सी’ या दोन विभागांमध्ये यापूर्वी महापालिकेच्या बालवाडय़ा नव्हत्या. येथे प्रथमच १७ बालवाडय़ा सुरू होणार आहेत.\nसध्या पालिकेच्या ५०४ बालवाडय़ा सुरू असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १९० बालवाडय़ा या मराठी माध्यमाच्या आहेत. त्याखालोखाल ११४ हिंदी माध्यमाच्या, १०७ उर्दू माध्यमाच्या, ६६ इंग्रजी माध्यमाच्या, १० तामिळ माध्यमाच्या आहेत. या खालोखाल गुजराती माध्यमाच्या ९, सेमी इंग्रजी ६, तर कन्नड व तेलगू माध्यमाच्या प्रत्येकी १ बालवाडी आहे. यांची पटक्षमता १५ हजार १२० आहे.\nसर्व बालवाडय़ांमध्ये चिमुकल्यांना आवडतील अशी रंगरंगोरटी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पशु-पक्षी, डोंगर-नदी, झाडे, फळे-फुले, सूर्य-चंद्र-तारे यांसारख्या निसर्गातील बाबींसोबतच लहानग्यांचे आवडते कार्टुन्सदेखील बालवाडय़ांच्या भिंतीवर विराजमान होणार आहेत. याचसोबत बालवाडय़ांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मोठय़ा प्रमाणात आकर्षक खेळणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nअजित पवार यांचा बिनविरोध अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\nपेट्रोल-डिझेल स्वस्त; नागरिकांना तात्पुरता दिलासा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z180110182908/view", "date_download": "2018-11-15T02:38:01Z", "digest": "sha1:ESDAWVJ5AYNQXV4CDX6BFUHSWRFHUCTR", "length": 31637, "nlines": 109, "source_domain": "m.transliteral.org", "title": "झाशीची राणी इचा पोवाडा", "raw_content": "\nझाशीची राणी इचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nTags : powadaझाशीची राणीपोवाडा\nझाशीची राणी इचा पोवाडा\nलक्ष्मी देवी आली भूवरी स्वर्ग सोडोनी जणू वीज गगनिची आली वाटे कडकडूनी जणू वीज गगनिची आली वाटे कडकडूनी स्वातंत्र्य देवि जणू आली वाटे अवतरुनी स्वातंत्र्य देवि जणू आली वाटे अवतरुनी भरघाच घोडा फ़ेकित इंग्रजा चिरीत, धन्य ती आली, झाशिची राणी ॥ जी ॥\nजशी यावी शुर्क्र चांदणी सरसरत गगनीं चरित्र पहा जरा उघडा लोचन गुणाचे करुन घ्यावे शोधन ॥ १ ॥\n रणांगणीं केली शत्रू संहार इंग्रजा धडकी भरली अनिवार ॥ २ ॥\nबाई असोनी भव्य मर्दानी होति देखणी रोहिणी जशी शोभे चंद्रास लक्ष्मीबाई तशी गंगाधर पंतास लक्ष्मीबाई तशी गंगाधर पंतास अतुल ज्यांची कीर्ति भरतखंडास ॥ ३ ॥\n म्हणून परतंत्र देश पाहून कृष्ण कृत्यें इंग्रजांचीं निरखून कृष्ण कृत्यें इंग्रजांचीं निरखून बाईचें ह्दय गेलें करपून ॥ ४ ॥\nचाल १:- बावीस उमर बाईचें तारुण्य मुसमुसें साचें ॥\n कौशल्य अजब बाईचें ॥\n वैधव्य पदरीं येण्याचे ॥\nनाहीं मिळाले सौख्य पुत्राचे आयुष्य गेले दु:खाचें ॥\nभर्त्याने पुत्र दत्तक मृत्युसमयाला ॥\nकारभार त्याच्या नावानें केला ॥\nसरकारनें परी दत्तक नामंजूर केला ॥\nपार्लमेंटकडे राणीने अर्ज ठोकला ॥\nउपयोग त्याचा राणीला नाहीं पर झाला ॥\nहोईल कसा इंग्रजांचा स्वार्थ वाढला ॥\nदरबार राणीचा इंग्रजांने भरविला ॥\nजाहिर केले खालसा मुलुख हा केला ॥\nअशी कैक राज्यें खालसा केली त्या काला ॥\nऎकुनि प्रजा राणीची ढाळी अश्रुला ॥\nप्रतिपाळ स्वपुत्रासम राणीनें केला ॥\nयास्तव सरकारचा राग प्रजेला आला ॥जी॥\nचाल ३:- इंग्रजी लोकांचा कावा ख्रिस्ती हा देश बनवावा ख्रिस्ती हा देश बनवावा हिंदुंना जाहला लावा त्यामुळे पेटला वणवा ॥\n गाईची चरबी ज्या दाट घालुनि तींच तोंडात तोडा झटक्यांत ऑर्डर अशी शिपायांत ॥\n ज्यांना शिक्षणाचा नाही गंध तोडिला बंध हिंदु धंर्मांध ॥\n अधिकारी गोरा ठार केला यास्तव त्या दिला सर्वांपुढे फासाला ॥\nचा. मो. - नाखुष इंग्रजी राज्याला प्रजाजन झाला फ़ार योग्य संधीची पाहती वाट तोच स्वातंत्र्य युध्दाची लाट तोच स्वातंत्र्य युध्दाची लाट उसळला सर्व हिंदुस्थानांत ॥\n झाले तयार सर्व देंशात गोरा दिसला तो ठार करण्यांत गोरा दिसला तो ठार करण्यांत गुंतले तरुण सूड घेण्यांत ॥\n तात्या टोप्यास केलें पुढियार सेनापती नाना पेशव्यांची ज्यानेइंग्रजा केलें बेजार ॥\n विजय मिळवून झेंडा रोवून सर्व गोर्‍यास दिले हाकलून सर्व गोर्‍यास दिले हाकलून जाउ लागतां गंगा उतरुन जाउ लागतां गंगा उतरुन ठार केलें कैक गोळ्या घालून ॥\nचाल १:- हॅवलाक वृत्त ऎकून तात्काळ गेला खवळून ॥\n दिला हल्ला तेथें चढवून ॥\n कत्तल केली सपाटून ॥\nकटाव ४- अमानूष नील साहेबानें, होउनी बेभान, केली जोराने राक्षसी कत्तल कानपुराला, जो जो तेथे दिसला बंडवावाला, ठार तात्काळ त्यासं केला, बंडवाल्याचा सूड घेतला, प्रेतांचा खच तेथे झाला, रक्ताचा पूर वाहू लागला, एवढ्याने शांत नाही झाला, मोर्चा बीबी घरावर आला, ऎका तिथें प्रकार काय झाला, रक्ताचा थेंब सांडलेला, चाटण्याचा हुकूम त्यांनी केला, आधी चाटा नाही तर प्राणाला, मुकावे लागले याच काला, काही लोक जिवावर उदार झाला, चाटणार नाही त्यास बोलला, ठार केले त्यांना त्याच क्षणाला, कैक असा तेथे ठार केला, कैकांचा छळ त्यांनी केला कृत्ये अशी करणाराचा पुतळा, तुमच्या उरावर त्यानीं बांधला, इंग्रज आहे असा नीतिवाला, डंका जगभर त्याचा गाजला, दादा दादार जी जी दाज ॥\nचाल २- नाना साहेब आले काल्पीला घेऊनी टोप्याला \nसैन्याचा पुन्हा जमाव दोघांनी हो केला \nझाशिची राणी अंतस्थ होती सहाय्याला \nसंशय असा राणीचा सरकारला आला \nबाई पाहून इंग्रज हल्ला करण्यास धावला \nइंग्रजाने झाशि किल्लास वेढा घातला \nचाल ४- बाई असोनि इंग्रजावर घेऊनि हाति तलवार स्वातंत्र्य युध्दा तयार जमविला लोक अनिवार ॥\nतुम्ही यावे सैन्य घेऊन टोप्यास असे सांगून करते मी मारा वरतून तुम्ही खालून तोफ़ांचा धडाका सुरुं केला ॥\n पाहुनि खजिल झाला चित्तांत सर ह्यूरोज म्हणे जाहला घात ॥जी॥\n तोफ़खाना त्यांचा बंद पाडून इंग्रज सैन्याचा धुव्वा उडवून इंग्रज सैन्याचा धुव्वा उडवून पाणी इंग्रजा पाजल पाडून ॥\n तोफ़ेचा गोळा गेला तटावर पाडून खिडार मार्ग सत्वर पाडून खिडार मार्ग सत्वर इंग्रजा पाहुनि वाटाला धीर ॥जी॥\n स्वत: त्यावर हल्ला चढवून नेले रेटीत सैन्य कापून ऎकां वर्णन लक्ष देऊन ॥\nचाल १- झाडून सार्‍या लोकाला बाईंनें नेले युध्दाला ॥\nभय नाहीं तिच्या चित्तला सैन्याच्या गेली सदरेला ॥\n कापिले तसे शत्रुला ॥\nकटाव १ घेऊनी हाती तलवार आली तटावर झाशीची कोण राखील बोला हो आज ॥\n घुसली ती नार फ़िरली तलवार चमकली धार विजय त्या दिवशी देऊनि शौर्य राणिंने राखिली झाशी ॥\nखिंडार पाहूनी भिती, राणिच्या चित्तीं, शत्रूची होती, म्हणुन त्या रातीं, तटाच्या भिंती, बांधुनि केला, शत्रूचा मार्ग तो बंद एका रात्रीला ॥५॥\nचाल २- खिंडार बंद पाहूनी चकित रिपु झाला तारीफ़ बाईची केली शत्रूनें काला ॥\nइतक्यांत सैन्य घेऊनि तात्या टोपे आला तात्यांस पाहूनी आंनद बाईला झाला तात्यांस पाहूनी आंनद बाईला झाला जीवास जीव देणारा जणु भेटला जीवास जीव देणारा जणु भेटला परि सर ह्युरोज पाहून सैन्य चरकला परि सर ह्युरोज पाहून सैन्य चरकला इंग्रज परि संकटी नाही डगमगला इंग्रज परि संकटी नाही डगमगला धैर्यानें तोंड तात्यास दिले झटक्याला धैर्यानें तोंड तात्यास दिले झटक्याला बाजार बुणगा सैन्यात तात्याच्या भरला बाजार बुणगा सैन्यात तात्याच्या भरला नेटाचा हल्ला इंग्रजानें जवा चढविले नेटाचा हल्ला इंग्रजानें जवा चढविले सैरावैरा तात्याचा लोक धावू लागला सैरावैरा तात्याचा लोक धावू लागला तात्याचा धीर पार त्याचमुळे हो खचला तात्याचा धीर पार त्याचमुळे हो खचला तात्काळ काल्पीचा मार्ग त्यानें सुधारिला बाईनें परि धैर्यानें किल्ला लढविला तात्काळ काल्पीचा मार्ग त्यानें सुधारिला बाईनें परि धैर्यानें किल्ला लढविला चाल ४- टोप्याच्या तोफ़ा बंदूका चाल ४- टोप्याच्या तोफ़ा बंदूका इंग्रजाला मिळाल्या फ़ुका झाडुनी त्याच बंदुका ठार केले लोका, याच्याहि पुढची मजा ऎका ॥जी॥\nतोफ़ेचा मोर्चा चकलेला, दावण्या कोण पुढे आला, हिंदुच फ़ितुर ना झाला, त्त्यामुळे गेला, किल्लाच शत्रू हाताला ॥जी॥ इंग्रजानें झाशी गांवात, केली फ़ितुरी जावून लोकांत, त्यासाठी यत्न अटोकात, पैसा खर्चीता फ़ितुर हातांत ॥जी॥\nचाल मोडते- येताच फ़ितुर हातात बाईंवर मात इंग्रजाने हल्ला पुन्हा चढवून तोफ़ेचे मोर्चे पुन्हा बांधून तोफ़ेचे मोर्चे पुन्हा बांधून चार बाजूने सैन्य धाडून ॥जी॥\n तोफ़ेचे गोळे पाहूनी किल्यांत सर ह्युरोज म्हणे आता इतुक्यात सर ह्युरोज म्हणे आता इतुक्यात झाशीचा किल्ला घेतो कब्जात ॥ जी ॥\n झाशी किल्यात सर्व झाला ज्वालामुखी जणू जागृत झाला ज्वालामुखी जणू जागृत झाला बाईचा धीर पार सुट्ला ॥जी॥\nचाल १ किल्लांत पहावें जिकडे तोफ़ांचे गोळे चहुकडे जमिन दोस्त झाले ओसाडे ॥\n ऎकुनि बालकांचे रडें ॥\nचाल २ विझविण्या आग धांवली बाई किल्लांत घेऊनी लोक विझविण्या केली शीकस्त घेऊनी लोक विझविण्या केली शीकस्त परी नाही जाहली सर्व आग ती शांत परी नाही जाहली सर्व आग ती शांत अंबर फ़ाटले तिथे ठिगळ काय करत ॥\nकटाव १- बाई म्हणे फ़ितुराने घात, केला निश्चीत, नाही धडगत, परी शिकस्त, यत्न अटोकाट, करु जोरांत, भिंती तिळमात्र, नाही ह्यदयात, धैर्याची पुतळी, हरमहादेव ठोकळी तिने आरोळी ॥ जी॥\nकटाव ४- दोघांची झाली खडाजंगी, सेना चतुरंगी, सामना चौरंगी, झाली सुरवातही युध्दाला, एकमेकांने हल्ला केला, तोफ़ांचा धडाका सुरु झाला, गोळ्यांचा पाऊस तेथे पडला, मुंग्या परी लोक ठार केला, शिकस्तीचा हल्ला बाईंने केला, दिवसभर सारा लोक लढला, पोट बांधूनी लोक लढला, कसुर नाहे केली हो लढ्‍याला, नाहीं परि कोणि कोणास हटला, बाईचा लोक फ़ार मेला, ढीग हो किल्याला, बाईने विचार रात्री केला, ऎका तुम्ही दादा. ॥\nराणीने लोक जमविला, विचार करण्याला राजवाड्याला तोच बगा काय प्रसंग घडला, वाड्यावर गोळा एक पडला, मजले फ़ोडून खाली आला, इजेचा कडकडाट झाला, आगीचा लोळा जणू उठला, राणी शेजारी येवू लागला, राणीचा पराण जाण्याला, वेळ काही नव्हाता प्रसंगाला, देवपरि धावला साहाय्याला, राणीचा प्राण वाचवीला, देव जिला साह्या प्रसंगाला, कोण मारील ठार तिजला, राणी आली घेऊन लोकाला, वाड्याबाहेर मैदानाला, विचार करण्यास वेळ कुठला, लोक म्हणाले राणी साहेबाला, फ़ितुर जिथ वश इंग्रजाला, निभाव तिथे लगेच काय आपुला, आपण जाऊ आतांच काल्पीला, बाई म्हणे भेद फ़ार केला, तिजोरिच्या किल्या मिळाल्या त्याला, मोर्चाच्या जागा कोणी दावल्या, दॄष्टपणा असा कोणी केला, देशावर निखार कोणी ठेवला, देशद्रोही अशा दॄष्टांना ठार करा आतांच्या आता त्याला,राणीला क्रोध फ़ार आला, राग तिचा अनावर झाला, रागाने देह लाल झाला, प्रसंग जाणून केला क्रोध तिनें पार आवरीला, बेत काल्पीचा कायम केला, त्यावेळी दादा ॥जी॥\nचाल मोडली - बाईने केली शिकस्त नाही आटोपत लोक म्हणे जावू किल्ला सोडून पलिकडे शत्रू फ़ळी फ़ोडून पलिकडे शत्रू फ़ळी फ़ोडून रात्रीच्या वेळी बेत ठरवून ॥जी॥\nबाई असून झाली तय्यार चतुर ती नार घेवूनीं हाती नंगी तलवार पुत्र पाठीशी प्राणाहून प्यार पुत्र पाठीशी प्राणाहून प्यार चालली करीत शत्रूसंहार ॥जी॥\n बिजली जशी जाते मेघ भेटून गेली तशी शत्रू फ़ळी फ़ोडून शत्रूच्या हातीं तुरी देवून ॥जी॥\n बाईचें पाहून धैर्य अलोट शत्रु तोंडात घालतो बोट शत्रु तोंडात घालतो बोट गेली छातीचा करूनीया कोट ॥जी॥\nचाल १:- बाहेर जाता सिंहीण आपल्या गुहे मधून ठार केले गोळ्या घालून धन नेले त्यांनी लुबाडून धन नेले त्यांनी लुबाडून बायाहि कैक पळवून असें शौर्य तेथे दावून आम्ही विजयी म्हणे तोर्‍याने \nचाल २:- तारीफ़ केली बाईची नानासाहेबानं बाई म्हणे गप्पा मग शत्रू आला मागून बाई म्हणे गप्पा मग शत्रू आला मागून इंग्रजांची आली इतक्यात फ़ौज धावून इंग्रजांची आली इतक्यात फ़ौज धावून पराभव केला नानाचा तेथे इंग्रजानं पराभव केला नानाचा तेथे इंग्रजानं ग्वाल्हेरकडे जावू या सर्व मिळून ग्वाल्हेरकडे जावू या सर्व मिळून राणीने असें सुचवितां गेले झटक्याने राणीने असें सुचवितां गेले झटक्याने शिंदे तय्यार असें सहाय्यास पाहून शिंदे तय्यार असें सहाय्यास पाहून शिंद्याची फ़ौज घेतली सामील करुन शिंद्याची फ़ौज घेतली सामील करुन होतांच पराभव शिंदे गेला पळून होतांच पराभव शिंदे गेला पळून ग्वाल्हेरला आले इंग्रज त्याला घेऊन ॥\nचाल ४:- ग्वाल्हेरचा विजय पाहून नानासाहेब गेले हुरळून बाई बोले त्यांना रागाने तुम्ही असे लाडू खावून तुम्ही असे लाडू खावून पराभव घ्याल करुन इंग्रजांकडून पराभव घ्याल करुन इंग्रजांकडून पश्चाताप होईल मागून ॥\nअसे म्हणून बाई झटक्याने शत्रूची चाहूल ऎकून भरधाव घोडा फ़ेकून सैन्य घेऊन मांडणी केली हुषारीने ॥जी॥\nचाल मो.- सैन्याचा असा बंदोबस्त केला दरोबस्त करुन शीकस्त केला दरोबस्त करुन शीकस्त पाहूनी नाना म्हणे बाईस पाहूनी नाना म्हणे बाईस सेनापती तुम्ही याच संधीस काळिमा नाही तुमच्या कीर्तीस ॥जी॥\nतात्काळ चारी बाजूस, नानासाहेबास, तात्या टोप्यास, राहिल्या दोन बाजू घेउन स्वत: तोफ़ेचे मोर्चे बांधुन स्वत: तोफ़ेचे मोर्चे बांधुन सर्व सैन्यास सांगे निक्षून ॥जी॥\nकटाव १ - हातात नंगी तलवार, घोड्यावर स्वार, पोषाख रुबाबदार करुन ती नार, लढण्या तय्यार, स्वातंत्र्य देवी, येऊनी तेथे जणु युध्दकर्णा वाजवी ॥जी॥\nकटाव १- हातात नंगी तलवार, घोड्यावर स्वार, पोषाख रुबाबदार करुन ती नार, लढण्या तय्यार, स्वातंत्र्य देवी, येऊनी तेथे जणु युध्दकर्णा वाजवी ॥जी॥\nदेशार्थ करु बलिदान अर्पुया प्राण, करु धुळ धाण, शत्रू शिरकाण, तरिच स्वातंत्र्य, नातरी देश होईल खास परतंत्र ॥ जी ॥\nसेनापति सर हुरोज, प्रचंड फ़ौज समरिं तरबेज, पाहूनि अंदाज, म्हणे करुं मौज, आज युध्दांत, जमिनदोस्त करुन टाकतो सर्व इतुक्यांत ॥जी॥\nयुध्दास झाली सुरवात, तारा गगनांत, जशा दिसतात, खड्‍गं हातांत, तसे दिसतात, आणि सैन्यांत लक्ष्मिबाई त्यांत, जणू गगनांत. शोभे चंद्रकोर, चमकत होती सैन्यात चतुर ती नार ॥\nकटाव ४- दोघांची झाली खटपट, केली जोरांत, कत्तल सरसकट, गोळ्यांचा पाउस तेथे झाला, तोफ़ांचा धडाका सुरु झाला, हिंदु हिंदुला कापु लागला, एक रक्ताचा विसर पडला इंग्रजासाठी लढुं लागला, उडवि शिरकमल आस्मानाला, असा संहार फ़ार झाला, तात्या टोप्यास हटविण्याला, इंग्रजाने हल्ला जवा केला, लोक तात्याचा पळूं लागला, पाहूनि बाईने सवाल केला, त्यावेळी ॥दादा ॥\nबाई म्हणे त्यांना त्वेषांत, कोठे इतक्यांत, जाता नरकांत, देशाचा नाश हो करण्याला, पळून कां जातां हो नरकाला, मर्द तुम्ही मराठा जातिवाला, मराठा कधी पळून नाहीं गेला, पराभव ठावा नाही त्याला, भागूबाई सारखे हो पळण्याला, लाज कां नाही हो तुम्हाला, खड्‍ग द्या फ़ेकुन धरणीला, भरा बांगड्या याच काला, पळून जा मग तुम्ही घरला, ऎकुनि मागे लोक फ़िरला, बाईने जोराचा हल्ला केला, नेले रेटीत इंग्रजाला, देशद्रोही धाडीले स्वर्गाला, बाईन ॥दादा ॥\nकटाव २- इंग्रजाने चौफ़ेर हल्ला, बाई एकटी पाहूनि केली नानासाहेब पळूं लागला, तात्या टोपे त्याच मागिला नानासाहेब पळूं लागला, तात्या टोपे त्याच मागिला शिकस्तीचा हल्ला एक केला, एकटी करील काय बोला शिकस्तीचा हल्ला एक केला, एकटी करील काय बोला बाईचा धीर पार गेला, रक्तानें देह लाल झाला बाईचा धीर पार गेला, रक्तानें देह लाल झाला धडगत नाही या काला, मी आहे जातिची अबला धडगत नाही या काला, मी आहे जातिची अबला पराजय आहे ठरलेला, परक्याचा स्पर्श देहाला पराजय आहे ठरलेला, परक्याचा स्पर्श देहाला होईल म्हणून बाजूला, बाईंने घोडा काढला होईल म्हणून बाजूला, बाईंने घोडा काढला दौडत घोडा चालला, पाणी पाहुन घोडा थबकला दौडत घोडा चालला, पाणी पाहुन घोडा थबकला बाईचा घात तवा झाला, देशाचा घात बघा झाला बाईचा घात तवा झाला, देशाचा घात बघा झाला विजेमागे जशी मेघामाला, तसा शत्रू मागे धावला विजेमागे जशी मेघामाला, तसा शत्रू मागे धावला काळाने पाश टाकला, शत्रूनें भाला मारला काळाने पाश टाकला, शत्रूनें भाला मारला बाईचा डोळा पार गेला, बाहेर येवून लोंबू लागला बाईचा डोळा पार गेला, बाहेर येवून लोंबू लागला बाई तात्काळ आली धरणीला, शत्रूचा सूड घेण्याला बाई तात्काळ आली धरणीला, शत्रूचा सूड घेण्याला विश्चासू स्वार धावला. शत्रूला त्यानें निजविला विश्चासू स्वार धावला. शत्रूला त्यानें निजविला बाईला मग बोलला, बांधितो तुमच्या जखमेला बाईला मग बोलला, बांधितो तुमच्या जखमेला बाई म्हणे शत्रू पाठीला, नाहीं दिसत तुमच्या डोळ्याला बाई म्हणे शत्रू पाठीला, नाहीं दिसत तुमच्या डोळ्याला गंजित टाकुनि मला, पेटवा त्वरित गंजीला गंजित टाकुनि मला, पेटवा त्वरित गंजीला बोलती तोच प्राण गेला, देशार्थ प्राण देणारी धन्य ती अबला बोलती तोच प्राण गेला, देशार्थ प्राण देणारी धन्य ती अबला स्वार्गीची लक्ष्मी जणूं, गेली पुन्हा स्वर्गाला ॥जी॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70609204319/view", "date_download": "2018-11-15T02:49:31Z", "digest": "sha1:PUZWSWZEKEZSKKCVEUY2PAOXNOFYXIWA", "length": 1845, "nlines": 25, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भजन - घालीते प्रदक्षणा तुला मोर...", "raw_content": "\nभजन : भाग ५|\nभजन - घालीते प्रदक्षणा तुला मोर...\nघालीते प्रदक्षणा तुला मोरया द्यावे दर्शन मला ॥धृ॥\nसकला आधी तुज त्राता तुज आमुचा मातापिता माधांराचा हार तुला ॥ मोरया ॥१॥\nतुम्हासाठी ही दुर्वांकुरजुडी तुम्हासाठी ही दुर्वाकुरजुडी शेला पितांबर घातीली घडी, मोदकाची गोडी तुला मोदकाची गोडी तुला ॥२॥\nपंचामृतही पुजा बांधिली आरती तुझी गोड गाईली केशराचा गंध तुला ॥३॥\nप्रथम आरंभू तू गणपती रूप पाहता हरपली मती शेंदुराचा रंग तुला ॥ मोरया द्या हो दर्शन मला ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-15T01:56:06Z", "digest": "sha1:O23RQRKIFMKAVE3HF6JQQHZCN55GOR5V", "length": 7704, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रियांका करणार सत्यकथेवर मराठी सिनेमा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रियांका करणार सत्यकथेवर मराठी सिनेमा\nप्रियांका चोप्राने आणखी एका मराठी सिनेमाचे प्रॉडक्‍शन करायचे ठरवले आहे. “पाणी’ असे नाव असलेला हा सिनेमा एका सत्यकथेवर अधारित असणार आहे. चांगला कथा आणि चांगली प्रतिभा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठीच आपण पर्पल पेबल पिक्‍चर्स ही प्रॉडक्‍शन कंपनी सुरु केल्याचे ती म्हणाली.\n“पाणी’ ही केवळ सत्यकथा आहे म्हणून नव्हे, तर यातून एक सामाजिक मुद्दाही उपस्थित केला जाणार असल्याने याची निर्मिती आपण करणार असल्याचेही तिने सांगितले. प्रियांकाने सोशल मिडीयावर एक ब्लू मोशल पोस्टर शेअर करून आपल्या चौथ्या मराठी सिनेमाचे शुटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. “पाणी’चे दिग्दर्शन आदिनाथ कोठारे करणार आहे.\nआदिनाथचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. प्रियांकाने यापूर्वी “व्हेंटिलेटर’, “काय रे रास्कला’ आणि “फायरब्रॅन्ड’ या तीन मराठी सिनेमांचे प्रॉडक्‍शन केले आहे. प्रियांका गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडमध्येच ऍक्‍टिव्ह होती. “क्‍वांटिगो’ ही तिची सिरीयल सुरूवातीला तर खूप चर्चेत होती. मात्र त्या सिरीयलचा “टीआरपी’ घसरू लागल्याने ती आता बंद झाली आहे. त्यामुळेच प्रियांका भारतात परत आली आहे आणि तिने आपल्या प्रॉडक्‍शन हाऊसच्या कामावर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिक्षण समितीच्या स्थापनेला शनिवारीचा मुहूर्त\nNext articleउर्वी पाटीलने दहाव्या वर्षी सर केला “सरपास’\n“मिशन मंगल’मध्ये सोनाक्षी सिन्हा \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\nनवाजुद्दीनही अडकला “मी टू’च्या जाळ्यात\nकश्‍मीरा परदेशीचे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nसुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-agro-advisory-agrowon-maharashtra-6642?tid=122", "date_download": "2018-11-15T02:48:59Z", "digest": "sha1:ZVJN5B4MM5UABE3WN5E3OFWY4X5ZJZEW", "length": 20251, "nlines": 196, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, agro advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. यु. एन. आळसे, डी.डी. पटाईत, डॉ. व्ही. एस. पुरी\nरविवार, 18 मार्च 2018\nमार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू नये. उन्हाळी सूर्यफूल पिकास पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३० किलो नत्र युरियाद्वारे द्यावे.\nमार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू नये. उन्हाळी सूर्यफूल पिकास पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३० किलो नत्र युरियाद्वारे द्यावे.\nमार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू नये.\nनिंदणी व कोळपणी करून पिकातील तणाचे नियंत्रण करावे.\nमावा, तुडतुडे, पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण करावे. नियंत्रण - फवारणी प्रति लिटर डायमिथोएट (३० टक्के) १ मि.लि. किंवा स्पिनोसॅड (४५ एस.पी.) ०.३ मि.लि.\nटिक्का रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम.\nसूचना : दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा करावी.\nतांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब ६३ टक्के अधिक कार्बेन्डाझिम १२ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम\nलाेहाची कमतरता आढळल्यास फेरस सल्फेट ०.५ टक्के याप्रमाणात (५० ग्रॅम प्रति १० लिटर) फवारणी करावी.\nपेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३० किलो नत्र युरियाद्वारे द्यावे.\nनिंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.\nपाण्याच्या पाळ्या ८-१० दिवसांच्या अंतराने द्याव्यात.\nपिकास बोंडे लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये.\nकेसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास किडग्रस्त पाने अंडीपुंज अळ्यासहित तोडून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवावीत. त्यानंतर फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी क्विनॉलफॉस २ मि.लि.\nपानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरिया) रोगाचे नियंत्रण करावे. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब २.५ ग्रॅम\nविषाणू उदा. केवडा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत. रोगप्रसारक किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी डायमिथोएट (३० टक्के) १ मि.लि.\nपीक फुलावर असताना सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान तळहाताला सुती कपडा बांधून फुलावरुन हात फिरवावा किंवा एक फूल दुसऱ्या फुलावर हळुवार घासल्यास फुलामध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.\nखरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उन्हाळी हंगामात सोयाबीन पीक घेतले आहे. ढगाळ वातावरणात त्यावर बुरशीजन्य करपा, तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.\nनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी\nतांबेरा रोग नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब ६३ टक्के अधिक कार्बेन्डाझिम १२ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम\nकांदा पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.\nकांदा पिकावर फूलकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास फिप्रोनील (५ टक्के इ.सी.) २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nकांदा बीजोत्पादनात पिकाच्या धांड्यावर रसशोषण करणाऱ्या किडींमुळे लिफब्लॉचचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. नियंत्रणासाठी डायमिथोएट १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nउन्हाळी मिरचीस ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\nमिरची पिकावरील तुडतुडे, फूलकिडे व कोळी यांच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० टक्के) १ मि.