{"url": "http://granthali.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-11-14T02:41:34Z", "digest": "sha1:WQ6PO2WKZXVDOTSQIBCCCTHNRLVINOGJ", "length": 3611, "nlines": 99, "source_domain": "granthali.com", "title": "योगीराज बागुल लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०१५ | Granthali", "raw_content": "\nHome Page | News and Events | योगीराज बागुल लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०१५\nयोगीराज बागुल लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०१५\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://manogate.blogspot.com/2018/02/blog-post_16.html", "date_download": "2018-11-14T03:09:55Z", "digest": "sha1:G2PCYPOGWXNOBLF7TX3NBGSIVUC5KVUW", "length": 1918, "nlines": 54, "source_domain": "manogate.blogspot.com", "title": "गप्पा गोष्टी", "raw_content": "\nकधी मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी, कधी एकटेपणा घालवण्यासाठी, तर कधी फक्त गंमत म्हणून.. केलेल्या ह्या \"गप्पा गोष्टी\"\nलाख लाटा लाख मोती\nविश्व अवघे दर्यात जनती\nजहर पितो एक नीळकंठ तो\nविष पचवूनी विश्व घडवतो\nसुष्ट रक्षण्या रौद्र ही होतो\nक्षणात तांडव क्षणात शमतो\nक्षणात गंगा पाझर स्त्रवतो\nभस्म, जटा अन चर्म लेवुनी\nजगत् पिता तो महादेव पण\nएक सांब मम वसनि वसतो\nअंश जणू त्रैमूर्तीचा अन\nमम विश्वाचा विश्वकर्मा तो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_536.html", "date_download": "2018-11-14T03:06:03Z", "digest": "sha1:VZDSYOWDXQJIL6UU5CZQCSHZXP6YDTFF", "length": 8703, "nlines": 114, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "सतीश कुमार गुप्ता पेटीएम पेमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » मुंबई , सतीश कुमार गुप्ता पेटीएम पेमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक » सतीश कुमार गुप्ता पेटीएम पेमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक\nसतीश कुमार गुप्ता पेटीएम पेमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक\nपेटीएम पेमेंट्स बँक या भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल बँकेने सतीश कुमार गुप्ता यांची व्यावस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.\nपेटीएम पेमेंट्स बँकेत नियुक्त होताना सतीश कुमार गुप्ता यांच्या पाठीशी 35 पेक्षा जास्त वर्षांचा नेतृत्वाचा अनुभव आहे. त्यांनी एसबीआय आणि एनपीसीआयमध्ये वरिष्ठ पदांवर काम केलेले आहे.\nपेटीएम पेमेंट्स बँकेचे सतीश कुमार गुप्ता यांनी सांगितले, मी सुमारे चार दशकांपासून बँकिंग आणि पेमेंट उद्योगाशी निगडीत आहे. डिजिटल पेमेंटचा प्रसार करताना भारतीय अर्थव्यवस्थेत आलेला विस्कळितपणा आणि या क्षेत्रातील वाढ हे अनुभवण्याचे भाग्य मला लाभले आहे. बँकिंग आणि पेमेंट्सच्या बाबतीतील माझ्या ज्ञानाचा उपयोग पेटीएम पेमेंट्स बँकेला करून देण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट्सच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात सर्वसमावेशकता आणण्याचे पेटीएमचे व्हिजन आपलेसे करण्यास मी उत्सुक आहे.\nपेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, सतीश कुमार गुप्ताना बँकिंग क्षेत्रातील तब्बल 35 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे आणि पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यावस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आमच्या पेमेंट्स बँकेसाठी आमचे जे व्हिजन आहे, ते साध्य करण्यासाठी त्यांच्या प्रगाढ ज्ञानाचा उपयोग होईल.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/young-man-murder-in-Bhandup/", "date_download": "2018-11-14T02:29:56Z", "digest": "sha1:VRNLDU2LXCKS3GTPZHGQ44HTXFUPCIBZ", "length": 5340, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भांडुपमध्ये तरुणाची अल्पवयीनाकडून भोसकून हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडुपमध्ये तरुणाची अल्पवयीनाकडून भोसकून हत्या\nभांडुपमध्ये तरुणाची अल्पवयीनाकडून भोसकून हत्या\nभांडूपमध्ये प्राणघातक हल्ल्यांचे सत्रच सुरू असून नुकत्याच घडलेल्या तिहेरी हत्याकांडानंतर चाकूने भोसकून एका अल्पवयीनाने 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. तर दुसर्‍या घटनेत चार जणांच्या सशस्त्र टोळीने दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला आहे.\nभांडुप पश्‍चिमेकडील तानाजीवाडी परिसरात राहात असलेला रामजी राजभर (27) हा तरुण शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथील पाईप लाईनजवळ असलेल्या एका पानटपरीवर उभा होता. तेथे पोहचलेल्या 17 वर्षीय मुलाने सिगारेट ओढून त्याचा धूर राजभर याच्या तोंडावर सोडण्यास सुरूवात केली. त्यावरुन झालेल्या वादातून या अल्पवयीन मुलाने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने राजभरवर वार केले. राजभर रस्त्यावर कोसळताच या अल्पवयीन हल्लेखोर मुलाने तेथून पळ काढला. भांडूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील राजभरला उपाचरांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. .\nदुसर्‍या घटनेमध्ये, येथील टेंभीपाडा रोडवर असलेल्या शिवाजी नगरामध्ये राहात असलेला अनिकेत अमराळे (24) हा तरुण गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास त्याचा मित्र विघ्नेश महाडीक (20) याच्यासोबत खडीमशीन येथील एका चहाच्या टपरीवर उभा होता. तेथे पोहचलेल्या चार सशस्त्र तरुणांच्या टोळीने लोखंडी रॉडने दोघांनाही बेदम मारहाण करुन पळ काढला. पुर्व वैमनस्यातून हा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Maratha-reservation-demand-stop-the-road/", "date_download": "2018-11-14T03:11:44Z", "digest": "sha1:CZGHJ4WWZZUBQMX53AHQMY4ELDFE5SLQ", "length": 8056, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षण मागणीसाठी मोर्चा, रास्ता रोको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मराठा आरक्षण मागणीसाठी मोर्चा, रास्ता रोको\nमराठा आरक्षण मागणीसाठी मोर्चा, रास्ता रोको\nमराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मिरज, तासगाव, कडेगाव तालुक्यांत आंदोलन करण्यात आले. कडेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा फडकवल्याने पोलिस व आंदोलकांत वादावादी झाली. राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून रस्ता रोको करण्यात आला.\nकडेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. दरम्यान निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार किंवा प्रांताधिकारी नसल्याने आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी तहसीलदार कार्यालयाचे प्रवेशद्वार मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशद्वारावरच रोखून धरले.\nत्यामुळे पोलिस आणि आंदोलक वादावादी झाली. यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी प्रवेशद्वारावरील विद्युत दिवे दगडाने फोडले. आंदोलकांचे व्हिडिओ चित्रकरण करण्यार्‍या एका पोलीस कर्मचार्‍यास दगड मारण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी प्रचंड पोलिस बंदोबस्त असतानाही तहसीलदार कार्यालयात घुसून कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा फडकविला.\nयानंतर संतप्त आंदोलकांनी कडेगाव बसस्थानकाजवळ विजापूर- गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून तब्बल तीन तास रास्ता रोको केला. दरम्यान कडेगावचे प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख हे आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी महामार्गावर आंदोलनस्थळी आले. यावेळी आंदोलकांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यास नकार दिला . यावेळी प्रचंड गर्दीत काही आंदोलकांनी प्रांताधिकार्‍यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने प्रांताधिकार्‍यांना बोलावून आंदोलकांनी निवेदन सादर केले.\nतालुक्यातील वांगी, चिंचणी, अंबक येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. मिरज तालुक्यातील सोनी, पाटगाव, भोसे येथे गाव बंद ठेवण्यात आला. सोनी येथे सरपंच व पोलिस पाटील यांना निवेदन देण्यात आले. म्हैसाळ (ता. मिरज) येथे आंदोलनाला पाठिंबा म्हणून गाव बंद ठेवण्यात आले. सकल मराठा समाजाच्यावतीने आबासाहेब शिंदे चौकातून निषेध फेरी काढण्यात आली. आगळगाव बंद;आज ढालगाव बंद\nनागज : आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्यावतीने आगळगाव येथील सर्व व्यवहार बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात आला.गावातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढून बंदचे आवाहन करण्यात आले.त्यानंतर काकासाहेब शिंदे व जगन्नाथ सोनवणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान पोलिसांनी परवानगी नाकारल्याने नागज फाट्यावर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. ढालगाव बाजारपेठ शनिवारी बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ठरले आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55220", "date_download": "2018-11-14T02:42:55Z", "digest": "sha1:A4YKMPYHPXKDSIXDJPMNMYIMSC2TPGKO", "length": 12880, "nlines": 257, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"Mesmerizing\" महाबळेश्वर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"Mesmerizing\" महाबळेश्वर\n हे असे फोटो टाकून\n हे असे फोटो टाकून जळवल्याबद्दल केस केली पाहिजे तुझ्यावर, जिप्सी\n७ व १६ सोडले तर फारसे आवडले\n७ व १६ सोडले तर फारसे आवडले नाहीत फोटो. ते फळांचे व भाज्यांचे फोटो मस्त आलेत पण लँडस्केप फोटु ठिकठाक आहेत.\nजिप्सी, मस्तच रे फोटो.\nजिप्सी, मस्तच रे फोटो.\nजिप्सी, फारच सुरेख फोटो....\nजिप्सी, फारच सुरेख फोटो....\n ते क्रीम विथ स्ट्रॉबेरी..................अहाहा अगदी तोंपासु\n हल्ली इथल्या बाजारात दिसत नाही.\nबाकी जिप्स्याचे फोटो अफाट आहेत असं म्हणण म्हणजे द्विरुक्तीच\nफोटू सुद्धा mesmerizing जिप्सी\nजिप्स्या, खतरनाक फोटो आलेत..\nएकेक फोटो वेड लावतो..\n किती सुंदर क्लिक्स असतात तुझ्या स्वतःच महाबळेश्वरात फिरून आल्यासारखं वाटलं एकदम\nबाब्बा, कसले भारी फोटो आहेत.\nबाब्बा, कसले भारी फोटो आहेत. पहिले काही फोटो पाहुन आता एखादा मस्त सस्पेन्स मुवि सुरू होणार असे वाटायला लागले. ते धुकेबिके, झाडाची मुळे, होड्या... वातावरणनिर्मिती छान झालीय आता बस्स पांढरा लांबलचक पदर वा-यावर सोडुन गाणे गात फिरणा-या हिरविनीची कमी आहे...\nमुळात हे योग्याने काढलेले फोटो वाटत नाही तर एखाद्या पाँईटअँड्शुट कॅमेराने काढल्यासारखे वाटले मला. हे फक्त लँडस्केपबद्दल बोलत आहे. हवेतला कुंदपणा वगैरे ठिक आहे पण एकुण अँगल, फ्रेम, उनपावसातल्या सुरुवातीच्या फोटोतला उन्हाच्या कवडश्याचा फिल त्या प्रचिंमधे येत नाहीये. तसेच मी खराब न म्हणता ठिकठाक म्हणले आहे. त्याऊलट खाली जे लालमुळा, गाजर, स्ट्रॉबेरी वगैरेचे फोटो आहेत त्यात जिप्सीटच लगेच जाणवतो. असो. उगाच गुडीगुडी अभिप्राय न देता मला जे वाटले ते मी सांगीतले. आय नो योगेश हलकेच घेईल.\nसुंदर. लगेच जावेसे वाटले.\nसुंदर. लगेच जावेसे वाटले.\n त्या थंड, ओल्या हवेचा फील जाणवला इथे बसून.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6/", "date_download": "2018-11-14T02:46:03Z", "digest": "sha1:73X37I2WR6ZQPDMC5FBWT7OXQIVBIBDG", "length": 2892, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "इंग्लिश | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nमागे आपण इंग्रजी शब्दांचे अर्थ मराठीत पाहण्यासाठी किंवा मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीत पाहण्यासाठी ‘गुगल शब्दकोश’ संदर्भात माहिती घेतली होती. पण मला वाटतं …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/desh/marathi-news-national-news-pnb-new-scam-1322-crores-100318", "date_download": "2018-11-14T03:08:16Z", "digest": "sha1:USN7KACY376A5RYQGSFCEPYW225WJSWI", "length": 6960, "nlines": 52, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Marathi News National News PNB New Scam 1322 Crores 'पीएनबी'तील आणखी एक गैरव्यवहार उघडकीस | eSakal", "raw_content": "\n'पीएनबी'तील आणखी एक गैरव्यवहार उघडकीस\nवृत्तसंस्था | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nपंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेत 11,300 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता हा नवा 1322 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या नव्या गैरव्यवहारामुळे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या गैरव्यवहाराच्या रकमेत वाढ होऊन हा आकडा आता १२६०० कोटी रूपयांवर गेला आहे.\nनवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) उद्योजक नीरव मोदीचा तब्बल १३२२ कोटींचा आणखी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. 'पीएनबी'ने स्टॉक एक्सचेंजला नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्सी यांनी १३२२ कोटी रूपयांचा आणखी एक मोठा गैरव्यवहार केल्याची माहिती दिली.\nपंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेत 11,300 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता हा नवा 1322 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या नव्या गैरव्यवहारामुळे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या गैरव्यवहाराच्या रकमेत वाढ होऊन हा आकडा आता १२६०० कोटी रूपयांवर गेला आहे.\nदरम्यान, बँकेच्या ओव्हरसीज शाखेला मिळालेल्या नव्या 'लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज'नंतर हा नवा घोटाळा समोर आला आहे. पीएनबीने स्टॉक एक्सचेंजला नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी 1300 कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा केल्याची माहिती दिली.\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nलग्न सोहळ्यांसाठी ‘पॅकेज’ला पसंती\nजळगाव - विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. हा सोहळा आता केवळ विधींपुरताच मर्यादित राहिला नसून, लग्नाकडे ‘...\nझेडपीची सभा ठरणार वादळी\nनागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या...\nभाजपचा भरोसा मोदींवर; काँग्रेसचा राहुलवर\nजयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत....\nसोनिया-राहुल मला काय प्रमाणपत्र देणार : नरेंद्र मोदी\nविलासपूर : नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य करत जे स्वतः आर्थिक गेैरव्यवहारप्रकरणी जामीनावर आहेत,...\nकर्तव्यावर जात असलेल्या जवानाचा मृत्यू\nजळकोट (लातूर) : पाटोदा (बु. ता. जळकोट) येथील विजयकुमार विश्वनाथ ढगे (वय 36) या जवानाचा कर्तव्यावर जात असताना प्रवासातच ह्रदयविकाराच्या झटक्याने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/apps-whatsapp-started-displaying-label-for-forwarded-messages-news-294731.html", "date_download": "2018-11-14T02:43:31Z", "digest": "sha1:4N3CZWNS3SGX6FOBL4Q3TSZ6YUZRZWWL", "length": 15194, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आम्ही अफवा रोखू शकत नाही,व्हॉट्सअॅपने केले हात वर !", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nआम्ही अफवा रोखू शकत नाही,व्हॉट्सअॅपने केले हात वर \nगेल्या काही दिवसांत मुलं चोरण्याच्या अफवेच्या मॅसेजमुळे देशभरात ठिकठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्यात.\nनवी दिल्ली, 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांना पेव फुटलाय. मात्र, आम्ही अशा फेक बातम्या आणि अफवा रोखू शकत नाही असं स्पष्टीकरण व्हाॅट्सअॅपने केंद्र सरकारला दिलंय. हे थांबवायचं असेल तर भारत सरकारसोबत भागिदारी करावी लागेल असंही व्हाॅट्सअॅपने स्पष्ट केलं.\n3 जुलैला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला व्हाॅट्सअॅपने एक पत्रक पाठवलंय. आम्ही वापरकर्त्यांच्या माहितीपासून लोकं कसे सुरक्षित राहतील याच्यासाठी प्रयत्न करतोय ग्रुपमधील चॅटसाठी नव्या उपाययोजना करत आहोत जेणे करून फेक बातम्या पसरवण्यापासून थांबवता येईल.\nफेक पोस्ट रोखण्यासाठी व्हाॅटस्अॅपचं नवीन फिचर\nव्हाॅट्सअॅप भारतात गेल्या दिवसांपासून जनजागृतीसाठी सुरक्षीत अभियान राबवत आहे. यासाठी नवीन लेबल टेस्ट करत आहे. हे लेबल कुणी कुठे काय फाॅरवर्ड केले हे दिसून येईल. त्यामुळे जर कुणी जुना मॅसेज पाठवला असेल तर वापरकर्त्याला याची माहिती कळेल. एवढंच नाहीतर हा मॅसेज किती लोकांनी वाचला हे सुद्धा समजून येईल. लवकरच हे नवी फिचर लाँच होणार आहे.\nअफवांवर विश्वास ठेवू नका, निष्पाप जीव घेऊ नका\nमहाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण\nगेल्या काही दिवसांत मुलं चोरण्याच्या अफवेच्या मॅसेजमुळे देशभरात ठिकठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्यात. यात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झालाय. या अफवेमुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात 20 कोटी व्हाॅट्सअॅप वापरकर्ते आहे. अशातच फेक मॅसेज आणि व्हिडिओने डेटा प्रायव्हसीमुळे फेसबुकची डोकेदुखी वाढली आहे.\nधुळ्यात 5 जणांच्या हत्येनं हादरला महाराष्ट्र, आतापर्यंत 23 संशयितांना अटक\nफेक न्यूज रोखण्यासाठी व्हाॅट्सअॅपची नवीन रणनीती\nहोता वसीम म्हणून वाचले 5 हिंदू बांधव\nआम्ही नेहमी लोकांना आॅनलाईन सेफ राहण्यासाठी सल्ला देतोय. आम्ही लोकांना फेक न्यूज कशा ओळखायच्या याबद्दल सांगतोय. यासाठी लवकरच माहिती देणारे बुकलेट पाठवले जाईल. यावेळी आम्ही पहिल्यांदाच फॅक्ट चेकिंग संस्थेसोबत काम सुरू केले आहे. जेणे करून अफवा आणि फेक न्यूज रोखण्यात येऊ शकतात असं व्हाॅट्सअॅपने सांगितलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/ganesha-tattoo/", "date_download": "2018-11-14T02:49:10Z", "digest": "sha1:RRH65IIPV3KAO56NJWQT7VMAOC3WSM7R", "length": 8673, "nlines": 58, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "गणेश टॅटू - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू फेब्रुवारी 1, 2017\n1 मुलांसाठी अष्टम भगवान गणेशा खांदा टॅटू शाई कल्पना\n2 मुलींसाठी गणेश खांदा टॅटू शाई कल्पना\n3 मुलींसाठी गणपती टॅटू डिझाइन कल्पना\n4 अगं गणपतीच्या टॅटू डिझाइनची कल्पना\n5 कूल गणपती बप्पा मोरेटी टॅटू सिक्स कल्पना\n6 मुलांसाठी गोपाळ गणपती टॅटू शाई कल्पना\n7 मनगट साठी ओम गणेशय नाममा\n8 रंगीबेरंगी गणेश टॅटू काँक विचार हातात\n9 मुलांसाठी सोपे गणपती टॅटू स्याही कल्पना\n10 श्री गणेशाय नामह टॅटू स्याही विचार मागे\n11 मुलांच्या हाताने छोट्या गणेश टॅटूची स्याही कल्पना\n12 मुलींसाठी उत्तम गणेश टॅटू डिझाइन कल्पना\n13 मुलांच्या खांद्यासाठी पंचमुखीची गणेश टॅटू स्याही कल्पना\n14 हातांसाठी भव्य गणेश टॅटू स्याही आयडिया\n15 पुरुषांसाठी युनिक गणेश इंक टॅटू डिझाइन\n16 श्री गणेश साध्या टॅटू पुरुष दलासाठी डिझाईन कल्पना\n17 हाताने अत्याधुनिक गणपती बाप्पा टॅटू इंक कल्पना\n18 पुरुषांसाठी काळ्या आणि पांढर्या गणेश टॅटू शाईची कल्पना\n19 मुलींसाठी पूर्ण मागे गणपती टॅटू शाई कल्पना\n20 पूर्ण मागे श्री गणेशय टॅटू डिझायनिंग कल्पना महिलांसाठी\n21 मुलांसाठी गणेश चतुर्थीसाठी छान टॅटू सिक्स कल्पना\n22 मुलींसाठी साधे आणि स्वाबेर गणेश टॅटू शाई कल्पना\n23 मुलींसाठी गणेश चतुर्थीसाठी योग्य टॅटू सिक्स कल्पना\n24 मुलांसाठी कूल गणपती बाप्पा टॅटू कल्पना\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nछाती टॅटूचंद्र टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूहात टैटूफेदर टॅटूमुलींसाठी गोंदणेजोडपे गोंदणेकमळ फ्लॉवर टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूपाऊल गोंदणेसूर्य टॅटूहोकायंत्र टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूस्लीव्ह टॅटूहार्ट टॅटूआदिवासी टॅटूअर्धविराम टॅटूअनंत टॅटूशेर टॅटूडोळा टॅटूहात टॅटूड्रॅगन गोंदमांजरी टॅटूडवले गोंदणेचीर टॅटूमागे टॅटूपक्षी टॅटूडायमंड टॅटूस्वप्नवतमोर टॅटूमेहंदी डिझाइनताज्या टॅटूगरुड टॅटूगोंडस गोंदणमान टॅटूहत्ती टॅटूउत्तम मित्र गोंदणेअँकर टॅटूगुलाब टॅटूडोक्याची कवटी tattoosपुरुषांसाठी गोंदणेमैना टटूदेवदूत गोंदणेबटरफ्लाय टॅटूफूल टॅटूबाण टॅटूक्रॉस टॅटूबहीण टॅटूवॉटरकलर टॅटूटॅटू कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/madhurangan-member-registration-36421", "date_download": "2018-11-14T03:00:34Z", "digest": "sha1:7RAFZO5DRBFB3VRAYQX747PL56MCJ5QW", "length": 15652, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "madhurangan member registration मधुरांगणच्या व्यासपीठावर ‘झिंग झिंग झिंगाट’ | eSakal", "raw_content": "\nमधुरांगणच्या व्यासपीठावर ‘झिंग झिंग झिंगाट’\nगुरुवार, 23 मार्च 2017\nसांगली - मनसोक्त डान्सचा एन्जॉय, ‘झिंग झिंग झिंगाट’चा ठेका... संदेश देणारी एकांकिका, कवितावाचन असा जल्लोषी कार्यक्रम भावे नाट्य मंदिरच्या रंगमंचावर झाला. निमित्त होते मधुरांगण आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे आयोजित स्नेहसंमेलनाचे. ‘एक दिवस महिलांसाठी’ या भन्नाट कार्यक्रमाने ‘मधुरांगण’च्या सदस्य नोंदणीची वर्षअखेर झाली.\nसांगली - मनसोक्त डान्सचा एन्जॉय, ‘झिंग झिंग झिंगाट’चा ठेका... संदेश देणारी एकांकिका, कवितावाचन असा जल्लोषी कार्यक्रम भावे नाट्य मंदिरच्या रंगमंचावर झाला. निमित्त होते मधुरांगण आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे आयोजित स्नेहसंमेलनाचे. ‘एक दिवस महिलांसाठी’ या भन्नाट कार्यक्रमाने ‘मधुरांगण’च्या सदस्य नोंदणीची वर्षअखेर झाली.\nमधुरांगण परिवारातर्फे वर्षभर मैत्रिणींसाठी भन्नाट कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. ठसकेबाज लावणीने सुरवात झाल्याने वर्षात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. येणाऱ्या वर्षातही असेच भन्नाट कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प करत स्नहेसंमेलनाची गोड सांगता झाली. येथील प्रख्यात ‘सेवा सदन लाइफ लाइन’ कार्यक्रमाचे प्रायोजक होते. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर मैत्रिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमात पन्नासवर सभासदांनी भाग घेतला. अपंग सेवा केद्राच्या श्रीदेवी कांबळे यांनी ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’ या प्रार्थनेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.\nविशेष म्हणजे या कार्यक्रमात यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या सभासदही सहभागी झाले होते. त्यांचाही कलाविष्कार मैत्रिणींना पाहायला मिळाला. टाळ्या, शिट्ट्यांनी कलाकारांना दाद देत प्रोत्साहन देण्यात आले. ‘यिन’ने केलेल्या स्लो डान्सला प्रेक्षकांनी दाद दिली. उखाणे, फनीगेम्स्‌ यांनी कार्यक्रमांची रंगत वाढली. मराठमोळी लावणी, घागरा, कथ्थक असा भन्नाट कलाविष्कार रंगमंचावर मैत्रिणींना अनुभवला. ‘केडीसी’ ग्रुपने ‘राणी माझ्या मळ्यामध्ये, गज वदना, शिवाजीचा पाळणा, असा बहारदार नृत्याविष्कार सादर केला. अखेर प्रेक्षकात बसून आनंद घेणाऱ्या मैत्रिणींनी एकत्रित रंगमंचावर येत ‘झिंग, झिंग, झिंगाट’वर ठेका धरला. मस्त धम्माल करत स्नेहसंमेलनाची गोड सांगता केली.\nदरम्यान, डॉ. रविकांत पाटील यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन झाले. मधुरांगणच्या संयोजिका प्रियांका साळुंखे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सेवा सदन लाइफ लाइनचे सागर पोतराज, सागर मगदूम, दिलीप गाताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यिन समवन्वय विवेक पवार, प्रशांत जाधव, दीपाली सूतार, तेजस्विनी पाटील, इंद्रजित मुळीक, स्नेहल ढेरे, निकीता शिंदे, सुप्रभा केस्ते, ओंकार पवार यांनी संयोजन केले. ‘यिन’च्या सदस्या पोर्णिमा उपळावीकर हिने सूत्रसंचालन केले.\nमैत्रिणींच्या हक्काचं अन्‌ आवडतं असं मधुरांगणच्या नवीन वर्षाच्या सभासद नोंदणीला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. नव्या वर्षात भन्नाट कार्यक्रम, प्रोबोधन शिबिरांसह आकर्षक योजनांचाही लाभ मैत्रिणींना घेता येणार आहे. तर मग यंदाही उत्स्फूर्त सहभागी व्हा\nरंगभूमीवर बालनाट्यांची वेधक आरास\nपुणे - दिवाळी सुटीचा आनंद कित्येक पटींनी वाढविणारी बालनाट्ये सध्या शहरातील विविध नाट्यगृहांत गर्दी खेचत आहेत. यात पाच-सहा ते पंधरा-सोळा वर्षे...\n७६ घरकुलांचा परस्पर ताबा\nजळगाव - दूध फेडरेशनजवळील उठविण्यात आलेल्या दांडेकरनगरातील झोपडपट्टीतील नागरिकांना पिंप्राळा हुडको येथे घरकुल देण्यात येणार आहे. येथे बांधण्यात...\nप्रतिक मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या...\nहौशी मराठी नाट्यस्पर्धेचा मार्ग मोकळा\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणामुळे दरवर्षी होणाऱ्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या शहरात होणाऱ्या...\nभारतीय कुस्तीचा नवा चेहरा (नाममुद्रा)\nएका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण...\nभुकेल्यांच्या हाती क्रांतीचा उजेड देणारे \"गुलसितां'\nभुकेल्यांच्या हाती क्रांतीचा उजेड देणारे \"गुलसितां' नागपूर : लक्ष्मीच्या कपाळावर कुंकू नाही, तरीही तीन लेकरांसहित जीवनाचं हिरवं स्वप्न डोळ्यात....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1143", "date_download": "2018-11-14T03:54:28Z", "digest": "sha1:DZHKDQWURHAGDL6QHGAMRAF42CTWNREO", "length": 5766, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्री विजय तेंडुलकर नाटक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /श्री विजय तेंडुलकर नाटक\nश्री विजय तेंडुलकर नाटक\nसोंग सजवण्याची कला - ४. तिकडची नाटकं\nश्री विजय तेंडुलकर नाटक\nRead more about सोंग सजवण्याची कला - ४. तिकडची नाटकं\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nश्रीमती सुहास जोशी - 'कन्यादान'\nकन्यादान या तेंडुलकरांच्या नाटकाबद्दल श्रीमती सुहास जोशी यांच्याशी बोलायचं ठरवलं आणि योगायोगानं त्याच वेळी दोन आत्मचरित्रं वाचनात आली. श्रीमती सुधा वर्दे यांचं गोष्ट झर्‍याची आणि श्रीमती यशोधरा गायकवाड यांचं माझी मी ही ती दोन आत्मचरित्रं. म्हटलं तर वेगळी, पण बरीचशी सारखी. सुधाताई वर्दे महाराष्ट्राला परिचित आहेत त्या सेवादलाच्या एक नेत्या म्हणून. सेवादलाचं आणि सेवादलाशी जोडलेल्या कलापथकाचं कामच सुधाताईंनी आयुष्यभर केलं. सुधाताईंचं हे पुस्तक आहे ते त्यांच्या व श्री. सदानंद वर्दे यांच्या सहजीवनाबद्दल. पक्षानेच त्यांचा हा विवाह ठरवला.\nश्री विजय तेंडुलकर नाटक\nRead more about श्रीमती सुहास जोशी - 'कन्यादान'\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/arrest-warrant-issued-against-anjali-damania-287070.html", "date_download": "2018-11-14T03:10:43Z", "digest": "sha1:6UKEHCRKP3OXLTFOC5YJWHMUJB23YHGT", "length": 12735, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट जारी", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nखडसेंची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट जारी\nखडसे यांच्या बदनामी प्रकरणी तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी दमानियांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला आहे.\nजळगाव,13 एप्रिल : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह भाजप पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात वारंवार गैरहजर राहत असलेल्या आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर न्यायालयाने शुक्रवारी अटक वॉरंट जारी केलंय.\nखडसे यांच्या बदनामी प्रकरणी तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी दमानियांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात पुन्हा दमानिया गैरहजर राहिल्याने पाटील यांचे वकील अ‍ॅड.चंद्रजीत पाटील, अ‍ॅड.तुषार माळी यांनी न्या.मालवीय यांच्याकडे अटक वॉरंट बजावण्यासंदर्भात अर्ज सादर केल्यानंतर दमानिया यांना अटक करण्यासंदर्भात वॉरंट काढण्यात आले.\nयापूर्वीदेखील दमानियांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले होते मात्र दमानिया यांच्या प्रकृती अस्वास्थासह त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्या न्यायालयात उपस्थित राहू शकत नसल्याची बाजू मांडल्यानंतर हे अटक वॉरंट मागे घेण्यात आले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T03:30:16Z", "digest": "sha1:VSWJSLT342ZBPG3IENDTOBBZNRB5W6O3", "length": 11272, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सरकार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\n'दारूबंदी असली तरी त्याची अंमलबजावी योग्य पद्धतीने होत नाही त्यामुळं अवैध दारूविक्री वाढलीय, अनेक गैरप्रकार होतात ते टाळण्यासाठी दारूबंदी हटवली पाहिजे.'\nकाय आहे मराठा आरक्षण अहवालामध्ये\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nआमचं सरकार आलं की संभाजी भिडे जेलमध्ये : प्रकाश आंबेडकर\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nदुष्काळाऐवजी चर्चा फक्त मंदिराच्या नावाची सुरू-शरद पवार\nकारने दिलेल्या धडकेत रिक्षा 15 फुट लांब उडाली, 5 जण गंभीर\nRBIकडे ३.६ लाख कोटी मागितलेले नाहीत - सरकारकडून खुलासा\nऐन निवडणुकीत मिझोरममध्ये तणावपूर्ण वातावरण, पोलिसांनी केला लाठीचार्ज\nमुनगंटीवार काय स्वत: 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते - मुख्यमंत्री\nआधी मनेका गांधी यांनीच राजीनामा द्यावा – मुनगंटीवार\nमंत्र्यांचं न ऐकल्यानं मला त्रास दिला जातोय - पहलाज निहलानी\nअवनी वाघीण वाद पेटला, मेनका गांधींनंतर आता राहुलचंही ट्विट\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/maharashtra/unemployment-leading-delayed-marriages-rural-india-113381", "date_download": "2018-11-14T02:24:39Z", "digest": "sha1:5MDV4ZO3NMGHOFKNLRN67LHD4OTLJBFE", "length": 10382, "nlines": 54, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Unemployment leading to delayed marriages in rural India हुंडा नको मामा! मला फक्त मुलगी द्या..!! | eSakal", "raw_content": "\n मला फक्त मुलगी द्या..\nखंडू मोरे | मंगळवार, 1 मे 2018\nखामखेडा (नाशिक) : शहरासह ग्रामीण भागात तरुणांच्या विवाहाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कर्तबगार व नोकरदारांचेच विवाह योग्य वयात होऊ लागले आहेत. उच्च शिक्षण घेऊन सुखी संसाराची स्वप्ने बाळगून असलेले बेरोजगार तरुण पस्तीशी पार करू लागले, तरीही लग्नाच्या बाजारात त्यांना कोणीही विचारायला तयार नाही. काहीही असो.. वधूपित्याला चांगले दिवस आले आहेत, तर विवाहइच्छुक तरुणांवर 'हुंडा नको, मामा फक्त पोरगी द्या मला..' असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.\nखामखेडा (नाशिक) : शहरासह ग्रामीण भागात तरुणांच्या विवाहाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कर्तबगार व नोकरदारांचेच विवाह योग्य वयात होऊ लागले आहेत. उच्च शिक्षण घेऊन सुखी संसाराची स्वप्ने बाळगून असलेले बेरोजगार तरुण पस्तीशी पार करू लागले, तरीही लग्नाच्या बाजारात त्यांना कोणीही विचारायला तयार नाही. काहीही असो.. वधूपित्याला चांगले दिवस आले आहेत, तर विवाहइच्छुक तरुणांवर 'हुंडा नको, मामा फक्त पोरगी द्या मला..' असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.\nपाच वर्षांपासून परिस्थिती बदलत चालली आहे. रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे बेरोजगार युवकांच्या फौजा वाढत आहेत. जमिनीचे तुकडे कमी कमी होत चालले, नोकरी नाही, त्यामुळे विवाहयोग्य वय होऊनही घरी विवाहासाठी वधूपिता फिरकेना, अशी वेळ गावागावातील अनेक तरुणांवर आली आहे. साधी विचारपूसदेखील कोणी करत नाही. पस्तिशी पार होऊनही विवाह होत नसल्याने तरुणाई व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहे. विवाह वंचित तरुणांच्या टोळकी सध्या सर्वत्र वावरतांना नजरेस पडू लागल्या आहेत.\nशिक्षणात मुली ठरताहेत अग्रेसर सध्या मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांमध्ये जागरूकता आलेली आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी 'मुलगी हे परक्‍या घरचे धन' आणि 'चूल आणि मूल सांभाळण्यासाठी' अशी मुलीच्या बाबतीत धारणा होती. त्यामुळे तिच्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले जात नसे. परंतु काळ बदलला आणि मुलांच्या तुलनेत मुली शिक्षणात अग्रेसर राहू लागल्या. विवाहयोग्य वयात आल्यानंतर मुली 'आपल्यापेक्षा कमी शिकलेला नवरा नको बाई' असे हक्काने आईला म्हणू लागल्या आहेत.\nएवढे परिवर्तन समाजात घडले आहे. त्यामुळे शिक्षकाची पत्नी शिक्षिका, डॉक्‍टरची पत्नी डॉक्‍टर, प्राध्यापकाची पत्नी प्राध्यापिका, परिचारकाची पत्नी परिचारिका, असे चित्र आज अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे.\n फक्त पोरगी द्या मला.. हॉटेल, पानटपरी, ढाबे, परमीट रूम आदी ठिकाणी तरुणाई मित्र-मंडळींशी मनातील दुःख व्यक्त करू लागली आहे. एवढा हुंडा व अमुक तोळे सोने घेतल्याशिवाय विवाह जमणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या वरपित्याला आज फुकटात कोणी पोरगी देतो का असे म्हणत मुलगी शोधण्याची वेळ आलेली आहे. तर आपल्या बापापुढे जात ''हुंडा नको, मामा फक्त पोरगी द्या मला ‘‘ अशी विनवणी विवाह इच्छुक तरुणांकडून थेट वधूपित्याकडे होताना दिसत आहे.\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nआंबेगाव-शिरूरमध्ये भीषण पाणी टंचाई\nमंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर...\nतिच्या हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न\nपिंपरी (पुणे) : लिव्ह इन रिलेशनशीपमधून विभक्त झालेल्या तरूणीच्या हाताची नस चाकूने कापून जीवे मारण्याचा प्रयत्न तिच्या प्रियकराने केला. तसेच स्वतःच्या...\nलग्न सोहळ्यांसाठी ‘पॅकेज’ला पसंती\nजळगाव - विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. हा सोहळा आता केवळ विधींपुरताच मर्यादित राहिला नसून, लग्नाकडे ‘...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/storeOrderForm.action?productId=2785", "date_download": "2018-11-14T02:31:21Z", "digest": "sha1:JHZHUIPXZC5HEUOBRKTCH6OFVZMQNAXG", "length": 30234, "nlines": 207, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "सुधारणेसाठी करायच्या उपायासाठी वस्तूंचे किट - GaneshaSpeaks Team", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान वस्तू व सेवाभांडार सुधारणेसाठी करायच्या उपायासाठी वस्तूंचे किट\nसुधारणेसाठी करायच्या उपायासाठी वस्तूंचे किट\n'वैदिक पद्धतीने करण्याच्या उपायांसाठी वस्तूंचे किट'\nअस्सलपणाची खात्री गणेशा स्पीक्स कडून दिली जात आहे\nताईत : ताईत बीजमंत्राने भारलेला असून त्यात ग्रहभस्म ठेवलेले असते. हा मानेभोवती किंवा उजव्या दंडात धारण करायचा असतो.\nगणेश पदक : हे पदक स्फटिक मण्यांच्या माळेत ओवून गळ्यात घालायचे असते.\nश्री यंत्र : हे पंचधातूमध्ये कोरलेले असते. ते देवघरात किंवा पूजेच्या मंडपात ठेवावे.\nग्रहयंत्र (अंकात्मक) : हे स्वतःबरोबर आपल्या पिशवीत किंवा पर्समध्ये बाळगावे.\nस्मरण (मेमरी) कार्ड : ह्यात ग्रहांचे बीजमंत्र आणि पौराणिक मंत्र भरलेले असतात.\nविशेष कार्यासाठी तयार केलेली पिशवी (Designer Bag) : दान करण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी ह्या पिशवीत ठेवलेल्या असतात.\nवरील यादीत लिहिलेल्या सगळ्या वस्तू एका मुद्दाम तयार केलेल्या पत्र्याच्या पेटीत भरून ठेवलेल्या असतात आणि त्या विविध कामांसाठी वापरता येऊ शकतात.\n3-7 व्यावसायिक दिवसांमध्ये वितरण\n100% सुरक्षित आणि संरक्षित\nउर्जाभारित केलेले वैदिक उपायांसाठी असलेल्या सामानाचे आणि दान करण्याच्या वस्तूंचे किट\nउर्जाभारित केलेले वैदिक उपायांसाठी असलेल्या सामानाचे आणि दान करण्याच्या वस्तूंचे किट\nस्वतः आणि दानकृत्ये साठी करण्याचे उपाय\nरत्ने, यंत्रे आणि रुद्राक्ष यांच्या वापराव्यतिरिक्त ज्योतिषी इतरही काही उपाय सुचवतात. त्या उपायांमुळे आधी उल्लेख केलेल्या प्राथमिक स्वरूपाच्या तीन उपायांना पाठबळ मिळते. इतर उपायांमध्ये स्वतः करण्याच्या काही उपायांचा तसेच इतरांना काही वस्तूंचे दान करण्याचा समावेश होतो.\nउपाय करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आणि सहज मिळणाऱ्या काही वस्तू\nसध्याच्या अतिशय वेगवान जगात हे उपाय करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळवून, योग्य प्रकारे, स्वतःसाठी किंवा इतरांसाठी ते उपाय करणे हे अतिशय कठीण होत चालले आहे.