लि. अधिक ८० टक्के विद्राव्य गंधक २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मिसळून फवारणी करावी.\nफेब्रुवारी महिन्यात लावलेल्या टोमॅटो पिकास १० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.\nनिंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.\nफ्लॉवर पिकाच्या गड्ड्यांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पिकाची पाने खाली गड्ड्यावर बांधावीत. त्यामुळे गड्डे पिवळे पडणार नाहीत.\nवांगी, भेंडी, दिलपसंत (टिंडा), घोसाळी , गवार, काकडी, शिरीदोडका या भाजीपाला पिकात तणनियंत्रण करावे. तसेच पाण्याच्या नियमित ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाळ्या द्याव्यात.\nटीप : काही कीटकनाशक लेबल क्लेमनुसार आहेत तर काही विद्यापीठाच्या शिफारशी आहेत.\nसंपर्क : डॉ. यु. एन. आळसे, ७५८८०८२१३७\nकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, डाॅ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.)\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nटोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे...खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात भाजीपाला...\nसुधारित तंत्राने करा बटाटा लागवडबटाटा पीक यशस्वी होण्यामध्ये जमिनीच्या...\nभेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....\nभाजीपाला रोपवाटिका तयार करताना...रोपवाटिकानिर्मिती करताना जागेची निवड खूप...\nमाळरानावर साकारले फायदेशीर शेतीचे स्वप्नमनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर...\nकोरडवाहूसाठी शेवगा लागवड फायदेशीरपावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी व कोरडवाहू...\nभाजीपाला सल्ला वेलवर्गीय भाजीपाला : काकडी, कारली फळमाशी :...\nखरीप हंगामातील भाजीपाला पिकांतील...भाजीपाला पिकांच्या उत्पादनामध्ये तणांमुळे मोठ्या...\nमिरची-ऊस-टोमॅटोतून उंचावला आर्थिक आलेखसुमारे १२ वर्षांपासून मिरची पिकात सातत्य,...\nखरीप हंगामातील भाजीपाला लागवडआपल्या देशात भाजीपाल्यासाठी योग्य हवामा­न,...\nफळवर्गीय भाजीपाला पीक सल्ला सद्यःस्थितीत मिरचीवर चुरडा-मुरडा...\nकांदा, लसूण पीक सल्लासद्यस्थितीत कांदा पिकाच्या बीजोत्पादनासाठी...\nकांदा पीक सल्लामे महिन्यात खरीप कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार...\nघेवडा लागवडीविषयी माहिती...घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nवांगी पीक सल्लासद्यस्थितीत वांगी पिकात पर्णगुच्छ, फळसड, पानावरील...\nकृषी सल्ला : ऊस, कांदा, लसून घास,...सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण,...\nफळवर्गीय भाजीपाला सल्लामिरची रोगनियंत्रण : चुरडा- मुरडा नियंत्रण...\nबदलत्या तापमानात पिकांची काळजी...सद्यस्थितीत तापमानात दिवसा वाढ व रात्री घट असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-municipal-corporation-Commissioners-inquiry-by-Election-Commission/", "date_download": "2018-11-15T01:59:54Z", "digest": "sha1:UQCYEYZBSSQSC3VXG6A67CHIZIVECA6E", "length": 6346, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निवडणूक आयोगाकडून आयुक्तांची चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › निवडणूक आयोगाकडून आयुक्तांची चौकशी\nनिवडणूक आयोगाकडून आयुक्तांची चौकशी\nमहापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर भाजपधार्जिणे असून, पक्षपातीपणे कारभार करीत असल्याची तक्रार महापौर हारुण शिकलगार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.\nमहापौर शिकलगार यांनी दोन आठवड्यांपूर्वी खेबुडकर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आगामी निवडणुकीत आयुक्त खेबूडकर निवडणूक अधिकारी नकोत, असेही म्हटले होते. त्या तक्रारीचे स्वरुप असे ः खेबूडकर यांनी निवडणूक आयोगाचा सन 1969 चा आदेश दाखवून निवडणुकीपूर्वीच तीन महिने आधी विकासकामे प्रलंबित ठेवण्याचे आदेश मनपाच्या खातेप्रमुखांना दिले आहेत. मात्र, हे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहीत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात नगरसेवकांची कामे ठप्प झाली आहेत. तर मंत्री, राज्यमंत्री, आमदार व खासदारांना काम करण्यास मुभा मिळत आहे. आयुक्तांनी हा पक्षपातीपणा केला आहे.\nपलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपूनही खेबुडकर यांनी लेखी आदेशासाठी पदाधिकार्‍यांची वाहने अडविली होती. आयुक्तांनी अनेक कामात अधिकाराचा गैरवापर केला आहे. त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे ही निवडणूक आयुक्तांच्या अधिपत्याखाली घेऊ नयेत.\nआयोगाने जिल्हाधिकारी पाटील यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दोन दिवसांपीर्वी महापौरांसह काही अधिकार्‍यांची भेट घेऊन आयुक्तांबद्दलच्या आक्षेपांची माहिती घेतल्याचे समजते.\nमहापौरांबरोबर आयुक्तांचेही म्हणणे घेतले\nमहापौर शिकलगार म्हणाले, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने त्यांच्या एका पथकाने माझ्याकडे येऊन चौकशी केली. त्यांना पुरावे दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या अहवालानुसार योग्य ती कार्यवाही होईल.\nआयुक्त खेबुडकर म्हणाले, जिल्हाधिकार्‍यांच्या समितीने माझ्याकडेही तक्रारीबाबत चौकशी केली . मी योग्य ती वस्तुस्थिती मांडली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Chandrabhaga-desert-sand-mafia-issue/", "date_download": "2018-11-15T02:34:06Z", "digest": "sha1:P4F3FBA2MUE5FLF7T4PGBCOFCPREEHWJ", "length": 7207, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चंद्रभागा वाळवंट वाळू माफियांनी पोखरले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › चंद्रभागा वाळवंट वाळू माफियांनी पोखरले\nचंद्रभागा वाळवंट वाळू माफियांनी पोखरले\nचंद्रभागा वाळवंटाचे वाळू माफिया लचके तोडत आहेत. वाळू उपशामुळे मोठ -मोठे खड्डे पडले असून हेच खड्डे भाविकांच्या जीवावर बेतलेले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन चंद्रभागा वाळवंटातून होणारी अवैध वाळू चोरी थांबवावी अशी मागणी नागरिक, भाविकांतून होत आहे.\nउजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे विष्णुपद बंधारा भरल्याने चंद्रभागा नदीत पुंडलिक मंदिराजवळ मुबलक पाणी साठा झाला आहे. नुकताच संपलेल्या अधिकमासात या ठिकाणी अनेक भाविकांनी स्नान करण्यासाठी उपस्थिती लावली. अद्यापही भाविक मोठ्या संख्येने चंद्रभागा स्नान करण्यासाठी व श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत आहेत. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांना प्रथम येथे रात्री अपरात्री अवैध वाळू उपसा करून पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वाळू माफिया चंद्रभागा वाळवंटातून अवैधरित्या वाळू उपसा करत आहेत. गाढवांच्या मदतीने येथील वाळूवर डल्ला मारण्यात येत आहे. गाढवांद्वारे होत असलेल्या वाळू वाहतुकीतून चंद्रभागा घाट, दत्त घाट येथील पायर्‍यांवर वाळू पडलेली दिसून येते. गेल्या वर्षभरापासून पंढरपूर शहर व तालुक्यात वाळू उपशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सद्या वाळू उपसा बंद आहे. त्यामुळे घरबांधकामांसाठी वाळू ऐवजी क्रश सॅन्डचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु भीमा नदीपात्रातून होणारी अवैध वाळू चोरी काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. वाळू माफिया रातोरात वाळूचा अवैधरित्या उपास करत आहेत. यातून लाखो रुपये मिळत असल्याने महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाला हाताशी धरून वाळू चोरीचा धंदा वाळू माफियांकडून जोरात सुरू आहे. महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे वाळू माफिया चंद्रभागा वाळवंटातून पुंडलिक मंदिरा शेजारची वाळू उपसून नेत आहेत. वाळू उपशाने पडलेले खड्डे मात्र कोणतीही तक्रार न करता भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार मनात आणून प्रशासनाकडून बुजवले जातात. वाळू माफियांनी वाळूचा उपसा करून खड्डे पाडायचे आणि प्रशासनाने बुजवायचे हा त्यांचा दररोजचा सरावाचा भाग झाला आहे. असे असले तरी सद्या नदीपात्रात पाणी भरपूर आहे. या कालावधीत जोरदार पाऊस पडून खड्डे पाण्याने भरले गेले तर हेच खड्डे भाविकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या अगोदर खड्ड्यांमुळे भाविकांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/three-young-farmer-committing-sue-side-in-Nagpur/", "date_download": "2018-11-15T02:10:06Z", "digest": "sha1:DO2JVLBMJKYBEWV5AOEZLQMX5RDOZ6S5", "length": 3836, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीन युवा शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › तीन युवा शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nतीन युवा शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nशेतीतील उभा असलेला ऊस कारखान्याला देण्यासाठी ऊस वाहतुकीसाठी रस्ता देण्यात यावा, असा आदेश तहसील कार्यालयातून पारित झाला असतानाही गैरअर्जदार शेतकर्‍यांनी अडवणूक केल्याने त्रस्त झालेल्या तीन सख्ख्या भावांनी उमरखेड पोलिस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी तत्परता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे मात्र पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून 16 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. रविवारी अचानकपणे पोलिस ठाण्याच्या आवारात चुरमुरा (ता. उमरखेड) येथील प्रवीण रामजी पवार, दीपक रामजी पवार, राहुल रामजी पवार हे तिघे सख्ख्येभाऊ (शेतकरी) हातात रॉकेलचा डबा घेऊन पोहोचले. काही कळण्याअगोदर अंगावर रॉकेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-UTLT-sony-launches-fast-speed-3-5870219-NOR.html", "date_download": "2018-11-15T02:54:23Z", "digest": "sha1:AUTROWA7QNBIAON3NKDBQ5N4PSB7B5E5", "length": 10337, "nlines": 172, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sony launches fast speed 3.1 Gen 1 flash drive line-up to help in effective workflow | डाटा शेअरिंगसाठी सोनीकडून फास्ट स्पीड ३.१ जेन १ फ्लॅश ड्राईव्ह श्रृंखला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nडाटा शेअरिंगसाठी सोनीकडून फास्ट स्पीड ३.१ जेन १ फ्लॅश ड्राईव्ह श्रृंखला\nसध्या अस्तित्वात असलेल्या डाटा शेअरिंग मागणीला अनुसरून सोनी इंडियाने अतिशय वेगाने डाटा शेअरिंग आणि ट्रांसफरसाठी आज USM-B\nमुंबई- सध्या अस्तित्वात असलेल्या डाटा शेअरिंग मागणीला अनुसरून सोनी इंडियाने अतिशय वेगाने डाटा शेअरिंग आणि ट्रांसफरसाठी आज USM-BA2, USM-CA2 आणिUSM-MX3 ह्या आपल्या नवीनतम मेड इन इंडिया युएसबी फ्लॅश ड्राईव्ह्‌सची सुरूवात केली आहे.\nमेटालिक आणि अॅन्टिकॉरोसिव्ह सुपरस्पीड ३.१ जेन १\nतीनही मॉडेल्स मेटालिक, अॅन्टि कॉरोसिव्ह आणि सुपरस्पीड ३.१ जेन १ सोबत पूर्तता करणारी असून प्रभावी कार्यप्रवाहासाठी यांमुळे मोठ्‌या मीडिया फाईल्ससुद्धा एखाद्याच्या पीसीमध्ये काही सेकंदांमध्ये ट्रांसफर केल्या जाऊ शकतात. सर्व ग्राहक गरजांची पूर्तता करण्यासाठी वेगवान आणि टिकाऊ डिव्हायसेस आणण्याच्या सोनीच्या निष्ठेचे प्रतिबिंब ह्या युएसबी फ्लॅश ड्राईव्हमधून दिसून येते.\nछोटेखानी, स्लीक आणि मेटल बॉडी डिझाईन\nयातील मेटल बॉडीसह स्लीक डिझाईन रास्त किंमतीत स्टाईल प्रदान करते. कुठलाही डाटा सुरक्षित राखण्यासाठी हा पुरेसा दणकट आणि टिकाऊ आहे. याव्यतिरिक्त, ह्या युएसबी फ्लॅश ड्राईव्ह्‌सचा छोटेखानी आकार त्यांना कमी जागेतही काम करण्यासाठी उत्तम बनवतो आणि उपयोगकर्त्यांना आजूबाजूच्या पोर्ट्‌सनाही सहजपणे अॅक्सेस मिळवता येतो.\nUSM-MX3 सीरीज हा लहान आकाराचा हाताळण्यास सोपा युएसबी फ्लॅश ड्राईव्ह असून यातील मॅट फिनिश असलेल्या पार्ट्‌समुळे बोटांमध्ये युएसबी फ्लॅश ड्राईव्ह व्यवस्थित घट्ट पकडता येतो. ह्या नवीनतम सीरीजमध्ये ते सहजपणे कॅरी करण्यासाठी स्ट्रॅप-होल आणि मॅट प्लास्टिक ग्रिपही आहे.\nड्‌युअल पोर्ट ब्रिजसह सुधारित अनुरूपता\nUSM-BA2 सीरीज आणि USM-CA2 सीरीज हे ऑन-दि-गो युएसबी फ्लॅश ड्राईव्ह आहेत. अनेक डिव्हाईसना ट्रांसफर करण्यासाठी सुसज्ज USM-BA2 सीरीजमध्ये ड्‌युअल-पोर्ट ब्रिज असून त्यात मायक्रो युएसबी आणि युएसबी टाईप-ए पोर्ट्‌सही आहेत. USM-CA2 सुद्धा ड्‌युअल-पोर्ट ब्रिजला समर्थन देतो, त्यातही दोन्ही युएसबी टाईप-सी™ आणि ए पोर्ट्‌स विभिन्न डिव्हायसेससोबत अनुरूपतेसाठी आहेत.\nUSM-BA2 सीरीज ही युएसबी टाईप-ए पोर्ट असलेल्या विंडोज® पीसी, मॅकिंतोश®, अॅन्ड्रॉईडटTM स्मार्टफोन आणि टॅबलेटसोबत अनुरूप आहे. तर USM-CA2 सीरीज युएसबी टाईप सी / टाईप ए पोर्ट असलेल्या विंडोज® पीसी, मॅकिंतोश® अॅन्ड्रॉईडटTM स्मार्टफोन आणि क्रोमबूक पिक्सेलसोबत अनुरूप आहे. हे युएसबी फ्लॅश ड्राईव्ह युएसबी २.० पेक्षा चौपट अधिक वेगवान आहेत. USM-BA2 खास केवळ फ्लिपकार्टवर आणि USM-CA2 आणि USM MX3 हे सर्व सोनी सेंटर्समध्ये उपलब्ध असतील.\n5 कॅमेरे असणारा जगातील पहिला स्मार्टफोन, सर्व कॅमेऱ्यांची पॉवर 71 मेगापिक्सेल\nअमेरिका, रुस आणि चीनसारख्या देशांतुन भारतावर झाले 4.36 लाख सायबर अटॅक.....\nJio च्या 398 किंवा त्यापेक्षा अधिकच्या रिचार्जवर मिळेल 300 चा कॅशबॅक; Paytm, Amazon Pay सह या 2 प्लॅटफॉर्मवर घ्या ऑफरचा लाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/parampara-where-and-why-putting-lamps-to-grow-money-2136339.html", "date_download": "2018-11-15T02:07:12Z", "digest": "sha1:646X2X5VMHQGCSMMXS7DKHIZRL452YEQ", "length": 5826, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "parampara-where-and-why-putting-lamps-to-grow-money | दिवा कुठे लावावा म्हणजे पैसा वाढेल ?", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदिवा कुठे लावावा म्हणजे पैसा वाढेल \nघरात पून्हा पुन्हा अपघात होत असतील तर निश्चित समजा की त्या घरात पितृदोष आहे.\nअसं म्हणतात की वास्तू ठीक असेल, काही दोष नसतील तर त्या घरात सदा सुख समृद्धी नांदते. जर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल आणि कष्ट करूनही यश मिळत नसेल तर मात्र तुम्ही विचार केलाच पाहिजे.\nघरात पून्हा पुन्हा अपघात होत असतील तर निश्चित समजा की त्या घरात पितृदोष आहे.\nज्या घरात पिण्याच्या पाण्याचे स्थान दक्षिण दिशेला आहे त्या घराला पितृदोष लागत नाही. आणि जर त्या ठिकाणी नियमीत तुपातला दिवा लावत असाल तर पितृदोष आशीर्वादात बदलतो. पिण्याच्या पाण्याची जागा ईशान्येला असले तरी चालू शकते. तिथे दिवा लावा. कारण पाण्यात पितृंचा वास असतो आणि त्या ठिकाणी पितृंच्या स्मरणार्थ दिवा लावल्याने पितृदोष नाहीसा होतो.\nMYTH : दारू पिऊन मनुष्य भाषा बोलते घुबड, दिवाळीला लोकांना बनवते कोट्याधीश\nएखादी अंत्ययात्रा दिसल्यानंतर हे 4 शुभ काम अवश्य करावेत\nकोलकात्यात दुर्गा पेंडॉल खुले; आरोग्य-पर्यावरणाची संकल्पना, 10 टन चांदीपासून 40 कोटी रुपयांचा रथही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/emirati-men-two-wives-will-get-housing-allowance-100746", "date_download": "2018-11-15T02:42:36Z", "digest": "sha1:2OHW6IHDTUMHGSQPM5EO4BFANDH6PEAA", "length": 13275, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Emirati men with two wives will get housing allowance येथे दोन बायका करणाऱ्यांना मिळणार बक्षीस...... | eSakal", "raw_content": "\nयेथे दोन बायका करणाऱ्यांना मिळणार बक्षीस......\nशुक्रवार, 2 मार्च 2018\nसंयुक्त अरब अमीरात: अनेक देशांमध्ये दोन लग्न करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. पण जगामधे अनेक असे देश आहेत कि जे आपल्या देशातील तरुणांना दुसरे लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करतात. ते एवढ्यावरच थांबत नाहीत तर दुसरे लग्न करणाऱ्या तरुणांना वेगवेगळे भत्तेदेखील देतात. त्यातील एक देश म्हणजे संयुक्त अरब अमीरात (UAE). खलीज टाइम्सनुसार सयुंक्त अरब अमीरातमध्ये अविवाहित तरुणींची संख्या वाढत आहे यावरून तेथील राज्यकर्ते चिंतेत आहेत.\nसंयुक्त अरब अमीरात: अनेक देशांमध्ये दोन लग्न करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. पण जगामधे अनेक असे देश आहेत कि जे आपल्या देशातील तरुणांना दुसरे लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करतात. ते एवढ्यावरच थांबत नाहीत तर दुसरे लग्न करणाऱ्या तरुणांना वेगवेगळे भत्तेदेखील देतात. त्यातील एक देश म्हणजे संयुक्त अरब अमीरात (UAE). खलीज टाइम्सनुसार सयुंक्त अरब अमीरातमध्ये अविवाहित तरुणींची संख्या वाढत आहे यावरून तेथील राज्यकर्ते चिंतेत आहेत.\nया देशाचे पायाभूत विकास मंत्री डॉ. अब्दुल्ला बेलहैफ अल नुईमी यांनी तरुणांना दुसऱ्या लग्नाला प्रोत्साहित करण्यासाठी एक स्कीम आणली आहे. तशी घोषणा फेडरल नॅशनल कॉन्सिलमाच्या बैठकीमध्ये केली.\nघोषणा करताना ते म्हणले कि दोन पत्नी असणाऱ्या सर्व लोकांना शेख झायद हाउसिंग कार्यक्रमा कार्यक्रमांतर्गत घरभाडे भत्ता दिला जाईल. हा भत्ता दुसऱ्या पत्नीच्या घर भाड्यासाठी असेल. म्हणजेच एक पत्नी असणाऱ्या लोकांना मिळणाऱ्या घर भाडे भत्तापेक्षा अतिरिक्त असेल. पुढे ते असं म्हणतात कि दुसऱ्या पत्नीची जगण्याची व्यवस्था हि पहिल्या पत्नीप्रमाणेच असावी. घरभाडे भत्ता मिळाल्यामुळे लोक दुसऱ्या लग्नासाठी प्रोत्साहित होतील. त्यामुळे अविवाहित तरुणींची संख्या घटण्यास मदत होईल.\nसंयुक्त अरब अमीरातमध्ये तरुणींची संख्या वाढत आहे, यावर फेडरल नॅशनल कॉन्सिलचे सदस्य चिंतेत आहेत. त्यातील काही सदस्यांच्यामते लोक दसुरे लग्न न करून देशावरील आर्थिक बोजा वाढवत आहे. येणाऱ्या काळात या स्कीमला कसा प्रतिसाद भेटतो हे पहाणे मनोरंजक असणार आहे.\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय...\nदुष्काळी भागांत चारा छावण्या सुरू करा\nमुंबई - राज्यावर दुष्काळाचे सावट दाटले असताना बॅंकेत भरभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या...\nरिक्षाचालकाने पळविले पाच लाख\nपुणे - पुण्यात घर घेण्यासाठी गावातील घर विकून आणलेले पाच लाख रुपये रिक्षा चालकाने रस्त्यामध्ये लंपास केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला. या...\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nबछड्यांना शोधणार \"बोरिवली'चे पथक\nमुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/34405", "date_download": "2018-11-15T02:09:02Z", "digest": "sha1:AUYLV6MQATICDBR7EBF42P5QE3PFACP7", "length": 11785, "nlines": 241, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मामाच्या गावाला जाऊऽया... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मामाच्या गावाला जाऊऽया...\nप्रचि १ पायरीचा मळा - कोंगळे गाव\nप्रचि २ अडखल मुर्डी पुल\nप्रचि ३ वाकड्या आंजार्ल्यावरून\nप्रचि ५ हर्णेचा समुद्र\nप्रचि ६ सुवर्णदुर्ग - उजविकडे फत्तेगड\nप्रचि ७ कनकदुर्गा वरील लाईट हाऊस\nप्रचि ९ Canon पाहुनी तिरा वर कुजबुजल्या होड्या...\nप्रचि १० हर्णे किनारी भरणारा मासळी बाजार\nप्रचि १६ कड्यावरचा गणपती\nप्रचि १८ माडांच्या बागेत\nप्रचि १९ चैत्र पौर्णिमा\nपहिले दोन, शेवटचे दोन, ९ आणि ११ खूप आवडले मला.\nमस्त प्रचि... कोणतं गाव हे\nमस्त प्रचि... कोणतं गाव हे\nमामाच्या गावाला जाऊऽया... क धि येउ.....\nप्र.चि. ६ आणि १० वरून हर्णै\nप्र.चि. ६ आणि १० वरून हर्णै वाटतंय. प्र.चि. १६ मधला गणपती आंजर्ल्याचा ना रे\n प्रचि २ मधला तो रस्ता\n प्रचि २ मधला तो रस्ता कसला भन्नाट दिसतोय\nवा सगळे फोटो मस्त.\nवा सगळे फोटो मस्त.\nछान आहेत फ़ोटो. आवडले.\nछान आहेत फ़ोटो. आवडले.\nइंद्रा खुपच छान फोटो.. कुठला\nइंद्रा खुपच छान फोटो.. कुठला रे गाव मामाच्या गावी इतकी सारी फळं मामाच्या गावी इतकी सारी फळं १ ला फोटो अगदि १ नंबर आहे.\nजबरी आहेत रे फोटो. खरच क्लास\nजबरी आहेत रे फोटो.\nअरे व्व्वा. मस्त च रे \nवा वा लय भारी\nवा वा लय भारी\nफोटो माझ्या गावच्या आसपासचेच\nफोटो माझ्या गावच्या आसपासचेच वाटताहेत. हर्णे ना \nकोळबी, माखल्या, हलवा, शिंप्या, बांगडे व्वा.\nहर्णे, कड्यावरचा गणपती, गोवा\nहर्णे, कड्यावरचा गणपती, गोवा किल्ला... मस्तच...\nमाझा झब्बू... ह्यातला चौथा आणि शेवटचा फोटो..\n मस्त फोटु एक फोटो\nएक फोटो झुकझुक अगीन गाडीचा पण टकायचास ना\nमस्त. २, ४, १९ - हे खूप\n२, ४, १९ - हे खूप आवडले \nमामाचे गाव कोणते ते तर सांगा.\nएकसे एक आलेत फोटो. खूप मस्त.\nएकसे एक आलेत फोटो. खूप मस्त.\nबढीया.. शेवटचे २ फार आवडले.\nबढीया.. शेवटचे २ फार आवडले.\n मला १३ १४ १५ खुप\nमला १३ १४ १५ खुप आवडले\n काही फोटो तर खूप आवडले.. मी मिसले तर..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55127?page=1", "date_download": "2018-11-15T02:23:44Z", "digest": "sha1:U2VQMUEC5ZINCYGU5NR5EGH4Q7HYKYGI", "length": 4513, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लाल मातीचं घर | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लाल मातीचं घर\nमाडा पोफळींची गच्च गच्च दाटी...\nअन त्यात लपलेली.. कौलारू घरे छोटी छोटी.\nनॉस्टेल्जिक झालो कोकणातल्या घरच्या आठवणीने.<<<+११\nअप्रतिम. माडी आणि दरवाजाच\nअप्रतिम. माडी आणि दरवाजाच डिटेलिंग फार आवडलं.\nमाडी आणि दरवाजाच डिटेलिंग फार आवडलं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70603165305/view", "date_download": "2018-11-15T02:06:52Z", "digest": "sha1:F2A7JZUBTJA7OAXE7ES6RIPM3ZOZBUI3", "length": 1762, "nlines": 24, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भजन - अगणीत लोक येतीग जाती किती...", "raw_content": "\nभजन : भाग ६|\nभजन - अगणीत लोक येतीग जाती किती...\nअगणीत लोक येतीग जाती कितीग तुबी मार खाती कैकांचे झाले हाल बाई ॥ पंढरीसी चाल तुळसी बुक्याची माळबाई पंढरीसी चाल ॥धृ॥१॥\nबळकट खाऊनीया कास उडी मारु सावकास घाम येतो सर्व अंगास धक्का बुक्का फार बाई ॥२॥\nएकोनराचे हात धरोनी विठ्ठल विठ्ठल भजनी घाल हरीनामाचा सुकाळ ॥३॥\nनरहरी म्हणे जन्मसेवा एकदा पंढरीसी जावा विठ्ठलाची भेट घ्यावा आहे पतीत पावन रामबाई मोक्ष लुटले आज काल बाई ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-11-15T01:34:29Z", "digest": "sha1:KFH6STTDT2E3IBVYMUNKDVFE7NRWTNKQ", "length": 7665, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संग्रामनगरला अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंग्रामनगरला अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही\nअकलूज- अकलूज शहरामधून संग्रामनगर हे शहर विभक्त होऊन 25 वर्षे झाली; परंतु अद्यापही या गावाला स्मशानभूमी नाही, त्यामुळे जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक नेतेमंडळी जाणुनबुजून डोळेझाक करीत असल्याने नागरिकांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने प्रांतअधिकारी, अकलूज यांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, तसेच स्मशानभूमी बांधून द्यावी, यासाठी निवेदन देण्यात आले.\nसंग्रामनगर गावची स्थापना 1993 मध्ये झाली असून, गाव तिथे स्मशानभूमी असे शासनाचे धोरण असतानासुद्धा या गावाला अद्याप स्मशानभूमी नाही. मयत झाल्यास नागरिकांना अकलूज येथे पायपीट करून अंत्यसंस्कार करण्यासाठी\nजावे लागते आणि आर्थिक बोजा सहन करावा लागतो. दुःखात देखील मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या गोष्टीची दखल घेऊन योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने प्रांतअधिकारी, अकलूज यांना स्मशानभूमीसाठी जागा आणि स्मशानभूमी बांधून द्यावी, यासाठी निवेदन देण्यात आले.