\nआमच्याकडील तज्ज्ञ ज्योतिषांचे संपूर्ण मार्गदर्शन\nहे उपाय करत असताना आमच्या ग्राहकांकडून कोणतीही चूक होऊ नये, वेदांमध्ये सांगितलेल्या पद्धतीनेच सगळे कार्य पूर्ण व्हावे म्हणून गणेशा स्पीक्स डॉट कॉमने वैदिक उपायांसाठी आवश्यक उपकरणांचा व वस्तूंचा संच तयार केला आहे. त्याला ‘वैदिक उपायांचे किट’ किंवा ‘ग्रहदोष निवारण किट’ असे म्हणतात. ज्योतिषांनी सुचवलेले उपाय करण्यासाठी आवश्यक ते सगळे सामान, त्याप्रमाणेच दान देण्याच्या वस्तू त्या किटमध्ये उपलब्ध असतात.\nवेदांमध्ये वर्णन केलेल्या पारंपारिक कार्यपद्धतींवर आधारित\nत्याशिवाय, वैदिक उपायांच्या किटमधील सर्व वस्तू आम्ही वैदिक पद्धती लक्षात घेऊन विकसित केलेल्या खास पद्धतीने उर्जाभारित केलेल्या असतात. त्यामुळे हे उपाय वैदिक पद्धतीने सक्रिय होण्यास मदतच होते. आपली जन्मवेळ आणि जन्मस्थळ यांच्यावर आधारित १००% व्यक्तिगत स्वरूपाची उत्तरे आणि अहवाल...\nप्रत्यक्षात आपण कोणताही त्रास करून न घेता उपाय करणे\nम्हणजे, आता पत्रिकेतील दोषनिवारणासाठी असलेले कोणतेही धर्मकृत्य किंवा पूजा नीट होईल कि नाही ह्याची काळजी न करता हे दोषनिवारणाचे उपाय आपण कार्यरत करू शकाल.\nवस्तूंचा अस्सलपणा आणि त्यांचा प्रभाव पडणे ह्यांची खात्री\nह्या वैदिक उपायांच्या किटमधील सगळ्या वस्तू अगदी खऱ्या आणि अस्सल आहेत. जर सांगितलेल्या पद्धती नीट वापरून हे उपाय केले तर ह्या वस्तू त्यांच्याकडून अपेक्षित असलेले परिणाम निश्चितच उत्पन्न करतील.\n3-7 व्यावसायिक दिवसांमध्ये वितरण\n100% सुरक्षित आणि संरक्षित\nविविध क्षेत्रावरील आपल्या उत्कृष्ट फळकथनासाठी मी तुमची मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यापैकी जवळजवळ ९० टक्के अचूक होते. आपले वैयक्तिकृत फळकथन अधिक अचूक आहेत. चांगले कार्य चालू ठेवा.\nअरुण गांगुली, दुबई यांनी केलेले पुनरावलोकन\nमला मदत हवी आहे / गोंधळलाय\nआपण एखादा उपाय खरेदी करण्यापूर्वी, आमच्या टीमकडून व्यक्तिगत खरेदी सल्ला मिळवा. आम्ही अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करू\nसगळ्या प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डांद्वारे आणि पैसे भरण्याच्या पद्धतीद्वारे आम्ही पैसे स्वीकारतो.\nआपण ऑर्डर केलेली सेवा व उत्पादने लवकरात लवकर तसेच उत्कृष्ट गुणवत्तेसह आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करतो.\n१००% समाधान मिळण्याची खात्री\nएकदा आपण आमच्याशी जोडले गेलात की, उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा तुम्हाला पटापट मिळतील ह्याची खात्री बाळगा. तुमचे समाधान, हीच आमची प्रेरणा \nविविध क्षेत्रावरील आपल्या उत्कृष्ट फळकथनासाठी मी तुमची मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यापैकी जवळजवळ ९० टक्के अचूक होते. आपले वैयक्तिकृत फळकथन अधिक अचूक आहेत. चांगले कार्य चालू ठेवा.\nअरुण गांगुली, दुबई यांनी केलेले पुनरावलोकन\nस्वतः आणि दानकृत्ये साठी करण्याचे उपाय\nरत्ने, यंत्रे आणि रुद्राक्ष यांच्या वापराव्यतिरिक्त ज्योतिषी इतरही काही उपाय सुचवतात. त्या उपायांमुळे आधी उल्लेख केलेल्या प्राथमिक स्वरूपाच्या तीन उपायांना पाठबळ मिळते. इतर उपायांमध्ये स्वतः करण्याच्या काही उपायांचा तसेच इतरांना काही वस्तूंचे दान करण्याचा समावेश होतो.\nउपाय करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आणि सहज मिळणाऱ्या काही वस्तू\nसध्याच्या अतिशय वेगवान जगात हे उपाय करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळवून, योग्य प्रकारे, स्वतःसाठी किंवा इतरांसाठी ते उपाय करणे हे अतिशय कठीण होत चालले आहे.\nआमच्याकडील तज्ज्ञ ज्योतिषांचे संपूर्ण मार्गदर्शन\nहे उपाय करत असताना आमच्या ग्राहकांकडून कोणतीही चूक होऊ नये, वेदांमध्ये सांगितलेल्या पद्धतीनेच सगळे कार्य पूर्ण व्हावे म्हणून गणेशा स्पीक्स डॉट कॉमने वैदिक उपायांसाठी आवश्यक उपकरणांचा व वस्तूंचा संच तयार केला आहे. त्याला ‘वैदिक उपायांचे किट’ किंवा ‘ग्रहदोष निवारण किट’ असे म्हणतात. ज्योतिषांनी सुचवलेले उपाय करण्यासाठी आवश्यक ते सगळे सामान, त्याप्रमाणेच दान देण्याच्या वस्तू त्या किटमध्ये उपलब्ध असतात.\nवेदांमध्ये वर्णन केलेल्या पारंपारिक कार्यपद्धतींवर आधारित\nत्याशिवाय, वैदिक उपायांच्या किटमधील सर्व वस्तू आम्ही वैदिक पद्धती लक्षात घेऊन विकसित केलेल्या खास पद्धतीने उर्जाभारित केलेल्या असतात. त्यामुळे हे उपाय वैदिक पद्धतीने सक्रिय होण्यास मदतच होते. आपली जन्मवेळ आणि जन्मस्थळ यांच्यावर आधारित १००% व्यक्तिगत स्वरूपाची उत्तरे आणि अहवाल...\nप्रत्यक्षात आपण कोणताही त्रास करून न घेता उपाय करणे\nम्हणजे, आता पत्रिकेतील दोषनिवारणासाठी असलेले कोणतेही धर्मकृत्य किंवा पूजा नीट होईल कि नाही ह्याची काळजी न करता हे दोषनिवारणाचे उपाय आपण कार्यरत करू शकाल.\nवस्तूंचा अस्सलपणा आणि त्यांचा प्रभाव पडणे ह्यांची खात्री\nह्या वैदिक उपायांच्या किटमधील सगळ्या वस्तू अगदी खऱ्या आणि अस्सल आहेत. जर सांगितलेल्या पद्धती नीट वापरून हे उपाय केले तर ह्या वस्तू त्यांच्याकडून अपेक्षित असलेले परिणाम निश्चितच उत्पन्न करतील.\nएक चौकशी सबमिट करा\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://granthali.com/product/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80-agnipujak-parashi/", "date_download": "2018-11-14T02:41:57Z", "digest": "sha1:FUC4B2P7HV7VBOTY3COWTZT6IMLQAJZR", "length": 5182, "nlines": 150, "source_domain": "granthali.com", "title": "अग्निपूजक पारशी (Agnipujak Parashi) | Granthali", "raw_content": "\nHome / धार्मिक / अग्निपूजक पारशी (Agnipujak Parashi)\nअग्निपूजक पारशी (Agnipujak Parashi)\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nपारशी ही पृथ्वीतलावरील नष्ट होत असलेली मानवजात म्हणून सांगितली जाते. इराणमध्ये झरतृष्टाचे अनुयायी म्हणून या पंथाचा उदय झाला, परंतु हे लोक स्थानिक लढाया व राजकारण यांना कंटाळून इतिहासात वेळेवेळी भारतात येत गेले आणि अखेरीस, भारतात स्थिरावले- येथील जीवनाशी एकरूप होऊन गेले. त्यांनी या देशातील राजकारण, उद्योग व सांस्कृतिक जीवन यांध्ये मोलाची भर घातली. मनुष्यसंस्कृतीचा एक नमुना उदय पावतो, प्रगत होतो व अखेरीस समाप्त कसा होतो याचे दर्शन त्यांच्या नामशेष होण्याने घडणार आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95/", "date_download": "2018-11-14T02:59:44Z", "digest": "sha1:U6OCWYW6OSNJXT3YK2HWKT3NMBJZWHND", "length": 10270, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सहाय्यक ग्रंथालय संचालक बनले “नामधारी’च | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसहाय्यक ग्रंथालय संचालक बनले “नामधारी’च\nविभागीय कार्यालयातील कामांच्या विकेंद्रीकरणामुळे\nपुणे – राज्य शासनाने विभागीय सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयांच्या कामांचे विकेंद्रीकरण केल्यामुळे सहाय्यक ग्रंथालक संचालकांना फारसे अधिकारच राहिलेले नाहीत. त्यामुळे आता हे अधिकारी केवळ “नामधारी’च झाले आहेत.\nशासनाच्या ग्रंथालय संचालयनाच्या अधिपत्याखालील सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयांच्या कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने विभागीय ठिकाणाहून सर्व जिल्ह्यांचा कारभार नियंत्रित करावा लागत असल्याने मनुष्यबळ वाया जाते. त्यामुळे शासनावर आर्थिक भार पडतो. सर्वसामन्य जनतेला कामकाजाच्या दृष्टीकोनातून अधिक त्रासही होता. कामकाजात एकसूत्रता व गतीमानता आणण्यासाठी सुशासनच्या दृष्टीकोनातून विभागीय सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयांच्या कामांचे विकेंद्रीकरण करुन त्याचे जिल्हा ग्रंथालय कार्यालयात वाटप करण्यात आलेले आहे.\nजिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या “ग्रंथपाल’ या पदनामात “जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी’ असा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता विभागीय कार्यालयांऐवजी जिल्हा ग्रंथालय कार्यालयांच्या अधिकारात वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या ग्रंथालयीन सेवा व त्यासाठी आवश्‍यक निधी उपलब्ध करणे, जिल्हा नियोजन समितीशी निगडीत सर्व कामे व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची अनुदानविषयक सर्व कामे पाहण्याची जबाबदारी जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेली आहेत. त्यामुळे सहाय्यक ग्रंथालय संचालकांपेक्षा जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकाऱ्यांचे अधिकार वाढविण्यात आलेले आहेत.\nआता सहाय्यक ग्रंथालय संचालकांकडे त्या त्या विभागातील सर्व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडून आलेले सर्व प्रस्ताव व अन्य माहिती अंतिम मंजूरीसाठी शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाकडे सादर करण्याची जबाबदारीही सहाय्यक ग्रंथालय संचालकांकडे सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांकडे फारसे कोणतेच अधिकार राहिले नाहीत. महत्वाचे कोणतेच अधिकार नसल्याबाबत या अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विकेंद्रीकरणामुळे आम्हाला फारसे अधिकारच राहिले नाहीत. आम्ही केवळ “नामधारी’च राहिलो आहे, असे या अधिकाऱ्यांकडूनच सांगण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकरदात्याची संख्या दुपटीने वाढण्याची शक्‍यता – अरुण जेटली\nNext articleनोटाबंदीनंतरच्या रद्द नोटा नष्ट करण्याचा खर्च सांगण्यास रिझर्व बॅंकेचा नकार\nथुंकी बहाद्दरांना रोखण्यासाठी आता पानटपरी “टार्गेट’\nपुणे गारेगार; तापमान 13 अंशांपर्यंत घसरले\nहंगामपूर्व द्राक्षांची मार्केट यार्डात आवक सुरू\nपुणे मेट्रोचे साहित्य कचऱ्यात\nनियम धाब्यावर बसवून जलसंपदा विभागाची निविदा प्रक्रिया\n“जायका’मुळे मैलापाणी नदीत सोडणे थांबेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_25.html", "date_download": "2018-11-14T02:50:42Z", "digest": "sha1:O3DSJJF6URXHZ2MARK37DKHV7AYBUHZO", "length": 11401, "nlines": 116, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "नागपुरातील धक्कादायक घटनेमुळे समाजमन सुन्न ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » नागपुरातील धक्कादायक घटनेमुळे समाजमन सुन्न , महाराष्ट्र » नागपुरातील धक्कादायक घटनेमुळे समाजमन सुन्न\nनागपुरातील धक्कादायक घटनेमुळे समाजमन सुन्न\nउच्चशिक्षित वृद्ध दाम्पत्याचा अन्नपाण्याविना मृत्यू\nडॅनियल दाम्पत्याच्या घरात पोलीस शिरले तेव्हा त्यांना एक साधा मोबाईल पडलेला दिसला. त्यात एकच नंबर जतन केलेला होता. तो डायल केला असता लंडनच्या मुलीला फोन लागला. तिने नागपुरातील बहिणीचा संपर्क क्रमांक कळविला. त्यानंतर पोलिसांनी डॅनियल दाम्पत्याच्या नागपुरात राहणार्‍या मुलीला बोलवून घेतले. ती आठ दिवसांपूर्वी त्यांच्याकडे आली होती. त्यावेळी तिने त्यांना जेवण दिले होते. तेव्हापासून डॅनियल दाम्पत्य अन्नपाण्यावाचूनच असल्याचे समोर आले आहे.\nउच्चशिक्षित आणि समृद्ध स्थिती असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा अन्नपाण्याविना मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नंदनवनमधील व्यंकटेशनगरमध्ये घडली आहे. एकांतवासाचा अत्यंत भयावह परिणाम म्हणून पुढे आलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.\nयातील वृद्ध महिलेचा मृतदेह तीन दिवसांपासून घरात पडून होता तर दुर्गंधी सुटल्यामुळे पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला असता वृद्ध व्यक्ती शेवटच्या घटका मोजत होता. त्यालाही रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.\nडॉ. स्टेला फ्रँकलिन डेनियल (65) आणि फ्रँकलिन डेनियल (70) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. उच्चशिक्षित असलेले डेनियल दाम्पत्य नंदनवनमधील व्यंकटेशनगर एच बिल्डिंगच्या दुसर्‍या माळ्यावर 214 क्रमांकाच्या सदनिकेत राहत होते. त्यांना दोन मुली आहेत. त्यातील एक मुलगी लंडनमध्ये तर दुसरी नागपुरात नंदनवनमध्येच राहते. डॉ. स्टेला बालरोगतज्ज्ञ होत्या तर फ्रँकलिन हे व्यावसायिक होते. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली होती. मोठी मुलगी लंडनमध्ये स्थायिक झाली तर लहान मुलगी लग्न झाल्यानंतर नंदनवनमध्ये राहायला गेली होती.\nशेजार्‍यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, डॅनियल दाम्पत्य तुसड्या स्वभावाचे होते. शेजारी, नातेवाईकच नव्हे तर मुलींना घरी येण्यासाठीही ते मनाई करायचे. एवढी चांगली आर्थिक स्थिती असूनही त्यांनी देखभालीसाठी कुणी ठेवले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी जात-येत नव्हते. तीन दिवसांपासून त्यांच्या घरात शेजार्‍यांना हालचाल जाणवली नाही. शनिवारी त्यांच्या घरातून तीव्र दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेजार्‍यांनी नंदनवन पोलिसांना फोन करून माहिती दिली. ठाणेदार विनायक चव्हाण यांनी आपल्या सहकार्‍यांसह घराचे दार तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी डॉ. स्टेला यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. फ्रँंकलिनसुद्धा अर्धमेल्यावस्थेत शेवटच्या घटका मोजत होते. पोलिसांनी लगेच त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, तेथे त्यांचाही मृत्यू झाला. एकांतवासामुळे सधन दाम्पत्याचा अन्नपाण्याविना मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविल्याचे समजते.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/mahamatro-special-planning-authority/articleshow/64578313.cms", "date_download": "2018-11-14T03:41:14Z", "digest": "sha1:KBIQSRNWZPPLTBWZCBPQAB5BXE37RDZX", "length": 10774, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: mahamatro special planning authority - महामेट्रो विशेष नियोजन प्राधिकरण | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nमहामेट्रो विशेष नियोजन प्राधिकरण\nमटा प्रतिनिधी, नागपूरराज्य सरकारने महामेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला...\nराज्य सरकारने महामेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला. एमआरटीपी (महाराष्ट्र रिजनल अॅण्ड टाउन प्लानिंग) कायद्यांतर्गत शासनाने याबाबतचे परिपत्रक जारी केले.\nमहामेट्रो प्रकल्पाच्या कामाची गती कायम राहावी आणि या संबंधीचे नियोजन करताना कुठलाही अडथळा उदभवू नये याकरिता राज्य शासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार नामनिर्देशित केलेल्या भागांमध्ये सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पासंदर्भातील कामाचे अधिकार महामेट्रोकडे राहणार आहे. मेट्रो स्टेशन, प्रकल्पासंदर्भातील अन्य कुठलेही बांधकामांचा यात समावेश असेल. महामेट्रोला विशेष प्राधिकरणाचा दर्जा द्यावा, अशी मागणी महामेट्रोकडून राज्य सरकारकडे करण्यात आली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मेट्रो प्रकल्पााठी आवश्यक असलेली निर्णयाची प्रक्रिया आता सुलभ होणार असून जागतिक दर्जाच्या स्थानकांचे आणि प्रकल्पाचे निर्माण करण्यात गती प्राप्त होणार असल्याचा विश्वास महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nनागपूरच्या पर्यटकांमागे धावली वाघीण\nआईने मोबाइल नेला, मुलाने गळफास घेतला\nरुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बहिणीचा मृत्यू\nमुख्यमंत्र्यांचे ‘ट्विट’ सपशेल खोटे\nनिरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार: मुनगंटीवार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमहामेट्रो विशेष नियोजन प्राधिकरण...\nराहुल गांधी यांचे ‘दूर’दर्शन...\nभाजप सेलिब्रिटींचा पक्ष : चव्हाण...\nपूर्ण कर्जमाफी हा तात्पुरता उपाय...\nचोरीच्या दहा दुचाकी जप्त...\nवृद्ध दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या...\nचिंब शब्दांनी... धावते कविसंमेलन... आबादानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-bjp-convention-23074", "date_download": "2018-11-14T03:11:35Z", "digest": "sha1:X23SC6LOQGIAQBRVAHJLKCUSJDO4DWBQ", "length": 10973, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai BJP convention विकास रथाच्या नावाने भाजपचा मुंबईत प्रचार | eSakal", "raw_content": "\nविकास रथाच्या नावाने भाजपचा मुंबईत प्रचार\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nमुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार विकास रथाच्या माध्यमातून भाजपने सुरू केला आहे. या विकास रथावरून भाजप आणि शिवसेनेत टीकेची साठमारी सुरू झाली.\nमुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार विकास रथाच्या माध्यमातून भाजपने सुरू केला आहे. या विकास रथावरून भाजप आणि शिवसेनेत टीकेची साठमारी सुरू झाली.\n\"काही जणांची सवय जात नाही. त्याकडे आपण लक्ष देत नाही,' अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे, तर \"त्यांना त्यांचा खेळ करू द्या,' असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मारला आहे. मुंबईत विकास निर्माण रथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या विकास निर्माण रथात महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांत केलेली मुंबई व कोकणातील विकास कामे व मुंबई शहर सुरक्षित व सुंदर करण्यासाठी उचलेली पावले याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी चित्रफीत तयार करण्यात आली आहे.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-11-14T02:24:01Z", "digest": "sha1:BL5IDRUPPT7PCFKAAFBS4P4V4OKYFIQ7", "length": 23113, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वामन मल्हार जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख मराठी लेखक, पत्रकार असलेले वामन मल्हार जोशी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वामनराव जोशी (नि:संदिग्धीकरण).\nवामन मल्हार जोशी (जानेवारी २१, १८८२ - जुलै २०, १९४३) हे मराठी लेखक, पत्रकार होते. त्यांचा जन्म तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील (रायगड जिल्हा) तळा या गावी झाला होता. शालेय शिक्षण संपवून वा.म. जोशी पुण्यातील डेक्कन कॉलेजात आले आणि त्यांनी १९०४मध्ये बी.ए.ची आणि १९०६मधे एम.ए.ची पदवी मिळवली.