\nही मागणी मान्य न झाल्यास निवेदनात आंदोलनाचा इशारा दिला आहे, यापुढे गावात कोणाची मयत झाल्यास प्रांत कार्यालय, अकलूज येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर खिलारे, जिल्हा प्रमुख सचिन कुपाडे, तालुका प्रमुख गणेश भिताडे, बिपीन बोरावक, दत्ता साळुंखे, विराट आहेर, अकलुज शहर प्रमुख ओंकार मोरे, तेजस उबाळे, हरीश वाघ उपस्थित होते. हे निवेदन प्रांत अधिकारी यांच्या वतीने हणमा जाधव यांनी स्वीकारले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआम्ही १०० टक्के बहुमत सिद्ध करुन दाखवणार – येडियुरप्पा\nNext articleबहुचर्चित ‘झिपऱ्या’चा टीझर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://tokyomarathimandal.com/", "date_download": "2018-11-15T01:39:21Z", "digest": "sha1:FCHH5BPHHY4CNEGGZ4CL7MNT6SUOCWIU", "length": 2988, "nlines": 33, "source_domain": "tokyomarathimandal.com", "title": "TOKYO MARATHI MANDAL", "raw_content": "\nदिनांक : १५ सप्टेंबर, २०१८\nस्थळ : साकुरा हॉल, हिगाशी ओजिमा\n(नावनोंदणी साठी येथे खाली क्लिक करा)\nसूर, लय आणि नृत्य ह्यांचा एकत्रित अविष्कार\nयंदाचा आपला कार्यक्रम रंगणार आहे तो तीन गुणी कलाकारांसोबत.\nकथ्थक नृत्यात पारंगत असलेल्या शर्वरी जमेनिस, तबला निपुण निखिल फाटक आणि सुरेल हार्मोनियम वाजवणारे आदित्य ओक या त्रयीचा कार्यक्रम आहे \"स्वरलयाकृती\"\nस्वर - आदित्य ओक यांचे संवादिनी वादन\nलय - निखिल फाटक यांचे तबला वादन\nआकृती - अर्थातच नृत्य आहे शर्वरी जमेनिस यांचे\nशास्त्रिय, पारंपरिक रचनांपासून नाट्यसंगीत, अभंग, चित्रपटगीतांपर्यंतचा प्रवास असलेला हा आगळावेगळा कार्यक्रम असणार आहे १५ सप्टेंबर रोजी\nकलाकार त्यांचे अनुभव सांगत सांगत आपल्याशी गप्पा देखील मारणार आहेत.\nकार्यक्रमा नंतर अल्पोपहार चे आयोजन केले असल्याने रसिक प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यावा.\n(वरील छायाचित्र फक्त कल्पना असून तो मेन्यू नाही ह्याची नोंद घ्यावी)\nआपल्याला काही प्रश्न असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.\nआम्ही तत्परतेने आपल्या प्रश्नास उत्तर द्यायचा प्रयत्न करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://visitorsale.com/?readlng=mr", "date_download": "2018-11-15T02:33:56Z", "digest": "sha1:66OSK6URON7EXM6GR6CGA7CPIHYO6QPA", "length": 18874, "nlines": 149, "source_domain": "visitorsale.com", "title": "Online advertising store number 1!", "raw_content": "\nसाइट भेटी खरेदी करणे\nवेब रहदारीसाठी माझे आदेश\nसंदर्भित जाहिरात वेबसाइटवर लक्ष्यित जाहिरातींचा एक प्रकार आहे (जसे की मजकूर जाहिराती). भेट दिलेल्या पृष्ठांच्या श्रेणीनुसार, अभ्यागतच्या पसंती आणि जाहिरातदारांद्वारे स्थापित इतर फिल्टरची जाहिरात साइट अभ्यागतांना दर्शविली आहे. आम्ही जाहिरात साइट्स आणि गुणवत्तेचे नियंत्रण निवडतो. आमची प्रणाली जितकी शक्य आहे तितकी जाहिरात फसवणूक (उदाहरणार्थ, \"रिक्त क्लिक\" असे म्हणतात) वगळता.\nएक टीझर मोहिम एक जाहिरात मोहिम असते ज्यामध्ये मजकूर सह लहान प्रतिमा मालिका असतात. या जाहिरातींना \"टीझर्स\" म्हटले जाते जाहिरात मनोरंजन आणि बातम्यांच्या साइटसाठी उत्तम याव्यतिरिक्त, आमच्याकडे \"कमोडिटी टीझर्स\" (जेव्हा जाहिरातीची किंमत आणि \"खरेदी\" बटण किंमत असते तेव्हा) चे स्वरुप आहे परिणामकारकता द्वारे हे जाहिरात स्वरूप प्रासंगिक जाहिरातींहून वेगळे नाही.\nदररोज लाखो लोक आमच्या प्रणालीतून जातात. जाहिरातीचे हे स्वरूप म्हणजे आपले साइट एका स्वतंत्र टॅबवर उघडले जाईल. एकीकडे, जाहिरात हा मार्ग सर्वात सोपा आहे, परंतु दुसरीकडे, आपण खूप वेब रहदारी मिळवू शकता आणि आपली उत्पादने ब्रँड करण्यासाठी किंवा आपल्या साइटवर जाहिरात करण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षक आकर्षित करू शकता. आपण केवळ 10 किंवा अधिक सेकंदांसाठी आपल्या पृष्ठावर आलेला असेल तरच पैसे द्या.\nआम्ही आपल्यासह अभ्यागतांना देवाणघेवाण करण्यास तयार आहोत, प्रत्येक दोन अद्वितीय अभ्यागतांसाठी जे आमच्या सिस्टमवर पाठविले जातात, आम्ही आपल्या साइटवर तीन अभ्यागतांना हस्तांतरित करतो. आम्ही घेऊ शकतो सरतेशेवटी, आमच्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे वेब ट्रॅफिकची अद्वितीयता. म्हणून, आम्ही आपल्याला अद्वितीय अभ्यागतांना प्रदान करण्यासाठी तयार आहोत (ज्यांना आमच्या सिस्टममध्ये आधीच जाहिरात पाहिली आहे किंवा आमच्यासाठी ते अद्वितीय नाही). परिणामी, वेब ट्रॅफिक आपल्यापेक्षा मोठ्या आकारात आपल्याला 50% ने देतो\nआपण आपल्या जाहिरातीतील खर्च दर्शवून उत्पादने किंवा सेवांची जाहिरात करू शकता. कमोडिटी टीझरची प्रभावीता वेळेनुसार सिद्ध होते. आमच्या सिस्टममध्ये उत्पादने अपलोड करा आणि आपल्या स्टोअरची जाहिरात करा.\nआम्ही कसे विक्री माहित\nआपण वेबसाइटशिवाय खाजगी जाहिरातींची जाहिरात करू शकता. हे करण्यासाठी, फक्त उत्पादन वर्णन आणि संपर्क माहिती प्रविष्ट करा प्रणाली आपोआप आपल्या जाहिरातीसाठी लँडिंग पृष्ठ तयार करेल आमच्या सिस्टममध्ये जाहिरात करणे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे\nआपले व्हिडीओ रिच मीडिया स्वरूपांमध्ये जाहिरात केले जातील आणि नेटवर्कच्या सहभागींच्या साइटवर प्रदर्शित केले जातील. आमची प्रणाली YouTube वर व्हिडिओ जाहिरात करण्यास मदत करते आमच्या जाहिरात नेटवर्कच्या इतर सेवांसह जाहिरातीच्या या पद्धतीचा वापर करा. केवळ व्हिडिओचा दुवा किंवा ID निर्दिष्ट करा आणि दृश्यांच्या वाढीचा आनंद घ्या आमच्याकडे व्हिडिओ जाहिरात प्रभावी आहे\nफक्त परिणामांसाठी पैसे भरा\nकिंमत प्रति अधिग्रहण (सीपीए), ज्याला \"मूल्य प्रति क्रिया\" म्हणून ओळखले जाते किंवा प्रति संपादन (PPA) आणि किंमत प्रति रूपांतरण म्हणून ओळखले जाते, ते एक ऑनलाइन जाहिरात मूल्य मॉडेल आहे जेथे जाहिरातदार एखाद्या विशिष्ट कृतीसाठी देते - उदाहरणार्थ विक्री किंवा फॉर्म सबमिट करा ( उदा. संपर्क विनंती, वृत्तपत्र साइन अप, नोंदणी इ.) साइटवर आमच्या ट्रॅकर ठेवा, आपण कोणत्या प्रकारचे पैसे द्याल त्या कारवाईचा प्रकार निवडा आणि आम्ही आपल्या साइटवर लक्षित प्रेक्षक आणू\nआम्ही FaceBook मधील जटिल प्रौढ जाहिरातींसह जाहिरात मोहिम, तसेच मोठ्या प्रमाणावर वेब रहदारी आकर्षित करणे, आपल्या प्रोजेक्टसाठी संबद्ध प्रोग्रामचे आयोजन, तसेच आम्ही इतर जाहिरात चॅनेलचा वापर करतो. 10,000 पेक्षा अधिक वेबमास्टर्स आणि प्रकाशक, आमचे सर्व भागीदार ICO यशस्वी झाले आहेत त्या सर्व गोष्टी करेल प्रभावी विपणन आयसीओ - केवळ आमच्यासह\nआम्ही जाहिरात मोहिमांचा तसेच सक्तीचा आउटसोर्सिंगचा जबरदस्त सहकार्य करतो. आपले वैयक्तिक व्यवस्थापक आमच्या प्रणालीच्या मदतीने आणि अन्य जाहिरात नेटवर्कमध्ये जाहिरात मोहिमांची उभारणी आणि आयोजन करण्याची काळजी घेईल. याव्यतिरिक्त, आम्ही एसइओ-समर्थन प्रदान करतो, तसेच वेबसाइट्स, पोर्टल्स आणि त्यांच्या जाहिरातीचे विकास देखील करतो. आपले यश सुरक्षित हातांमध्ये आहे\nआम्ही आमच्या संबद्ध प्रोग्राममध्ये सहकार्य आणि सहभागासाठी वेबसाइट मालकांना आमंत्रित करतो. कमाई हस्तांतरित करण्याचे अनेक मार्ग जाहिरातदारांच्या तात्पुरत्या अभावी स्थिती न काढण्यासाठी आपल्या स्वतःच्या जाहिरातींची सामग्री जोडण्याची क्षमता. सूत्राच्या 80% * जाहिरातदाराच्या बिड * गुणवत्ता घटकानुसार गणना केलेल्या उच्च परताव्याचा दर. वैयक्तिक दृष्टिकोन आणि प्रतिसाद समर्थन आम्ही आपल्याला कमविण्यास मदत करू\nमहिना जानेवारी फरवरी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nमी एक खाते आहे\nमी लक्षात ठेवा पासवर्ड\nआम्ही आपला ईमेल पत्ता सत्यापित करण्यासाठी आपल्याला एक दुवा पाठविला. स्पॅम फोल्डर तपासण्यास विसरू नका. या फोल्डरमध्ये संदेश अचानक आला तर, \"नाही स्पॅम करा\nआपण पुढील मिनिटात क्रियाशीलतेच्या एका लिंकसह एखादा ईमेल प्राप्त न केल्यास, येथे क्लिक करा:\nहा प्रयत्न अपयशी ठरल्यास, नोंदणीसाठी आम्ही एक भिन्न ईमेल पत्ता वापरण्याची शिफारस करतो.\nआम्ही आपल्याला आपले खाते सक्रिय करण्यासाठी एक दुवा पाठविला आहे. कृपया लक्षात ठेवा\nहा प्रकल्प Qwerty Social Network Engine च्या नियंत्रणाखाली चालतो\nVisitorSale.com ही एक आंतरराष्ट्रीय जाहिरात प्रकल्प आहे जो 40 पेक्षा अधिक भाषांमध्ये कार्य करते:\nप्रणालीचे मुख्य दिशानिर्देश - वेब-रहदारीचे विनिमय, तसेच प्रासंगिक आणि टीझर जाहिराती. आमच्या सेवा जाहिरातदारांना लवचिक कार्यक्षमतेसह प्रदान करते जे त्यांना विविध जाहिरात पद्धतींचा वापर करून साइट्सची जाहिरात करण्यास परवानगी देते - संदर्भित जाहिराती, टीझर्स, सीपीए, वेब ट्रॅफिक स्ट्रीमिंग. आम्ही आमच्या संबद्ध प्रोग्राममध्ये सहकार्य आणि सहभागासाठी वेबसाइट मालकांना आमंत्रित करतो. आम्ही सहकार्य करण्यासाठी प्रादेशिक भागीदारांना निमंत्रण देतो आणि आम्ही जाहिरात एजन्सींकडून सहयोगासाठी प्रस्ताव देखील विचारात घेतो. आम्ही सामाजिक नेटवर्कच्या विकासासाठी, उच्च लोड पोर्टल, जाहिरात सिस्टम आणि संलग्न प्रोग्रामसाठी ऑर्डर स्वीकारतो. आम्ही कोणत्याही परस्पर फायदेशीर सहकार्याबद्दल आनंदी आहोत\nआमच्या सेवा शक्य तितक्या सोयीस्कर करण्यासाठी, आम्ही आमच्या वापरकर्त्यांबद्दल सांख्यिकीय माहिती आणि माहिती साठविण्यासाठी विशेष कुकीज वापरतो. याव्यतिरिक्त, आम्ही तृतीय पक्ष आकडेवारी सेवा (उदा. Google) वापरतो. आमच्या सेवेच्या गोपनीयता धोरणाबद्दल अधिक माहिती या दुव्यावर आढळू शकेल:\nस्वीकारा आणि बंद करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/earn-paytm-cash-and-sibil-score/", "date_download": "2018-11-15T02:59:42Z", "digest": "sha1:VTE5UTYKDFSAJ5WKNTOY5WCFPRRZBCRW", "length": 6297, "nlines": 38, "source_domain": "www.marathigold.com", "title": "ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी खात्रीशीर मार्ग, अगदी सोप्पी पद्धत कोणीही करू शकतो", "raw_content": "\nYou are here: Home / Money / ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी खात्रीशीर मार्ग, अगदी सोप्पी पद्धत कोणीही करू शकतो\nऑनलाईन पैसे कमवण्यासाठी खात्रीशीर मार्ग, अगदी सोप्पी पद्धत कोणीही करू शकतो\nऑनलाईन पैसे कमवणे किती सोप्पे आहे याची खात्री तुम्हाला खालील दोन स्टेप्स केल्यावर होईल आणि तुम्हाला एकदा समजले की ऑनलाईन देखील पैसे कमवले जाऊ शकतात तर तुम्ही निश्चित पणे नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न कराल. जे नवनवीन मार्ग आम्ही वेळोवेळी तुमच्या सोबत शेयर करत असतो.\nकोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर चेक करते. हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही.\nतुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि मोबाईल नंबर, पॅनकार्ड नंबर व इतर माहीती भरून पूर्ण करा. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल.\nCIBIL Score चेक करून पैसे कमावण्याची योजना बंद झालेली आहे याची कृपया नोंद घ्यावी.\nसंबंधीत साईट वर तुम्ही आपला सिबिल स्कोर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता.\nही स्टेप फॉलो केल्यास तुम्हाला खात्रीने सांगतो पैसे मिळतीलच.\nया स्टेप मध्ये तुम्ही तुमच्या मित्रांना सिबिल स्कोर चेक करण्यासाठी सांगून PAYTM cash जिंकू शकता. यासाठी तुम्ही लॉगीन केल्यावर मेनू मध्ये जाऊन Refer and Earn लिंकवर क्लिक करा.\nयेथे तुम्हाला एक Refer and Earn लिंक मिळेल ती तुमच्या मित्रांसोबत शेयर करा. त्यांनी जर आपला सिबिल स्कोर चेक केला तर तुम्हाला प्रत्येक 3 रेफरर्ल्स वर 100 रुपये पेटीएम कैश मिळेल जी नंतर तुम्ही तुमच्या बैंक अकाऊंटवर ट्रान्सफर करू शकता.\nतुम्ही किती मित्रांना रेफर केले आहे याची माहिती वेबसाईट वर दिसते आणि त्या रेफरलचे पैसे तुम्हाला मिळाले किंवा नाहीत याची माहिती देखील तुम्हाला दिसते.\nलक्षात ठेवा ही योजना कायमस्वरूपी नाही आहे तसेच यातून श्रीमंत होणे देखील अशक्य आहे मात्र थोडेफार पैसे नक्की कमवले जाऊ शकतात.\n11 आरोग्यदायी फायदे मिळतात दररोज हे पाणी पिण्यामुळे, जाणून घ्या कसे बनवायचे हे पाणी\nबुधवार 14 नोव्हेंबर : आज या 4 राशींना मिळणार खुशखबर, तर 2 राशींना येणार समस्या\nजाणून घ्या का सुंदरकांड वाचन केले पाहिजे\nमंगळवार 13 नोव्हेंबर : आज या 3 राशींना येतील समस्या तर 4 राशीसाठी आनंदाचा दिवस\nलागोपाठ 3 शुक्रवारी करा हे सोप्पे उपाय ज्यामुळे तुमच्यावर प्रसन्न होईल माता लक्ष्मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://suryodayparivar.org/latest-news/27", "date_download": "2018-11-15T02:41:38Z", "digest": "sha1:NKOL4DKNTJAH2LGWB3VVQ3WJLVUY2SA2", "length": 5305, "nlines": 75, "source_domain": "suryodayparivar.org", "title": "इवेंट व कार्यक्रम", "raw_content": "\nश्री सदगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट\n'एचआयव्ही'ग्रस्त मुला-मुलींचा परिचय मेळावा उत्साहात\nभय्यू महाराज करीत आहे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील\n'एचआयव्ही'ग्रस्त मुला-मुलींचा सामुहिक विवाह\nअकोला : एच.आय.व्ही. ग्रस्त तरुण-तरुणींना त्यांचा जीवनसाथी निवडण्याच्या दृष्टीने येथील सूर्योदय बालगृह येथे १६ जानेवारी रोजी एच.आय.व्ही. सह जीवन जगणार्‍या मुला-मुलींचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा पार पडला. युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराजप्रणित सूर्योदय बालगृह, मलकापूर व नेटवर्क ऑफ अकोला ए. आर. टी. सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील दुर्लक्षित घटकांना एकत्रित करून त्यांना सहजीवनाची एक नवीन दिशा मिळावी, या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर विनोद मापारी, तर प्रमुख पाहुणे म्हणून विशाल जाधव, बालगृहाच्या संचालिका प्रतिभा देशमुख व गौतम ढाले यांची उपस्थिती होती. इंदोर येथून आलेले संस्थे चे ट्रस्टी तुषार पाटील यांनी सांगितले कि भय्यू जी महाराज यांच्या द्वारे भारतातील पहिला\n'एचआयव्ही'ग्रस्त मुला-मुलींचा सामुहिक विवाह आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतर हि राज्यातून 'एचआयव्ही'ग्रस्त मुला-मुलीं विवाहात सामिलीत होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/whatsapp-status-to-start-showing-advertisements-next-years-298831.html", "date_download": "2018-11-15T01:49:11Z", "digest": "sha1:RWSKJDZT7PH5YWDCNJAFNECF3ZPT2YKZ", "length": 4212, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - आता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत!–News18 Lokmat", "raw_content": "\nआता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत\nव्हॉट्सअॅपचे स्टेटस अपडेशन हे दिवसेंदिवस बदलतं चाललंय. सर्वांत आधी तुम्हाला टेक्स्टच्या मार्फत व्हॉट्सअॅपचे स्टेटस ठेवण्याची सुविधा होती. त्यानंतर आता फोटो, व्हिडिओच्या मार्फत तुम्ही तुमचा स्टेटस ठेऊ शकतात. पण आता व्हॉट्सअॅप एक नवीन अपडेशनच्या तयारीत आहे. सध्या या अपडेशनचे काम सुरू आहे आणि २०१९ मध्ये हे प्रेक्षकांच्या सेवेत येणार आहे. या अपडेशननंतर तुम्ही व्हिडिओ स्वरूपात स्टेटस ठेऊ शकता. पण यातून जाहिराती दाखवून व्हाॅटसअॅप पैसे कमावू शकतो. व्हॉट्सअॅपचे देशभरात १.५ अब्ज यूझर्स आहेत आणि त्यापैकी ४५ कोटी युजर्स हे रोज व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट करत असतात. तसंच इंस्टाग्रामचे दररोज सुमारे ४० कोटी युजर्स आहेत.\nव्हॉट्सअॅपचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मैट इडिमा म्हणाले की, हे स्टेटस अपडेशनचे फेसबुकच्या प्रोग्रामचाच एक भाग असणार आहे. नुकतीच एक बातमी आली होती की, व्हॉट्सअॅपच्या सर्विससाठी पैसे मोजावे लागणार. पण त्यानंतर त्यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले होते की, फक्त मार्केटिंग आणि कस्टमर सर्व्हिसेज़च्या मेसेजसाठी पैसे द्यावे लागणार आहे. व्हॉट्सअॅपचे युझर्स कमी झाल्याने आर्थिक दृष्ट्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता.\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/technology-2/now-whatsapp-admin-can-take-decision-who-will-send-msg-276512.html", "date_download": "2018-11-15T01:49:52Z", "digest": "sha1:4TOWVDS62OPGCK4XM7MNZCOYEQR6ACI3", "length": 3649, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं आता पडू शकतं महागात–News18 Lokmat", "raw_content": "\nव्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं आता पडू शकतं महागात\nग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय आता अॅडमिन घेईल.\n10 डिसेंबर : व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं तुम्हाला आता महागात पडू शकतं. कारण ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय आता अॅडमिन घेईल.WHATSAPP Beta Info च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या 2.17.430 या व्हर्जनमध्ये ही नवं अपडेट देण्यात आलंय. \"Restricted Groups\" असं या नव्या सेटिंगचं नाव असण्याची शक्यता आहे.अॅडमिनने तुम्हाला मेसेज करण्यासाठी बंदी घातली तर तुम्ही ग्रुपमधील मेसेज फक्त वाचू शकता. त्याला रिप्लाय देता येणार नाही. बंदी घातलेल्या ग्रुपमधल्या सदस्याला 'मेसेज अॅडमिन' या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. पण तो मेसेज अॅडमिननं त्यावेळी स्वीकारणं गरजेच आहे.\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/digvijaya-singh-jyotiraditya-scindia-verbal-spat/", "date_download": "2018-11-15T02:39:43Z", "digest": "sha1:YM3A3MN5NYP2WBLW5ZESCKCO563HE6LJ", "length": 9000, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉंग्रेसमध्ये यादवी, राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकॉंग्रेसमध्ये यादवी, राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी\nभोपाळ – पंधरा वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने यावेळी विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसच्या सत्तेतील पुनरागमनामध्ये त्यांच्याच नेत्यांमधील अंतर्गत मतभेद हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड पक्षासाठी डोकेदुखी ठरत असून, उमेदवारांच्या निवडीसाठी बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरच पक्षाचे मध्य प्रदेशमधील दिग्गज नेते दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात खडाजंगी उडाली.\nराहुल यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु असताना हा प्रकार घडला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. तिकिट वाटप आणि उमेदवारांच्या निवडीवरुन ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांच्यात जोरदार वाद झाला.वाद एवढा टोकाला गेला की पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये तडजोड शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल गांधी यांनी हा वाद सोडवण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली .\nअशोक गेहलोत, वीरप्पा मोईली आणि अहमद पटेल हे काँग्रेसचे तीन ज्येष्ठ नेते वाद सोडवण्यासाठी रात्री अडीज वाजेपर्यंत चर्चा करत होते. पक्षाच्या दोन महत्वाच्या नेत्यांमधला हा वाद पाहून राहुल गांधी सुद्धा संतापले असे सूत्रांनी सांगितले.\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा…\nटीम महाराष्ट्र देशा : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ravsaheb-danve-news-on-nanded-election/", "date_download": "2018-11-15T02:01:37Z", "digest": "sha1:7L4ORLDYRVHMNFL2WD3IFSGOVTPVC356", "length": 10007, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दिवा पूर्णपणे विझताना फडफडतोच तसाच काँग्रेसचा विजय – खा. रावसाहेब दानवे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदिवा पूर्णपणे विझताना फडफडतोच तसाच काँग्रेसचा विजय – खा. रावसाहेब दानवे\nमुंबई : नांदेड महापालिका निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहेच. जनता जनार्दनाने दिलेल्या कौलाचा आम्ही सन्मानच करतो, असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. मात्र, कोणताही दिवा पूर्णपणे विझण्यापूर्वी थोडातरी फडफडतोच, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते श्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.\nपरतीच्या पावसाचा संदर्भ घेत, नांदेड महापालिकेतील विजय हा भाजपाच्या परतीचा प्रवास प्रारंभ करणारा आहे, असे विधान अशोक चव्हाण यांनी केले होते. त्याला भाजपा प्रदेशाध्यक्षांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आमचा विजय झाला नव्हता. गेल्या निवडणुकीत सुद्धा आमच्या दोनच जागा होत्या. त्या आता 6 वर गेल्या. नांदेडमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारी 3.81 वरून 24.64 टक्के इतकी झाली आहे, हेही विसरून चालणार नाही. आणखी पुढे जाण्यासाठी काय करता येईल, याचे चिंतन योग्य व्यासपीठावर होईलच. असेही श्री दानवे यांनी म्हटले आहे.\nआजच राज्यातील इतर शहरांमधील पोटनिवडणुकांचेही निकाल लागले. मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि नागपूर या चारही जागांवर भाजपाच विजयी झाली. अगदी अलिकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपाने दैदिप्यमान यश संपादन केले. या यशावर कितीही आरोळ्या उठविल्या जात असल्या तरी त्याचे पुरावे ही आम्ही लवकरच सादर करू. गेल्या दोन वर्षांतील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निकालांचा जणू काँग्रेसला विसर पडला आहे, अशाच थाटात त्यांनी विधाने सुरू केले आहेत. संपूर्ण देशात भाजपाला घवघवीत यश अगदी प्रत्येक टप्प्यावर मिळत असतानाही एकट्या नांदेडच्या निकालाने काँग्रेसने हुरळून जाण्याची अजीबात गरज नाही. हा परतीचा पाऊस कोणाचा मान्सून संपविणार, हे आम्ही दाखवून देऊ, असेही त्यांनी श्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/humx-musicport-2gb-mp3-player-price-p4J8SZ.html", "date_download": "2018-11-15T02:10:48Z", "digest": "sha1:LMNDGYGVXXDVGDPR2W572ATNSQ3PBZCI", "length": 12298, "nlines": 292, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nप्लेअर पं३ प्लायर्स & इपॉड्स\nहुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर\nहुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर\nहुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये हुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर किंमत ## आहे.\nहुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर नवीनतम किंमत Jun 08, 2018वर प्राप्त होते\nहुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअरहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nहुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 825)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर दर नियमितपणे बदलते. कृपया हुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 470 पुनरावलोकने )\n( 426 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nहुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mazalgaon-lift-scheme-issue-beed-maharashtra-7333", "date_download": "2018-11-15T03:07:40Z", "digest": "sha1:YLTPSYAHMPRV4GVUAFRCSGM3VFQNDPFG", "length": 23323, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, mazalgaon lift scheme issue, beed, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमाजलगाव उपसा योजनेचे १२२ कोटी रुपये पाण्यात \nमाजलगाव उपसा योजनेचे १२२ कोटी रुपये पाण्यात \nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nबीड : परळी येथील औष्णिक वीज केंद्राला पाणी मिळावे, यासाठी हाती घेतलेली सादोळा (ता. माजलगाव) व लोणी सावंगी (ता. परतूर, जि. जालना) हद्दीवरील माजलगाव उपसा योजना दोन वर्षांपासून बंद आहे. १६३ कोटी रुपयांच्या या योजनेतील १२२ कोटी रुपये ठेकेदाराला अदाही केले आहेत हे विशेष. अव्यवहार्य असल्याच्या कारणाने योजना बंद केली असली, तरी योजनेत प्रशासकीय व आर्थिक अनियमितता आढळून आली नसल्याचा अहवाल पाच सदस्यीय समितीने दिला आहे. तरीही योजना बंद ठेवून १२२ कोटी रुपये पाण्यात घालायचे का, असा प्रश्न या निमित्ताने पडत आहे.\nबीड : परळी येथील औष्णिक वीज केंद्राला पाणी मिळावे, यासाठी हाती घेतलेली सादोळा (ता. माजलगाव) व लोणी सावंगी (ता. परतूर, जि. जालना) हद्दीवरील माजलगाव उपसा योजना दोन वर्षांपासून बंद आहे. १६३ कोटी रुपयांच्या या योजनेतील १२२ कोटी रुपये ठेकेदाराला अदाही केले आहेत हे विशेष. अव्यवहार्य असल्याच्या कारणाने योजना बंद केली असली, तरी योजनेत प्रशासकीय व आर्थिक अनियमितता आढळून आली नसल्याचा अहवाल पाच सदस्यीय समितीने दिला आहे. तरीही योजना बंद ठेवून १२२ कोटी रुपये पाण्यात घालायचे का, असा प्रश्न या निमित्ताने पडत आहे.\nमाजलगाव धरण हे माजलगाव, परळी आणि बीड तालुक्यांसाठी वरदान ठरले आहे. माजलगाव तालुक्यातील काही गावांच्या पाणी योजनांसह तालुक्यातील सिंचन या धरणामुळे वाढलेले आहे. तसेच, परळी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रालाही या ठिकाणाहूनच पाणी पुरविले जाते. बीड शहराच्या पाण्याची भिस्तही या धरणावरच अवलंबून आहे. मात्र, अनेक वेळा दुष्काळात धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचन तर होतच नाही शिवाय पिण्याच्या पाणी योजनांवरही विपरित परिणाम होतो. याचा प्रत्यय २०१५ मध्ये आला होता. यामुळे पिण्याच्या पाणीटंचाईसह पाण्याअभावी दोन वर्षे परळीचे औष्णिक विद्युत केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली.\nअसे असताना दुसरीकडे चांगला पाऊस झाल्यानंतर गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी वाहून जाते. या वाहून जाणाऱ्या पुराच्या पाण्याचा काही उपयोग करता येईल का, या जलतज्ज्ञांच्या अभ्यासानंतर गोदावरी नदीवर माजलगाव तालुक्यातील सादोळा व लोणी सावंगी (ता. परतूर, जि. जालना) या दोन जिल्ह्यांच्या हद्दीत उपसा सिंचन योजना हाती घेण्यात आली.\nया बंधाऱ्यावरून गोदावरी नदीतून पुराने वाहून जाणारे १५० दलघमी अतिरिक्त पाणी ४० मीटर उंचीपर्यंत उपसा करून धरणात सोडण्यात येणार आहे. यापैकी ६० दलघमी पाणी परळी औष्णिक केंद्राला, तर ९० दलघमी धरणात बिगर सिंचनासाठी (पिण्यासाठी) ठेवण्याचे नियोजन या योजनेत आहे. यानुसार संपूर्ण तांत्रिक अभ्यासाअंती २००९ मध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली. योजना जरी जलसंपदा खात्याची असली तरी आपली वीजनिर्मिती पाण्याअभावी वारंवार बंद राहत असल्याने महाजनकोने जलसंपदा विभागासोबत सामंजस्य करार करून या योजनेसाठी सढळ हाताने\n२०० कोटी रुपयांचा निधी देऊ केला.\nया योजनेसाठी १६३ कोटी रुपयांची निविदा स्वीकारून २००९ मध्ये कामाला सुरवात झाली. विशेष म्हणजे, तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या उद्‌घाटन सोहळ्याला परतूरचे आमदार बबनराव लोणीकरही उपस्थित होते. नंतर मात्र, ही योजना बंद करण्यात लोणीकर यांनीच पुढाकार घेतला.\nही योजनाच अव्यवहार्य असल्याचे सांगत विविध कारणे पुढे करून त्यांनी योजना बंद करण्याबाबत ता. २४ फेब्रुवारी २०१५ ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पत्र धाडले आहे.\nयोजना बंद करण्यासाठी त्यांनी जलसंपदा, पाणीपुरवठा आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. योजनेच्या पंपहाउसचे काम ८० टक्के, ऊर्ध्वनलिका एकच्या पाइपलाइनचे काम शंभर टक्के, पंपगृह दोनचे संधनकाचे काम शंभर टक्के, ऊर्ध्वनलिका दोनच्या पाइपलाइनचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. ओपन कॅनॉल व ओपन कटरचे काम शिल्लक असून, भूसंपादन प्रक्रियाही झाली आहे.\nदरम्यान, ही योजना व्यवहार्य आहे का, योजनेत आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाली का, याबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या पाच सदस्यीय समितीने दीड वर्षापूर्वी सकारात्मक अहवाल दिला असला, तरी अद्याप काम बंदच आहे.\nविशेष म्हणजे या योनजेच्या १६३ कोटी रुपयांपैकी १२२ कोटी रुपये ठेकेदाराला अदाही केले आहेत. मग, ७५ टक्के निधी अदा केलेली योजना बंद ठेवण्यामागे सरकारचा हेतू काय, असा प्रश्न पडत आहे. का अट्टहासापोटी योजना बंद ठेवून १२२ कोटी रुपये पाण्यात घालायचे, असाही प्रश्न पडत आहे. याबाबत माजलगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत सातपुते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेतला नाही.\nदरम्यान, मंत्र्यांनीच योजना बंद करायची असे मनी ठाम धरल्याने ही योजना बंद पडल्याचे स्पष्ट आहे. या योजनेसंदर्भात २२ सप्टेंबर २०१५ ला झालेल्या बैठकीत या योजनेच्या अभ्यासासाठी समिती गठित करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ता. १५ फेब्रुवारी २०१६ ला जलसंपदा विभागाचे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, पाणीपुवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक, नाशिक येथील जलविज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता आदी पाच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली.\nमात्र समितीच्या अहवालाची वाटही न पाहता यानंतर सातच दिवसांनी (ता. २२ फेब्रुवारी २०१६) या दिवशी योजनेचे काम बंद करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले. यानंतर समितीने ता. १२ ऑगस्ट २०१६ रोजी सकारात्मक अहवाल सादर केला. योजनेच्या कामात प्रशासकीय व आर्थिक अनियमितता आढळून आली नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. सकारात्मक अहवालानंतर दीड वर्षानंतरही योजनेचे काम स्थगितच आहे.\nबीड पाणी धरण सिंचन जलसंपदा विभाग\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-15T01:34:25Z", "digest": "sha1:R3XAGXTG3DOP4QHGJRVTJUXXLQBHR7HP", "length": 9142, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दत्ता सानेंच्या गटनेतेपदावर शिक्‍कामोर्तब | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदत्ता सानेंच्या गटनेतेपदावर शिक्‍कामोर्तब\n– विभागीय आयुक्‍तांचे महापालिकेला पत्र\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी नगरसेवक दत्ता साने यांची अधिकृतपणे नियुक्ती झाली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने अधिकृतपणे नोंदणी झाल्याचे पत्र बुधवारी (दि.16) महापालिकेतील नगरसचिव विभागाला पाठविले आहे.\nमहापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी नगरसेवक दत्ता साने यांची नियुक्ती करण्यासाठी 8 मे रोजी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली होती. याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर विभागीय कार्यालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी योगेश बहल यांच्याऐवजी दत्ता साने यांची नेमणूक झाली आहे. या बदलाची नोंद घ्यावी, अशा आशयाचे पत्र पुणे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नगरसचिव विभागाला पाठविले आहे. त्यामुळे दत्ता साने यांची विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर नितीन काळजे हे उद्या (दि.17) साने यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याचे अधिकृत पत्र देणार आहेत.\nदरम्यान, पिंपरी महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे केवळ 36 नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पाहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने तगडा मोहरा असलेल्या योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. त्याचवेळी प्रत्येकवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. 17 मार्च 2017 रोजी विरोधी पक्षनेतेपदी बसलेल्या बहल यांनी एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यापुर्वीच नगरसेवक नाना काटे आणि दत्ता साने हे या पदाकरिता इच्छूक होते. त्यानंतर ही प्रक्रिया राबविण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेल्वेच्या तांत्रिक सहकार्यासाठी फ्रान्सबरोबर सामंजस्य करार\nNext articleभाजपला सत्तेपासून दूूर ठेवण्यासाठीच जेडीएसला पाठिंबा – कॉंग्रेस\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T01:37:35Z", "digest": "sha1:N6KOCSMN6JJM6WJTXYG3W2V4MBMWCIDI", "length": 6991, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्याच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराज्याच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली \nमुंबई : उष्णतेच्या झळांनी सध्या मुंबईसह महाराष्ट्र होरपळून निघतो आहे. आज मुंबईत तब्बल 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कल्याण आणि ठाणे परिसरात तब्बल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जगातल्या सर्वात उष्ण शहरांच्या यादीत मुंबई आठव्या स्थानी राहिली. गेल्या काही वर्षांच्या उन्हाळ्यातील ही उच्चांकी तापमानाची नोंद आहे.\nविदर्भातही तापमान तब्बल 3 ते 6 अंशांनी वधारले आहे. अकोल्याचा पारा तब्बल 40.5 अंश सेल्सिअस राहिला. रायगड जिल्ह्यातल्या भीरामध्ये तब्बल 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तिकडे तळकोकणातही काल तब्बल 42 अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे.\nपूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात ही कमालीची वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसेच येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभर मुंबईकरांनी काही महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअजिंक्य रहाणेच्या खांद्यावर राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची धुरा\nआजारी जेट एअरवेजबरोबर टाटा समूहाची बोलणी सुरू\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nनिवडक खरेदी वाढल्याने निर्देशांक उसळले\nमागासवर्गीय सहकारी औद्योगिक संस्थेत कोट्यवधीचा घोटाळा\nस्वाभीमानीच्या शाळेचा मी हेडमास्तर : सदाभाऊ खोत\nविनावेतन प्राध्यापकांचे आज मुंबईत आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/5662-holi-mumbai-varsova", "date_download": "2018-11-15T02:45:26Z", "digest": "sha1:OMNJHBWEPHZROHPYWBG3XDYYOJR2YMW6", "length": 6034, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "‘रंगात रंगूया’, वर्सोव्यातील पारंपरिक होळी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘रंगात रंगूया’, वर्सोव्यातील पारंपरिक होळी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकोणताही सण म्हटलं की, महिलांना सजण्यासाठी कारण भेटतं. त्यात कोळीवाड्यातील महिलांसाठी होळी काही वेगळीच असते. वर्सोव्यातील महिला होळीच्या दिवशी आपल्या पारंपारिक वेशात नटून पूर्ण वेसाव्यातून थाटात फिरत असतात.\nया सर्वांत आपलं वेगळेपण दाखवून देणारी ही कोळीवाड्याची होळी. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात घरातले सगळेच सहभागी होतात.\nपहिल्या दिवशी घराघरात होळी केली जाते. तर दुसऱ्या दिवशी गावात मोठी मिरवणूक निघते. या मिरवणुकीत अनेक जण विविध पेहेराव करून सहभागी होतात. त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होते.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे नाव देणं हा विदर्भाचा अपमान - श्रीहरी अणे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/yes-banned-us-said-private-class-owners-126599", "date_download": "2018-11-15T02:21:18Z", "digest": "sha1:PSXSRWPA7KBHMHA6Y2I4IH5SMHKPPCQO", "length": 13499, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "yes banned us said private class owners हो, आमच्यावर निर्बंध घाला; क्लासेस संघटनेची मागणी | eSakal", "raw_content": "\nहो, आमच्यावर निर्बंध घाला; क्लासेस संघटनेची मागणी\nबुधवार, 27 जून 2018\nलातूर : शहरातील बहुतांश क्लासचे व्यापारीकरण झाले आहे. त्यामुळे ‘लातूर पॅटर्न’च धोक्यात आला आहे, असे कबूल करत आमच्यावर सरकारने आता निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे, असे खासगी काेचिंग क्लासेस संघटनेने बुधवारी स्पष्ट केले.\nलातूर : शहरातील बहुतांश क्लासचे व्यापारीकरण झाले आहे. त्यामुळे ‘लातूर पॅटर्न’च धोक्यात आला आहे, असे कबूल करत आमच्यावर सरकारने आता निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे, असे खासगी काेचिंग क्लासेस संघटनेने बुधवारी स्पष्ट केले.\n'स्टेप बाय स्टेप' क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खून प्रकरणामुळे शहरातील क्लासमध्ये चालू असलेले गैरप्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, 'क्लासेसला हवाय नियमांचा धडा' असे वृत्त ‘सकाळ’मध्ये बुधवारच्या अंकात प्रसिद्ध झाले. याची दखल घेत ‘आम्हाला योग्य त्या निर्बंधाची आवश्यकता आहे’, असे संघटनेने स्पष्ट केले. त्याच वेळी हे निर्बंध अन्यायकारक असू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nइतर राज्यातून आलेल्या आणि शिक्षणाचे बाजारीकरण करू पाहणाऱ्या काही क्लास संचालकांमुळे 'लातूर पॅटर्न' धोक्यात अाला आहे. खरंतर गेली अनेक वर्षे शिक्षणाच्या क्षेत्रात ‘लातूर पटर्न’ चर्चेत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी घडले अाहेत. या ‘लातूर पॅटर्न’बाबत गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी नियमांची अावश्‍यकता आहे. सरकारने याबाबत कायदा करायला हवा. तरच क्लासचालकांना शिस्त लागेल. यावर आमचा विश्‍वास आहे; पण हे नियम करताना सुशिक्षीत बेरोजगार असलेल्या लहान क्लास चालकांचा विचार व्हावा. त्यांच्या पोटावर पाय बसणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी, असे संघटनेचे अध्यक्ष विकास कदम आणि सचिव सतीश आकडे यांनी सांगितले.\nबाहेरून आलेल्या प्राध्यापकांची ‘क्रेझ’\nराज्याबाहेरून आलेल्या प्राध्यापकांची लातूरमधील विद्यार्थ्यांमध्ये ‘क्रेझ’ वाढत अाहे. असे शिक्षक शिकवण्यासाठी क्लासमध्ये आले की त्या क्लासमध्ये मुलांची गर्दी होऊ लागली आहे; पण मुलांनी आणि पालकांनी राज्याबाहेरून आलेले हे शिक्षक खरोखरीच गुणवत्ताधारक आहेत का, हे पाहावे, असे आवाहन कदम यांनी या वेळी केले.\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\nकामास गती... अडचणीही तितक्‍याच\nसातारा - साताऱ्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम मध्यावर येऊन...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81/", "date_download": "2018-11-15T01:33:33Z", "digest": "sha1:5FA7IFS2C3JHR7QHUS3RH7J4RCXAYFRW", "length": 6616, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘मोदी स्टाईल’मध्ये येडियुरप्पांनी केला विधानसभेत प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘मोदी स्टाईल’मध्ये येडियुरप्पांनी केला विधानसभेत प्रवेश\nबंगळूरू : भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी आज सकाळी ९ वाजता राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सध्या त्यांनी एकट्यानेच शपथ घेतली असून बहुमत सिद्ध केल्यानंतर इतर मंत्र्यांना शपथ दिली जाईल.\nदरम्यान, शपथ घेतल्यानंतर येडियुरप्पा हे विधानसभा परिसरात पोहोचले. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते त्यांच्याबरोबर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संसदेच्या पायरीसमोर नतमस्तक होऊन प्रवेश केला होता. अगदी तसेच येडियुरप्पा हेही विधानसभेच्या पायरीसमोर नतमस्तक झाले आणि त्यांनी विधानसभेत प्रवेश केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमल्लिका झाली पिंजऱ्यामध्ये कैद\nNext articleपुणे जिल्हा: ट्रकमधून सांडतेय वाळू अधिकाऱ्यांची भरलीय “टाळू’\nशक्‍तीप्रदर्शनाने भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरू\nकोल्हापूरात नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर\nआमदार अनिल गोटे महापौरपदाच्या रिंगणात\nआघाडीचा निर्णय झाला, पण पुण्याच्या जागेविषयी चर्चा नाही\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nगोव्यातील नेतृत्वबदल काळाची गरज : श्रीपाद नाईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Fog-Choked-Mumbai-breath/", "date_download": "2018-11-15T01:53:58Z", "digest": "sha1:NWQSSSZSIM75WJ7DOTGLXQA65QXLSLRO", "length": 5676, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धुक्यात गुदमरला मुंबईकरांचा श्‍वास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › धुक्यात गुदमरला मुंबईकरांचा श्‍वास\nधुक्यात गुदमरला मुंबईकरांचा श्‍वास\nदोन-तीन दिवसांपासून पसरणार्‍या धूरक्यामुळे मुंबईकरांच्या श्‍वास अक्षरश: गुदमरला आहे. वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण वाढल्यामुळे जागोजागी धूरमिश्रित धुके दिसत आहे. हे धुरके मुंबईकरांच्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. परिणामी, सध्या मुंबईसह उपनगरांमधील दवाखान्यांमध्ये श्वसनाचे आजार घेऊन येणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे.\nदक्षिण भारतात ओखी चक्रीवादळामुळे सोमवारी-मंगळवारी पडलेल्या पावसानंतर हवामानातील बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. रविवारी हवेतील बाष्पाचे प्रमाण कुलाबा आणि सांताक्रूझ येथे 95 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. घसरते तापमान आणि समुद्राकडून येणारे बाष्प यामुळे हवेतील धूळ आणि धुराचे कण हवेत जमायला सुरुवात होते आणि यातूनच विरळ धुक्यांची निर्मिती होते. प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने अशा प्रकारचे धूरके हिवाळ्याच्या दिवसात पाहायला मिळते. ही परिस्थिती अजून दोन दिवस अशीच राहणार आहे, असे भारतीय हवामान खात्याच्या शास्रज्ञ शोभा भुते यांनी सांगितले.\nअवकाळी पावसामुळे मुंबईतील वायुप्रदूषणाच्या गुणवत्तेचा स्तर चांगला या पातळीपर्यंत नोंदविण्यात आला होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईभर पसरलेल्या धुक्यामुळे प्रदूषणातही वाढ झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.\nखंडणीखोर मांगलेशी संबंधित डीवायएसपीचा जबाब नोंदवला\nराज्य सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांची निदर्शने\nरस्त्यावर दोन दिवस पार्क केलेली वाहने होणार जप्त \nइमारतीवरून उडी घेत मॉडेलची आत्महत्या\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/14aa943b72/darjeeling-foot-to-kenya-ekoma-unique-emerald-found-in-the-start-up-ideas-", "date_download": "2018-11-15T02:57:29Z", "digest": "sha1:HXS3KG4ZQ2G3UFYM4EYGLZJ6XSG3QJS2", "length": 23936, "nlines": 120, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "दार्जिलिंगचा पायथा ते केनिया, एकोम माणिकला सापडलेली स्टार्टअपची अनोखी कल्पना !", "raw_content": "\nदार्जिलिंगचा पायथा ते केनिया, एकोम माणिकला सापडलेली स्टार्टअपची अनोखी कल्पना \n\" आपण आपल्या हृदयाचं नेहमी का ऐकावं \n\" कारण जिथे कुठे तुमचं हृदय असेल, तिथेच तुम्हाला तुमचा खजिना मिळेल,\"\n- पावलो कोएलो - द अल्केमिस्ट\nएकोमच्या आयुष्यानं एक संपूर्ण वर्तुळ पूर्ण केलं. दार्जीलिंगच्या चहाच्या मळ्यात सुरु झालेला तिचा प्रवास तिला पुन्हा त्याच जागी घेऊन आला आणि अशा एका गोष्टीची तिला जाणीव करून दिली की जी गोष्ट तिला अगदी तोंडपाठ होती पण त्याचं महत्त्व मात्र ठाऊक नव्हतं.\nदार्जिलिंगच्या पायथ्याशी असलेल्या गावात तिचा जन्म झाला. लहानाची मोठीही ती तिथेच झाली. आयुष्याचा अर्थ शोधण्याच्या तिच्या प्रवासात तिला मोरिंगा सापडलं. आणि आता एका छोट्या प्रेस युनिटची मालकीण असणारी एकोम 'मोरिंगव्हॉट ' याबद्दल जगाला शिकवते आहे.\n२७ वर्षांच्या या उद्योजिकेचं लहानपण गेलं ते या दार्जीलिंगच्या पायथ्यावर आणि उर्वरित तामिळनाडूमधल्या उटकमंड इथल्या लवडेल शाळेत आणि बोर्डिंग मध्ये. ९ वर्षांची असताना ती या शाळेत आली. लहानपणीच्या आठवणी सांगताना ती म्हणते ,\" बालपण म्हणजे नुसती धमाल या आठवणीचा मी सौदा करणं अशक्य आहे . सायकल घेऊन नुसतं निरर्थक भटकणं, भटकता चित्ता किंवा चालणारा हत्ती अशा नावाच्या जागेवर काहीही खेळ खेळणं, दूरवर पसरलेलं विस्तीर्ण kक्षितीज, विविध पशु प्राणी आणि फुलांचे ताटवे या जागेवर कुणीही प्रेम करेल .\"\nतर दुसरीकडे बोर्डिंग शाळेतलं जीवन एकोमच्या आयुष्याला वेगळं वळण देऊन गेलं.\n\" इथे कुटुंब म्हणजे आपण निवडलेले मित्र मैत्रिणी, ज्यामुळे नातेसंबंधांचा पाया मजबूत व्हायला मदत होते, मला वाटत यशस्वी होण्यामागे हे एक कारण असावं की आपल्या आयुष्यात ज्या वेगवेगळ्या भूमिका आपण निभावतो , त्या या पायामुळे भक्कमपणे निभावल्या जातात. मोरिंगाव्हॉट सुरु करताना माझ्या डोक्यात सतत हेच विचार घोळत होते.\"\nपदवी मिळवल्यानंतर एकोमची इंटर्नशिप सुरु झाली आणि पुढे त्याचं रुपांतर नोकरीत झालं. गोल्डमन सॅकमध्ये काही वर्षांनी तिला जाणवलं की ती रोज जे करतेय त्यात काही प्रभावशील असं नाही. स्पर्धात्मक युगात तिला स्वत:साठी वेळच नव्हता किंवा नातेवाईकांसाठी ना नात्यांसाठी काही वर्षांनी तिला जाणवलं की ती रोज जे करतेय त्यात काही प्रभावशील असं नाही. स्पर्धात्मक युगात तिला स्वत:साठी वेळच नव्हता किंवा नातेवाईकांसाठी ना नात्यांसाठी एकोमच्या मते, उद्दिष्ट्य म्हणजे निव्वळ व्यावसायिक यश नव्हे तर तिला वाटते की लोक व्यावसायिक उद्दिष्ट्यांच्या मागे लागताना स्वत:ची ध्येय विसरून जातात आणि ती ध्येय म्हणजे स्वत:च्या माणसांबरोबर वेळ घालवणे किंवा आपली आवड जपणे, स्वप्न पूर्ण करणे. आणि हे सर्व ती आपल्या नोकरीत असताना करू शकत नव्हती. म्हणून मग तिने नोकरी सोडायची ठरवलं. आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी तिनं भटकंती करायचं ठरवलं ती केनियाला गेली. पण त्याआधी तिने आपल्या नातेवाईकांसोबत वेळ घालवला.\n\" गवत नेहमी हिरवंगार आहे असं आपल्याला वाटतं. आपण जे निर्णय घेतो, ते भोवतालच्या परिस्थितीवर , आपल्या गरजांवर , आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. न घाबरता किंवा तोट्याचा विचार न करता काहीतरी मिळवण्याची इच्छा हे सोपं नाही जगात स्वत:साठी काही करणं म्हणजे स्वत:कडूनच खूप काही अपेक्षा ठेवणं, पूर्णपणे स्वत:कडून आणि तेही प्रत्येकवेळी मी जेव्हा नोकरी सोडली, तेव्हा मला वाटलं की हे मी स्वत:साठी करणार आहे , त्या छोट्या -छोट्या स्वप्नांसाठी जी कुठेतरी हरवून जाण्यापूर्वी \"\nलहान असताना तिने आफ्रिका खंडाविषयी वाचलं होत, नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवर पाहिलं होत आणि थोडंफार संशोधनसुद्धा तिने या देशाविषयी केलं होतं. त्यामुळे कोणीतरी एका प्रवास करणाऱ्यानं , केनियाचं नाव घेतलं, एकोमला ही नाळ जुळतेय असं वाटलं आणि ती तिथल्या एका गावात काम करायला निघून गेली. तिथे तिला एका गावात काम करायची संधी मिळाली ज्या गावात एचआयव्हीग्रस्त पालकांची अनाथ मुलं आणि त्यांचे आजी-आजोबा यांना रहायला जागा देण्यात आली होती. अन्य पालकांप्रमाणेच तिच्या आईनं या कामासाठी जायला हरकत घेतली पण तिचे वडील तिच्या सोबत ठाम उभे राहिले.\nकेनियामध्ये सापडली मोरिंगाची जादू\nआफ्रिकेचा प्रवास हा एकोमचं आयुष्य बदलणारा ठरला. ती काहीतरी शोधत होती आणि तिचा शोध केनिया मध्ये संपला .\" तो एक निर्णय , मोरिंगाव्हॉटच्या संकल्पनेला कारणीभूत ठरला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मोरिंगा ओलेयफेरा वनस्पतीचा लोकांच्या आयुष्यात किती दीर्घकाळ उपयोग होऊ शकतो, या कल्पनेनं मला अगदी भारावून गेल्यासारखं वाटलं.\"\nमोरिंगा या वनस्पतीला भारतात ड्रमस्टिक्स किंवा हिंदीत सहजन फळी आणि मराठीत शेवग्याच्या शेंगा म्हटलं जातं. सांबरमध्ये हमखास आढळणारी, सांबर म्हणजे डाळीच आणि भाजीचं दक्षिणेकडे केला जाणारा पदार्थ.\nएकोम सांगते की मोरिंगा ओलेयफेरा, कुपोषणाची समस्या बऱ्याच अंशी दूर करू शकते . \" या वनस्पतीचे फायदे, आपल्या लोककथांमधून सांगितले गेले आहेत आणि युगानुयुगे याची महती लोकांना ठाऊक आहे. या वनस्पतीत अत्यंत पोषक तत्व आहेत जी त्वचेसाठी किंवा शरीरातील अन्य गरजांसाठी अत्यंत लाभदायी ठरतात. जिथे औषधांची गरज असते तिथे ही वनस्पती चमत्कार घडवू शकते.\" एकोम सांगत होती .\nतिला या झाडाची अगदी लहानपणापासून माहिती होती. पण त्याची महती आणि माहिती मात्र तिला केनियात कळली. तिथे तिने व्यतीत केलेल्या काळात तिच्या उद्यमाची मुळंच रोवली गेली असं नाही तर तिला एक उद्दिष्ट्य मिळालं. एकोम आपला केनियातला अनुभव एकाच शब्दात मांडते ,\" संपूर्ण समाधान\".\n\"मोरिंगा ओलेयफेराचं हे झाड जगातल्या दुष्काळग्रस्त भागात वाढतं आणि २०० विविध नावांनी ते ओळ्खलं जातं. सुरुवातीला मला आश्चर्य वाटायचं की ते पहाडाच्या पायथ्याशी सुद्धा छान वाढतं.\"\nअनेक महिने संशोधन केल्यावर ती परतली आणि दार्जीलिंगमधल्या पायथ्याशी राहणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांशी तिने करार केला. यातल्या अनेकांबरोबर ती लहानपणी खेळायची. करार होता तो म्हणजे मोरिंगा ओलेयफेरा झाडांसाठी त्यांच्या शेतातला काही भाग वापरू द्यायचा आणि या वनस्पतीच्या पोषक तत्वांचा प्रसार करायचा. \" माझ्यासमोरचं आव्हान म्हणजे 'विश्वास '. विश्वासानं नाती तयार करणं, ज्याचा दोन्ही बाजूला फायदा असेल, मला ही नाती जोडायला मेहनत घ्यावी लागली, कारण मी जे करणार आहे त्यावर त्यांचा विश्वास बसणे आणि त्यांना हे पटवून देणं महत्त्वाचं होतं.\"\n१७ एप्रिल २०१५ रोजी या व्यवसायाची अधिकृत नोंद झाली आणि जुलै महिन्याच्या शेवटी तिचा व्यवसाय ऑनलाइन पण सुरु झाला. तिनं तेल काढणीचा एक छोटासा शीत दाब विभाग सुरु केला. दीड एकरावर पसरलेल्या या विभागात, कापणीच्या हंगामानंतर बियांमधून तेल काढलं जातं. शीत दाब पद्धतीने तेल काढणी सुरु होते . तळाशी घट्ट बसल्यावर, तेल शुद्धीकरण केलं जातं.\nतीन वर्षांची मुदत असलेलं हे तेल काचेच्या बाटलीत मिळतं जे पर्यावरण पोषक आहेत. एकोमच्या मते तुम्ही सेंद्रिय उत्पादन प्लास्टिकच्या बाटलीतून विकलत तर त्या सेंद्रिय उत्पादनाची किंमत आपसूक कमी होते.\nएकोम एक चांगला प्रश्न विचारते तो म्हणजे आपण आरोग्याला चांगलं आणि ज्यातून पौष्टिक तत्व मिळतील असंच जेवण जेवतो. पण आपल्या त्वचेतून आणि बाहेरील आवरणातून जे आपल्या शरीरात जातं ते सुद्धा पोषक नको का आपण त्यावर भर देत नाही. मोरिंगाव्हॉटनं हे सर्व बदलेल अशी तिची अपेक्षा आहे.\n\" एकदा तुम्हाला मोरिंगाचे फायदे कळले तर तुम्ही नक्कीच त्यासाठी परत परत याल.\"\nमोरिंगाची जादू तिला जगाला दाखवून द्यायची आहे. ज्यांना कळली आहे, ते पुन्हा पुन्हा तीच उत्पादनं वापरतात.\nकला आणि संगीत : उद्यमीचा दुसरा चेहरा\nएक उद्यमी असणारी एकोम कलाप्रेमी आणि संगीतवेडीसुद्धा आहे. लहान असताना तिनं आपल्या आईला आणि आजीला चित्र रंगवताना पाहिलंय. कोणतंही प्रशिक्षण न घेता एकोम तैलचित्र रंगवते. \" माझ्या मनात जेव्हा प्रचंड उलथापालथ चालू असते किंवा अशा गडद खोल क्षणात आपण हरवलेलो असतो तेव्हा चित्र माझ्या आयुष्यात मोठी कामगिरी बजावतात आणि माझ्या गोंधळलेल्या मनाला सावरतं.”\nचित्रकलेबरोबरच संगीतानंही तिचं आयुष्य लहानपणापासून व्यापलंय. \" संगीत खूप महत्वाचं आहे . गरज म्हणा ना मी त्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच नाही करू शकत .\" काही महिन्यांपूर्वीच तिनं बेंगळूरूमधल्या किश्त मंदी इथं एक मोठा शो केला आणि दुसराही बेंगळूरू मधल्या हमिंग ट्री इथं केला.\nआव्हान हा एकोमच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आणि यापैकी अनेक आव्हानं ही तिच्या स्वत:च्या मनातल्या असुरक्षिततेमुळे आलेली होती आणि या सर्वांवर विजय मिळवण्यासाठी प्रामाणिक असणं किती गरजेचं आहे, हे शिकवून गेली .\n\" असुरक्षितता मग त्या अनेक प्रकारच्या असतात आणि विविध पद्धतीने त्या समोर येत राहतात, कधी मानसिक तर कधी शारीरिक. यावर मत करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, स्वत:शी प्रामाणिक रहाणे हेच सर्वात मोठं आव्हान आहे . व्यवसाय म्हणजे नाती बांधणं आणि तुम्ही स्वत:शी प्रामाणिक असल्याशिवाय चांगली नाती निर्माण होत नाहीत. \"\n\" तुम्ही एखाद्या स्वप्नाचा किंवा ध्येयाचा पाठलाग करत असाल तर त्या पाठलागापासून स्वत:ला अलिप्त ठेवून हे शक्य नाही. कधीतरी आपण विसरतो, आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, आपल्या जीवलगांशी गप्पा, निरर्थक केलेली भटकंती, भावंडाबरोबरची मस्ती, कधी प्रेमात पडणं … आपण हे सगळं बाजूला ठेवून नुसतं पळत राहतो, जे अत्यंत महत्वाचं असतं आणि ज्यामुळे आपल्या आयुष्यात ध्येय प्राप्तअधिक कठीण होतं. प्रवास महत्त्वाचा आहे आणि तो कसा करतो हेही तितकंच महत्त्वाचं.\"\nलेखिका : तन्वी दुबे\nअनुवाद : प्रेरणा भराडे\nसात्विक भावनेतून समूह उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे ‘सोमेश्र्वर’ कंपनीचे महेंद्र साखरे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/292/Chandarani-Ka-Ga-Distes.php", "date_download": "2018-11-15T02:59:01Z", "digest": "sha1:ZHSBFQLHBJK7OMXRIP62BWSJMAQD23A7", "length": 8540, "nlines": 139, "source_domain": "www.gadima.com", "title": "Chandarani Ka Ga Distes | चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nप्रजा रंजवीतों सौख्यें तोच एक राजा\nहेंच तत्व मजसी सांगे राजधर्म माझा\nप्रजा हीच कोटी रूपें मला ईश्वराचीं\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nचंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी\nचंदाराणी, चंदाराणी, का ग दिसतेस थकल्यावाणी\nशाळा ते घर, घर ते शाळा, आम्हां येतो कंटाळा\nरात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी \nवारा-वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा\nकसा गडे तू तोल राखसी, पुढती पुढती पाय टाकिसी\nकाठी देखिल नसते हाती, थोडी नाही विश्रांती\nचढसी कैसी, कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखंड फिरसी\nवाडा, घरकुल, घरटे नाही, आई नाही, अंगाई\nम्हणुनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी\n'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही \nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nएक एक पाउल उचली\nऐक फेकते सवाल पहिला\nकशी रुसून गेली राणी\nका असा गेलास तू\nकोण मी अन्‌ कोण ते\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://mahaprisons.gov.in/1034/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2018-11-15T01:48:04Z", "digest": "sha1:5ZYGAGSVYLNDWXQILR2DNFAVCAEI4QTD", "length": 5803, "nlines": 93, "source_domain": "mahaprisons.gov.in", "title": "ध्येय-दृष्टिकोन - महाराष्ट्र कारागृह विभाग, भारत", "raw_content": "\nन्यायाधीन बंदी (CRPC 436 A)\nलोक माहिती अधिकारी (माहितीचा अधिकार)\nतुम्ही आता येथे आहात :\n1) गुन्हेगारात सुधारणा करणे.\n2) पुर्नवस्नासाठी कौशल्ययुक्त प्रशिक्षण देणे.\n3 ) कैद्यांचे पुर्नवसन करणे.\n1) काराग्रुह / तुरुंग ही संज्ञा बदलुन त्यऐवजी सुधार्ग्रुहे असे नामकरन करणे.\n2) अधिक खुली काराग्रुहे निर्मान करणे.\n3) महिलासाठी खुली काराग्रुहे स्थापन करणे.\n4) काराग्रुहातुन सुटल्यानंतर कैद्यांच्या पुर्ंवसनाच्या द्रुष्टिने काराग्रुहात रोजगाराच्या आवश्यक संधी उपलब्ध करुण देणे.\n5) कैद्यांच्या मुलांसाठी कार्यक्रम राबविणे.\n6) काराग्रुह प्रशासनात पुर्णतः बदल करणे.\n7) काराग्रुह स्वंयसिध्द बनविणे.\n8) कारागृह विभाग-पोलीस विभाग-न्याय विभाग यांचे मध्ये उत्तम समन्वय ठेवणे.\n9) न्यायाधीन बंदी व शिक्षाधीन बंदी यांचे मध्ये कौशल्य विकसित करणे.\n10) कारागृह मुख्यालय,विभागीय कार्यालय, मध्यवर्ती कारागृहे येथे दक्षता पथक स्थापन करणे.\n11) कारागृहात राबविलेले जाणारे विविध सुधारसेवा उपक्रम यांचा बंदी सुधारणेवर होणारा परिणाम यांचा स्वतंत्र संस्थे मार्फत अभ्यास करणे.\n12) बदलत्या आधुनिक गुन्हेगारी नुसार कारागृहे अधिक सुसज्ज व सुरक्षित ठेवणे.\nधोरण आणि उत्तरदायित्वास नकार\nएकूण अभ्यागत : ११४७९७९ आजचे अभ्यागत : १०५ शेवटचा आढावा : ३१-०८-२०१७\nह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क ' कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन, भारत, यांच्याकडे सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/bhayyu-maharaj-on-kopardi-smarak-260717/", "date_download": "2018-11-15T02:12:09Z", "digest": "sha1:HE4KS4TF44QOIT6YPMBA5QDF3IDUKOAC", "length": 12301, "nlines": 158, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोपर्डीचं स्मारक प्रकरणाला वेगळं वळण दिलं गेलं -भय्यू महाराज", "raw_content": "\nकोपर्डीचं स्मारक प्रकरणाला वेगळं वळण दिलं गेलं -भय्यू महाराज\nकोपर्डीचं स्मारक प्रकरणाला वेगळं वळण दिलं गेलं -भय्यू महाराज\nऔरंगाबाद | कोपर्डीचं स्मारक अन्यायाविरोधात होतं मात्र त्याला वेगळं वळण दिलं, असं भय्यू महाराज यांनी म्हटलं. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या प्रकरणावरचं मौन सोडलं.\nस्मारकाची इच्छा पीडित कुटुंबाची होती. मी त्यांना घरगुती कार्यक्रम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यातून वाद कसा निर्माण झाला कळलं नाही, असं ते म्हणाले.\nतसेच मला कशाचंही श्रेय घेण्याचा शौक नाही, मात्र यापूर्वी मी संभाजी महाराजांचा पुतळा बांधला होता, तेव्हा का विरोध केला नाही असा सवालही त्यांनी विचारला.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nआमच्यासोबत रात्र घालव, तुझ्या पतीला सोडून देऊ- पोलीस\nरायगडमध्येही हेलिकॉप्टर अपघातातून बचावलो, मुख्यमंत्र्यांची कबुली\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.kplivenews.com/author/admin/", "date_download": "2018-11-15T02:40:18Z", "digest": "sha1:JFRX2IZPRJTBPOQUHZVOOO6YZTL6X2GZ", "length": 10710, "nlines": 93, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "admin, Author at कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nकाला-चित्रपट नव्हे तर क्रांतीपट: चेतन सावंत\nमागच्या आठवड्यातच बहुचर्चित पा. रंजिथ दिग्दर्शित सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला ‘काला’ हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा फक्त\nनेर्ली खोऱ्यात तीव्र पाणी टंचाई: गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा\nकडेगाव: तालुक्यामध्ये एका बाजूला दुथडी भरून पाणी वाहत असताना काही भागात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नेर्ली खोऱ्यातील नेर्ली,\nकडेगावमध्ये दारूबंदी का झाली नाही\nगेले कित्येक आठवडे महिला व राजकीय-सामाजिक कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नानंतरही कडेगाव इथं चार प्रभागांमध्ये दारूबंदीला यश मिळाले नाही आणि बाटली\nनेर्ली येथे २२ फेब्रुवारी रोजी स्वरांजली व पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन\nनेर्ली: कालकथित भास्कर पूनाप्पा लोंढे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त नेर्ली येथे स्वरांजली व पुरस्कार प्रदान सोहळा उद्या दि.२२ रोजी सायं. ६\nशेळकवाब इथं शिवजयंती उत्साहात साजरी\nकडेगाव: राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती भिमशक्ती युवा मित्र मंडळ व धम्मदिप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कडेगाव/ शेळकबाव\n कडेगावच्या कुस्तीपटूंचं दैदीप्यमान यश \nकडेगाव : कुस्तीची दैदीप्यमान परंपरा असलेल्या कडेगावमधल्या नव्या पिढीतील पैलवानांनी आजही यशाची घोडदौड कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय ग्रीको\nदारूबंदी सह्यांच्या फेरपडताळणीवर कडेगावकरांचा कडकडीत बहीष्कार \nकडेगाव : कडेगावची दारूबंदी मोहीम अंधाधुंद प्रशासकीय कारभाराच्या कचाट्यात सापडली आहे. सह्यांची पडताळणी पूर्ण होवूनही अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळ दोन वेगवेगळ्या\nथेट सरपंच निवडीचा लोकशाहीवर सकारात्मक परिणाम \nकडेगाव-पलूस परीसर हा गेल्या तीन दशकापासून विशिष्ट पद्धतीच्या राजकीय ध्रुवीकरणाने ग्रासला आहे. वरकरणी भलेही राजकीय पक्ष म्हणून दोन राष्ट्रीय पातळीवर\nश्रमदानातून स्वच्छ झालं वैकुंठधाम…याला म्हणतात सामाजिक काम \nकडेगाव : कडेगाव नगरीचा विकास ही आता केवळ शासकीय किंवा राजकीय बाब राहिली नसून ती एक लोकचळवळ होत आहे. याचीच\nव्यक्तिमत्व शिक्षण स्पेशल स्टोरी\nराजाराम शिंदे ‘सरकार’: समाजसेवेचा वेगळा आदर्श\nनिमंत्रित विशेष लेख लेखक: चेतन सावंत नेर्ली सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन राजाराम शिंदे ‘सरकार’ हे नाव कडेगाव-पलूस परीसरात सामाजिक विकासाच्या\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/aurangabad-muncipal-Corporation-issue/", "date_download": "2018-11-15T02:07:41Z", "digest": "sha1:GPQJFZ4GHBE5MBC6TRMNBB6IFWVNVIWX", "length": 6503, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप पदाधिकार्‍यांमध्येच जुंपली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › भाजप पदाधिकार्‍यांमध्येच जुंपली\nकंत्राटी कामगार भरतीच्या मुद्यावरून मनपातील भाजप पदाधिकार्‍यांमध्येच जुंपली आहे. मनपातील अधिकार्‍यांनी खासगी एजन्सीच्या माध्यमातून मंजुरीपेक्षा अधिक कर्मचारी घेऊन मनपाचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी केला होता. तसेच या प्रकरणात मनपा आयुक्‍तांच्या चौकशीची मागणीदेखील त्यांनी केली होती. मात्र शनिवारी त्यांच्याच पक्षाचे असलेल्या स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी या भरतीचे समर्थन केले. शिवाय उपमहापौरांनी चुकीचे आरोप करू नयेत, त्यांनी माहिती तपासूनच बोलावे, असा सल्लाही बारवाल यांनी औताडे\nमहानगरपालिकेतील असंख्य पदे रिक्‍त आहेत, परंतु शासनाने मनपाला कायमस्वरूपी भरतीस मनाई केलेली आहे. त्यामुळे मनपाने आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून दोन खासगी एजन्सींमार्फत कामगार घेतलेले आहेत. उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी याच विषयावर पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले. प्रशासनाने केवळ 97 कामगार घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी घेतली होती, परंतु प्रत्यक्षात 713 कामगारांना घेण्यात आले. त्यामुळे मनपावर आर्थिक भार वाढला आहे. खर्च बचतीसाठी आऊटसोर्सिंगचा पर्याय स्वीकारण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात खर्च वाढवून ठरवून हा घोटाळा केला. त्यामुळे या प्रकरणात मनपा आयुक्‍तांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी औताडे यांनी केली होती. त्यावर सभापती बारवाल यांनी शनिवारी औताडे यांचे आरोप चुकीचे असल्याचे नमूद केले.\nबारवाल म्हणाले, स्थायी समितीने जेवढे कामगार घेण्यास मंजुरी दिली होती, तेवढेच घेण्यात आले आहेत. काही ठिकाणी ऐनवेळी परिस्थिती निर्माण झाल्याने कामगार घेण्यात आले, परंतु त्यांची तातडीची गरज होती. प्रशासनाने ती गरज विचारात घेऊनच कामगार घेतले. या वाढीव कामगारांचा प्रस्ताव ठेवून त्यास कार्योत्तर मान्यता घ्यावी, अशी सूचना मी आयुक्‍तांना केली आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यावर त्यास कार्योत्तर मंजुरी दिली जाईल. यात काहीही चुकीचे नाही. उपमहापौरांनीही माहिती तपासूनच बोलावे, उगाच आयुक्‍तांवर चुकीचे आरोप करू नयेत, असेही बारवाल म्हणाले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/because-of-villagers-most-of-corrupt-people-caught/", "date_download": "2018-11-15T02:11:16Z", "digest": "sha1:KRMN7JFU3PT7GHCOYQBSDSMJHMOV66TX", "length": 6185, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामीण नागरिकांमुळे लाचखोर जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ग्रामीण नागरिकांमुळे लाचखोर जाळ्यात\nग्रामीण नागरिकांमुळे लाचखोर जाळ्यात\nकोल्हापूर : संग्राम घुणके\nदिसतोय भोळाभाबडा, ग्रामीण भागातील आहे म्हणून लाच मागितली. समोरच्या व्यक्तीने कामाच्या मोबदल्याच लाच देण्याचे मान्यही केले आणि लाचखोरच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. ही स्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातच लाचखोरीविरुद्ध जागरुकता अधिक असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जिल्ह्यातील आकडेवारीनुसार ग्रामीण नागरिक लाचखोराविरुद्ध तक्रार देण्यात अधिकप्रमाणात पुढे असल्याचे चित्र आहे.\nभ्रष्टाचाराच्या किडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. कोणी लाच मागितली तर त्याची तक्रार नागरिकांनी द्यावयाची असते. त्यानुसार लाचखोराविरोधात सापळा लावला जातो. न्यायालयात तक्रारदाराची साक्ष अत्यंत महत्त्वाची असते.\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार 2015 सालात 31 लाचखोर लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. यामधील 24 तक्रारदार हे ग्रामीण भागातील व शहरी भागातील 8 तक्रारदार होते. 2016 सालात 27 लाचखोरांना लाच घेताना पकडण्यात आले. यामधील 19 तक्रारदार हे ग्रामीण भागातील व 8 तक्रारदार शहरी भागातील होते. 2017 सालात 26 लाचखोरांना पकडण्यात आले. यामधील 17 ग्रामीण भागातील व शहरी भागातील 9 तक्रारदार आहेत. 2018 सालात आतापर्यंत 18 लाचखोरांना लाच घेताना पकडण्यात आले. यामधील 13 तक्रारदार हे ग्रामीण भागातील व 6 तक्रारदार शहरी आहेत.\nजिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अंतर्गत 12 तालुके व कोल्हापूर व इचलकरंजी ही शहरे येतात. यामधील इचलकंरजी शहराचा समावेश ग्रामीण परिसरात करण्यात येतो. तसेच कोल्हापूर शहरात लाचखोरीचे जिल्हा परीषद, पोलीस ठाणे आदी शासकीय कार्यालयात गुन्हे घडले येथेही ग्रामीणमधील तक्रारदार आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात उच्चशिक्षित नागरिकांचे प्रमाण जास्त आहेत मात्र जिल्ह्यात लाचखोराविरोधात तक्रार देण्यात ग्रामीण भागातील नागरिकांनी गेली 5 वर्षे आघाडी घेतली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Four-deaths-in-the-accident-at-Varai-highway/", "date_download": "2018-11-15T01:52:48Z", "digest": "sha1:24SSFVW6PLNZAQKVFRJUIL2FZIP6HJ73", "length": 3581, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामार्गावर वरई येथील अपघातात चौघांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महामार्गावर वरई येथील अपघातात चौघांचा मृत्यू\nमहामार्गावर वरई येथील अपघातात चौघांचा मृत्यू\nमुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरई ब्रिज येथे गुजरात वाहिनीवर ट्रॅक्स आणि टेम्पोमध्ये शनिवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्स मधील 4 प्रवासी ठार झाले, तर 2 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.\nमहामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणार्‍या ट्रॅक्सच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅॅक्स गुजरातकडे जाणार्‍या गाडीवर आदळली. यावेळी तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर मनोज भास्कर धूम (रा.नाशिक, सुरगाणा) यांचा वसई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना वसईच्या आयसीस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मनोर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धबा जायभाये यांनी सांगितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/bombay-high-court-rejects-to-put-stay-on-decision-of-plastic-ban/", "date_download": "2018-11-15T02:32:58Z", "digest": "sha1:MLNKCSLVL7XN67IUHBPUEEC6KSVPGLQ4", "length": 6787, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिक बंदी स्थगितीला न्यायालयाचा नकार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिक बंदी स्थगितीला न्यायालयाचा नकार\nप्लास्टिक बंदी स्थगितीला न्यायालयाचा नकार\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,' असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्लास्टिक बंदी कायम राहणार असल्‍यावर शिक्कामोर्तबच झाले आहे.\nराज्य सरकारने ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत प्लास्टिकबंदी कायद्यानुसार कोणावरही कठोर कारवाई करु नये. असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्य सरकारच्या तरतुदीनुसार ग्राहक, वितरक आणि उत्पादक अशा सर्वांनी तीन महिन्यांत त्यांच्याजवळील शिल्‍लक प्लास्टिकचा साठा दिलेल्या निर्देशांनुसार प्रशासनाकडे जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले आहेत.\n‘‘नागरिकांनी त्यांच्याजवळ असलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक बॉटल्स रिसायकलिंगसाठी स्थानिक प्रशासनाकडे जमा कराव्यात, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.\nमुंबई: महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. प्लास्टिक वापरामुळं पर्यावरणाचं मोठं नुकसान होत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही,' असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. या निर्णयामुळं प्लास्टिक बंदीवर शिक्कामोर्तबच झालं आहे.\nप्लास्टिकबंदीच्या विरोधात विविध प्लास्टिक उत्पादक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आले. 'प्लास्टिकबंदी कधी ना कधी तर लागू करावीच लागेल. सरकारचा २३ मार्चचा निर्णय पूर्णपणे कायदेशीर आहे आणि पर्यावरण रक्षणासाठी बंदी अत्यावश्यकच आहे', असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ई. पी. भरुचा यांनी केला. तर, ही बंदी बेकायदा असल्याचा युक्तिवाद उत्पादकांतर्फे करण्यात आला. न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने यावर सुनावनी करताना प्लास्टिक बंदी योग्य असल्याचे स्‍पष्‍ट करून प्लास्टिकबंदी कायम राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/user/2302", "date_download": "2018-11-15T02:48:30Z", "digest": "sha1:66WXBQBHLW7ZABPASRKJFARBEO2IIUYV", "length": 11501, "nlines": 196, "source_domain": "www.baliraja.com", "title": " Anu | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n3 आठवडे 2 दिवस\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/c761a40115/muslim-neighbors-had-been-cremated-in-the-hindu-neighbors-in-malda-", "date_download": "2018-11-15T02:53:59Z", "digest": "sha1:4KE6KTEOQDGP5ZD42UOJRVE2LL2M7CMZ", "length": 9025, "nlines": 80, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "मुस्लिम शेजा-यांनी माल्दा मध्ये हिंदू शेजा-याचे केले अंत्यसंस्कार!", "raw_content": "\nमुस्लिम शेजा-यांनी माल्दा मध्ये हिंदू शेजा-याचे केले अंत्यसंस्कार\nपश्चिम बंगाल मध्ये माल्दा येथे एका हिंदू माणसाचे अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र त्यासाठी पुढाकार घेतला तो शेजारच्या मुस्लिम तरूणांनी. बिश्वजीत रजक यांचा मृत्य़ू झाला त्यावेळी त्यांच्या शेजारच्या मुस्लिमांनी अगदी आर्थिक मदतीपासून तिरडी उचलण्यापर्यंत त्यांच्या कुटूंबियांची मदत केली.