\nत्यांनंतर जोशी एका ‘राष्ट्रीय’ शाळेत शिक्षक झाले. (ब्रिटिश राज्यकर्ते असलेल्या भारतात ‘राष्ट्रीय’ शिक्षण देणार्‍या शाळांवर सरकारचा डोळा असे.) त्यानंतर जोशींनी विश्ववृत्त नावाचे ‘राष्ट्रीय’ मासिक काढले. त्या मासिकात ब्रिटिश राजकर्त्यांविरुद्ध मजकूर असलेमुळे सरकारने वा.म. जोशी यांना ३ वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.\nतुरुंगातून सुटल्यावर जोशी दैनिक केसरीचे दोन वर्षांसाठी संपादक झाले. पुढे १९१८मधे त्यांनी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या महिला महाविद्यालयात प्राध्यापकी सुरू केली. ते तेथे तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, आणि इंग्रजी-मराठी साहित्य शिकवीत.\nकालांतराने वा.म. जोशी हे पुण्याच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले..\nइ.स. १९३०च्या मडगाव (गोवा) येथील सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा.म. जोशींनी भूषविले होते.\nवा.म. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nआश्रमहरिणी (कादंबरी, इ.स. १९१६)\nइंदू काळे व सरला भोळे (१९३४)\nरागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद (१०१४)\nवा.म. जोशी यांच्यावर लिहिलेली पुस्तके[संपादन]\nवा.म. जोशी (चरित्र, लेखक - गोविंद मल्हार कुलकर्णी)\nवा.म. जोशी-चरित्र आणि वाङ्‌मय (लेखक - मा.का. देशपांडे)\nवा. म. जोशी साहित्यदर्शन (संपादक - वा.ल.कुलकर्णी आणि गो.म. कुलकर्णी)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nइ.स. १८८२ मधील जन्म\nइ.स. १९४३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०१८ रोजी २२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://quest.org.in/content/saksham-team-trains-kgbv-principals-quality-education-dec-8-11-2015", "date_download": "2018-11-14T03:41:10Z", "digest": "sha1:52DMENJWUXU7TIAYQIHTRMEFPINALOKR", "length": 10617, "nlines": 42, "source_domain": "quest.org.in", "title": "Saksham team trains KGBV principals on quality education, Dec. 8-11, 2015 | Quality Education Support Trust", "raw_content": "\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गुणवत्ता संवर्धन प्रशिक्षण\nकालावधी – 8 ते 11 डिसेंबर 2015\nठिकाण – हॉटेल गॅलेक्सी, जालना\nसहभागींची संख्या – 86\nसाधनव्यक्ती – अर्चना कुलकर्णी (क्वेस्ट), राजश्री तिखे, नुतन मघाडे, डॉ. क्षीरसागर, आसिफ शेख, डॉ. मंजुषा क्षीरसागर\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत केजीबीव्हीतील गुणवत्ता संवर्धन कार्यक्रमाची दिशा निश्चित करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणात महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातील 43 केजीबीव्हींच्या मुख्याध्यापिका, जिल्हा समन्वयक व केंद्रप्रमुख सहभागी झाले होते. एमपीएसपी (मुंबई), एससीईआरटी (पुणे) व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली होती.\nक्वेस्टकडून गत तीन वर्षापासून जालना जिल्ह्यातील सात केजीबीव्हींमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न चालू आहेत. या कामाची सांगड प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाशी कशी घालता येईल हा प्रशिक्षणाचा प्रधान हेतू होता. जालना जिल्ह्यातील कामाला कशी सुरवात झाली बेसलाईनव्दारे मुलींचे गट कसे केले बेसलाईनव्दारे मुलींचे गट कसे केले शिक्षकांचे निरंतर प्रशिक्षण करुन झालेली कामे या विषयी अर्चनाताईंनी सविस्तर सत्र घेतले. ऑनसाईट सपोर्ट हा या कार्यक्रमातील अत्यंत म्हत्वाचा घटक कसा आहे यावर चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम मुलींच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कसा प्रभावी ठरला याचा अनुभव जालना जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापिकांनी सांगितला. शाळेची मुख्याध्यापिका म्हणून आलेल्या अडचणी व अडचणींवर मात कशी करावी यावर मुख्याध्यापिकांनी सविस्तर माहिती दिली. सुरवातीला आम्हाला हे नकोसं वाटत होतं पण या कार्यक्रमातून मुलींमध्ये प्रगती होताना दिसत होती म्हणून आम्ही कार्यक्रम मागील तीन वर्षापासून शाळांमध्ये राबवत आहोत, आपल्या सर्वच शाळांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन व्हायला हवे असे जाहीर आवाहन मुख्याध्यापिकांनी सर्वांना केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा अभिनव कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करणारच असे सर्वांनी सांगितले.\nक्वेस्टकडून जालना जिल्ह्यातील केजीबीव्हींमध्ये ज्या प्रकारे थेट कार्यक्रम राबवला जात आहे, त्याप्रमाणे इतर केजीबीव्हीमध्ये क्वेस्टची थेट मदत नसेल तर मुख्याध्यापिका, जिल्हा समन्वयक व केंद्रप्रमुखांना क्वेस्टकडून सक्षम कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल. ही सर्व मंडळी आपापल्या शाळांमधील शिक्षकांना ऑनसाईट सपोर्ट देण्याचे काम करतील हे सांगण्यात आले.\nप्रशिक्षणात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या जीआरचे विश्लेषण करण्यात आले. केजीबीव्हीची योजना काय आहे, या विषयी केंद्रप्रमुखांचे प्रबोधन करण्यात आले. प्रगतच्या पायाभूत चाचण्या या विषयी मार्गदर्शन झाले. घेतलेल्या चाचण्यांवरुन डेटा एन्ट्री कशी करावी डेटाएन्ट्रीचा फॉर्म्याट कसा असेल डेटाएन्ट्रीचा फॉर्म्याट कसा असेल मुलांना मिळालेल्या गुणाधारे टक्कवारी काढून गट कसे करावेत या विषयी अर्चनाताईनी सप्रात्यक्षिक सादरीकरण केले. मुख्याध्यापिका, जिल्हा समन्वयक व केंद्रप्रमुखांच्या या कार्यक्रमांतर्गत काय काय जबाबदाऱ्या असतील या विषयी स्पष्ट कल्पना देण्यात आली. कामाला सुरवात केल्यानंतर येणाऱ्या संभाव्य अडचणी कोणत्या, त्या कशा सोडवाव्यात हे जालना जिल्ह्यातील कामाच्या आधारे मांडणी करुन सांगण्यात आले.\nएमपीएसपी, मुंबईच्या प्रतिनीधी अर्चना जोशी यांनी जालना व तिर्थपूरी येथील सक्षम कार्यक्रमातील मुलींनी संपादित केलेले सुगंधा व आनंदी मासिक सर्वांना दाखवले. प्रत्येक केजीबीव्हीत वर्षातून किमान तीन वेळा मुलींची मासिकं तयार करून घेण्याचे सांगितले आहे. मासिकामध्ये मुलींचे कशा प्रकारचे लेखन प्रकार असावेत याची स्पष्ट कल्पना दिला. मासिकाच्या निर्मीतीचा खर्च किती व कोणत्या अकाउंट हेडअंतर्गत करावा हे सांगितले. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेसाठी सुगंधा व आनंदी मासिकाच्या प्रती देण्यात आल्या.\nजालना जिल्ह्यातील जालना, मंठा व अंबड येथील केजीबीव्ही भेटीचे आयोजन करण्यात आले होते. क्वेस्टकडून गत तीन वर्षापासून चालू असलेले काम कशा प्रकारचे आहे, गटपध्दतीने वर्गात कसे शिकवावे याचे प्रात्यक्षिक सर्वांना पहायला मिळावे हा शाळा भेटींचा उद्देश होता. ‘माझे पुस्तक’ व इतर साधन साहित्याधारे तिन्ही शाळांमध्ये शिक्षिकांनी वर्ग घेऊन दाखवले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-14T02:25:24Z", "digest": "sha1:BIMROVMFIJB3EHSXKRDHMJ4LHPJHZOQ3", "length": 13432, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "किदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Sports/Cricket/किदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा\nकिदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा\nआंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. श्रीकांत पुरुष एकेरीत रँकिंगमध्ये दुस-या स्थानावर पोहोचला आहे.\n0 460 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. श्रीकांत पुरुष एकेरीत रँकिंगमध्ये दुसºया स्थानावर पोहोचला आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ही क्रमवारी जाहीर केली. २४ वर्षांचा श्रीकांत सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने २0१७ साल सुरूझाल्यापासून आतापर्यंत चार सुपर सीरिज स्पर्धांची\nजेतेपद पटकावली आहेत. श्रीकांतने ७३,४0३ गुणांसह दुसºया स्थानावर झेप घेतली.\nभारताच्या कुठल्याही पुरुष बॅडमिंटनपटूने केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पुरुष एकेरीत विक्टॉर अ‍ॅक्सलसेन पहिल्या स्थानावर आहे. एचएस प्रणॉयच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची सुधारणा झाली असून, तो ११व्या स्थानावर पोहोचला आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने दुसºया स्थानावर आणि सायना नेहवाल ११ व्या स्थानावर कायम आहे.\nश्रीकांत भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने या वर्षात सुपर सीरिजची चार जेतेपद पटकावली आहेत. वर्षभरात इतकी विजेतेपद मिळवणारा श्रीकांत भारताचा पहिला बॅडमिंटनपटू आहे. सिंगापूर ओपन सुपर सीरिजमध्ये श्रीकांतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बी.साई प्रणीतने श्रीकांतचा पराभव केला होता. सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत दोन भारतीय बॅडमिंटनपटू समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती.\nएचएस प्रणॉयच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची सुधारणा झाली असून, तो ११ व्या स्थानावर पोहोचला आहे.\nश्रीकांत भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने या वर्षात सुपर सीरिजची चार जेतेपदे पटकावली आहेत.\nवेळापत्रकातील बदलामुळे प्रवाशी गोंधळले\nराहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक: निर्भयाची आई\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_78.html", "date_download": "2018-11-14T02:35:56Z", "digest": "sha1:FG5T6KBWLOQOD5SHAHS57RCKWJJPKGSN", "length": 12680, "nlines": 116, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "अपंगत्वावर मात करून तिने घेतली फिनिक्स भरारी ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » अपंगत्वावर मात करून तिने घेतली फिनिक्स भरारी , ठाणे » अपंगत्वावर मात करून तिने घेतली फिनिक्स भरारी\nअपंगत्वावर मात करून तिने घेतली फिनिक्स भरारी\nउद्याच्या मानकरी आहेत वर्षाताई परचुरे\nपरावलंबित्व टाळून आज भाग्यश्री स्वतःच्या पायावर उभी आहे. हे सांगण्याचे कारण एवढेच की वयाच्या दहाव्या वर्षी एका भीषण अपघातात उजवा हात आणि कवटीचे हाड तिने कायमचे गमावले पण अपंगत्वावर मात करून अंगभूत कलागुणांना भाग्यश्रीने एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे आकार दिला आणि त्यातूनच घडली तिची यशोगाथा अर्थात लग्नानंतर पती मिलिंद व सासूबाईंनी, सासरेबुवांनी तिला सतत शिकण्यासाठी आणि कलाविकास करण्यासाठी प्रेरणा दिली.\nडावा हात आणि कलात्मकता जोपासणारा मेंदू, कुटुंबाचे पाठबळ, मार्गदर्शन, पतीचे सहकार्य या जोरावर ती जरा भरारी घेत असतानाच आधी सासरे आणि नंतर पती मिलिंद यांच्या निधनाचे झटके तिला सहन करावे लागले. याही परिस्थितीत न डगमगता भाग्यश्री उद्योगात स्वतःला गुंतवत गेली. त्यानंतर तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आज ती आपल्या सासूबाईंसह ठाण्यात राहते आहे. पण खेद नाही, तक्रार नाही. परिस्थितीला आणि परमेश्वराला दोष नाही. फक्त स्वतःच्या हिंमतीवर विश्वास आणि जिद्द हेच भाग्यश्रीचे स्ट्राँग पॉइंट आहेत.\nलहानपणीच्या एका अपघाताने उजव्या हाताला कायमचे अधू केले. खेळणं, बागडणं, नाचणं, अभ्यास करणं, दप्तर भरणं... प्रत्येक गोष्टीत तिची कुचंबणा होऊ लागली. ती शिकत होती पण तिची घुसमटही होत होती. पण मिलिंद विद्वांस या तरुणाने निशा पाटणकर या आपल्या समोरच्या इमारतीत राहणार्‍या मुलीच्या मनाचा थांग-अथांग ओळखला आणि निशाची भाग्यश्री झाली.\nलग्नानंतर फुलदाणीवर चित्रकला तसेच शिल्पकला या कलांमध्ये तिने प्राविण्य मिळवले. चित्रांची आवड तिला काचेवरील, कापडावरील, कागदावरील तैलचित्रे व भित्तीचित्रांकडे, वारली पेंटिग्जकडे आणि दागिन्यांची आवड वेगवेगळी इमिटेशन ज्वेलरी बनवण्याकडे आकृष्ट करत गेली. अवघ्या दीड दोन वर्षात तिने तब्बल 500 सिरॅमिक पेंटिंग्जच्या फुलदाण्या बनवल्या व व्यावसायिक स्वरूपात चांगला जम बसवला. भाग्यश्रीने चित्रातून साकारलेल्या मातीच्या भांड्यांवरील राधाकृष्णाची किंवा आकाशात झेपावणारी पक्ष्यांची रांग पाहताना आपल्यालाच विश्वास बसत नाही, एवढी अप्रतिम कला आहे. कारण, हे रंग भरले गेले आहेत ते केवळ एका हाताने. तिला आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळाली होती. दिली. तिने बनवलेल्या लहान-मोठ्या आकारांतील रंगीबेरंगी व वेगवेगळ्या रेखाटनांचे व चित्राकृतींचे मातीचे सुंदर पॉटस्, खरेखुरे वाटावेत असे विलक्षण कलाकुसरीचे नकली मोत्यांचे दागिने, चित्रे, मेणाच्या वस्तू, हँडमेड भेटवस्तू यांना आज विलक्षण मागणी आहे. विविध डिझाईन्सचे नेकलेस, मोत्यांचे, खड्यांचे दागिने, बांगड्या, मंगळसूत्र यांची मागणी तर दिवसेंदिवस वाढत आहे.\nभाग्यश्री एवढ्यावरच थांबली नाही तर तिनं टायपिंग, कॉम्प्युटर, मॉन्टेसरी असे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले. नोकरीही केली. कॉम्प्युटरमधील अ‍ॅडव्हान्स कोर्स ती शिकली. आज भाग्यश्रीला आपल्या अपंग हाताचे काही वाटत नाही. एकेकाळी चारचौघांत मिसळण्याचा न्यूनगंड वाटणारी भाग्यश्री आत्मविश्वासाने घर, कुटुंब आणि नोकरी-व्यवसाय अशा जबाबदार्‍या सांभाळते आहे. ‘नारीरत्न’ सारखे पुरस्कारही तिला मिळाले आहेत. युवा-तरुण पिढीची प्रतिनिधी असणार्‍या भाग्यश्रीने आपल्या कृतीने नवोदितांसमोर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याचा एक आदर्शच ठेवला आहे.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rohit-pawar-criticize-bjp-govt/", "date_download": "2018-11-14T03:34:07Z", "digest": "sha1:2PKO6S4TPLIL37F4LXLR3XETGDEY4AQ6", "length": 9864, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारला जनता धडा शिकवेल - रोहित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरकारला जनता धडा शिकवेल – रोहित पवार\nसोलापूर – शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार फसव्या घोषणा करत आहे. त्यामुळे सरकारला जनता धडा शिकवेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते, पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केला. येथे खासगी कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nपवार म्हणाले, राज्य सरकार कर्जमाफीचा गवगवा करत असले तरी अनेकांना कर्जमाफी मिळाली नाही. केंद्रापासून राज्यापर्यंत सरकारच्या धोरणांचा, निर्णयांचा अनुभव जनता घेत आहे. म्हणूनच सत्ता कोणाकडे सोपवायची याचा निर्णयही जनताच घेईल. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस विविध उपक्रम, आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला आणखी जागृत करत आहे. केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकारची कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, प्रशासन विषयीची धोरणे, निर्णयांचा अनुभव जनता घेते आहे. अनुभवानंतर जनतेच्या मनात परिवर्तनाचा विचार निश्चितपणेच येणार आहे.\nकृषिमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. हे सर्वांनाे ठाऊक आहे. अजूनही पवार शेतात, बांधावर जाऊन प्रश्न जाणून घेतात. त्यामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याविषयी कमालीचा आदर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते जनतेच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत राहिले आहेत. नव्या पिढीपर्यंत त्यांचे कार्य व विचार पोचवण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या युवा फळीवर आहे असे ते म्हणाले.\nबार्शीत आल्यानंतर प्रथम माजी आमदार प्रभावती झाडबुके यांचीही पवार यांनी भेट घेत तब्येतीची चौकशी केली. यावेळी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले उपस्थित होते. पवार यांनी येथील कॅन्सर हॉस्पिटलमधील सुविधा जाणून घेऊन समाधान व्यक्त केले. युवक व महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः युवकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने तोंडातील कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. महिलांनीही नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात कॅन्सरविषयक व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे म्हटले.\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sanjay-nirupam-visits-cm/", "date_download": "2018-11-14T02:44:04Z", "digest": "sha1:Z7V2MT3BQ7EMDGCBBE5LBPJ7FBV3CLNW", "length": 7665, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संजय निरूपम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंजय निरूपम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ\nमुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरुन दूर करण्यासाठी काँग्रेसचे काही नेते काल मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले होते.तर दुसऱ्या बाजूला निरुपम यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.\nदरम्यान, ओबीसी बांधवांच्या समस्या घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटलो असल्याचे निरूपम यांच्याकडून सांगण्यात आले असले तरी, काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.भेटीनंतर निरुपम समर्थकांनी ‘निरुपम आगे बढो’च्या घोषणाही दिल्या.\nमी राहुल गांधींशी एकनिष्ठ आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी माझी निवड ही राहुल गांधींनीच केली. तसेच मुंबईत जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा आदेशही मला राहुल गांधींनीच दिल्याचे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/soldiers-made-polish-officers%E2%80%99-shoes-25910", "date_download": "2018-11-14T03:55:02Z", "digest": "sha1:NK6G5PU4VLUQLCW2TMYQ3Z7UZ7TL2A3W", "length": 13890, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Soldiers made to polish officers’ shoes 'अधिकाऱयांचे शूज पॉलिश करायला लागतात' | eSakal", "raw_content": "\n'अधिकाऱयांचे शूज पॉलिश करायला लागतात'\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nनवी दिल्ली- लष्करातील अधिकाऱयांचे शूज पॉलिश करावे लागतात, असा आरोप लान्स नायक योग्य प्रतापसिंग यांनी व्हिडिओमधून केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर त्यांनी आज (शुक्रवार) अपलोड केला आहे.\nजम्मू-काश्‍मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफचा जवान तेजबहादूर यादव यांनी मिळत असलेल्या अन्नाबाबत व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली.\nनवी दिल्ली- लष्करातील अधिकाऱयांचे शूज पॉलिश करावे लागतात, असा आरोप लान्स नायक योग्य प्रतापसिंग यांनी व्हिडिओमधून केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर त्यांनी आज (शुक्रवार) अपलोड केला आहे.