\n३५ वर्षीय बिश्बजीत जे हंगामी मजूर होते, त्यांना दोन वर्षापासून यकृताचा कर्करोग झाला होता. त्यावर योग्य ते इलाज करणे त्यांना शक्य झाले नाही. आर्थिक कारणाने त्यांच्या दोन भावांनी मदत करण्यास नकार दिला, त्यावेळी त्यांच्या शेजा-या-पाजा-यांनी त्यांना कोलकाता येथे जाऊन इलाज करावे म्हणून आर्थिक मदत केली. मात्र ही मदत मिळाली तोवर खूप उशीर झाला होता. कोलकाता येथील डॉक्टरांनी पुढील इलाजासाठी मुंबईला नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांना ते शक्य नव्हते.एका वृत्ता नुसार, ग्रामपंचायत सदस्य मोहमद यासीन यांनी सांगितले की, “ आम्ही गावतून पैसे गोळा करून बिश्वजीत यांना कोलकाता येथे उपचारासाठी पाठविले. पण तेथील डॉक्टरांनी त्यांना मुंबईला नेण्यास सांगितले. त्यासाठी आम्ही पैसे गोळा करण्यास सुरूवात केली होती.”\nआठवडाभरात बिश्वजीत यांना रूग्णालयातून गावात परत आणण्यात आले. कोलकाता येथून परतल्यावर काही दिवसांत त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पालक, पत्नी आणि तीन मुली आहेत.\nघरात अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठा मुलगा नसल्याने मुस्लिम तरूणांच्या गटाने पुढाकार घेतला, आणि अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली आणि ते तीन किमी दूर असलेल्या स्मशानात जावून पार पाडले. हिंदू गावक-यांनी नंतर त्यांच्या अस्थी विसर्जनाचे काम पूर्ण केले. एका वृत्ता नुसार, बिश्वजीत यांचे वडील नागेन रजक म्हणाले की, “ मला माझ्या मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे आणि मनुष्यबळ दोन्ही नव्हते, मला समजत नाही की जर गावकरी पुढे आले नसते तर काय झाले असते, त्यांचे अत्यसंस्कार कसे झाले असते”.\nहाजी अब्दुल खालेक, यांनी यात पुढाकार घेतला होता, ते म्हणाले की, “ कोणताही धर्म मत्सर शिकवत नाही, बिश्वजीत आमच्या बांधवासारखाच होता, जर आम्ही अशा प्रसंगी कामी आलो नसतो तर अल्लाहने आम्हाला कधीच माफ केले नसते, आम्ही ते दुस-या धर्माचे आहोत असा विचार करूच शकत नव्हतो”.\nबिश्वजीत यांच्या पत्नी सरिता यांनी सांगितले की, “ माझे मुस्लिम बांधव पुढे आले, आणि त्यांनी शवाला गंगास्नान घातले, हिंदू समाजाचे लोकही त्यात सहभागी होते. मी माझा पती गमावला होता आणि सासरे खूप आजारी होते. मला येथील मुस्लिम समाजाचे उपकार कधीच विसरता येणार नाहीत. आमच्यासाठी ते मुस्लिम म्हणून नाही, माणूस म्हणून उभे राहिले. त्यांच्यामुळेच माझ्या पतीला मरणोपरांत मुक्ती मिळू शकली आहे”.\nधर्माच्या नावे जेंव्हा तुम्हाला खूप सारी भांडणे दिसतात, त्याचवेळी अशा कहाण्यातून हेच सिध्द होते की, सामाजिक सलोखा अजूनही नष्ट झाला नाही, नष्ट होवू शकत नाही.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/189/Nach-Re-Mora.php", "date_download": "2018-11-15T03:03:44Z", "digest": "sha1:NNI4S5PC76JW4S334N65P5ZZ2I52ZK5Z", "length": 10263, "nlines": 151, "source_domain": "www.gadima.com", "title": "Nach Re Mora -: नाच रे मोरा नाच : BalGeete (Ga.Di.Madgulkar|Asha Bhonsle|P.L.Deshpande) | Marathi Song", "raw_content": "\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nनाच रे मोरा नाच\nचित्रपट: देवबाप्पा Film: Devbappa\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nनाच रे मोरा, आंब्याच्या वनात\nनाच रे मोरा नाच\nढगांशी वारा झुंजला रे\nकाळा काळा कापूस पिंजला रे\nआता तुझी पाळी, वीज देते टाळी\nफुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...\nझरझर धार झरली रे\nझाडांची भिजली इरली रे\nपावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ\nकरुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...\nथेंब थेंब तळयात नाचती रे\nटपटप पानांत वाजती रे\nपावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत\nनिळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...\nपावसाची रिमझिम थांबली रे\nतुझी माझी जोडी जमली रे\nआभाळात छान छान सात रंगी कमान\nकमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nताईबाई होणार लगीन तुमचं\nउगी उगी गे उगी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37601", "date_download": "2018-11-15T02:06:36Z", "digest": "sha1:ZCQ5FQYK2LT4SZEYLLYDXCRLZXT5ZNEE", "length": 6709, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Singapore Art Museum and National Museum of Singapore | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nछान आहेत . आत फोटो काढायला\nछान आहेत . आत फोटो काढायला बंदी आहे का \nआतमध्ये फोटो काढायला बंदी\nआतमध्ये फोटो काढायला बंदी आहे..... त्यामुळे वास्तु व त्याच्या आसपासचा परिसर याचेच फोटो काढता आले.....\nछानच आहेत फोटो सिंगापुरमधे\nसिंगापुरमधे पण 'तगरी' ची फुले आहेत \nइथल्या बागेत लावलेली दिसली\nइथल्या बागेत लावलेली दिसली\nछानच प्रचि.आर्ट गॅलरी असेलच\nछानच प्रचि.आर्ट गॅलरी असेलच आत.म्हणजे पुरातत्व वगैरे की फक्त कलावस्तू की दोन्ही असे विचारायचेय.\nचांगला प्रयत्न , फोटो नं. २,\nफोटो नं. २, ते म्युझियमच तिरपं आहे की तुम्ही तिरपा फोटो काढलायत \nआत फोटो काढायला परवानगी\nआत फोटो काढायला परवानगी नव्हती का\nप्रतिसाद न वाचता लिवले.\nभारती ताई..... आतमध्ये वेगवेगळ्या आर्टिस्ट्सनी काढलेली पेंटीग्स, मुर्ती, क्रियेटीव अ‍ॅनीमेशन विडियोज, विविध देशातील पारंपारिक खाद्यप्रकार बनवायची कला व त्यासाठी जुन्या काळी वापरायची भांडी अश्या वस्तु, माहिती व डॉक्युमेंटरी विडियोज आहेत.\nश्री फोटोच तिरपा आहे..........\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sambhaji-brigade-angry-over-bhayyu-maharaj-140717/", "date_download": "2018-11-15T02:40:37Z", "digest": "sha1:2LWFMJ2LS7ZZL7HTHY2XW3M5ORAR226K", "length": 12911, "nlines": 167, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "रात्रीतून बसवलेला कोपर्डीच्या निर्भयाचा पुतळा अखेर झाकला!", "raw_content": "\nरात्रीतून बसवलेला कोपर्डीच्या निर्भयाचा पुतळा अखेर झाकला\nरात्रीतून बसवलेला कोपर्डीच्या निर्भयाचा पुतळा अखेर झाकला\nअहमदनगर | श्रद्धांजली सभेची गर्दी ओसरल्यानंतर रात्री बसवण्यात आलेला कोपर्डीच्या निर्भयाचा पुतळा अखेर झाकण्यात आलाय. दिवसभर राज्यात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियेमुळे हा पुतळा झाकण्यात आलाय.\nभय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवारातर्फे कोपर्डीत निर्भयाचं स्मारक उभारण्यात आलं होतं. संभाजी ब्रिगेडच्या विरोधामुळे या स्मारकावर पुतळा बसवण्यात आला नव्हता. मात्र रात्री गर्दी ओसरल्यावर तो बसवला गेला होता.\nदरम्यान, भय्यू महाराज याप्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nहवामान विभागाविरोधात शेतकऱ्याची पोलिसांकडे तक्रार\nआमदार बच्चू कडूंच्या शवयात्रेतील शेतकऱ्यांना स्थानबद्ध केलं\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\n2 thoughts on “रात्रीतून बसवलेला कोपर्डीच्या निर्भयाचा पुतळा अखेर झाकला\nभयु महाराज हा राजकरण करून मराठी माणसाचा अपमान करनयाचे शंडयञ करनयाचे कारतो आहे.यासाठी संभाजी िबगेड जे केले तयासाठी धनयवाद\nअगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान\nधावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती\nनेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला\nसकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा\n…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित\nअगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक\nमाणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे\nभारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी\nलहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार\nतृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी\nदिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा\nमराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nकुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार\nउद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत\nमराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार; विनायक मेटेंचा सवाल\nआगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी\nआम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nभाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nहिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा\nदारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार\nप्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली\nभ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा\nमराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nवेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी\n…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील\n‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक\nअनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Role-of-women-in-municipal-elections/", "date_download": "2018-11-15T01:52:16Z", "digest": "sha1:V44RY52CK6GF4CSG4ORIS7ELBNC572CT", "length": 6286, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिका निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › पालिका निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची\nपालिका निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची\nबेळगाव जिल्ह्यातील 29 ऑगस्टरोजी होणार्‍या चौदा पैकी 11 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा टक्‍का पुरुषापेक्षा जास्त आहे. एकूण बेळगाव जिल्ह्यात मात्र पुरुषांचा टक्‍का अधिकच राहिला आहे. पुरुषापेक्षा महिला महिला मतदारांची संख्या वाढल्याचे पहिल्यांदाच चित्र जिल्ह्यात दिसत आहे. 29 ऑगस्टरोजी बेळगाव जिल्ह्यातील चौदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यापैकी 11 स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे.\nमहिला मतदारसंख्या अधिक असणार्‍यामध्ये खानापूर, निपाणी, सदलगा, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग, गोकाक, कुन्नूर, मुुडलगी, संकेश्‍वर, हुक्केरी, आदींचा समावेश आहे. चिकोडी, कुडची आणि रायबाग आदी ठिकाणी पुरुष मतदारांची संख्या अधिक आहे. बैलहोंगल नगरपरिषदेमध्ये महिला मतदारांची संख्या 796 ने अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुरुषांपेक्षा अधिक महिला मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. सौंदत्ती, 244, रामदुर्ग 188, गोकाक 1375, कोन्नूर 280, मुडलगी 260, संकेश्‍वर 571, हुक्केरी 363, खानापूर 142, निपाणी 364, सदलगा 59. चिकोडी परिषद, कुडची आणि रायबाग नगर पंचायतीच्या निवडणुकीत पुरष मतदारांची संख्या महिला पेक्षा अधिक आहे.\nचौदा पैकी 11 स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला मतदारांची संख्या वाढली असली तरी एकूण जिल्ह्यत मात्र पुरुष मतदारांची संख्याच महिला पेक्षा अधिक आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये बेळगाव जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या 36 लाख 57 हजार 541 होती. पुरुष मतदार 18 लाख 54 हजार 485, तर महिला मतदार 18 लाख 2 हजार 709 होते. पुरुष मतदारांची संख्या 51 हजार 695 इतकी महिला पेक्षा अधिक होती. त्याचबरोबर एप्रिल 2018 च्या मतदार नोंदणीमध्ये बेळगाव जिल्ह्याची मतदार संख्या 37 लाख 23 हजार 585 झाली . यामध्ये पुरुष मतदार 18 लाख 88 हजार 415 तर महिला मतदारांची संख्या 18 लाख34 हजार 894 झाली. यावेळी पुरुष मतदारांची संख्या महिला पेक्षा 53 हजार 521 ने अधिक आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Thirty-rupees-hundred-liters-of-pure-water/", "date_download": "2018-11-15T02:18:25Z", "digest": "sha1:TDBSUXZDLC5CUMTWFK5Z52JYH26QJ7DC", "length": 6123, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीस रुपयांत शंभर लिटर शुद्ध पाणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › तीस रुपयांत शंभर लिटर शुद्ध पाणी\nतीस रुपयांत शंभर लिटर शुद्ध पाणी\nकेवळ तीस रुपयांत शंभर लिटर पाण्याचे शुद्धीकरण करता येणे शक्य आहे. बेळगावातील अभियंता निरंजन कारगी याने ही किमया साधली आहे. त्याने बनविलेल्या फिल्टरमुळे पाण्यातील 80 टक्के जीवाणू नष्ट होतात.\nदेशविदेशातील विविध कंपन्यांचे लक्ष त्याने वेधले असून आता मोठ्या प्रमाणात फिल्टरला मागणी वाढत आहे. याद्वारे निरंजन याने स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. ‘अल्ट्राफिल्टरेशन मेम्ब्रेन’ तंत्रज्ञानाचा वापर त्याने फिल्टरसाठी केला आहे. बोटाच्या आकाराचा फिल्टर निरंजन याने बनविला आहे. हा फिल्टर बाटलीला बसवून ती उलटी केल्यास पाणी शुद्ध होऊन बाहेर पडते. अ‍ॅक्टिवेटेड कार्बनचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरणाबरोबरच 80 टक्के जीवाणूही फिल्टर नष्ट करते. अशुद्ध पाण्याला असणारा रंग आणि वासही या शुद्धीकरणानंतर निघून जातो.\nएका फिल्टरने 100 लिटर पाण्याचे शुद्धीकरण करता येते. हे पाणी पिण्यासाठी योग्य असते. जीएसटीसहित एका फिल्टरची किंमत केवळ तीस रुपये आहे. या दरामध्ये बाजारपेठेत कोणत्याही प्रकारचा फिल्टर उपलब्ध नाही.\nअमेरिकेतील वाहिनीवर तसेच विविध देशांमध्ये फिल्टरबाबतचे वृत्त प्रसारित झाले. त्यानंतर फिल्टरसाठी चौकशी केली जात आहे. आफ्रिका, कतार आणि सिंगापूरमधील काही कंपन्यांनी फिल्टर खरेदी केले आहेत. फ्रान्स आणि न्यूझीलंडमधील कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर भारतीय लष्कराने एक हजार फिल्टरची ऑर्डर दिली आहे.\nकोलकात्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने आपल्या प्रयोगशाळेत संशोधनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगितले आहे. राज्य सरकारतर्फे आयोजित ‘एलिवेट 100’ मेळाव्यात पुरस्कार मिळाला. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळाली आहे. केवळ 12 हजार रुपये गुंतवून फिल्टर तयार करण्यास सुरवात केली. ‘निर्नल’ या नावाची कंपनी सुल केली. आगामी काळात सुधारित फिल्टर तयार करण्याचा मानस असल्याचे निरंजन सांगतो.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/CCTV-in-Cemetery-at-ratnagiri-district-khed/", "date_download": "2018-11-15T02:10:04Z", "digest": "sha1:T5FWNPAQTXWY5QC4TWQYY5PFF6T2GW5W", "length": 4970, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्मशानभूमीवरही सीसीटीव्हीची नजर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › स्मशानभूमीवरही सीसीटीव्हीची नजर\nआपण बसस्थानक, रेल्वे स्थानक, मंदिर व अन्य सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पाहतो. अगदी शहरातील चौकांसह शासकीय व खासगी कार्यालयातही सीसीटीव्ही असतात. मात्र, आता खेड तालुका वैश्य समाज स्मशानभूमीमध्येही सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यामुळे ही स्मशानभूमीही सीसीटीव्हीच्या नजर कक्षेत आली आहे.\nअलिकडे स्मशानभूमीची ठिकाणे प्रेमी युगुले व समाजकंटकांची अड्डा बनली आहेत. पार्ट्या, जुगार आदींसाठी ही ठिकाणे प्रसिद्धीस आली आहेत. खेड तालुका वैश्य समाजाची येथील जगबुडी नदीच्या किनार्‍यालगत स्मशानभूमी आहे. परंतु या स्मशानभूमीत खेड शहर व ग्रामीण भागातील व्यक्‍ती अनैतिक गोष्टींसाठी या जागेचा वापर करतात. धुम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन या ठिकाणी केल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय पार्ट्यांमुळे स्मशानभूमीत अस्वच्छता निर्माण होते.\nया गोष्टीची दखल घेऊन वैश्य समाजाने स्मशानभूमीत चक्‍क सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यामुळे अशाप्रकारचे कृत्य करणार्‍या लोकांचे या ठिकाणी चित्रीकरण होऊ शकते व संबंधित व्यक्‍ती सापडू शकतात हा त्या मागील हेतू आहे. तरीही असा प्रकार करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.\nसंबंधितांची नावे पोलिसांना कळविली जाणार आहेत. स्मशानभूमी सीसीटीव्हीच्या कार्यकक्षेत येण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. ’\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Scooter-collapses-on-the-speed-breaker/", "date_download": "2018-11-15T02:49:45Z", "digest": "sha1:FS2LRE5JYRC2M7UDI2EZHQ4FWDD6V6N5", "length": 5035, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गतिरोधकावर स्कूटर आदळून स्वार ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › गतिरोधकावर स्कूटर आदळून स्वार ठार\nगतिरोधकावर स्कूटर आदळून स्वार ठार\nतोरसे (गोवा) येथून सावंतवाडी येथील भावाकडे डिओ स्कुटीवरून जात असताना बांदा-कट्टा कॉर्नर येथील गतिरोधकावर गाडी आदळल्याने अपघात झाला. यात राहुलकुमार अरुणकुमार सिंह (रा. राजखंड, बिहार) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री झाला.\nराहुलकुमार हा फरशी बसविण्याचे काम करत होता. गेले काही दिवस तो तोरसे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. गुरुवारी होळीची सुट्टी असल्याने त्याने आतेभावासोबत दुपारी होळी साजरी केली. जेवण झाल्यानंतर आराम करून रात्री ते गोवा येथील एका हॉटेलमध्ये जेवण व मद्यपान करण्यासाठी गेले होते.\nरात्री राहुलकुमार हा पुत्तलकुमार मंचन साहनी यांच्या मालकीची डिओ घेऊन सावंतवाडी येथील भावाकडे जाण्यासाठी निघाला. बांदा-कट्टा कॉर्नर सर्कल येथे नव्याने घालण्यात आलेल्या उंच\nगतिरोधकाचा त्याला अंदाज न आल्याने वेगातच त्याची दुचाकी उडून रस्त्यावर आदळली.त्याबरोबर राहुलकुमारही रस्त्यावर आदळला.अपघात घडल्याचे\nसमजताच उपस्थित स्थानिकांनी त्याला बांदा प्रा. आ. केंद्रात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ.जगदीश पाटील यांनी सांगितले.\nही बातमी त्याच्या भावाला समजताच त्याने बांदा प्रा. आ. केंद्रात धाव घेतली.यावेळी त्याने राहुलच्या मृतदेहाला कवटाळून फोडलेला हंबरडा उपस्थितांचे मन हेलावून गेला. शुक्रवारी दुपारी वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले अधिक तपास बांदा पोलिस करीत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Illegal-sand-excavation-in-Malegaon-youth-victims/", "date_download": "2018-11-15T02:10:02Z", "digest": "sha1:F2BYW3RC55QG3ZG5QPV53HS7NNZLW62U", "length": 7171, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अवैध वाळू उपशाने मालेगावी घेतला तरुणाचा बळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अवैध वाळू उपशाने मालेगावी घेतला तरुणाचा बळी\nअवैध वाळू उपशाने मालेगावी घेतला तरुणाचा बळी\nतालुक्यातील संवदगाव गावाजवळून वाहत असलेल्या गिरणानदीलगत असलेल्या मातीमिश्रित वाळू खदानीत सोमवारी (दि.3) सकाळी 10 च्या सुमारास अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असताना खदान खचल्याने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. महसूल विभाग, पोलिसांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने ही खदान सुरू होत, त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.\nउच्च न्यायालयाने राज्यात वाळू लिलावाला स्थगिती दिली होती. आता जिल्हास्तरावरून वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यात वाळू माफियांनी डोके वर काढले आहे. अवैधरीत्या वाळू उपसून तिची वाहतूक करणार्‍यांवर संबंधीतांकडून कारवाई होत नाही. त्यामूळे वाळूमाफियांचे फावले आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गौणखनिज व वाळूची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वाळूमाफिया रात्री-बेरात्री नदीपात्रात उतरून वाळू उपसा करीत आहेत. त्यामुळे नदीमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच गिरणा नदीला पूरपाणी वाहत असतानाही दाभाडी येथील रोकडोबा मंदिराजवळ पाण्यात उतरुन हे वाळूमाफिया राजरोसपणे वाळू उपसा करीत आहे.\nसवंदगाव गावाजवळून वाहणार्‍या गिरणा नदीपात्रालगत अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांनी 18 ते 20 फूट उंचीचे खदाण केले आहे. याच खदानीत व नदीपात्रात दरदरोज 25 ते 30 ट्रॅक्टरमार्फत वाळू उपसा केला जातो. नेहमीप्रमाणे सोमवारी (दि.3) सकाळी 10 वाजेच्या सुमारास अवैधरित्या वाळू उपसा सुरू होता. भावडू रामचंद वाघ (22) रा. रौंझाणे, भोलेनाथ लालचंद माळी (18), राकेश शांताराम माळी (32) दोघे रा. म्हाळदे शिवार असे तिघे जण मालेगाव येथील युसूफ पहिलवान याच्या मालकीचा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच 41 डी 7684) मधून खदानीत वाळू उपसा करण्यासाठी आले. ट्रॅक्टर भरत असताना अचानक मातीमिश्रित वाळू खदान कोसळली. त्यात भावडू, भोलेनाथ व राकेश हे तिघे जण दाबले गेले. यावेळी जवळच असलेल्या तरुणांनी आरडाओरड केल्यानंतर गावकर्‍यांनी खदानीत दाबलेल्या तरुणांना बाहेर काढले. यात भावडू वाघ हा जागीच ठार झाला. तर भोलेनाथ व राकेश हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अवैधरीत्या वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेत पंचनामा केला. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/New-officer-Take-charge-Of-Nashik-District-Bank/", "date_download": "2018-11-15T01:54:08Z", "digest": "sha1:A37OJO4VW7AYUSXQDVZA4TRLU6MLJNRQ", "length": 8707, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वसुली करताना गय नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › वसुली करताना गय नाही\nवसुली करताना गय नाही\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ बरखास्तीच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी गुरुवारपासून पुन्हा कामकाजाला सुरुवात केली. बँक ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी वसुलीला प्राधान्य देऊ आणि हे करताना कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nडिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सहकार आयुक्तांनी घेतला होता. या निर्णयाला संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दोन दिवसांपूर्वीच बरखास्तीच्या निर्णयाला स्थगिती मिळाली. प्रत्यक्ष न्यायालयाचे आदेश मात्र गुरुवारी बँकेला प्राप्त झाले. त्याचदिवशी आहेर यांनी पुन्हा खुर्चीत विराजमान होऊन कामकाजाला सुरुवात केली. बँकेत कामकाज करण्याची पुन्हा संधी मिळाली असून, या संधीचा उपयोग आता बँक ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी करू, असे ते म्हणाले. चुकीच्या कामाला थारा दिला जाणार नाही. बँक ही शेतकर्‍यांची असून, बँकेबद्दल पुन्हा विश्‍वासार्हता निर्माण करू, असा शब्दही त्यांनी दिला. यावेळी उपाध्यक्ष सुहास कांदे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार तथा संचालक शिरीष कोतवाल, नरेंद्र दराडे, गणपत पाटील, दिलीप बनकर, अ‍ॅड. संदीप गुळवे, डॉ. शोभा बच्छाव, धनंजय पवार आदी उपस्थित होते.