\nजम्मू-काश्‍मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफचा जवान तेजबहादूर यादव यांनी मिळत असलेल्या अन्नाबाबत व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली.\n'देशातील सरकारी शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना आमच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. सगळे सण उत्सव ते कुटूंबासोबत साजरे करतात, परंतु आम्हाला कुटुंबापासुन दूर राहुनही सोयी सुविधांसाठी झगडावे लागत आहे,' अशी व्यथा मांडणारा केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान (सीआरपीएफ) जत सिंह व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱया दिवशी व्यक्त केली.\nतिसऱया दिवशी लान्स नायक योग्य प्रतापसिंग यांनी तक्रारीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. यामुळे सलग तिन दिवस लष्करातील तक्रारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जनतेसमोर येऊ लागल्या आहेत. देशातील नागरिकही जवानांच्या पाठीमागे उभे राहिल्याने वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.\nलान्स नायक योग्य प्रतापसिंग यांनी म्हटले आहे की, 'लष्करातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असून, त्यांचे शूज पॉलिश करून घेतात. याबाबत व्हिडिओ तयार करून सोशल नेटवर्किंगवर अपलोड केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहून याबाबत कळविले होते. पंतप्रधान कार्यालयाने चौकशीबाबत उत्तरही दिले होते. चौकशीला सुरवात झाल्यानंतर माझ्या त्रासामध्ये वाढ झाली. मला होत असलेल्या त्रासाबाबत कळविले, यामध्ये माझी काय चूक आहे. मला त्रास दिला तरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार नाही. अथवा कोणा अधिकाऱयाचे नाव घेणार नाही. परंतु, सेवानिवृत्त होताना याबाबत खुलासा करेल.'\nदरम्यान, जवानाने केलेल्या तक्रारीची आम्ही दखल घेतली असून, याबाबत चौकशी सुरू असल्याचे लष्कराने म्हटले आहे.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-nagar-beti-bachao-beti-padhao-104160", "date_download": "2018-11-14T03:50:10Z", "digest": "sha1:GEH3QPH3O5Y2CPGFXCL62GYSK73QQY2E", "length": 13423, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagar beti bachao beti padhao जनजागराची दिंडी आलिया गावा | eSakal", "raw_content": "\nजनजागराची दिंडी आलिया गावा\nमंगळवार, 20 मार्च 2018\nसावळीविहीर (नगर) - सकाळी सकाळी गावातुन ग्रामपंचायतीसमोर आलेल्या जनजागृतीपर दिंडीने ग्रामस्थ थबकले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतिने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' बरोबरच आरोग्यासंदर्भात भारुडातुन समाज प्रबोधन करुन ग्रामस्थांना याचे महत्तव पटवून देण्यात आले. मुलींचा जन्मदर कमी झालेल्या गावांमध्ये जनजागृती करुन समाजप्रोधन घडवुन आणण्यासाठी राष्ट्रीय समाज प्रबोधनकार भारुड सम्राट हमीद अमीन सय्यद यांनी सावळीविहीर बुद्रुक येथे समाज प्रबोधन केले.\nसावळीविहीर (नगर) - सकाळी सकाळी गावातुन ग्रामपंचायतीसमोर आलेल्या जनजागृतीपर दिंडीने ग्रामस्थ थबकले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतिने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' बरोबरच आरोग्यासंदर्भात भारुडातुन समाज प्रबोधन करुन ग्रामस्थांना याचे महत्तव पटवून देण्यात आले. मुलींचा जन्मदर कमी झालेल्या गावांमध्ये जनजागृती करुन समाजप्रोधन घडवुन आणण्यासाठी राष्ट्रीय समाज प्रबोधनकार भारुड सम्राट हमीद अमीन सय्यद यांनी सावळीविहीर बुद्रुक येथे समाज प्रबोधन केले.\nस्त्री जन्माचे स्वागत करुया, सासुरवाशीण लेक माहेराला जायी, पप्पा वाचवा माझ्या जीवाला अशा गीतांमधून समाज प्रगोधन केले. सय्यद म्हणाले ज्या महापुरुषांना आज तुम्ही डोक्यावर घेवुन नाचता धन्य त्यांची माता आहे. आजची स्त्री उद्याची भविष्यवाणी आहे. मुल-मुली भेदाभेद काय करताय सरपंच ते राष्ट्रपती आणि विविध क्षेत्रात आज महिलांनी अधिराज्य गाजवले आहे. सावळीविहीरच्या सरपंच रुपाली आगलावे, उपसरपंच वृषाली जपे, जिजाबा आगलावे यांनी या जनजागृती दिंडीचे स्वागत केले. आभार बाळासाहेब जपे यांनी मानले.\nयावेळी संगीत कलाकार भाऊसाहेब मनाळ, विशाल साळवे, संकेत वामन, अविनाश लोखंडे, अप्पासाहेब आहेर, पंचायत समितीचे आरोग्य सहायक राजेंद्र फंड, माजी सरपंच विनायक आगलावे, माजी सरपंच सोपान पवार, गणेश कापसे, संतोष आगलावे, अनिल वाघमारे डॉ.नीतीन गोसावी यांच्यासह, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थीत होते.\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nसंवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती...\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T02:47:16Z", "digest": "sha1:UW4HUR4SHWADUQA24XOW4WY7YJP3X72Z", "length": 2794, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "जनरेटर | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nस्क्रिन नेम आणि युजरनेम तयार करा\nखरं तर स्क्रिन नेम आणि युजरनेम मध्ये थोडासा फरक आहे, पण त्यांच्यात जवळपास साधर्म्य असल्याने, त्यांना एकच गृहीत धरुन मी आजचा हा …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2018-11-14T02:09:45Z", "digest": "sha1:3GUU5KLM74JPA3NB7JP4AYODHM6GJ55X", "length": 7069, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वीज मीटर देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवीज मीटर देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार\nपिंपरी – निगडी प्राधिकरण सेक्‍टर क्रमांक 22 मधील झोपडपट्टीचे पुनर्वसन पुनर्वसन प्रकल्पात वीज मीटर देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार भाजयुमोचे शहर चिटणीस राहूल शिंदे यांनी केली आहे.\nयासंदर्भात शिंदे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सेक्‍टर क्रमांक 22 मधील झोपडपट्टीचे पुनर्वसन झाले. मात्र, येथील कुटुंबियांना अद्याप वीज जोड दिले नाही. त्यामुळे ते बेकायदेशीर विद्युत जोड घेत आहेत. मागेल त्याला वीज जोड देऊन हा प्रश्‍न सोडवावा.\nया भागात एमएसईबीचे लाल रंगाचे डीपी आहेत. त्याचे दरवाजे तुटलेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याद्वारे वीज चोरीचा प्रकार घडत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी त्वरीत दुरूस्ती करावी. जुन्या गाळाधारकाने थकविलेले वीज बील नवीन ग्राहकाला द्यावे लागते. त्यामुळे नवीन ग्राहकाकडून नवीन मिटरची मागणी होत आहे. त्यांना नवीन मिटर देण्यात यावे. वीज चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी राहूल शिंदे यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article45 हजार थकबाकीदारांची “लाईट कट’\nNext articleप्लास्टिक बंदीची तीन महिने कठोर अंमलबजावणी नाही\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-14T02:59:20Z", "digest": "sha1:DNHNWMZJZLYNTROWTMP3I6T7KFC6HJNQ", "length": 8838, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिर्डीत दागिने चोरणारी महिलांची टोळी गजाआड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिर्डीत दागिने चोरणारी महिलांची टोळी गजाआड\nशिर्डी – साईबाबा मंदिर परिसरात साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला टोळीस साईसंस्थान सुरक्षा विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने पकडले.\nदरम्यान, श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता ही महिलांची टोळी शिर्डीत दाखल झाली होती. मात्र, उत्सवापूर्वी या टोळीचा पर्दाफाश करण्यात संस्थानच्या सुरक्षा विभागास यश मिळाले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, साईमंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत दर्शनासाठी येणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने तसेच पाकीटमारी करणारी टोळी साईमंदिर परिसरात कार्यरत असल्याचा संशय संस्थानच्या सुरक्षा विभागास आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी काही महिलांच्या संशयित हालचाली दिसून आल्या. त्यानुसार या महिलांच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आली. सुरक्षारक्षक पथकाने शोधमोहीम हाती घेतली असता त्यांनी तीन महिला शिर्डी शहरातील कानिफनाथ मंदिराजवळ, तर तीन महिला साईमंदिराच्या गेटनंबर तीनजवळ संशयितरित्या फिरताना आढळून आल्या.\nसंस्थान महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या महिलांना पकडून सुरक्षा विभागात आणले. सीसीटीव्हीत दिसून आलेल्या महिला त्याच असल्याचे आढळून आले. पकडलेल्या महिलांची नावे गीतादेवी राहुल (वय 25), संतोष सानू (वय 30), केला राजू (वय 35, सर्व रा. रेल्वे स्टेशन, मच्छीमोहल्ला, जयपूर), विरवती पोपासिंग (वय 65, शिकारी मोहल्ला, जयपूर), आशादेवी समंदर चव्हाण (वय 25, शिकारी मोहल्ला, जयपूर), शकुंतला विजयदर (वय 60, शिकारी मोहल्ला, जयपूर) अशी असून त्यांची चौकशी करून अधिक तपासासाठी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे साईसंस्थान सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंगमनेरमधील कर्पे यांच्या साईनाथ रुग्णालयाची मान्यता रद्द\nNext article…तर भाजप कार्यालयांना टाळे ठोकू\nराष्ट्रीय राखीव दलाचे जवान काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार\nअल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nकुख्यात गुंड ‘अंतोन गायकवाड’च्या तडीपारीवर शिक्कामोर्तब\nटंचाई काळात जखणगावात होतोय अवैध पाणीउपसा\nअरणगावच्या सरपंच पतीची झेडपीत अधिकाऱ्यांना अरेरावी\n‘दगडी पाटा’ डोक्‍यात टाकून पत्नीचा केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.ruk-tech.com/mr/news/ruk-technology-keep-mind-realism-and-innovation-as-enterprise-spirit", "date_download": "2018-11-14T02:11:19Z", "digest": "sha1:HDSZLYINZ2COTVMYHEALBLACVZWADT4F", "length": 5931, "nlines": 155, "source_domain": "www.ruk-tech.com", "title": "चीन निँगबॉ Ruking इलेक्ट्रिकल - RUK तंत्रज्ञान उद्योग आत्मा म्हणून मन वास्तववाद आणि नावीन्यपूर्ण ठेवा", "raw_content": "\nशिवणकाम साचा कटिंग मशीन\nफॅब्रिक कटिंग Plotter मशीन\nजाहिरात आणि उद्योग कटिंग मशीन पॅकिंग\nडबल प्रमुख ऑटो कटिंग प्रणाली\nजाहिरात डिजिटल पठाणला plotter\nलेदर पिशवी डिजिटल कापणारा\nRUK तंत्रज्ञान उपक्रम आत्मा म्हणून मन वास्तववाद आणि नावीन्यपूर्ण ठेवा\nRUK तंत्रज्ञान उपक्रम आत्मा म्हणून मन वास्तववाद आणि नावीन्यपूर्ण ठेवा\nआम्ही स्वत: एक व्यावसायिक संघ सक्षम आणि अखंडता लोक, संबंधित विभाग, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक सॉफ्टवेअर आणि व्यवस्थापन महत्त्वाचे पोस्ट धारण यांचा समावेश होता. आम्ही विशेषत: युरोप चे तंत्रज्ञान आणि तज्ञ आणून तसेच माहिती विद्यापीठ, देशांतर्गत आणि विदेशी सह कार्यक्रम आर & डी सहकार्य आहे. आम्ही स्वतंत्रपणे संशोधन आणि तूट विकसित / CAM नॅशनल कॉन्फरन्स पठाणला प्रणाली, तसेच नियंत्रक एकात्मिक आणि ऑटोमेशन क्षेत्रात, अशी मागणी कार चालविणे. उत्पादने मोठ्या प्रमाणावर लेदर, शूज, पोषाख, पिशवी, पॅकेजिंग, प्लास्टिक लवचिक साहित्य, कंपाऊंड साहित्य, मशीन टूल्स आणि इलेक्ट्रॉन सारखे अनेक उद्योग लागू केले आहेत. आम्ही पूर्णपणे ISO9001 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली अंमलबजावणी, आणि देशांतर्गत आणि विदेशी प्रमाणीकरण अधिकारी जिंकली आहेत.\nRUK तंत्रज्ञान उपक्रम आत्मा, सेवा गर्भधारणा म्हणून मनापासून म्हणून मन वास्तववाद आणि नावीन्यपूर्ण ठेवा. आम्ही दर्जेदार, प्रामाणिक सेवा द्वारे आपल्या स्तुती आणि विश्वास जिंकण्यासाठी आणि आमच्या अखंड प्रयत्न अंतर्गत ग्राहकाला मूल्य पूर्ण विश्वास आहे.\nपोस्ट केलेली वेळ: Mar-06-2018\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nRUK तंत्रज्ञान मन वास्तववाद आणि INNO ठेवा ...\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/jaitley-says-taxation-needs-change-23013", "date_download": "2018-11-14T03:10:29Z", "digest": "sha1:LKOXTNIJPQLWFYIE5KDV37QQHSKDQHUN", "length": 13149, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "jaitley says taxation needs change कमी व्याजदराच्या करांना प्रोत्साहन : जेटली | eSakal", "raw_content": "\nकमी व्याजदराच्या करांना प्रोत्साहन : जेटली\nसोमवार, 26 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली : देशाला कमी व्याजदराच्या करांची आवश्‍यकता आहे, जेणेकरून जागतिक पातळीवरील स्पर्धेत विविध सेवांसाठी आपण अधिकाधिक प्रतिस्पर्धी तयार करू शकू, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोंदविले. ते म्हणाले, की सेवांची स्पर्धा देशांतर्गत नसून जागतिक पातळीवरील असणार आहे. त्यामुळे सेवांमध्ये होणारे बदल आपणास पाहावयास मिळतील, असे जेटली यांनी या वेळी नमूद केले.\nनवी दिल्ली : देशाला कमी व्याजदराच्या करांची आवश्‍यकता आहे, जेणेकरून जागतिक पातळीवरील स्पर्धेत विविध सेवांसाठी आपण अधिकाधिक प्रतिस्पर्धी तयार करू शकू, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोंदविले. ते म्हणाले, की सेवांची स्पर्धा देशांतर्गत नसून जागतिक पातळीवरील असणार आहे. त्यामुळे सेवांमध्ये होणारे बदल आपणास पाहावयास मिळतील, असे जेटली यांनी या वेळी नमूद केले.\nभारतीय महसूल सेवेच्या सीमा शुल्क व उत्पादन शुल्क विभागाच्या 68 व्या तुकडीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना भारतीय करप्रणालीविषयी जेटली यांनी आपली मते मांडली. ते म्हणाले, \"येणाऱ्या दशकामध्ये देशात असे वातावरण तयार करण्याची आवश्‍यकता आहे, जेणेकरून लोक स्वत:हून करभरणा करतील. भारत आता एक आता देश होत आहे जेथे लोकांचे आचरण हे करनियमांना अनुकूल होऊ लागले आहे. आगामी काळात भारतामध्ये नियमांच्या स्वैच्छिक अंमलबजावणीला प्रोत्साहन मिळेल.''\nकेंद्र सरकार आगामी काळात कराची व्याप्ती वाढवण्यासाठी कठोर प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत करावरील व्याजदर कमी करण्यावर विचार केला जाण्याची शक्‍यता आहे. याबाबत जेटली म्हणाले, \"\"गेल्या सत्तर वर्षांमध्ये लोकांची अशी धारणा झालेली आहे की, सरकारी महसूल बुडविणे नैतिक असल्याचे वाटू लागले. इतकेच नव्हे तर याला व्यावसायिक हुशारी मानली जाऊ लागली; पण अशामुळे काही लोकांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले. योग्य कराचा भरणा करणे देशाच्या नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. आणि कर न भरल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.''\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-mukne-dam-102209", "date_download": "2018-11-14T03:17:09Z", "digest": "sha1:CKLVGWRQFJNTE3DVQ47B2OBACLSTRGZP", "length": 14790, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "MARATHI NEWS MUKNE DAM मुकणेच्या थेट पाईपलाईनचे काम लांबणीवर,नाशिककरांना प्रतिक्षा | eSakal", "raw_content": "\nमुकणेच्या थेट पाईपलाईनचे काम लांबणीवर,नाशिककरांना प्रतिक्षा\nशनिवार, 10 मार्च 2018\nनाशिक : गेल्या वर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाण्याची मागणी कमी झाल्याने तुडूंब भरलेल्या मुकणे धरणातून सद्यस्थितीत पाण्याचे आवर्तन सोडले जाणार नाही. त्यामुळे थेट पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पाईपलाईनचे काम लांबणीवर पडून मुकणे धरणाच्या पाण्यासाठी नाशिककरांना डिसेंबर अखेर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.\nनाशिक : गेल्या वर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाण्याची मागणी कमी झाल्याने तुडूंब भरलेल्या मुकणे धरणातून सद्यस्थितीत पाण्याचे आवर्तन सोडले जाणार नाही. त्यामुळे थेट पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पाईपलाईनचे काम लांबणीवर पडून मुकणे धरणाच्या पाण्यासाठी नाशिककरांना डिसेंबर अखेर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.\nशहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवू गंगापूर धरणातील पाणीसाठा नागरिकांना पुरणार नसल्याने ईगतपुरी तालुक्‍यातील मुकणे धरणाचे पाणी नाशिक शहरासाठी राखिव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मुकणे धरणातून अठरा किलोमीटरची थेट पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत पाईपलाईनचे काम सुरु करण्यात आले असून एल ऍण्ड टि कंपनीला 265 कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. पाईपलाईन योजना राबविताना मुकणे धरणात पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम सध्या सुरु आहे.\nविल्होळी येथील जलशुद्धीकरण बांधण्याचे काम पुर्णत्वास आले असून येथील पाणी शहरातील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या सिडको, पाथर्डी, इंदिरानगर, राजीवनगर तसेच थेट गांधीनगर पर्यंत पुरविण्याचे नियोजन आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण तुडूंब भरल्याने पंपिंग स्टेशनच्या हेडवर्क्‍स उभारण्याचा कामात अडचणी निर्माण होत आहे. जोपर्यंत धरणाच्या पाण्याची पातळी खोलवर जात नाही तोपर्यंत कामे करता येत नसल्याची बाब जानेवारी महिन्यात तत्कालिन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जलसंपदा विभागाकडे आवर्तन सोडण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना दिल्या होत्या.\nपाण्याची मागणी नोंदविली जात नाही. शिवाय खालच्या धरणांमध्ये पुरेसे पाणी असल्याने आवर्तन सोडण्यास जलसंपदा विभागाने नकार दिला होता. 28 फेब्रुवारीला एक आवर्तन सोडण्यात आल्याने धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. हेडवर्कच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असला तरी हेडवर्क्‍सचे काम फक्त 58 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत काम पुर्ण होण्याची शक्‍यता नसल्याने किमान सहा महिने महापालिकेला मुदतवाढ द्यावी लागणार आहे.