\nजवळपास 35 दिवस बँकेत प्रशासक म्हणून मिलिंद भालेराव हे काम पाहत होते. त्यामुळे अध्यक्षांच्या दालनातील खुर्चीत ते काही दिवस तरी विराजमान झाले होते. आता आहेर यांनी पुन्हा अध्यक्षपदाची कारकीर्द सुरू करताना मात्र ही खुर्ची बदलून दुसर्‍या खुर्चीत बसणे पसंत केले. खुर्चीसाठी कधी मंत्रालयाच्या पायर्‍या झिजविण्यात आल्या तर प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्यात आली. त्यामुळे खुर्चीचे महत्त्वही यानिमित्ताने अधोरेखित झाले.\nलेखाधिकार्‍यांनी घेतली जिल्हा बँक अध्यक्षांची भेट\nनाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराला सुरुवात करताच जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या लेखाधिकार्‍यांनी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांची भेट घेत अडकलेले पैसे परत करण्याचे साकडे घातले. आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेऊ, असे आश्‍वासन सगळ्याच लेखाधिकार्‍यांना देण्यात आले. नोटाबंदीचा निर्णय तसेच कर्जमाफी या प्रमुख कारणांमुळे जिल्हा बँकेची आर्थिकस्थिती दरम्यानच्या काळात प्रचंड खालावली होती. दैनंदिन व्यवहारासाठीही बँकेच्या तिजोरीत पैसे नसल्याने सगळ्याच घटकांचे पैसे बँकेत अडकले होते. यात जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक योजना, ग्रामपंचायत निधी, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या देयकांचाही समावेश होता. प्रत्येक तालुक्याचे जवळपास साडेतीन कोटी रुपये असल्याने योजनाही ठप्प झाल्या आहेत. दरम्यान, संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर केदा आहेर यांनी गुरुवारपासून कामकाजाला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी पंचायत समित्यांच्या सगळ्याच लेखाधिकार्‍यांनी आहेर यांची भेट घेत अडकलेले पैसे परत करण्याची विनंती केली. आहेर हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून, त्यांच्या सौभाग्यवती धनश्री आहेर विद्यमान सदस्य आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Father-suicide-by-killing-two-children-in-pimpri/", "date_download": "2018-11-15T01:52:24Z", "digest": "sha1:TYF37T5F6YUDXWYUXCNC3WL6QSEZM4AX", "length": 4006, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी : दोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी : दोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nपिंपरी : दोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nजन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन लहान मुलांची हत्या करून स्व:ता गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम (वय - ८), रूपम (वय -१०) अशी या मुलांची नावे तर, दीपक बर्मन (वय -३५ ताथवडे) असे या पित्याचे नाव आहे. आज, शनिवार दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक बर्मन हे आपल्या कुटुंबीयासोबत ताथवडे येथे राहतात. त्याना शुभम व रूपम ही दोन मुले आहेत. आज, शनिवार दीपक यांची पत्नी मालती कामावर गेल्या होत्या. दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्या घरी आल्या असता त्यांना दीपक यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. तर, दोन्ही लहान मुलांचा मृतदेह बाजूला पडल्याचे दिसले. त्यांनी त्वरित पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेचा पंचनामा केला. तर, तीनही मृतदेह वायसीएम रुग्णालयात पाठवले आहेत. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathitechnology-regarding-seven-key-points-soybean-cultivation-agrowon-9089", "date_download": "2018-11-15T02:51:53Z", "digest": "sha1:KTETMN67H4GITO4S63JXUZOXUO6NBR3M", "length": 23187, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,technology regarding seven key points of soybean cultivation, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजितेंद्र दुर्गे, हेमंत डीके\nशुक्रवार, 8 जून 2018\nसोयाबीन पिकामध्ये योग्य वाणाची निवड, पेरणीची सुधारित पद्धत, मूलस्थानी जलसंधारण, योग्य वेळी ओलिताचे व्यवस्थापन, कीड रोगांचे नियंत्रण या बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे सोयाबीन उत्पादनवाढीतील अनेक समस्या दूर ठेवणे शक्य होईल.\nसोयाबीन पिकामध्ये योग्य वाणाची निवड, पेरणीची सुधारित पद्धत, मूलस्थानी जलसंधारण, योग्य वेळी ओलिताचे व्यवस्थापन, कीड रोगांचे नियंत्रण या बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे सोयाबीन उत्पादनवाढीतील अनेक समस्या दूर ठेवणे शक्य होईल.\nहवामानाचा अंदाज लक्षात घेऊन खरिपातील पावसाच्या प्रमाणानुसार योग्य कालावधीच्या जातीची निवड करावी.\nकमी पावसाचे भाकीत असल्यास, कमी कालावधीच्या एमएसीएस-७१, जेएस -९३-०५, जेएस ९५-६० या जातींची निवड करावी.\nपावसाचे भाकीत समतोल व योग्य असल्यास जेएस-३३५, फुले कल्याणी, एनआरसी-३७ या जातींची निवड\nओलिताची सोय असल्यास फुले अग्रणी या जातीची निवड करावी. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाने पी.के.व्ही. यलो गोल्ड (एएमएस-१००१) ही जातसुद्धा नुकतीच प्रसारित केली आहे. बियाण्यांची उपलब्धता पाहून जातीची निवड करावी.\nद्रवस्वरूपातील रायझोबियम कल्चर ५ मि.लि., पी.एस.बी. कल्चर ५ मि.लि., ट्रायकोडर्मा कल्चर ५ मि.लि. व उपलब्ध झाल्यास द्रवस्वरूपातील के.एस.बी. कल्चर ५ मि.लि. याप्रमाणे प्रतिकिलो बियाण्याला पेरणीपूर्वी साधारण अर्धा तास बीजप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकवल्यानंतर लगेचच पेरणी करावी.\nसुधारित पेरणी पद्धतीचा अवलंब\nसोयाबीनच्या उत्पादनवाढीसाठी जोडओळ पेरणी पद्धत, सोडओळ पेरणी पद्धत (पट्टापेर) चा अवलंब करावा. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या बैलजोडी चलीत पेरणीयंत्र, ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे सोयाबीनची सुधारित पेरणी करता येते.\nजोडओळ पेरणी पद्धत : सोयाबीनचे दोन ओळीतील अंतर दीड फूट (४५ सें.मी.) ऐवजी एक फूट (३० सें.मी.) राखावे. प्रत्येक तिसरी ओळ रिकामी ठेवावी. म्हणजे प्रत्येक जोडओळीनंतर ६० सें.मी. (दोन फूट) जागा रिकामी राहूनसुद्धा ओळी व झाडांच्या संख्या कमी होत नाही. उत्पादनात वाढ शक्य होते.\nसोडओळ पद्धत : सोयाबीनची पेरणी करताना प्रत्येक तीन ओळींनंतर चौथी ओळ अथवा चौथ्या ओळींनंतर पाचवी ओळ मोकळी ठेवावी. म्हणजे शेतात तीन-तीन अथवा चार-चार ओळींचे पट्टे तयार होतात. या पद्धतीमध्ये ओळींची संख्या काही प्रमाणात कमी होऊनसुद्धा उत्पादनात वाढ शक्य होते.\nवरील दोन्ही पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यानंतर डवऱ्याच्या साह्याने फेरा देताना, डवऱ्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून रिकाम्या ठेवलेल्या ओळीमध्ये गाळ पाडून घ्यावा. त्यामुळे शेतातील जोड ओळी अथवा तीन किंवा चार ओळींचे पट्टे आपोआपच गादीवाफ्यावर येतात. शेतात पडणारे पावसाचे पाणी सरीमध्ये साचते, मुरते. अशाप्रकारे मूलस्थानी जल संधारण झाल्याने जमिनीतील ओल टिकून राहते. या मोकळ्या ओळींमुळे पिकाची निगराणी, निरीक्षण व वेळप्रसंगी फवारणी करणे शक्य होते. पिकाची एकसारखी वाढ होते, पावसात मोठा खंड पडल्यास व ओलिताची सोय असल्यास तुषार संचांचे पाइप टाकण्यास जागा उपलब्ध होऊन तुषार सिंचन पद्धतीने किंवा सऱ्यांद्वारे पाटपाणी देता येते. शेतात हवा खेळती राहते, पिकाला सूर्यप्रकाशाचे वितरण एकसमान होते.\nरासायनिक खतांचा समतोल वापर\nसोयाबीन पेरणीचे वेळी एकरी अर्धा बॅग युरिया, पावणेचार बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, आवश्यक असल्यास अर्धा बॅग म्युरेट ऑफ पोटॅश आणि ८ -१० किलो झिंक सल्फेट द्यावे.\nसोयाबीनचे पीक कळी अवस्थेत येताना २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी)\nशेंगामध्ये दाणे भरताना १३:००:४५ एक टक्के (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) अथवा डीएपी २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी)\nएकात्मिक तण नियंत्रण व्यवस्थापन\nसुरवातीच्या ३५ -४० दिवसांच्या काळात पिकासोबत तणाची स्पर्धा होते. उत्पादनात २५ ते ८५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. एकात्मिक तण व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.\nपेरणी झाल्याबरोबर त्वरित अथवा पेरणीच्या दुसऱ्या दिवशी पेंडीमिथॅलीन ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी, याप्रमाणे फवारणी करावी.\nपेरणीनंतर १२ ते १५ दिवसांनी (तणे किंवा पीक दोन ते तीन पानांच्या अवस्थेत असताना.) पुढीलप्रमाणे फवारणी करावी. इमॅझिथॅपर २५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी\nपीक साधारणत: २२ -२५ दिवसांचे झाल्यानंतर मजुरांद्वारे निंदणी करून घ्यावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार एक किंवा दोनवेळा डवरणी करावी. पीक फुलोऱ्यात आल्यानंतर डवरणीची पाळी देऊ नये.\nमूलस्थानी जलसंधारण, ओलीत व्यवस्थापन\nमूलस्थानी जलसंधारणासाठी जोडओळ किंवा पट्टापेर पद्धतीचा अवलंब करावा.\nओलिताची व्यवस्था असल्यास, पावसात मोठा खंड पडल्यास व जमिनीस भेगा पडल्यास पीक कळी अवस्थेत येताना; तसेच शेंगामध्ये दाणे भरताना पाणी द्यावे.\nकीड, रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन\nप्राथमिक अवस्थेत केसाळ अळीचा प्रादुर्भाव होतो. पुढे फुलोरा अवस्थेपासून चक्री भुंगा, खोडअळी (खोडमाशी), उंटअळी, पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव होतो. यासोबतच पाने व शेगांवरील तांबेरा हा बुरशीजन्य रोगही येतो. या कीड व रोगाचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने वेळच्या वेळी करावे.\nसंपर्क : जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७\n(जितेंद्र दुर्गे हे श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे प्राध्यापक असून, हेमंत डीके हे प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती येथे कार्यरत आहेत.)\nपेरणीची जोड ओळ पद्धत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%87-3/", "date_download": "2018-11-15T02:56:54Z", "digest": "sha1:BPHCGRDZTU5FLOI5XREM43CATZITCCU2", "length": 11149, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे वरील पुलावरून कांद्याचा ट्रक कोसळला; दोघे गंभीर जखमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे वरील पुलावरून कांद्याचा ट्रक कोसळला; दोघे गंभीर जखमी\nलोणावळा – पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे वरून मुंबईला कांदे घेऊन जाणारा ट्रक एक्‍सप्रेस वेच्या लोणावळा “एक्‍झिट’ येथील दोन्ही पुलाच्या मध्यभागी सुमारे 50 फूट उंचीवरून जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पुलाखालीच्या काही दुकानांजवळ पडला. सुदैवाने यादरम्यान दुकानाजवळ कोणीही नव्हते, तसेच हा ट्रक जुन्या मार्गावर पडला नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 1) सकाळी साडेसहा वाजता वलवण येथील लोणावळा “एक्‍झिट’जवळ झाला आहे. कांद्याच्या ट्रकच्या अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांची कांदे नेण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती.\nलोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर येथून मुंबईला एक ट्रक (एम.एच.13 ए.एक्‍स. 8127) कांदे घेऊन जात होता. भरधाव वेगामुळे ट्रक चालकाचे लोणावळा एक्‍झिट येथील अंतरवळणावर नियंत्रण सुटले. ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रक वेगात मार्गालगतच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात आदळून सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर घासरत दोन्ही मार्गावरील पुलांच्या कठड्यावरून घासत सुमारे 50 फूट उंचीवरून खाली पडला. या घटनेत ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात सुदैवाने ट्रक जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर गेला नाही. तसेच या ठिकाणी दोन्ही पुलांखाली काही दुकाने आहे, मात्र सुदैवाने यादरम्यान कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.\nअपघाताची खबर परिसरात समजताच परिसरातील शेकडो नागरिकांनी कांदे नेण्यासाठी घटनास्थळी झुंबड उडाली होती. प्रत्येकांनी मिळेल तितके कांदे गोळा करून गोण्या व पिशव्यांतून घेऊन गेले. स्थानिकांचे हे दृश्‍य पाहून या मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी कांदे गोळा करण्याची संधी सोडली नाही. जवळ जवळ दोन तास कांदे गोळा करण्याचा सपाटा नागरिकांनी लावला होता. काहींनी तर पुलाच्यावर असलेल्या छतावर 20 ते 25 फूट चढून कांदे गोळा करून घेऊन गेले.\nकाही काळ धिम्या गतीने वाहतूक\nअपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने आयआरबीच्या देवदूत आपत्कालीन पथकाने जखमी ट्रक चालक त्याच्या सहकार्याला उपचारासाठी पुण्याला दाखल केले. अपघाताची माहिती समजताच लोणावळा शहर व खंडाळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अपघातग्रस्त ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला केले. अपघातामुळे ट्रकमधील संपूर्ण कांदे घटनास्थळी व जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर विखुरला होता. जुन्या मार्गावर विखुरलेल्या कांद्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ट्रक बाजूला केल्यानंतर आयरबीआयच्या कर्मचाऱ्यांनी मार्गावर सांडलेले ऑइल व डिझेलवर माती टाकून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफटाक्‍यांच्या बाजारपेठेतील उत्साह शिगेला\nNext articleरुपया वधारल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्या पिछाडीवर\nसलग तीन महिने धान्य न घेतल्यास थेट शिधापत्रिका निलंबित होणार\nकोठडीतील दुर्गंधीबाबत अॅड. गडलिंग यांची तक्रार\nहद्दीतील जुन्या वाड्यांचे करायचे काय\n“स्मार्ट’ वाहतुकीसाठी 20 मार्ग\nठेकेदारांना रस्ता “वॉरन्टी पिरियड’चे बंधन\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D-3/", "date_download": "2018-11-15T01:34:50Z", "digest": "sha1:PNVI256ST4WGDWJMHLZWJUJYIJ7AZEH5", "length": 13910, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून युवकाचा खून | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून युवकाचा खून\nसहा जणांच्या टोळक्‍याचा हल्ला : अन्य एक मित्रही जखमी\nतळेगाव-दाभाडे, (वार्ताहर) – व्यायाम करुन दुचाकीवरुन घरी जात असताना पूर्ववैमनस्यातून अनोळखी सहा जणांसह इतर आरोपींनी मोटारीने दुचाकीला धडक देऊन खाली पडून धारदार कोयत्याने डोक्‍यावर वार करून रोशन ज्ञानेश्‍वर हिंगे (वय 18, रा. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे) याचा खून केला. ही घटना बुधवार दि. 28 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास तळेगाव दाभाडे-चाकण राज्यमार्गाजवळ ऐश्‍वर्या हॉटेलच्या बाजूला माळवाडी, ता. मावळ हद्दीत घडली.\nसुनील कैलास कदम (वय 19, रा. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे) असे जखमीचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुनील कदम याने फिर्याद दिली. रोशन हिंगे व त्याचा मित्र सुनील कदम हे दोघे त्यांच्या दुचाकीने (एमएच 12 डीपी 5714) तळेगाव दाभाडे स्टेशन येथील फिजिक्‍स जीममधून व्यायाम करुन घरी इंदोरीला निघाले होते. त्यांची दुचाकी माळवाडी हद्दीत ऐश्‍वर्या हॉटेलजवळ आली असता कारमधून आलेल्या सहा जणांसह अन्य आरोपींनी पूर्ववैमनस्यातून आधी त्यांच्या दुचाकीला मागून धडक देऊन खाली पडले.\nआरोपींनी हिंगे याच्यावर धारदार कोयत्याने डोक्‍यात वार करुन गंभीर जखमी केले व त्याचा मित्र सुनील कदम याच्या हात व पायावर वार करून जखमी केले. हिंगे रक्ताच्या थारोळ्यात पडला, तर कदम याला क्षणभर काहीच समजले नाही. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. हिंगे याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. जखमी कदम याच्यावर वैद्यकीय उपचार करून सोडून दिले.\nशव विच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्याच्यावर इंदोरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रोशन हिंगेच्या मागे आई, वडील, दोन बहिणी आहे. रोशन हिंगे याचा मंगळवारी (दि. 27) रोजी त्या आरोपींसोबत वाद झाला होता, वेळीच पोलिसांत तक्रार केली असती तर अनर्थ टळला असता मुलाचा अचानक खून झाल्याने डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी देहुरोड उप विभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगुळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील, पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, कर्मचारी अनिल भोसले, वाल्मिक अवघडे, नंदकुमार चव्हाण, सचिन काचोळे आदींनी भेट दिली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक, अपर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व देहुरोड उप विभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील तपास करीत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना केली असून त्वरितच अटक करण्यात येईल.\nरोशन हिंगे याच्यावर तळेगाव, चाकणमध्ये गुन्हे\nरोहित उर्फ बंटी शेवकर यांच्या खुनाच्या गुन्ह्यात व तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या गुन्ह्यात मयत रोशन हिंगे आहे. चाकण पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हाही दाखल आहे. हिंगे अल्पवयीन असल्याने गुन्ह्यातून सुटला होता.\nतीन महिन्यांत पाच खून\nदि. 13 जानेवारी ते 28 मार्च 2018 पर्यंत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजू नामदेव केदारी (वय 47, रा. माळवाडी, ता. मावळ) याचा, दि. 13 जानेवारी रोजी पावसाचे पाणी भिंतीवर पडत असल्याने सख्ख्या भावाने व पुतण्याने खून केला. विनोद सुरेश गायकवाड (वय 28, रा. कामशेत ता. मावळ) याचा दि. 22 फेब्रुवारी रोजी पैशाच्या वादातून खून केला. शारदा अशोक चौरे (वय 37, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) हिचा दि. 24 फेब्रुवारी रोजी स्वयंपाक न केल्याने दारूच्या नशेत नवऱ्याने खून केला. मीना बाळासाहेब दाभाडे (वय 45, रा. माळवाडी, ता. मावळ) हिच्या डोक्‍यात गॅस सिलेंडर टाकी टाकून खून केला. आज हिंगे याचा खून अशा एकूण पाच खुनाच्या घटना घडल्या. पोलिसांचा वचक दिसत नाही. औद्योगीक क्षेत्रातील पोलीस ठाणे असून कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्याची प्रतीक्षा आहे. या हद्दीत अवैध धंदे वाढले असून पोलीस ठाण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरीक सांगत आहेत. त्यातच काही पोलीस अधिकाऱ्यांनी जमिनीच्या गुन्ह्यातून कोट्यवधीची माया गोळा केली आहे. मावळात गुन्हेगारी व त्यात अल्पवयीनांचा समावेश वाढत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबारामतीतील बांधकाम मजुरांची उद्यापासून नोंदणी\nNext articleसणसवाडीत विविध मागण्यांसाठी कामगारांचे उपोषण\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-11-15T02:35:40Z", "digest": "sha1:L67RCEWMAXDHFPCX7DEXUZEJBGML7HZU", "length": 6866, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यशवंत सिन्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयशवंत सिन्हा (जन्म: नोव्हेंबर ६, इ.स. १९३७) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी इ.स. १९६० मध्ये भारतीय प्रशासनीय सेवेत (आय.ए.एस) प्रवेश केला आणि ते इ.स. १९८४ पर्यंत सेवेत होते. त्यानंतर त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन जनता पक्षात प्रवेश केला. इ.स. १९८६ मध्ये त्यांची जनता पक्षाचे सरचिटणिस म्हणून नियुक्ती झाली. इ.स. १९८८ मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला.तसेच त्याच वर्षी ते राज्यसभेवर निवडून गेले. इ.स. १९९० मध्ये जनता दलात फूट पडल्यानंतर त्यांनी चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता दलात प्रवेश केला.त्यांनी चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. इ.स. १९९३ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते इ.स. १९९५-इ.स. १९९६ या काळात बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी झारखंड राज्यातील हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघितले. जून इ.स. २००९ मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाला जबाबदार ठरवत पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला.\nजसवंत सिंग भारतीय परराष्ट्रमंत्री\nजुलै १, इ.स. २००२ – मे २२, इ.स. २००४ पुढील:\nभारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\n१२ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\n१५ वी लोकसभा सदस्य\nबिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते\nइ.स. १९३७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/520/Sharavan-Aala-Ga-Vani-Sharavan-Aala.php", "date_download": "2018-11-15T03:03:06Z", "digest": "sha1:K7GJOQJBM22ZGUNI2CPBPTEXTSMPTEEG", "length": 8374, "nlines": 136, "source_domain": "www.gadima.com", "title": "Sharavan Aala Ga Vani Sharavan Aala | श्रावण आला ग वनी श्रावण आला | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nआईलाही विसरुन जाती या देशातील पिले अडाणी,चल सोडून हा देश पक्षिणी\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nश्रावण आला ग वनी श्रावण आला\nश्रावण आला ग वनी श्रावण आला\nदरवळे गंध मधूर ओला\nएकलीच मी उभी अंगणी\nउगीच कुणाला आणित स्मरणी\nचार दिशांनी जमल्या तोवर गगनी घनमाला\nबरसू लागल्या रिमझिम धारा\nवारा फुलवी मोर पिसारा\nहलू लागली झाडेवेली नाच सुरू जाहला\nउरात नवख्या भरे शिर्शिरी\nशिरशिर करी नृत्य शरीरी\nसूर कुठून ये मल्हाराचा पदर कुणी धरिला\nसमीप कुणी आले, झुकले\nकिती धिटावा ओठ टेकले\nमृदुंग की ती वीज वाजते, भास तरी कसला\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nराजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा\nश्रावण आला ग वनी श्रावण आला\nहेच ते ग तेच हे ते\nहेच ते चरण अनंताचे\nहोणार स्वयंवर तुझे जानकी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-commodity-rates-market-committee-jalgaonmaharashtra-7865", "date_download": "2018-11-15T02:56:04Z", "digest": "sha1:ADV4KKGEO3A4BPJV3MYLQNFUDZZS7G2N", "length": 17055, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, commodity rates in market committee, jalgaon,maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावमध्ये जांभूळ ३००० ते ७००० रुपये क्विंटल\nजळगावमध्ये जांभूळ ३००० ते ७००० रुपये क्विंटल\nगुरुवार, 3 मे 2018\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२) जांभळाची तीन क्विंटल आवक झाली. त्यास ३००० ते ७००० रुपये तर सरासरी ५ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. स्थानिक भागातून जांभूळाची आवक सुरू झाली आहे. चोपडा, पाचोरा, एरंडोल भागात बांधावरची शेती म्हणून जांभूळाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. येत्या १० ते १२ दिवसांत जांभूळाची आवक अधिक होईल, असे संकेत आहेत.\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२) जांभळाची तीन क्विंटल आवक झाली. त्यास ३००० ते ७००० रुपये तर सरासरी ५ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. स्थानिक भागातून जांभूळाची आवक सुरू झाली आहे. चोपडा, पाचोरा, एरंडोल भागात बांधावरची शेती म्हणून जांभूळाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. येत्या १० ते १२ दिवसांत जांभूळाची आवक अधिक होईल, असे संकेत आहेत.