\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/38748", "date_download": "2018-11-14T03:59:27Z", "digest": "sha1:NXZIXBB23FL2M3S2FOB7J6GX233QZAPO", "length": 39921, "nlines": 173, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रणांगण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रणांगण\n--------------तारवटलेल्या डोळ्यांनी कृष्णा उठला. उठल्या-उठल्या; स्लीप मोडमध्ये असलेल्या लॅपटॉपला त्याने जागवले. काल रात्री ज्या मुलीच्या प्रोफाईल पेजवर होता, तिचा चेहेरा पाहून दिवसाची सुरुवात झाली. खरंतर, सुरूवात म्हणजे काही विशेष काम असं नव्हतंच. मुरली मनोहर काही करो अथवा न करो, सार्‍या जगाची चिंता तो मनोमन करून सर्व चिंतांचे हरण करतोच, अशी नागरीकांची श्रद्धा होती. त्या श्रद्धेमुळे कृष्णाची मात्र पंचाईत झाली होती. नको त्या वयात; नको तो पराक्रम करून बसल्यामुळे योग्य त्या वयात; योग्य ते करतांना लोकापवादाची सारखी भिती बाळगत त्याला आता जगावं लागत होतं. सुरुवातीला अगदी छान-छान वाटलं खरं, पण नंतर नंतर त्याच-त्याच गोष्टींचा त्याला कंटाळा यायला लागला होता. कितीतरी वेळ मऊ मखमली गादीवर पडून रहावं, गोड-गोड स्वप्न पहावी आणि मनाला वाटेल तेव्हा राजवाड्याबाहेर पडून घोड्यावर बसून दूर रपेटीला जावं असं सारखं त्याच्या मनात यायचं.\n\"पण राज्यकारभार कोण पाहणार जनतेची गार्‍हाणी कोण ऐकणार जनतेची गार्‍हाणी कोण ऐकणार त्यांचं आयुष्य सुखा-समाधानाचं व्हावं, राज्याची घडी नीट नांदावी; या सगळ्याची जबाबदारी कोण सांभाळणार त्यांचं आयुष्य सुखा-समाधानाचं व्हावं, राज्याची घडी नीट नांदावी; या सगळ्याची जबाबदारी कोण सांभाळणार आपण आहोत म्हणून तर हे सगळे लोक निश्चिंत राहू शकतात. छे-छे, आपल्याला हे करायलाच हवं.\"\n--------------असा विचार करता-करता, कृष्णाचं लक्ष दुसर्‍या टॅबवर गेलं. त्यावर क्लिक करून त्यानं पाहिलं ते... त्याने दीर्घ उसासा टाकला. गेल्या महिन्याभरापासून त्या बातमीनं त्याच्या कायम प्रसन्न असणार्‍या मनावर मळभ दाटवलं होतं. कशातही त्याचं मन लागत नव्हतं. खरंतर, आपल्या स्वप्नांचा आपल्यादेखत... देखत नाही; पण आपल्या कळत चुराडा होतोय आणि आपण काहीच करू शकत नाहिये याची जाणीव त्याला खात होती. राधाची गेल्याच महिन्यात एंगेजमेंट झाली होती. आणि ही बातमी त्याला; तिच्या प्रोफाईलवर तिने अपडेट केलेल्या फोटोंमार्फत झाली होती कृष्णाला तिची एंगेजमेंट झाल्याचं इतकं दु:ख झालं नव्हतं, जितकं त्याला; तिने आपल्याला कळवलंसुद्धा नाही याचं वाईट वाटलं होतं.\n\"जिला आपण आपल्या आयुष्यातली सर्वात जवळची मैत्रीण मानत होतो, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करत होतो, त्या राधेनेच आपल्याला टाळावे होऊ दे, मला काय होऊ दे, मला काय मी का स्वतःला त्रास करवून घेऊ मी का स्वतःला त्रास करवून घेऊ मी आपला सुखात आहेच मी आपला सुखात आहेच तिचं नशीब ती जाणे...\"\n--------------तिन्ही लोकांतून सॅटेलाईटसारखे फिरणारे नारदमुनी; कृष्ण अजुनही आपल्या महालातच बसलाय हे पाहून तिकडे वळले. महालाच्या बाहेर नारदमुनी आल्याचं कृष्णाला; \"नारायण-नारायण\"चा जप ऐकू येताच कळाले. परंतू आपल्या जागेवरून उठायच्या आत नारदमुनीच कृष्णाच्या बेडजवळ चेअर घेऊन बसले. जवळ येऊन बसताच, नारदमुनींनी कृष्णाला विचारले,\n\"कृष्णा, तब्येत बरी दिसत नाही रात्रभर सारखा ऑनलाईन राहून तब्येत खराब नाही होणार, तर काय होईल रात्रभर सारखा ऑनलाईन राहून तब्येत खराब नाही होणार, तर काय होईल काय झालंय काय\n\"नारदा, तुला सार्‍या जगाच्या खबरी ठाऊक असतात. मग तुला न माहीती असे काय कारण असेल\n\"हम्म... पण मला जगाच्या चार गोष्टी ठाऊक असतात रे, त्यातली कुठली-कुठल्या वेळी बोलली गेली पाहिजे याचा नियम पाळावा लागतो. तेव्हा तुच आपलं उदास असण्याचं कारण सांगितलेलं बरं...\"\n\"नारदा, जीव लागत नाही आजकाल राज्यकारभारात. सारखी तिची आठवण येते.\"\n\"राधेची रे... गेल्या महिन्यात तिची एंगेजमेंट झाली, पण साधा मेसेज नाही की मेल नाही एवढी कशी निष्ठूर झाली रे ती एवढी कशी निष्ठूर झाली रे ती आणि मला न कळवण्याइतपत का परका आहे का मी आणि मला न कळवण्याइतपत का परका आहे का मी बरं, घाईघाईत झाली असेल, पण निदान दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी बरं, घाईघाईत झाली असेल, पण निदान दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी ते ही नाही खूप वाईट वाटलं रे. जेवणाची इच्छाच उडाली. एकमेकांना कधीही अंतर न देणारे, एकमेकांशिवाय जगण्याची कल्पनाही करू न शकणारे आम्ही, आणि... आणि या सगळ्याचा विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली तरी आज-आतापर्यंत तिने मला सांगायचीसुद्धा तसदी घेतली नाही...\"\n--------------नारदांनी कृष्णाचे सारे इमोशनल म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्याही चेहेर्‍यावर गंभीर भाव होते. पहिल्यांदा हाच विषय आहे, असं समजून, नारदांनी सावधपणे बोलायला सुरूवात केली.\n\"कृष्णा, योग्य वेळी योग्य तेच करायला हवं\n\"राधेसोबत घालवलेला एकेक क्षण आठवून बघ. तुझ्यासाठी घरच्यांपासून चोरून आणलेला गाजराचा हलवा, तुझ्यासाठी आणलेली; तुला आवडलेली मोत्याचा सर असलेली बासरी, यमुनेच्या तीरावर भान हरपून तुझ्यासोबत कित्येक तास सारी कामं टाकून देऊन केवळ तुला सोबत करावी म्हणून बसलेली ती... तू मथुरेला निघाला तेव्हा समोर शांतपणे उभी राहिलेली पण गेल्यानंतर कुणाच्या नकळत घरात बसून अश्रू ढाळणारी... आणि तू मथुरेला आल्यानंतर कंसवधापासून जो पुढे निघालास, तो मागे एकदाही वळून पाहिलं नाहीस...\"\n\"पण नारदा, आम्ही दोघे कायम संपर्कात रहावं, म्हणून मी तिला पाठवलेला ३ जी मोबाईल तिनेच नाकारला.\"\n म्हणजे तू लॅपटॉपवर चोवीस तास ऑनलाईन राहून जगातल्या सगळ्या सुंदर ललनांवर लाईन मारणार आणि तिच्याशी मोबाईलवर बोलायला तुला वेळ मिळाला असता आणि तिच्याशी मोबाईलवर बोलायला तुला वेळ मिळाला असता ते ही दिवसभर राज्यकारभार आटोपून संध्याकाळी शयनगृहात पाऊल पडते न पडते तोच लॅपटॉपला चिकटायची सवय झालेल्या तुला ते ही दिवसभर राज्यकारभार आटोपून संध्याकाळी शयनगृहात पाऊल पडते न पडते तोच लॅपटॉपला चिकटायची सवय झालेल्या तुला कृष्णा, तिचं तुझ्यावर जे प्रेम होतं, ते व्यक्त करायला तिला संधीच दिली नाहीस तू कृष्णा, तिचं तुझ्यावर जे प्रेम होतं, ते व्यक्त करायला तिला संधीच दिली नाहीस तू कारण त्यावेळी तुला मुळी कळलंच नाही. किंवा मग तुला मुळी प्रेम नकोच होतं तिचं. साधी-सरळ राधा कुठे आणि हाय-फाय 'क्लास' मुली कुठे कारण त्यावेळी तुला मुळी कळलंच नाही. किंवा मग तुला मुळी प्रेम नकोच होतं तिचं. साधी-सरळ राधा कुठे आणि हाय-फाय 'क्लास' मुली कुठे असा समज घेऊन तु मथुरेत दाखल झालास, तेव्हाच मला याची कल्पना आली होती. स्वप्नांच्या मागे धावणारे, आणि स्वप्न पाहण्याच्या वेळी जागणारे; कसेकाय आपल्या स्वप्नांना खरे करतील असा समज घेऊन तु मथुरेत दाखल झालास, तेव्हाच मला याची कल्पना आली होती. स्वप्नांच्या मागे धावणारे, आणि स्वप्न पाहण्याच्या वेळी जागणारे; कसेकाय आपल्या स्वप्नांना खरे करतील ऑनलाईन राहून प्रेम मिळत नसतं हे तुला राधेची एंगेजमेंट झाल्यावर कळलं असं वाटतंय... की अजुनही डोळे उघडले नाहीत म्हणायचे ऑनलाईन राहून प्रेम मिळत नसतं हे तुला राधेची एंगेजमेंट झाल्यावर कळलं असं वाटतंय... की अजुनही डोळे उघडले नाहीत म्हणायचे\n\"अरे, पण मलाही हे सर्व समजायला वेळ हवा होता रे... मी का जाणून-बुजून हे केले आपल्या हातून होणार्‍या पराक्रमाची आकाशवाणी सोळा वर्षांपुर्वीच झाली आहे, हे मनात असलेल्या कुठल्याही तरूणाला शक्तीची-साम्राज्याची भुरळ पडणारंच ना आपल्या हातून होणार्‍या पराक्रमाची आकाशवाणी सोळा वर्षांपुर्वीच झाली आहे, हे मनात असलेल्या कुठल्याही तरूणाला शक्तीची-साम्राज्याची भुरळ पडणारंच ना लोकांना कंसाच्या जाचातून सोडवणे हे ही चांगलंच काम ना लोकांना कंसाच्या जाचातून सोडवणे हे ही चांगलंच काम ना मग ते मी केल्यानंतर माझ्या माथ्यावर आलेला हा राजपदाचा मुकूट त्यागून मी कुठे जाणार होतो मग ते मी केल्यानंतर माझ्या माथ्यावर आलेला हा राजपदाचा मुकूट त्यागून मी कुठे जाणार होतो आणि राधेबद्दल म्हणशील तर, तिचं माझ्यावर मैत्रीणीहून जास्त प्रेम आहे हे कळत असुनही, केवळ माझा गैरसमज नसावा; तर त्याबाबतीत दोघांच्या सहमतीनं ते व्हावं एवढीच माझी इच्छा होती. पण 'कालाय तस्मै नमः' म्हणून मी पुढे निघालो. जगातल्या सर्व सुंदर मुलींवर माझा हक्क आहे असं; मलाच काय, माझ्या वयाच्या कुठल्याही तरूणाला वाटतं आणि राधेबद्दल म्हणशील तर, तिचं माझ्यावर मैत्रीणीहून जास्त प्रेम आहे हे कळत असुनही, केवळ माझा गैरसमज नसावा; तर त्याबाबतीत दोघांच्या सहमतीनं ते व्हावं एवढीच माझी इच्छा होती. पण 'कालाय तस्मै नमः' म्हणून मी पुढे निघालो. जगातल्या सर्व सुंदर मुलींवर माझा हक्क आहे असं; मलाच काय, माझ्या वयाच्या कुठल्याही तरूणाला वाटतं मग मी अपवाद कसा मग मी अपवाद कसा\n--------------नारदांना; कृष्णाला नक्की काय सतावत होतं, ते हळुहळू ध्यानात आलं. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी त्याग करावी लागलेली गोष्ट, माणसाला; हवं ते मिळाल्यानंतर पुन्हा येऊन छळावी तसं राधेबद्दलचे विचार त्याला छळत असतील असं त्यांना वाटलं. परंतू, एकदा राधेची एंगेजमेंट झाल्यावर, ती कृष्णाच्या आयुष्यात परत येणं, ९९% अशक्य होतं. मग तरीही कृष्ण तिच्यासाठी तळमळतोय की अजून काही पुन्हा नारदांनी समजावणीच्या सुरात बोलायला सुरूवात केली.\n वयाचा दोष इतपर्यंत ठीक. पण मग आता तुला सर्व गोष्टी कळतात ना मग एखाद्या कुमारवयातल्या पोरासारखं सारं काम सोडून देऊन, जबाबदार्‍यांना फाटा देऊन इथे महालात बसूनही कसं चालेल मग एखाद्या कुमारवयातल्या पोरासारखं सारं काम सोडून देऊन, जबाबदार्‍यांना फाटा देऊन इथे महालात बसूनही कसं चालेल आणि प्रेमाचं म्हणशील तर, तुझं राधेवरंच खरं प्रेम होतं असं असलं तरी आता ती कुणा दुसर्‍याची झालीये, तिने तुला कळवलं नाही या सत्याचा स्वीकार तुला का करता येत नाहीये आणि प्रेमाचं म्हणशील तर, तुझं राधेवरंच खरं प्रेम होतं असं असलं तरी आता ती कुणा दुसर्‍याची झालीये, तिने तुला कळवलं नाही या सत्याचा स्वीकार तुला का करता येत नाहीये शेवटी हे सर्व झाल्यानंतर; you should move on शेवटी हे सर्व झाल्यानंतर; you should move on धर्मयुद्धातल्या रणांगणावर अर्जूनाला गीतोपदेश करणारा तू, स्वतःच प्रेमसंगरातला अर्जून होऊन का बसलायेस धर्मयुद्धातल्या रणांगणावर अर्जूनाला गीतोपदेश करणारा तू, स्वतःच प्रेमसंगरातला अर्जून होऊन का बसलायेस\n\"नारदा, या सगळ्या गोष्टींचा धागा इथेच संपत नाही; म्हणून कदाचीत मी गोंधळलोय...\"\n\"आयुष्य ज्या ठिकाणी थांबल्यासारखं वाटतं, त्याचठिकाणी नशीब त्याची चाकं बदलवायला का घेतं याचाही विचार करून माझी ही अवस्था झालीये.\".\n\"आता ही मीरा कोण बाबा\n\"गेल्या महीनाभरात ऑनलाईन राहण्याची कमाई... म्हणजे रात्र-रात्र जागून मैत्रीचं रुपांतर भेटीत होण्याइतपत गोष्टी आल्यायेत. पण राधेचा विचार काही डोक्यातून जात नाही. ती जवळ नाही, आणि दुसर्‍या कुणाला आयुष्यात स्थान द्यावसं वाटत नाही. अर्थात, त्यातून लवकरच बाहेर पडायचं असेल तर...\".\n\"पुरे, आलं लक्षात. म्हणजे, गोष्टी नितीमत्ता, तुझं स्टेटस, तुझ्या आयुष्याचं सार्वजनिक असणं आणि वैयक्तिक आयुष्याची होणारी घुसमट इथे येऊन थांबल्यात...\".\n\"इतकंच नाही नारदा, मला तर या सर्व गोष्टींचाच कंटाळा आलाय. आपण कुणीतरी असामान्य आहोत हा युवावस्थेचा भ्रम होता असं मला आजकाल वाटायला लागलंय, आणि त्या अहंगंडाच्या सामर्थ्यामुळे आजपर्यंत जे पराक्रम झाले; त्याचा सारा महीमा माझ्यासाठी कधीच ओसरला आहे. मुळात मी एक सामान्य पुरूष असून मला माझं असं वैयक्तीक आयुष्य आहे आणि मला ते पुरेपूर उपभोगता यायला हवं असा एक विचारप्रवाह आता आतमध्ये उसळायला लागलाय. राजसभेत बसलो असतांना, रोजच्या त्याच त्याच केविलवाण्या कहाण्या, तेच तेच अन्याय करणारे मुर्दाड लोक आणि ते सहन करणारी बुळगी जनता यांचा विलाप ऐकून ओकायला होतं. आपलं आयुष्य असं कुणाच्या तरी कुबड्यांवर हाकणारी ही लोक आणि त्यांना सुखासमाधानानं जगण्यासाठी त्यांच्या कुबड्या मी होणं, आणि माझ्या खांद्यांवर अशा अगणित पंगूंचं ओझं मी का वहावं असं वाटून तिथून पळूनही जावसं वाटतं. एका पक्षावर न्याय झाला की जयजयकार करणारी त्यांची लोक आणि प्रतिपक्षावर अन्याय झाला म्हणून माझ्या नावाने खडे फोडणारी दुसर्‍या पक्षाची लोक यांच्यामध्ये खरं कोण, खोटं कोण असा विचार करून, मी काही चूक तर केली नाही ना असं वाटायला लागून डोक्याच्या जागी एखादं भुईचक्र आहे आणि ते माझ्या सुदर्शन चक्राहून अधिक वेगानं फिरतंय असं वाटतं. हेच काय, अजूनही बरेच धागे हातात येतात ज्यांचे गुंते सोडवता सुटत नाही. आतमधल्या आतमध्ये ही खळबळ, आणि बाहेर; कुणी आपला हितशत्रू आहे जो आपल्या विरोधात गुप्त कारवाया करून आपल्याला तोंडघशी पाडण्याच्या तयारीत आहे असले संशय डोक्यात घालणारे मंत्रीगण, दुसर्‍या देशाचा राजा आपल्या राज्यावर आक्रमण करायच्या तयारीत आहे असले गुप्तहेरांचे निरोप, आणि वर माझी देवाप्रमाणे भक्ती करणारी साधी भोळी लोक ज्यांच्या असंख्य आणि मलाही न उकलता येणार्‍या समस्या या सर्वांना टाकून देऊन मी कुठे जाऊ असं वाटून तिथून पळूनही जावसं वाटतं. एका पक्षावर न्याय झाला की जयजयकार करणारी त्यांची लोक आणि प्रतिपक्षावर अन्याय झाला म्हणून माझ्या नावाने खडे फोडणारी दुसर्‍या पक्षाची लोक यांच्यामध्ये खरं कोण, खोटं कोण असा विचार करून, मी काही चूक तर केली नाही ना असं वाटायला लागून डोक्याच्या जागी एखादं भुईचक्र आहे आणि ते माझ्या सुदर्शन चक्राहून अधिक वेगानं फिरतंय असं वाटतं. हेच काय, अजूनही बरेच धागे हातात येतात ज्यांचे गुंते सोडवता सुटत नाही. आतमधल्या आतमध्ये ही खळबळ, आणि बाहेर; कुणी आपला हितशत्रू आहे जो आपल्या विरोधात गुप्त कारवाया करून आपल्याला तोंडघशी पाडण्याच्या तयारीत आहे असले संशय डोक्यात घालणारे मंत्रीगण, दुसर्‍या देशाचा राजा आपल्या राज्यावर आक्रमण करायच्या तयारीत आहे असले गुप्तहेरांचे निरोप, आणि वर माझी देवाप्रमाणे भक्ती करणारी साधी भोळी लोक ज्यांच्या असंख्य आणि मलाही न उकलता येणार्‍या समस्या या सर्वांना टाकून देऊन मी कुठे जाऊ नारदा, मी मी आहे, की नाही नारदा, मी मी आहे, की नाही मला माझं असं काही अस्तित्व आहे की नाही मला माझं असं काही अस्तित्व आहे की नाही ज्यांना मी माझे समजतो ते खरंच मला त्यांचं समजतात की नाही ज्यांना मी माझे समजतो ते खरंच मला त्यांचं समजतात की नाही आणि जे दाखवतात की मी त्यांचाच आहे, त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा आणि जे दाखवतात की मी त्यांचाच आहे, त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा मुळात कुणी माझ्यावर विश्वास ठेवावा का मुळात कुणी माझ्यावर विश्वास ठेवावा का मी आज इथे आहे त्याच्या लायक आहे का मी आज इथे आहे त्याच्या लायक आहे का होतो का एक ना दोन, लाखो करोडो फूट खोल अशा गर्तेत मी रोज पडतो आणि रक्तबंबाळ होऊन महालात परत येतो. तेव्हा यासगळ्यांपासून मुक्ती मिळावी म्हणून मग हे ऑनलाईन राहणं, प्रेम शोधणं आणि राधेच्या विचारांपासून स्वतःला होणार्‍या त्रासापासून परावृत्त करणं...\"\n--------------हे मात्र नारदांना अनपेक्षीत होतं. कृष्णाच्या डोक्यात एकाचवेळी अनेक ज्वालामुखींचे स्फोट होत होते, परंतू त्या सर्वांचा उगम मात्र कुठेच दिसत नव्हता. राधा/मीरा ही तर त्याची वैयक्तीक बाब होती, परंतू राज्यकारभारातदेखील आजुबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट त्याला छळतेय हे मात्र त्यांना माहीत नव्हतं. राजा म्हणून या गोष्टींना सामोरं जावं लागेल याबद्दल कृष्णाने तक्रार करणे याचे त्यांना नवल वाटले. परंतू लगेचच त्यांना, पृथ्वीतलावर कृष्ण माणूस म्हणूनच जन्माला आलाय या सत्याची जाणीव झाली. आणि मर्त्य लोकांना पडणारे अनुत्तरीत प्रश्न, त्यांची उत्तरं शोधण्यासाठीचा त्यांचा आटापिटा स्वतः कृष्णही करतोय हे पाहून त्यांनाही मग परीस्थितीचा बोध झाला. आता त्यांना पृथ्वीतलावरच्या मर्त्य माणसाला समजवायचे होते. जे त्यांनाही जमेल असे वाटत नव्हते.\n\"कृष्णा, या सगळ्या प्रश्नांवर एका क्षणांत उत्तर मिळेल असं वाटतं तुला मुळात, तुला प्रश्न काय पडतायेत, आणि त्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, आहे की नाही, असल्यास त्यांचा प्राधान्यक्रम आणि नसल्यास ते पडण्याचं कारण तरी काय मुळात, तुला प्रश्न काय पडतायेत, आणि त्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, आहे की नाही, असल्यास त्यांचा प्राधान्यक्रम आणि नसल्यास ते पडण्याचं कारण तरी काय या सर्वांवर तू स्वतः विचार केलाच असशील ना या सर्वांवर तू स्वतः विचार केलाच असशील ना\n उलट विचार करून करून तर माझ्या डोक्याची मंडई झालीय हे काय तुला पुन्हा वेगळं सांगू का पुन्हा\n\"नाही, मला तुला फक्त एवढंच सांगायचंय; की विचार करू नकोस\n\"सोपंय ना खूप असं बोलणं, नारदा पण मी अजुन स्वतःलाच ओळखू शकलोय असं मला तरी वाटत नाही, आणि जिथे मला स्वतःलाच पडणार्‍या प्रश्नांना न्याय्य उत्तरं देता येत नाही, तिथे दुनियेला मी न्याय काय देणार पण मी अजुन स्वतःलाच ओळखू शकलोय असं मला तरी वाटत नाही, आणि जिथे मला स्वतःलाच पडणार्‍या प्रश्नांना न्याय्य उत्तरं देता येत नाही, तिथे दुनियेला मी न्याय काय देणार\n\"कृष्णा, हे प्रश्न मुळात तुझ्याकडे न्याय मागणारे नाहीत\n\"मुळात, हे प्रश्नच अस्तित्वात नाहीत. हे सारे आहेत ते तुझ्या मनाचे खेळ... तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण तुला वाटतं की वादळी असावा. इतका की त्या वादळापुढे दुनियेचा निभावही लागू नये, पण त्याच वादळाशी तू मात्र चार हात अगदी सहज करावे एखादं वादळ असंही असावं की तुझ्या सर्व सामर्थ्याचा त्याच्याशी झगडतांना कस लागावा. पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र सगळं कसं अगदी सुरळीत चाललंय. कुठेच कुणाची आडकाठी नाही, की कुणाची अरेरावी नाही. कुणी तुझ्याशी दोन हात करत नाही, की कुणी तुला चार बोल सुनावत नाही. कुठेच असं काही दृष्टीस येत नाही की जे तुला खटकावं. कुठेच असं कानी पडत नाही की ज्याने तुझ्या मेंदूला झिणझिण्या याव्या. या सार्‍या गोष्टींमध्ये कुठली गोष्ट एकमेव आहे, कृष्णा एखादं वादळ असंही असावं की तुझ्या सर्व सामर्थ्याचा त्याच्याशी झगडतांना कस लागावा. पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र सगळं कसं अगदी सुरळीत चाललंय. कुठेच कुणाची आडकाठी नाही, की कुणाची अरेरावी नाही. कुणी तुझ्याशी दोन हात करत नाही, की कुणी तुला चार बोल सुनावत नाही. कुठेच असं काही दृष्टीस येत नाही की जे तुला खटकावं. कुठेच असं कानी पडत नाही की ज्याने तुझ्या मेंदूला झिणझिण्या याव्या. या सार्‍या गोष्टींमध्ये कुठली गोष्ट एकमेव आहे, कृष्णा\n एकही अशी गोष्ट जी माझ्या सामर्थ्याला आव्हान देईल अशी...\"\n\"नाही, या सगळ्यात एकमेव गोष्ट आहे तू सारं काही तुझ्याबाबतीतंच घडत नाहीये असं तुला वाटतं... म्हणजे, जगात अशा एक ना अनेक घटना कुठे ना कुठे घडतच असतात, ज्यांचा कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यावर काही ना काही परीणाम होतंच असतो. तुझ्या राज्यातही हे घडतंच आहे. पण या सगळ्यात तू स्वतःला पहात नाहीस. या सगळ्यांपासून कुठेतरी एकटा, भरकटलेला तू राहतोयेस म्हणून तुला हे सारे प्रश्न डोक्यात येतात.\"\n\"नारदा, संदर्भ समजला नाही. मला पडणारा प्रत्येक प्रश्न मी या सर्वांशी निगडीत आहे म्हणुनच पडतोय ना मी इथला राजा आहे, मला इथल्या प्रजेचं पालनपोषण करायचंय, राज्य सुखाने चालवायचंय आणि राधा काय किंवा मीरा काय, यांच्याशी सुद्धा तितकंच समरसून रहायचंय.\"\n\"इथेच तर सारी गंमत आहे कृष्णा... जे जे गीतेत अर्जूनाला सांगितलंस, ते ते सर्व तुला लागू पडत नाही असा तुझा गैरसमज असेल, किंवा तू आता या क्षणाला कोण आहेस, काय आहेस हे विसरून जगू पाहतोय... कृष्णा, अरे आपण सगळे कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या गर्तेत सापडलेले अर्जूनच की ज्यांना उपदेशाची गीता सांगणारा कुणीतरी कृष्ण भेटावा लागतो. पण, रणांगण तेवढं बदलंत राहतं...\"\n--------------इतकं बोलल्यानंतर नारद स्वतःच विचारांत गुंतल्यासारखे दिसू लागले. कृष्ण मात्र अजूनही गोंधळलेलाच होता.\n\"म्हणजे, मी कृष्ण असुनही, मला पडलेल्या प्रश्नांना उत्तर देणारा कृष्ण कुणी वेगळाच आहे असं\n\"नारदा, अरे असा अर्ध्यावर येऊन सोडू नकोस रे... आधीच मी या रोजरोजच्या गुर्‍हाळाला कंटाळालोय आणि...\"\n\"म्हणजे, हेच आता इतक्या वेळ आपण जे बोलत होतो. राधा, मीरा, हा राज्यकारभार, मी इथला राजा आणि माझे प्रश्न... इतकं सगळं...\"\n\"अर्थात, या सगळ्यावर तुला काही उपाय सांगायचा नाही का\n\"उपाय एकच, लक्ष्यापासून ढळायचं नाही\n\"नारायण, नारायण...\" म्हणता म्हणता नारदमुनी अंतर्धान पावले.\n--------------कृष्णाने डोके खाजवले. पण अर्थबोध होणे न होणे, यावर वेळ घालवत बसायला त्याला वेळ नव्हता. दिनचर्येला सुरूवात करण्याच्या उद्देश्याने, कृष्णाने लॅपटॉप बंद करून पुढच्या अपॉईंटमेंट्स बद्दल सेक्रेटरीला विचारण्यासाठी कॉल केला. आजच्या रणांगणावरसुद्धा, कृष्ण कालचेच प्रश्न घेऊन लढायला जाणार होता. वरती नारदांनासुद्धा डेली अपडेट्ससहीत, मर्त्यलोकांतल्या प्रत्येक माणसाला कुठल्या रणांगणावर नेऊन झुंजवायला हवं याची यादी करायला लावली गेली.\n\"मर्त्यलोकांतल्या प्रत्येक माणसाला कुठल्या रणांगणावर नेऊन झुंजवायला हवं\" हि कल्पनाभन्न्नाट आहे राव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2013/08/blog-post_15.html", "date_download": "2018-11-14T02:22:32Z", "digest": "sha1:M65IL5GM63AVMXNLH7H5KOZWD4CDCPIQ", "length": 7618, "nlines": 161, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: सहन होत नाही. २", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nसहन होत नाही. २\nपंधरा दिवस झाले अजूनही त्यातून बाहेर येऊन लिहायला जमेल याची खात्री नाही.\nहे वाचत असताना, आठवताना, एकदम माझ्या मनात त्या मुलीचे डोळेच येतात, कसे दिसत असतील ते काय म्हणत असतील ते काय म्हणत असतील ते खोलवरचे दु:ख , भीती, फसवणूक...... तिच्या डोळ्यात पाहण्याची माझ्यात हिंमत नाही.\nहे अजाण छोट्या मुली,\nतुझ्या जन्मदात्यांना, शेजार्‍यांना, नातेवाईकांना, या समाजाला ... कुणालाही माफ करू नकोस\nतू या जगात आहेस की नाही..... मला माहित नाही.\nतू जन्मलीस, तेव्हा मुलगी म्हणून तुझ्या जन्माचा आनंद झाला असेल की दु:ख कोण जाणे,\nहळू हळू तुझी नजर स्थिर झाली असेल, मान बसली असेल, कधीतरी गुंडाळून ठेवलेलं असताना तू हातपाय नाचवले असशील,\nछपराच्या छिद्रातून येणारा उन्हाचा कवडसा हाताने पकडायचा खेळ तू खेळली असशील,\nतेव्हाचा तुझ्या डोळ्यातला आनंद, ती लकाकी परत तुझ्या डोळ्यात दिसावी यासाठीची कुठलीही जादू मला येत नाही गं\nकाय घडतं आहे, त्याचे कुठलेही अर्थ तुला कळत नसणार काय पुढे वाढून ठेवलंय काय पुढे वाढून ठेवलंय\nबाळे, अशा राक्षसांच्या पोटी जन्म घ्यायचं का ठरवलंस\nमाणूसकी, वात्सल्य, माया, ममता, संस्कृती...... सगळ्यांसमोर तू भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहेस.\nतू रडली असशील, घाबरली असशील, ओरडली असशील की मूक......\nतुला पोटाशी धरणारं कोणी होतं का गं\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nसहन होत नाही. ३\nसहन होत नाही. २\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/mandakini-dawoods-love-story-on-silver-screen-259687.html", "date_download": "2018-11-14T02:35:00Z", "digest": "sha1:Z366SWJ4PUKU6K6GIONOHG6UJXFYWKKB", "length": 12522, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंडरवर्ल्ड डॅान दाऊदची प्रेमकहाणी आता रुपेरी पडद्यावर", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअंडरवर्ल्ड डॅान दाऊदची प्रेमकहाणी आता रुपेरी पडद्यावर\n'दाऊद' हा चित्रपट हिंदी बरोबरच मराठी, तमिळ, तेलगू या भाषेतही रिलिज होणार आहे.\n03 मे : यावर्षी अंडरवल्ड डॅान दाऊद इब्राहिमवर आणखी एक चित्रपट बनतोय ज्याचं नाव आहे दाऊद. या चित्रपटात दाऊदच्या लहानपणापासून ते तारूण्यापर्यंतचा प्रवास असेल. एक लहान मुलगा डॅान कसा बनला याची ही कहाणी दाखवण्यात येणाराय. पण या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे दाऊद-मंदाकिनी याचं प्रेमकहाणी.\nअंडरवल्ड डॅान दाऊदची नेहमीच बॅालिवूडला भुरळ पडते. चित्रपटांमध्ये दाऊदचा कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे उल्लेख नेहमीच होत असतो. मात्र यावेळी थेट दाऊद कसा डॅान बनला याची कहाणी 'दाऊद' या चित्रपटात सांगितलीय.\nमंदाकिनी आणि दाऊद यांच्या प्रेमप्रकरणाची नेहमीच चर्चा होते. मात्र या चित्रपटात थेट त्यांच्या प्रेमकहाणीवर फोकस ठेवलाय.\n'दाऊद' हा चित्रपट हिंदी बरोबरच मराठी, तमिळ, तेलगू या भाषेतही रिलिज होणार आहे. यावर्षीच्या ईद दरम्यान सलमान खानचा ट्यूबलाईट हाही चित्रपट रिलिज होतोय. त्याला आता दाऊद या चित्रपटाची टक्कर असणाराय. त्यामुळे दाऊद बॅाक्स आॅफीसवर किती कमाल करतोय ते पाहावं लागेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/fifa-world-cup-earthquake-in-mexico-city-fans-celebration-football-293110.html", "date_download": "2018-11-14T02:25:13Z", "digest": "sha1:L4IQ354ECEWVBNATAYDM7SOD6NR5TS47", "length": 13764, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "याला म्हणतात फुटबॉल!चाहत्यांच्या नुसत्या जल्लोषानं मेक्सिकोत ‘भूकंप’", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nचाहत्यांच्या नुसत्या जल्लोषानं मेक्सिकोत ‘भूकंप’\nचाहत्यांचा जल्लोष एवढा मोठा होता की राजधानी मेक्सिको सिटी हादरून गेली...भूकंपमापन केंद्रावर त्याची नोंदही झाली यावरून चाहत्यांच्या जल्लोषाची कल्पना येवू शकते.\nमेक्सिको सिटी,ता.18 जून : फीफा वर्ल्ड कप सामन्यात रविवारी झालेली जर्मनी आणि मेक्सिकोच्या पहिल्याच सामन्यात मेक्सिकोनं 1-0 अशी मात दिल्यानंतर चाहत्यांचा जल्लोष एवढा मोठा होता की राजधानी मेक्सिको सिटी हादरून गेली...भूकंपमापन केंद्रावर त्याची नोंदही झाली यावरून चाहत्यांच्या जल्लोषाची कल्पना येवू शकते.\nमेक्सिको आणि जर्मनीची मॅच रोमहर्षक ठरली. जर्मनीच्या बलाढ्य संघाला मेक्सिकोनं जोरदार लढत दिली. बचावासाठी जगविख्यात असलेल्या जर्मनीची संरक्षक फळी भेदत मेक्सिकोनं पहिला गोल मारला आणि शेवटपर्यंत जर्मनीवर दबाव कायम ठेवला.\nमेक्सिकोच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं...सर्व मेक्सिकोत जल्लोष झाला. या जल्लोषाचं केंद्र बिंदू होती मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी. या शहराचे सर्व रस्ते फुटबॉलप्रेमींनी ओसंडून वाहत होते. नाचणं, गाणे, उड्या मारणे आणि आनंदानं बेभान झालेल्या चाहत्यांचा जोष एवढा जबरदस्त होता की जमीनही हादरून गेली....तिथल्या वेधशाळेने सकाळी 11.32 मीनिटांनी हादरे बसल्याची त्यांची नोंदही केली.\nमेक्सिकोतल्या फुटबॉलप्रेमींचा हा जल्लोषाचा व्हिडीओ जगभर व्हायरल झालाय...नेटकऱ्यांचीही त्याला जोरदार पसंती मिळत आहे. मेक्सिकोतला हा भूकंप नैसर्गिक होता....पण त्याचं केंद्र बिंदू होतं फुटबॉलचे चाहते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-agitation-mheshal-water-100304", "date_download": "2018-11-14T03:51:58Z", "digest": "sha1:JYBECW4DCV6GJQQHL7C54WPS2ALKIFJ7", "length": 15524, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News agitation for Mheshal water \"म्हैसाळ' च्या पाण्यासाठी मिरजेत सर्वपक्षीय मोर्चा | eSakal", "raw_content": "\n\"म्हैसाळ' च्या पाण्यासाठी मिरजेत सर्वपक्षीय मोर्चा\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nमिरज - म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी शेतकरी आज रस्त्यावर उतरले. मिरजेत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. आठवड्यात योजना सुरू झाली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nमिरज - म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी शेतकरी आज रस्त्यावर उतरले. मिरजेत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. आठवड्यात योजना सुरू झाली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nकाँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, पंचायत समितीतील प्रतोद अनिल आमटवणे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, वसंतराव गायकवाड, आप्पासाहेब हुळ्ळे, प्रा. सिद्धार्थ जाधव, शिवसेनेचे संजय काटे, चंद्रकांत मैगुरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष बी. आर. पाटील यांनी नेतृत्व केले.\n10 मार्चला रास्तो रोको\nयोजनेच्या पाणीपट्टीचा सातबारावर चढवलेले बोजे त्वरित कमी करावेत. पाणीवापर संस्था तत्काळ स्थापन कराव्यात. मागील बिल माफ करावे. आठ मार्चपर्यंत उपसा सुरू झाला नाही, तर 10 मार्च रोजी पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको केला जाईल. पुढील टप्प्यात आंदोलन आणखी तीव्र करू.\nकिसान चौकातून मोर्चा सुरू झाला. शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत श्रीकांत चौकमार्गे तहसील कार्यालयावर तो गेला. तेथे जोरदार घोषणाबाजी झाली. \"पाणी आमच्या हक्‍काचे' असे ठणकावत उपसा सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.\nश्री. कोरे म्हणाले, \"\"पाणीटंचाई गंभीर स्वरूप धारण करीत आहे. योजना सुरू करण्याशिवाय पर्याय नाही.''\nश्री. शिंदे म्हणाले,\"\"उपसा सुरू झाला नाही हजारो एकर बागायत मातीमोल ठरेल. शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसेल. पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागेल.''\nश्री. आमटवणे म्हणाले,\"\"शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाशी देणेघेणे नसल्यासारखी भाजप सरकारची वागणूक आहे. मार्च उजाडला तरी उपसा सुरू झालेला नाही. यापूर्वीची थकबाकी टंचाईनिधीतून भागवून योजनेचा उपसा त्वरित सुरू करावा.''\nसुभाष खोत म्हणाले,\"\"सरकारचे धोरण शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. योजना सुरू न झाल्यास मिरज, जत, तासगाव, कवठेमहांकाळ व सांगोला तालुक्‍यांतील शेती धोक्‍यात येणार आहे.''\nनायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे, सुभाष पाटील, संभाजी पाटील, विष्णू पाटील, बाळासाहेब नलवडे, गणेश देसाई, सुरेश कोळेकर, बाबासाहेब शिंदे, मौलाअली मुजावर, प्रमोद इनामदार, पप्पू शिंदे, शिवाजी महाडिक, गंगाधर तोडकर, वास्कर शिंदे, तानाजी सातपुते, गुलाबराव भोसले, अशोक रजपूत, अनिता कदम, संकेत परब, अख्तरपाशा पटेल, प्रशांत माळी, आशा कुंभार, सुरेखा पाटील, रमेश भोसले, अजित ढोले, रफिक मुजावर, सदाशिव खाडे, खंडेराव जगताप, तुषार खांडेकर, रावसाहेब पाटील आदी सहभागी झाले.\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nबेकायदेशीर दारु बंदसाठी महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव\nसोलापूर : वारंवार निवेदने देऊनही बार्शी तालुक्‍यातील साकत गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद होत नसल्याने तेथील महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\nवृद्ध शेतकऱ्याचा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा\nसंग्रामपूर : शासनाच्या हमीभाव योजनेत मुलाने विकलेल्या तुरीचे पैसे व्याजासकट देण्यात यावे. यासाठी वयोवृद्ध वडिलांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-UTLT-infog-guns-cheaper-than-budget-smart-phones-in-this-gun-market-5794988-PHO.html", "date_download": "2018-11-14T02:13:24Z", "digest": "sha1:3TAMP6DWOKQQBBXDN4JWYGYCNL3PQPLG", "length": 11054, "nlines": 172, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "guns cheaper than budget smart phones in this gun market | येथे स्मार्टफोपेक्षाही स्वस्त मिळतात AK 47, हे आहे जगातील सर्वात धोकादायक गन मार्केट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nयेथे स्मार्टफोपेक्षाही स्वस्त मिळतात AK 47, हे आहे जगातील सर्वात धोकादायक गन मार्केट\nएकून आश्चर्यचकित झालात, पण हे खरे आहे. काहिंच्या मनात प्रश्न पडला असेल की, एखादी खेळण्यातली वस्तु वैगेरे असेल. जर आपल्या\nनवी दिल्ली- एेकून आश्चर्यचकित झाले असाल. पण हे खरे आहे. काहिंच्या मनात प्रश्न पडला असेल की, एखादी खेळण्यातली वस्तु वैगेरे असेल. जर आपल्याला विचारले या मशीनगन किंवा AK-47 ची किंमत काय आहे तर तुम्ही लाखोंमध्ये सांगाल. या जगामध्ये असेही एक मार्केट आहे की, जेथे मशीनगन आणि AK-47 सारख्या धोकादायक गनची किंमत फक्त एका मोबाईल फोन एवढी आहे. येथे आपल्याला शोकेसमध्ये रुसकी AK-47 मिळेल तर समोरच्या दुकानामध्ये अमेरिकी एफ 16 ऑटोमॅटिक रायफल. थोडे फिरल्यानंतर तर कदाचित रॉकेट लाँचरही खरेदी करु शकतात.\n- खास गोष्ट अशी आहे की, येथे कायदे- कानून आणि पेपर वर्कची कुठलीही अडचण नाही.\n- येथे फक्त एकच पेपर चालतो तो म्हणजे पैसा.\n- जर आपल्याकडे पैसा असेल तर आपण कुठलेही धोकादायक हत्यार खरेदी करु शकातात.\n- आज तुम्हाला सांगणार आहोत की, जगातील सर्वात धोकादायक गन मार्केटबद्दल...\nपुढील स्लाइडवर वाचा, कुठे आहे गण मार्केट...\nकुठे आहे गन मार्केट...\nपाकिस्तानमधील दाराअमखेल भाग शस्त्रास्त्रांसोबत, दारुगोळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर भागात दाराअदमखेल पेशावरपासून फक्त 35 किलोमीटर दूर वसलेले आहे.\nया भागात स्मार्टफोनपेक्षा मशिनगन स्वस्त किंमतीत मिळते. पाकिस्तानातील हे शहर शस्त्रास्त्रांचा काळाबाजार आणि दारुगोळाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.\nमिडियामध्ये आलेल्या बातम्यानुंसार, काही काळापुर्वी तर रॉकेट लाँचर आणि मोर्टारही सहज मिळत होते. या परिसरात पाकिस्तानी लष्कराच्या दबावानंतर ते दुकानात गायब झाले आहेत, पण मार्केटमधून नाही.\nपुढील स्लाइवडरवर शस्त्रांचे दर...\nआतंकवादिचे सर्वात आवडिचे हत्यार म्हणजे AK-47 आहे. येथे AK-47 यांची ओरिजनल बंदुकिची किंमत 2000 डॉलरच्या जवळपास दिसते. ही किंमत जवळपास 55 हजारांपासून 1 लाख चाळीस हजारापर्यंत असते. बजेट कमी असेल तरीही सेम कॉपी असणारी AK-47 आपल्याला 70 डॉलरपासुन 250 डॉलरपर्यंत खरेदी करु शकतात. म्हणजे 5000 रुपयांपासुन ते 17 हजार रुपयांमध्ये आपण घरी घेऊन जाऊ शकतात.\nपुढील स्लाइडवर वाचा, 16 ऑटोमॅटिक रायफलचे रेट कार्ड...\n55 हजारांमध्ये 16 ऑटोमॅटिक रायफल\nगन मार्केटमध्ये आपल्याला अमेरिकी ऑटोमॅटिक रायफलही मिळतात. मात्र बहुतांश घटनांमध्ये आपल्याला नकलीनेही काम चालवावे लागते. चीनमध्ये बनलेल्या एम 16 ची कॉपी 1800 ते 2300 डॉलरमध्ये मिळू शकते. जे अधिकतर 1.5 लाख रुपयांच्या बरोबरीने आहे.\nपुढील स्लाइडवर वाचा, अमेरिकी SWAT टिमचे आवडिचे हत्यार...\nडॉन न्यूज यांच्यानुसार या मार्केटमध्ये MP 5 सबमीशनगणची कॉपी सहज मिळते. हे छोटेसे हत्यार जगात प्रसिद्ध आहे. येथील कारागिरांनी दावा केला आहे की, त्यांनी मागिल 10 वर्षात अशा 10 हजार बंदुकी विकल्या आहे आणि कोणतीही तक्रार आली नाही.\nया मार्केटची स्थिती आणि हत्यारांची सहज विक्री या मर्केला सर्वात धोकादायक बनवते. हे गण मार्केट अफगानिस्तानच्या सीमेपेक्षा जास्त दुर नाही. या परिसरातही पाकिस्तानी लष्कर आपली पकड बनवन्याच्या तयारीत आहे.\n(फोटो प्रतीकात्मक लावले आहे.)\n#Metoo मध्ये अडकला विजय माल्याचा मित्र, जगतो आहे लग्झरी लाइफ स्टाइल\nभारतातील सर्वात महागड्या घरात होणार ईशा अंबानी, आनंद पीरामल यांचा विवाह; पाहा Photos\nयेथे भंगाराच्या भावात मिळतात जुने TV, फ्रिज, AC, लॅपटॉप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T03:41:49Z", "digest": "sha1:DZSZXBTS7YZGQMZ5ZD3TI2QOFBOYEFHT", "length": 2915, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "१० हजार | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nचांगले आणि कमी किंमतीचे अँड्रॉईड मोबाईल फोन\nमागील अँड्रॉईड फोनशी निगडीत लेख प्रकाशीत झाल्यानंतर मला अनेक वाचकांनी १० हजार रुपयांच्या आतील एखादा चांगला अँड्रॉईड फोन सुचवण्याबाबत सांगितलं. खरं तर …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.netbhet.com/p/install-fonts.html", "date_download": "2018-11-14T02:28:55Z", "digest": "sha1:HJJ4EOSPE33VUQBSXRYJVBFLYXZRHSMB", "length": 2225, "nlines": 37, "source_domain": "marathi.netbhet.com", "title": "Marathi Fonts - Download Marathi fonts for free ! ५०० मराठी फाँट्स मोफत डाऊनलोड करा !: Install Fonts", "raw_content": "\nफाँट्स इंस्टॉल कसे करावेत \nपहील्यांदा फाँट्स असलेला फोल्डर संगणकावर कॉपी करुन घ्यावा.\nफाँट्स (Fonts) असे लिहिलेला फोल्डर दीसेल. तो उघडावा.\nया फोल्डरमध्ये तुम्ही सध्या वापरत असलेले सर्व फाँट्स फाइल दीसतील.\nफोल्डरमध्ये वरच्या बाजुला File असे लिहिलेला टॅब असेल तो सीलेक्ट करा.( Alt बटण दाबल्यास आपोआप File टॅब सीलेक्ट होतो. आठवा आपले कीबोर्ड शॉर्टकट्स\nFile > install new fonts असा पर्याय दीसेल. तो नीवडावा.\nखाली दाखवील्या प्रमाणे जीथे फाँट्सचे फोल्डर सेव्ह(Save) केले आहे ती जागा निवडावी.\nत्यानंतर वरील चित्रात दाखवीलेले Select all आणि OK हे बटण दाबावे.