\nबाजारात बुधवारी आंब्याची ४२ क्विंटल आवक झाली. त्यास २००० ते ४०६५ रुपये तर सरासरी ३१०० रुपये क्विंटल असा दर होता. लिंबाची नऊ क्विंटल आवक झाली. लिंबास २२०० ते ४५०० रुपये तर सरासरी ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. खरबुजाची ११ क्विंटल आवक झाली. खरबुजाला ६०० ते १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये क्विंटल दर होता. कलिंगडाची पाच क्विंटल आवक झाली. त्याला ५०० ते ७०० रुपये तर सरासरी ६०० रुपये क्विंटल दर मिळाला.\nआल्याची (अद्रक) १५ क्विंटल आवक झाली. आल्यास १६०० ते ४०८० रुपये तर सरासरी ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची ३५० क्विंटल आवक झाली. बटाट्‌याला ८०० ते १६०० रुपये तर सरासरी ११०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. भेंडीची सहा क्विंटल आवक झाली. भेंडीला १००० ते १८०० रुपये तर सरासरी १२०० रुपये क्विंटल असा दर होता. कोबीची सात क्विंटल आवक झाली. कोबीला ७०० ते १४०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गवारची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला ३००० रुपये क्विंटल असा दर होता.\nकोथिंबिरीची सात क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला १२०० ते २५०० रुपये तर सरासरी १७०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीला १००० ते २२०० रुपये तर सरासरी १५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. पालकची दोन क्विंटल आवक झाली. पालकाला १५०० रुपये क्विंटल असा दर होता. टोमॅटोची २५ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ४०० ते १००० रुपये तर सरासरी ६०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.\nवाल शेंगांची आठ क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते २००० रुपये तर सरासरी १५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. वांग्यांची २० क्विंटल आवक झाली. वांग्याला ४०० ते ७०० रुपये तर सरासरी ५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १००० ते १९०० रुपये तर सरासरी १४०० रुपये क्विंटल दर होता, अशी माहिती बाजारसमितीच्या सूत्रांनी दिली.\nबाजार समिती भेंडी कोथिंबिर टोमॅटो मिरची जळगाव\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tur-and-gram-storage-issue-latur-maharashtra-7872", "date_download": "2018-11-15T03:06:52Z", "digest": "sha1:T6XWDD45AEGTQJK52KFAKH24QMO3QSPW", "length": 16110, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, tur and gram storage issue, latur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूर जिल्ह्यात तूर, हरभरा साठवणुकीसाठी जागेचा अभाव\nलातूर जिल्ह्यात तूर, हरभरा साठवणुकीसाठी जागेचा अभाव\nगुरुवार, 3 मे 2018\nलातूर : हमी दराने खरेदी केलेल्या ४१ हजार ९०० क्‍विंटल तुरीसह २२ हजार ४७ क्‍विंटल हरभरा साठवणुकीसाठी गोदामांमध्ये जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे हा सर्व खरेदी केलेला शेतीमाल संबंधीत केंद्रांवर पडून आहे. जोवर गोदामांमध्ये शेतीमाल साठविला जात नाही, तोपर्यंत त्याचा मोबदला देण्याविषयीची हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांनाही शेतीमालाचे चुकारे मिळण्यास विलंब होत आहे.\nलातूर : हमी दराने खरेदी केलेल्या ४१ हजार ९०० क्‍विंटल तुरीसह २२ हजार ४७ क्‍विंटल हरभरा साठवणुकीसाठी गोदामांमध्ये जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे हा सर्व खरेदी केलेला शेतीमाल संबंधीत केंद्रांवर पडून आहे. जोवर गोदामांमध्ये शेतीमाल साठविला जात नाही, तोपर्यंत त्याचा मोबदला देण्याविषयीची हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांनाही शेतीमालाचे चुकारे मिळण्यास विलंब होत आहे.\nलातूर जिल्ह्यात यंदा तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी दहा केंद्रे सुरू करण्यात आली. या दहाही केंद्रांच्या माध्यमातून २ मे अखेरपर्यंत १४ हजार ३८५ शेतकऱ्यांची १ लाख ५९ हजार १३२ क्‍विंटल २६ किलो तूर हमीभावाने खरेदी करण्यात आली. या तुरीची खरेदी किंमत जवळपास ८६ कोटी ७२ लाख ७० हजार रुपयांच्या घरात जाते. खरेदी करण्यात आलेल्या तुरीपैकी १ लाख १७ हजार २३१ क्‍विंटल तुरीलाच साठविण्यासाठी आजवर गोदामात जागा मिळाली आहे. ४१ हजार ९०० क्‍विंटल तूर अजूनही गोदामांमध्ये साठविणे बाकी आहे. त्यामुळे चुकारे मिळण्याच्या अडचणी कायम आहेत.\nदुसरीकडे हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी लातूर जिल्ह्यात १३ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. त्यापैकी जळकोट व निलंगा वगळता बारा केंद्रांवरून आजवर २२ हजार ९८४ क्‍विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदी करण्यात आलेल्या या हरभऱ्याला साठवणुकीसाठी गोदामांमध्ये जागाच न मिळाल्याने हरभऱ्याच्या विक्रीपोटी शेतकऱ्यांनाही मोबदला मिळणे बाकी आहे.\nबाजारात दर पडल्याने शासनाने हस्तक्षेप करून हमी दराने तूर व हरभरा खरेदी सुरू केली. तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात आली तर हरभरा खरेदीची गती संथच आहे. तुरीच्या खरेदीला येण्यासाठीचा एसएमएस मिळण्यातही अडचणी असल्याचा प्रकार शेतकऱ्यांनी समोर आणला होता. त्यामुळे तुरीच्या हमी दराने खरेदीत जशा अडचणी आल्या त्या हरभऱ्याच्या खरेदीत तर येणार नाहीत ना, असा प्रश्‍न हरभरा उत्पादकांना पडला आहे.\nतूर शेती लातूर हमीभाव\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-15T01:33:31Z", "digest": "sha1:WLAKIRU7P4I7YCDTPCUSG4ZOKW3PM6XW", "length": 6963, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खंडपीठासाठी बारच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार संजय काकडे यांची भेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखंडपीठासाठी बारच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार संजय काकडे यांची भेट\nपुणे – पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने खासदार संजय काकडे यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी खंडपीठासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन काकडे यांनी दिले आहे.\nपुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. रेखा करंडे, सचिव ऍड. संतोस शितोळे, ऍड. लक्ष्मण घुले, हिशेब तपासणीस ऍड. सुदाम मुरकुटे, खजिनदार ऍड. प्रताप मोरे, ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. आनंद केकाण उपस्थित होते. पुणे आणि औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे, असा ठराव 1978 मध्ये विधी मंडळात मंजुर झाला आहे. त्यानुसार 1981 मध्ये औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले. मात्र, ठरावाला 40 वर्षे पूर्ण झाली. तरीही अद्याप पुणे येथे खंडपीठ सुरू झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर शहरात खंडपीठ सुरू व्हावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने खासदार काकडे यांची भेट घेतली. त्यावेळी शहरात खंडपीठ सुरू करण्यासाठी सर्वत्तोपरी प्रयत्न करणार आहे. खंडपीठाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. फडणवीस आणि बारच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्याचे आश्‍वासन काकडे यांनी यावेळी दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकमला मिलच्या मालकांचा जामीन मंजूर\nNext articleसातारा: वाघेरीत दोन तपानंतरही दारुबंदी कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80930062127/view", "date_download": "2018-11-15T01:33:47Z", "digest": "sha1:RJMEUC76IM7AFFN6UDIDVEGJKB44YIWY", "length": 5953, "nlines": 73, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संत तुकडोजी महाराज - भजन १६ ते २०", "raw_content": "\nसंत तुकडोजी महाराज - भजन १६ ते २०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nपाहतोसि अंत काय, नंद-नंदना रे \nदीन अम्ही घाबरलो, भवचक्री सापडलो \n'सुख' म्हणुनी गडबडलो, ऎक वंचना रे ॥१॥\nपाहुनि जनि सृष्टि-खेळ, नटलो बहु करुनि मेळ \nखोवियली ऎसी वेळ, कोणि ना सखा रे \nसोसियले दुःख किती, परि येईना सुमती \nअंतकाळि काय गती, होइल गिरिधारे \nबुध्दि दे अम्हास अता, लागू तव नाम पथा \nहोउ नकोसी परता, देइ दर्शना रे \nवेळ गेलिया निघून, काय पाहशी दुरून \nतुकड्या म्हणे जीवप्राण, दान देइ बारे \nया या रे सकळ गडी 'कृष्ण कृष्ण' गाऊ ॥धृ॥\nकुंजवनी यमुनेतिरि, वाट पाहतो श्रीहरि \nजाउ धावु पाहु तया, रंगि रंग लावू ॥१॥\nबहु जमले धेनुपाळ, वाटतसे दिव्य माळ \nकापतसे दुरुनि काळ, त्या रुपास पाहू ॥२॥\nमोरमुकुट सुंदरसा, कटि पीतांबर सरसा \nबंसरिच्या नाद-रसा, तल्लिन मनि राहू ॥३॥\nरामरंग अमित संग, प्रभुची महिमा अभंग \nतुकड्या म्हणे देहभाव, कृष्ण-पदी वाहू ॥४॥\nसद्गुरुचे गूण-नाम, गाइ मनोभावे ॥धृ०॥\nसंसारी सर्व मिळे, व्यवहारी सर्व कळे \nपरि गुरुगम्यचि विरळे, नाहि जगा ठावे ॥१॥\nसागर उतरेल पार, वायुगमनीहि फार \nगुरुची महिमा अपार, नाहि कुणा पावे ॥२॥\nअमृत मंथने निघेल, जीव मस्त हा बनेल \nगुरु-ज्ञानविण कुणी, शेवटी न धावे ॥३॥\nतुकड्याची एक आस, सद्गुरूचि पुरवि खास \nकरुनी भवदुःख-नाश, अंतकाळि पावे ॥४॥\nआवडिचा मोहन हा, सोडु नये वाटे ॥धृ॥\nजीवभाव तोचि अम्हा, धनिकासी जेवी जमा \nविसरताचि एक क्षण, अंगि येति काटे ॥१॥\nनेत्रि सगुण रूप सदा, वाटे सुख शांति-सुधा \nत्याविण ना गात जरा, क्षण न एक कंठे ॥२॥\nमधुर ध्वनि बंसरिचा, नाश करी षड्‍ -अरिचा \nबाग फुले या उरिचा, निर्मळ जल दाटे ॥३॥\nतुकड्याचा देव एक, परि हा नटतो अनेक \nत्या पदि मन हे निशंक, कमलामृत चाटे ॥४॥\nसावळा मुरारी, अमुच्या रंगि रंगला \nविसरुनी न जाऊ आम्ही, संग हा भला ॥धृ॥\nजाउ जिथे पाही तेथे, आपणाची मागे येते \nविसरिना कधी आम्हाते, मोहिला भला ॥१॥\nनेत्र मिटोनिया बसता, भासतसे हसता हसता \nखेळ खेळता नि निजता, सोडिना मला ॥२॥\nसृष्टिसुखा पहाया जात, मार्गि लावितो हा चित्ता \nभासवितो अपुली सत्ता, दावितो कली ॥३॥\nनाठविता आठव देई, आठविता जवळी राही \nदेउनिया तुकड्या ग्वाही, सांगतो खुला ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/3ec22a9f29/car-sauraurjadharita-made-fifteen-days-to-pollution-in-school-children-", "date_download": "2018-11-15T02:56:05Z", "digest": "sha1:2Q66CV45FREDZ653UKZ3CULYSMYRP3V2", "length": 13697, "nlines": 85, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "प्रदुषणमुक्तीसाठी शाळकरी मुलांनी पंधरा दिवसांत तयार केली सौरऊर्जाधारित कार!", "raw_content": "\nप्रदुषणमुक्तीसाठी शाळकरी मुलांनी पंधरा दिवसांत तयार केली सौरऊर्जाधारित कार\n‘ते स्वत:च मोजतात उंची आकाशाची\nपाखरांना शिकवण नाही द्यावी लागत उडण्याची.’\nसध्याच्या काळात वाढत्या प्रदुषणाच्या समस्येशी आपण लढत आहोत, आणि वायूप्रदुषणात भर घालणा-या अनेक कारणांपैकी एक आहे रस्त्यांवरून वेगेवेगळ्या इंधनावर चालणारी वाहने. या वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्याच्या प्रयत्नांतर्गत सारेचजण आपले योगदान देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्याकरीता सदैव नवनवे प्रयोगही केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गाझीयाबादच्या काही शाळकरी मुलांनी सौरऊर्जेला वापरून चालणा-या एका कारची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेवर चालणा-या या कारचे निर्माते नववी, दहावी, अकरावीत शिकणारे विद्यार्थीच आहेत. हे विद्यार्थी केवळ पंधरा दिवसांच्या कठोर परिश्रमातून ही कार तयार करून रस्त्यावर चालवण्यात यशस्वी झाले.\nगाजियाबादच्या राजनगर येथील शिलर पब्लिक स्कूलचे सात विद्यार्थी अर्णव, तन्मय, प्रथम, प्रज्ञा, उन्नती,दिपक, आणि यश यांनी ही कार तयार करण्यात यश संपादन केले. यातील अकरावीत शिकणा-या अर्णव यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. ‘युवरस्टोरी’ला आपल्या या मोहिमेची माहिती देताना त्यांनी म्हटले की, “ आज वाढत्या प्रदुषणामुळे सारी दुनिया त्रस्त आहे. रस्त्यावर चालणा-या वाहनांनी सर्वाधिक प्रदुषण केले जाते. याशिवाय आम्हाला असेही लक्षात आले की, सूर्यप्रकाश असाच वाया चालला आहे. त्याचा उपयोग अश्याप्रकारच्या कामात का करून घेता येणार नाही म्हणून प्रयोग करताना सौरऊर्जेवर चालणारे वाहन तयार करण्याचे ठरवले”.\nत्यानंतर त्यांनी आपल्या शाळेचे संचालक ए.के गुप्ता यांच्याशी आपले मनोदय व्यक्त केले, ज्यांनी सोलर कार तयार करण्याच्या या कामात प्रोत्साहन दिले.\nत्यानंतर अर्णव यांनी शाळेतील आपल्या विचारांच्या काही नवीन करून दाखवण्याची आस असणा-या नववी आणि दहावीच्या काही विद्यार्थ्यांना एकत्र केले आणि सोलर कारसाठी कार्याला प्रारंभ केला. आपल्या या कारची माहिती देताना अर्णव सांगतात की, “ प्राथमिक संशोधनानंतर आम्ही ठरवले की, आपण या कारचे दोन भागात विभाजित करून काम सुरू करु त्यानुसार फ्रंट आणि बँक असे काम सुरू झाले. या कारचा फ्रंट नँनो कार आणि बँक ई-रिक्शाकडून प्रेरित आहे. हेच कारण आहे की, आमच्या या कारचे सारे संचालन फ्रंट मध्ये होते आणि मागच्या भागात ट्रांन्समिशन”.\nया कारबाबत आणखी माहिती देताना अर्णव सांगतात की, “ आमच्या या कारच्या छतावर ३००वॉटचे पँनेल लागले आहेत जे ८००वॉटच्या शक्तिच्या ९० एमएएचवाल्या चार बँटरिजना भारित करतात या बँटरीज कारच्या मागच्या भागातील प्रवाशांच्या बसण्याच्या सीटखाली लावण्यात आल्या आहेत. नंतर त्यांच्याच मदतीने कार चालते जी कमाल ४०ते ६० किलोमीटर प्रती तास वेगाने धावू शकते. एकदा बँटरीजना पूर्णत: चार्ज केल्यानंतर ही कार १६०किलोमीटर धावू शकते.” या शिवाय ही कार डिस्टंस सेंसर आणि हिट सेंसर यांनी सुसज्जीत आहे जी इतरांनी याआधी तयार केलेल्या कारपेक्षा वेगळी आहे. अशाप्रकारे या विद्यार्थ्यांनी केवळ पंधरा दिवसात आपल्या कल्पनेला मूर्तरुप देत सोलर कार यशस्वीपणाने तयार केली.\nया विद्यार्थ्यांनी जेंव्हा सौरऊर्जेवर संचालित होणा-या इतर वाहनांवर नजर टाकली तेंव्हा त्यांना असे लक्षात आले की, ज्यामधून केवळ एक किंवा दोन प्रवासी प्रवास करू शकतात. अर्णव सांगतात की, “आम्ही पाहिले की सौरऊर्जेवर चालणारी इतर वाहने केवळ एक किंवा दोन प्रवाश्यांपुरती आहे.म्हणून आम्ही ई-रिक्शातून प्रेरणा घेत याला पाच लोकांना बसण्यास सक्षम बनविले आणि आमच्या कारमध्ये एकावेऴी जास्तीत जास्त पाचजण आरामात बसू शकतात.” या कारचे आणखी एक वैशिष्ट्य हे आहे की, छतावर पँनल असल्याने प्रवासा दरम्यानही ती सहजपणाने चार्ज होत राहते त्यामुळे या कारने लांबवरचा प्रवासदेखील सहजपणाने करता येणे शक्य आहे.\nही कार तयार करायला सुमारे एक लाख रूपयांचा खर्च आला जो पुर्णत: शिलर शाळेने केला. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कारबद्दल बोलताना ए के गुप्ता सांगतात की, या सात विद्यार्थ्यांनी वास्तवात छान कामगिरी केली आहे. यांनी तयार केलेली ही सोलर कार अनेक प्रकारे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तयार केल्या जाणा-या सोलर कारपेक्षा चांगली आहे. ही कार तयार करण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र एक केली आणि त्यासाठी त्यांच्या पालकांनी पूर्णत: सहकार्य केले”. श्री गुप्ता सांगतात की, सध्या या कारसाठी पेटंट प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nही कार तयार करणा-या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा हा समूह आता आपल्या या सोलर कारला वास्तविक रूप देण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत आणि त्यांना अपेक्षा आहे की, येत्या काही दिवसांत ते या कारला असे रूप देतील ज्यातून त्यांना चालताना एका चांगल्या प्रकारच्या कारचा लूक देता येईल. यासोबतच हे विद्यार्थी आपली ही कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर चालवून दाखवू इच्छितात आणि त्यांच्या शाळेचे संचालक त्यासाठी प्रयत्नरत आहेत.\nअनुवाद : किशोर आपटे.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/4d2d4f4831/moss-lagoon-water-farming-profitable-deenabandhu-sahu", "date_download": "2018-11-15T02:54:53Z", "digest": "sha1:7DHQWNKCJZSHE3IUYVWRAV7GWCZS2Y3Q", "length": 16552, "nlines": 95, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "खाऱ्या पाण्यातील शेवाळ शेती फायदेशीर : दीनबंधू साहू", "raw_content": "\nखाऱ्या पाण्यातील शेवाळ शेती फायदेशीर : दीनबंधू साहू\n'दीनबंधू' चा शब्दशः अर्थ होतो पीडितांचा भाऊ, त्यांचा मदत कर्ता आणि या अर्थाला सार्थ करणारे आयुष्य दीनबंधू साहू जगत आहेत. हे एक असे नाव आहे ज्याने विज्ञानाच्या पुस्तकी ज्ञानाला वास्तवाच्या भूमीवर उतरवले आणि या जोरावर हजारोंना रोजगाराचा एक नवा पर्याय खुला केला. एक असा पर्याय ज्याने केवळ ग्रामीण माणसांचेच आयुष्य सुधारले नाही तर पर्यावरणाचाही फायदा झाला. साहुंनी 'प्रोजेक्ट चिल्का' च्या अंतर्गत उडीसाच्या शेतकर्यांना समुद्री शेती करायचे तंत्र शिकवले. ज्याद्वारे ते वर्षभर उत्पन्न कमवू शकतात. हे एक असे काम होते ज्याचा विचारही कोणी केला नव्हता, मात्र साहुंनी आपल्या अथक प्रयत्नांनी ते करून दाखवले.\nदीनबंधू साहू हे एक समुद्र जीव संशोधक आहेत.समुद्रातील शेती आणि समुद्राच्या पाण्याने अजून कोणकोणती कामे केली जाऊ शकतात ज्याने धनार्जन करता येऊ शकेल यावर साहू काम करतात.\nसाहू मुळचे उडीसाचे रहिवासी. साहुंच्या कुटुंबात कोणी फारसे शिकलेले नव्हते. शिकवण्या घेऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण करत महाविद्यालयात प्रथम क्रमाक पटकावला. त्यानंतर केवळ ८०० रुपये सोबत घेऊन ते दिल्लीला आले आणि दिल्ली विश्वविद्यालयातून वनस्पती शास्त्रात एमएससी केले. त्या नंतर याच विषयात त्यांनी संशोधन करायचे ठरवले, मात्र त्याच वेळी अंटार्टिकाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांची निवड झाली आणि ते एका संशोधकांच्या गटा सोबत अंटार्टिकाला रवाना झाले. हा प्रवास त्यांच्या साठी एक मैलाचा दगड ठरला. पहिल्यांदा साहू प्रयोगशाळेच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष जगातील अविस्मरणीय गोष्टींचा अनुभव घेत होते. या नंतर साहूंनी अनेक विदेश यात्रा केल्या आणि बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकून आत्मसात केल्या.\nसन १९८९ मध्ये साहूंनी दिल्ली विश्वविद्यालयातून वनस्पती शास्त्रात पीएचडी पूर्ण केली आणि अमेरिकेला निघून गेले, मात्र त्यांच्या मनात भारतात काहीतरी करण्याची इच्छा होती, त्यांना वाटत होते की देशाच्या प्रगतीत त्यांनी हातभार लावावा. आणि मातृभूमीच्या ओढीने ते सगळं काही सोडून दिल्लीला आले. लहानपणा पासूनच साहूंनी चिल्का सरोवराला जवळून पहिले होते आणि एक संशोधक म्हणून त्यांची समुद्री शेवाळ्या मध्ये रुची होती. मात्र भारतात या वनस्पती बद्दल खूपच कमी जणांना माहिती होते. तर बाहेरील देशांमध्ये या शेवाळ्याची मोठ्या प्रमाणावर शेती केली जात होती आणि लोक त्या पासून भरघोस उत्पन्न कमावत होते. तेव्हा साहूंनी ठरवले की प्रथम ते लोकांना या शेवाळ्या बद्दलची माहिती देतील आणि त्याचा उपयोग टूथपेस्ट, टॉमेटोकेचप आणि औषधांमध्ये होऊ शकतो हे समजावतील. लाल शेवाळे व्यापारिक दृष्टीने महत्वपूर्ण होते. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी 'फार्मिंग द ओशियन' नावाचे पुस्तकही लिहिले.\nभारतात मत्स्य पालनावर नेहमीच अधिक लक्ष दिले गेले आहे, मात्र अशा शेवाळ्याची शेती फारच कमी होते. साहुंना वाटत होते की जास्तीत जास्त प्रमाणात शेवाळ्याची शेती केली जावी ज्याने शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळेल. जर हा व्यवसाय चांगली प्रगती करत राहिला तर भविष्यात त्याचे रुपांतर एका उद्योगात देखील करता येईल.\nया योजनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी साहूंनी अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या मात्र त्यांना फारसे यश मिळाले नाही. अखेरीस डीएसटीच्या (Department of Science & Technology) सायंस एंड सोसाइटी विभागाने या प्रकल्पाला ३ वर्षांसाठी २० लाख रुपयांची तरतूद केली. आणि मग तर काय साहूंनी भारतातील वेगवेगळ्या किनारपट्टी भागांचा दौरा आरंभला आणि ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यासाठी चिल्का मॉडेल बनवले. यानंतर लोकांना शेवाळ्याच्या उपयुक्तते विषयी सांगितले सोबतच शेवाळ्याच्या शेती मुळे भविष्यात होणाऱ्या फायद्यांची ही कल्पना ते लोकांना देउ लागले. त्यांनी शेतकर्यांना समजावले की कशाप्रकारे अगदी माफक दरात नफा कमावला जाऊ शकतो. शेवाळ्याच्या शेतीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य असे आहे की याला नांगरणी, सिंचन आणि खतांच्या उपयोगाची आवश्यकता नसते. बस केवळ बियाणे टाका आणि सोडून द्या आणि नंतर ४५ दिवसांनी त्याची कापणी करा. या मध्ये अगदी अल्प गुंतवणुकीत चांगले उत्पन्न कमावता येते.\nया नंतर साहूंनी ४ वेगवेगळ्या प्रकारच्या शेवाळांची ओळख करून दिली ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी होती. त्यानंतर तिथे उगवणाऱ्या वनस्पतींची ओळख पटवण्यात आली आणि पाण्यातील ऑक्सिजन च्या प्रमाणावरून वनस्पती उगवण्यात आल्या. पहिला प्रयोग २००९ मध्ये चिल्का सरोवराच्या सातपाडा या ठिकाणी करण्यात आला. साहू तिथे स्वतः निरीक्षक म्हणून हजर होते. परिणाम खूपच चांगले आले. या नंतर दुसर्या शेतकर्यांनी सुद्धा शेवाळ्याची शेती करणे चालू केले. शेवाळ्याची शेती अगदीच सोपी असते. आता शेतकर्यांना बारमाही उत्पन्नाचे साधन मिळाले होते. शेतकरी एकीकडे पेरणी करत तर दुसरी कडे ४५ दिवस जुन्या शेवाळ्याची कापणी चालू असे. याने ते चांगल्या पैकी पैसे कमवू लागले.\nचिल्का हे केवळ एक सरोवर नाही ते उडीसाच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतिक आहे. हजारो लोकांची जीवन रेखा आहे. अपेक्षा आहे की हे चिल्का प्रोजेक्ट उडीसातच नाही तर भारताच्या अन्य किनारी भागात आणि विदेशातही आपला प्रभाव पाडेल. आता साहू वेगवेगळ्या मंचावरून या प्रोजेक्ट विषयी माहिती सांगतात ज्याने शेवाळ्याच्या शेतीला प्रोत्साहन मिळून किनारी प्रदेशातील गरीब शेतकर्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. साहूंचा हेतू पैसा कमावणे नाही. ते फारच साधेपणाने आयुष्य जगतात. गरिबांना हे तंत्र अवगत करण्याचे ते काहीच पैसे घेत नाहीत. हरित आणि श्वेत क्रांती नंतर साहुंचे स्वप्न आहे निळ्या क्रांतीचे. समुद्रामध्ये अपार शक्यता लपल्या आहेत. उडीसा एक गरीब राज्य आहे इथे कुपोषणाची समस्या भीषण आहे. अशा ठिकाणी शेवाळ्याची शेती फारच मदतीची ठरू शकते कारण केवळ १०० ग्राम शेवाळ्यात एक किलो भाजी इतके पोषणमूल्य असते.\nदीनबंधू साहू एक प्रेरणा स्रोत आहेत. विदेशात राहून ते भरपूर पैसे कमवू शकत होते मात्र आपल्या मातृभूमीची सेवा करणे त्यांनी आपले पहिले कर्तव्य मानले आणि देशातील शेतकर्यांसमोर समुद्री शेतीचा एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nमहिलांनी चालविलेले ‘फिरते उपहारगृह’ जे कर्नाटकच्या रस्त्यावर प्रसिध्द होत आहे\nआकाशात पतंगबाजीतून उड्डाण घेणाऱ्या मोहितची बहुराष्ट्रीय कंपनीक्षेत्रात झेप : 'इनमोबी'\nलहान शहरात मोठ्या स्वप्नांना रुजवत असलेल्या श्राव्या\nचहाचा अड्डा बनला १०० कोटींचा उद्योग\nटाइमपास म्हणून सुरु केलेल्या व्यवसायाची करोडोंची उलाढाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742338.13/wet/CC-MAIN-20181115013218-20181115035218-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}