\nहे नविन फाँट्स भराभर इन्स्टॉल होतील आणि लगेचच तुम्ही ते वापरुही शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/congress-office-vandalise-case-police-custody-to-8-mns-leader-including-sandeep-deshpande/", "date_download": "2018-11-14T03:35:39Z", "digest": "sha1:KV6JARP2DOMAGFUACJMURBG2CPZYY3B2", "length": 7170, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉंग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याना पोलीस कोठडी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकॉंग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याना पोलीस कोठडी\nटीम महाराष्ट्र देशा – मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनसेच्या आठ जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. किला कोर्टाने हा निर्णय दिला आहे.\nमनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश छिल्ले, विशाल कोकणे, हरिश सोळुंकी, दिवाकर पडवळ यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीतच राहावं लागणार आहे. मनसेने काल पुन्हा कॉंग्रेस कार्यालयावर शाई फेक केली होती याबरोबरच संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोस्टर बाजी देखील केली होती. मनसे – कॉंग्रेसच्या या आंदोलनाला रोज नवीन वळण लागत आहे.\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nपुणे- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जोडीला नशिबाची साथ असते, त्यामुळे, तो भरपूर प्रमाणात आपल्या नशिबावर…\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/6585-ipl2018-kkr-vs-rr-kolkata-knight-riders-third-win-of-ipl-season", "date_download": "2018-11-14T02:10:50Z", "digest": "sha1:73LDGQDVH74EC36EV3A2K4DA4JCM2ABT", "length": 5246, "nlines": 118, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "#IPL2018 कोलकाता नाइट रायडर्सचा आयपीएलच्या मोसमातला तिसरा विजय - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#IPL2018 कोलकाता नाइट रायडर्सचा आयपीएलच्या मोसमातला तिसरा विजय\nजय महाराष्ट्र न्युज, मुंबई\nफलंदाजांच्या दमदार आक्रमकतेच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने दणदणीत विजय मिळवताना राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या मोसमातला तिसरा विजय साजरा केला.जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारताना यजमान राजस्थानला मर्यादित धावसंख्येत रोखले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६० धावा केल्या यानंतर धावांचा पाठलाग करताना कोलकाताची अडखळती सुउरुवात झाली.\nकोलकात्याकडून नितीश राणा आणि टॉम करननं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर कोलकात्यानं सात चेंडू आणि सात विकेट्स राखून विजयासाठीचं लक्ष्य पार केलं. कोलकात्याकडून सुनील नारायणनं ३५, रॉबिन उथाप्पानं ४८, नितीश राणानं नाबाद ३५ आणि दिनेश कार्तिकनं नाबाद ४२ धावांची खेळी उभारली आणि १८.५ षटकात ३ बाद १६३ धावा केल्या.\n#IPL2018 CSKचे पुढील सामने पुण्यात\n#IPL2018 मुंबईचं द्विशतकाचं स्वप्न भंग, दिल्लीपुढे 195 धावांचं आव्हान\n#IPL2018 दिल्ली डेअरडेविल्सचं खातं उघडलं,मुंबईची पराभवाची हॅटट्रिक\n#IPL2018 किंग्ज इलेव्हन पंजाबचा चार धावांनी विजय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/pench-river-side/", "date_download": "2018-11-14T02:37:32Z", "digest": "sha1:ZPHWFB7OML22SRAIVLGQMQAIEJCYBAKM", "length": 21729, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "पेंच नदी काठी…. | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nअवनीच्या एन्काऊंटरची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमोगली या काल्पनिक पात्रामुळे आपलं मराठमोळं पेंच अभयारण्य जगाच्या नकाशावर आलं…\nरुडंयार्ड किपलिंग यांच्या सुप्रसिद्ध ‘जंगलबुक’ मधला मोगली आठवतोय बघिरा, बबलू आणि अकेला हे त्याचे मित्र आठवतायत बघिरा, बबलू आणि अकेला हे त्याचे मित्र आठवतायत मग शेरखानही तुम्हाला नक्कीच आठवत असणार. ज्या जंगलात मोगली विरुद्ध शेरखान ही संघर्षकथा घडते, ते जंगलही तुम्ही विसरले नसणार. हिरवंकंच, घनगर्द, गूढ जंगल… मोगलीसह सर्व प्राणिमात्रांचं आश्रयस्थान… कायम पार्श्वभूमीवर राहणारं मात्र कथानकातलं एक प्रमुख पात्र. तुम्हाला माहितीय का हे मोगलीच्या गोष्टीतलं जंगल नेमकं कोणतं आणि कुठं आहे\n‘जंगलबुक’च्या माध्यमातून जगभरात पोचलेलं हे जंगल म्हणजे आपला पेंच व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्र (नागपूर) आणि मध्य प्रदेश (सिवनी आणि छिंदवाडा) या दोन राज्यांमध्ये पसरलेलं हे जंगल हिंदुस्थानातल्या अत्यंत समृद्ध व सुंदर जंगलांपैकी एक मानलं जातं. ११८३ मध्ये इथं प्रथम पेंच वन्य जीव अभयारण्याची निर्मिती झाली. नंतर त्याला राष्ट्रीय उद्यानाचा आणि १९९२ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. मध्य हिंदुस्थानातल्या सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणी उतारांवर पेंचचं विशाल जंगल पसरलंय. इथून वाहणाऱया पेंच नदीच्या नावावरून या जंगलाला पेंच हे नाव मिळालंय. या नदीवर व्याघ्र प्रकल्पातच एक मोठं धरण बांधण्यात आलंय. त्याचं नाव तोतलाडोह धरण. हिवाळय़ानंतर जेव्हा धरणातलं पाणी कमी व्हायला सुरुवात होते, तेव्हा धरणाकाठच्या ओलसर जमिनीवर कोवळं गवत उगवू लागतं. मग उन्हाळय़ाच्या दिवसांत तृणभक्षी प्राण्यांची इथं लगबग सुरू होते. साहजिकच त्यांना भक्ष्य बनवणाऱया शिकारी प्राण्यांची पावलंही इथं वळतात. त्यामुळे वन्य प्राण्यांचं दर्शन सुलभ होतं.\nवाघ हे पेंचचं प्रमुख आकर्षण आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाजूलाही वाघांची संख्या चांगली आहे. उत्कृष्ट नैसर्गिक अधिवास, तृणभक्षी प्राण्यांची मोठी संख्या आणि वनविभागाचे परिश्रम या साऱयाचा हा परिपाक आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या वाघांप्रमाणेच इथले वाघही पर्यटकांना चांगलेच सरावलेत. त्यामुळे पर्यटकांसमोरचा त्यांचा वावर कसलेल्या अभिनेत्यांसारखा सहज असतो. इथली कॉलरवाली वाघीण रणथंबोरच्या मछली वाघिणीसारखी तमाम वन्य जीवप्रेमींच्या गळय़ातला ताईत आहे. हिंदुस्थानातली सर्वाधिक पिल्ले जन्माला घालणारी वाघीण म्हणून ती ओळखली जाते.\nयाशिवाय बीएमडब्ल्यू, रायकस्सा, हॅण्डसम हे वाघ आणि बाघिनाला, दुर्गा या वाघिणी पेंचच्या स्टार वाघांमध्ये गणले जातात. त्यांना पाहायला जगभरातून व्याघ्रप्रेमी येतात. इथं वाघाबरोबरच बिबटय़ा, रानकुत्रे, अस्वल, नीलगाय, चितळ, सांबर, चौशिंगा, काकर, रानगवा, तरस, लांडगा, साळिंदर, खवल्या मांजर, उदमांजर, ताडमांजर, रानमांजर, कोल्हा, रानडुक्कर, वानर इत्यादी वन्य प्राणीही आढळतात. सरपटणाऱया प्राण्यांमध्ये अजगर, नाग, मण्यार वगैरे १३ जातींचे जीव सापडतात.\nपक्ष्यांच्या बाबतीतही पेंचचं जंगल अतिशय समृद्ध आहे. इथं पक्ष्यांच्या २२५ पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. सुरुवातीला उल्लेख केलेली मोगलीची कथा भले काल्पनिक असो, पण त्याचं अस्तित्व असंच टिकून राहावं, यासाठी वन्य जीवप्रेमींनी वनविभाग आणि सरकारवरचा दबाव कायम राखणं गरजेचं आहे.\nजिल्हा… नागपूर + सिवनी, छिंदवाडा\nराज्य…महाराष्ट्र + मध्य प्रदेश\nजवळचे विमानतळ…नागपूर (६० कि.मी.)\nनिवास व्यवस्था…पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्टस्, खाजगी हॉटेल्स.\nसर्वाधिक योग्य हंगाम…नोव्हेंबर ते मे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनवी प्रणोती कशी असेल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…वाघांना जपणारा शिकारी\nफोटोच्या गोष्टी…गाणं आणि व्हायोलिन\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/rohit-sharma-century-guides-india-to-first-ever-series-win-in-south-africa/articleshow/62922336.cms", "date_download": "2018-11-14T03:50:24Z", "digest": "sha1:SG4GQ7MY7Z5REQC5XALZB2UMTZF236B7", "length": 15237, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: rohit sharma century guides india to first-ever series win in south africa - मी फॉर्मातच... | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वन-डे क्रिकेट सामन्यात भारताने ७३ धावांनी विजय मिळवला. या विजयात मोलाचा वाटा उचलला तो शतकवीर रोहित शर्माने. मागील चार सामन्यांत रोहितला २०, १५, ०, ५ अशाच धावा करता आल्या होत्या. मात्र, तीन-चार छोट्या खेळीमुळे मी खराब फॉर्मात आहे, असा अर्थ का काढता, असा थेट सवाल...\nशतकानंतर सलामीवीर रोहित शर्माची सडेतोड प्रतिक्रिया\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वन-डे क्रिकेट सामन्यात भारताने ७३ धावांनी विजय मिळवला. या विजयात मोलाचा वाटा उचलला तो शतकवीर रोहित शर्माने. मागील चार सामन्यांत रोहितला २०, १५, ०, ५ अशाच धावा करता आल्या होत्या. मात्र, तीन-चार छोट्या खेळीमुळे मी खराब फॉर्मात आहे, असा अर्थ का काढता, असा थेट सवाल रोहितने सामन्यानंतर पत्रकारांसमोर उपस्थित केला.\nभारताने पाचवी वन-डे जिंकून मालिकेत ४-१ अशी विजयी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेत भारताने प्रथमच वन-डे मालिका जिंकली. यात रोहित शर्माने १२६ चेंडूंत ११५ धावांची खेळी करून सामनावीरचा पुरस्कार मिळवला. महत्त्वाच्या क्षणी रोहितने शतक ठोकून मागील अपयश पुसून काढले. मात्र, मागील चार लढतींत मिळून केलेल्या ४० धावा म्हणजे अपयश हे रोहितला मान्य नाही. तो म्हणाला, 'मी तीन लढतींतच झटपट बाद झालो. याला तुम्ही खराब फॉर्म कसे काय म्हणू शकतात एका लढतीत खेळाडू चमकला, तर तुम्ही त्याला लगेच फॉर्मात आहे, असे म्हणतात. आणि दोन-तीन लढतीत नाही खेळला, तर त्याला लगेच खराब फॉर्मात आहे, असे म्हणून मोकळे होतात. २०१३मधील परिस्थिती वेगळी होती. मी आता मधल्या फळीतून सलामीला फलंदाजी करतो. त्यामुळे पूर्वी काय झाले हे विसरून जा.' रोहितला २०१३च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही चमक दाखविता आली नव्हती. दक्षिण आफ्रिकेत रोहित शर्मा १३ सामने खेळला आहे. यात त्याने २०.०८च्या सरासरीने २४१ धावा केल्या आहेत. यातील ११५ धावा या मंगळवारच्या वन-डेतील आहेत. केवळ एक-दोन लढतींवरून खेळाडूचा चांगला किंवा वाईट फॉर्म ठरविणे रोहितला मान्य नाही. तो म्हणाला, 'प्रत्येक खेळाडू अशा परिस्थितीतून जात असतो. काही वेळा तुम्ही खूप मेहनत घेत असतात, पण मनाविरुद्ध काही घडत नसते. अशा स्थितीत तुम्ही शांत राहणे जास्त महत्त्वाचे असते. प्रत्येक दिवस हा नवा असतो, हे विसरून चालत नाही.' या एका शतकाने आपण संतुष्ट झालो नसल्याचेही रोहितने सांगितले.\nरोहितच्या समन्वयाच्या अभावामुळे विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे धावबाद झाले. त्याचबरोबर अखेरच्या १० षटकांत भारताला ४ विकेटच्या मोबदल्यात केवळ ५५ धावा करता आल्या. याबाबत तो म्हणाला, 'मधल्या फळीकडून धावा निघत नसतील, तर आम्ही काहीच करू शकत नाही. चांगले खेळत असताना निवृत्त होत येत नाही. असेही आघाडीच्या फलंदाजांना अधिक संधी मिळते. कारण त्यांना अधिकाधिक चेंडू खेळायला मिळतात. पाचव्या वन-डेत आमचे दोन फलंदाज धावबाद झाले. तेव्हा मला धावफलक हालता ठेवावाच लागणार होता. त्याचबरोबर शतकाचा आनंदही साजरा करण्याचा विचार मनात नव्हता. अधिकाधिक धावा मला जमवायच्या होत्या आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून द्यायची होती. मात्र, खेळपट्टी नंतर संथ होत गेली आणि मोठे फटके मारणे शक्य नव्हते. आम्हाला माहिती होते २७० ही काही लढत जिंकण्यासाठीची पुरेशी धावसंख्या नव्हती. मात्र, आमच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करून दाखवली.'\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nभारत दौऱ्याआधी खेळ सुधारा: फिंचचा टीमला सल्ला\nICC वन डे क्रमवारीत विराटचं अव्वल स्थान कायम\n'रोहितच्या नेतृत्वगुणांनी प्रभावित झालोय'\nविंडीज ठीक आहे; ऑस्ट्रेलियात ‘कसोटी’\nभारताचा पाकवर दणदणीत विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआंध्र प्रदेश संघाकडून मुंबईचा पराभव...\nविराटने दिले संघबदलाचे संकेत...\nवनडे क्रमवारीत भारत पुन्हा नंबर वन...\nआता विश्वचषक जिंकायचाय: कोहली...\nIPLपासून BCCIला मिळणार दोन हजार कोटी...\nभारताने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास...\nभारताची 'टी-२०'त विजयी सलामी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-11-14T03:03:26Z", "digest": "sha1:7XS3ZVA53WKSGPDAQ7BJ2FFSYXPXAWF4", "length": 5361, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यारा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२४२ किमी (१५० मैल)\nयारा नदी ऑस्ट्रेलियातील नदी आहे. या नदीकाठी मेलबर्न शहर वसलेले आहे.\nब्रिटिश वसाहतींपूर्वकालात या नदीकाठी राहणाऱ्या वुरुन्ड्जेरी लोकांनी या नदीचे नाव बिर्रारंग असे दिले होते. शहरातील नदीचा काठ बांधलेला आहे. या काठावरच क्राऊन कॅसिनो व इतर आकर्षणे आहेत. नदीकाठाला लागून फ्लिंडर्स स्ट्रीट हे रेल्वे स्थानक आहे. फेडरेशन स्क्वेर हे आकर्षणही नदी काठालाच आहे. नदीमध्ये अनेक लोक कायाकींग करत असतात. कायाकींगचे प्रशिक्षण देणारी एक संस्थाही नदी च्या काठावरच आहे. तसेच नदीमधून विल्यम्स टाऊन या उपनगरात जाण्यासाठी मोटारबोट टॅक्सी किंवा फेरी सेवा आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/tribal-culture-23602", "date_download": "2018-11-14T02:56:30Z", "digest": "sha1:EV5FOVRVU2R6NGTDFQEJBZ23U3X4ISKW", "length": 15054, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tribal culture आदिवासींच्या \"पाऊलखुणां'ना मिळणार उजाळा | eSakal", "raw_content": "\nआदिवासींच्या \"पाऊलखुणां'ना मिळणार उजाळा\nसंतोष शाळिग्राम : सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 30 डिसेंबर 2016\nपुणे - आदिवासी संस्कृतीच्या लोप पावत चाललेल्या जुन्या आणि परंपरागत पाऊलखुणांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उजाळा देणार आहे. त्यासाठी या समाजातील परंपरांचा तपशील असलेली हस्तपुस्तिका तयार करण्याचे काम विद्यापीठाने सुरू केले आहे. यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे या समाजात होणाऱ्या घुसखोरीला आळा बसेल.\nपुणे - आदिवासी संस्कृतीच्या लोप पावत चाललेल्या जुन्या आणि परंपरागत पाऊलखुणांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उजाळा देणार आहे. त्यासाठी या समाजातील परंपरांचा तपशील असलेली हस्तपुस्तिका तयार करण्याचे काम विद्यापीठाने सुरू केले आहे. यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे या समाजात होणाऱ्या घुसखोरीला आळा बसेल.\nविद्यापीठातील मानवशास्त्र विभागाने या प्रकल्पावर काम सुरू केले आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. अंजली कुरणे म्हणाल्या, \"\"कोलाम, गोंड, महादेव कोळी, ठाकर या जमातींची हस्तपुस्तिका तयार केली जाणार आहे. जमातींमधील सांस्कृतिक परंपरा, प्रथा यांसह जमातींची वैशिष्ट्ये हस्तपुस्तिकेत असतील. त्यायोगे संबंधित जमातींच्या नागरिकांची ओळख पटविणे सरकारला सोपे होईल. कोलाम आणि गोंड या जमातीच्या माहिती संकलनाचे काम पूर्ण झाले आहे.''\n\"\"एखाद्या नागरिकाने आदिवासी जमातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला, तर त्याच्याकडील माहितीची हस्तपुस्तिकेशी पडताळणी करणे शक्‍य होईल. परिणामी, बनावट आदिवासी व्यक्तीची ओळख पडेल, तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे कुणीही आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र मिळवू शकणार नाही,''असेही डॉ. कुरणे यांनी सांगितले.\nआदिवासींच्या 45 जमातींचा मानवशास्त्रीय अभ्यासदेखील विद्यापीठ करणार आहे. याबद्दल सांगताना डॉ. कुरणे म्हणाल्या, \"\"आदिवासींच्या प्रमुख 45 आणि त्यातील उपजमाती अशा शंभरहून अधिक जमाती आहेत. त्यांच्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक स्थितीची अद्ययावत माहिती उपलब्ध नाही. ती या अभ्यासातून मिळू शकणार आहे. तसेच किती जमाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, याची माहितीदेखील पुढे येईल.''\nआदिवासी जमातींमध्ये काळाच्या ओघात कोणते बदल झाले, नामशेष होत चाललेल्या जमाती कोणत्या, त्यांचे भवितव्य काय, जमातीमधील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे साधन कोणते, त्यांचे स्थलांतर होते आहे का, तसे होत असेल, तर त्यांचे नवे वास्तव्य कोणत्या भागात आहे, त्यांचे आजार, जीवनमान आणि वयमान आदी बाबींचा अभ्यास करून माहिती संकलित केली जाणार आहे. महिनाभरात हे काम सुरू होईल, असे डॉ. कुरणे यांनी स्पष्ट केले.\nआदिवासी जमातींच्या कल्याणाची धोरणे निश्‍चित करण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरेल. सरकारने या जमातींच्या अभ्यासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवड केली. हा विद्यापीठाच्या गुणवत्तेचा सन्मान आहे.\n- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.assalkolhapuri.com/2011/01/blog-post_06.html", "date_download": "2018-11-14T03:46:59Z", "digest": "sha1:JBPX3HBAJUYNKMHVBEKB6QS5RZCUG5MG", "length": 15730, "nlines": 68, "source_domain": "www.assalkolhapuri.com", "title": "अस्सल-कोल्हापूरी: या सगळ्यांच पुढे होत तरी काय???", "raw_content": "\nया सगळ्यांच पुढे होत तरी काय\nपरवा संध्याकाळच्या वेळी असच काहीतरी खाव म्हणून कृष्ण व्हेज कोर्टच्या शेजारच्या रगडा पुरीवाल्या कडे गेलो. बऱ्यापैकी गर्दी होती, त्यामुळे मी आपला ऑर्डर देऊन साइडला जाऊन थांबलो. आता विमाननगर सारखा एरीया, त्यात संध्याकाळची वेळ त्यामुळे वातावरणाला शोभेलशी रंगीबेरंगी हिरवळ आजू-बाजूला जमली होती. तेवढ्यात एक स्कूटी माझ्या शेजारी येऊन थांबली. पाठीमागच्या सीटवर एक खुपच सुंदर षोडशवर्षीय तरुणी बसली होती, पुढेदेखील बऱ्यापैकी दिसणारी त्याच वयातली (साहजिकच माझ आपल उगीचच निरीक्षण चालू झाल); तितक्यात मागून एक ‘हंक’ बाईक वरून आला, फ्रेंचकट टाईप हनुवटीवरची दाढी आणि कमरेवरून पार खाली पर्यंत घसरलेल्या जीनवर कसबसा इन केलेला शर्ट असा टिपिकल युनिफॉर्म. गाडी थांबवन्याआधीच त्याने पुढच्या मुलीच्या हातावर टाळी देऊन आनंद व्यक्त केला, ती देखील त्याला रिस्पॉन्स म्हणून इंग्लिश मध्ये अशी काहीतरी किंचाळली कि आजू-बाजूच्या २-४ जणांनी “कुणाला कुत्र चावल” म्हणून माना वळवून पाहिलं मी मनात म्हटलं “जमलेल” दिसतंय.\nआता त्या दोन मुली आणि तो ‘हंक’ तिघही पाणी-पुरी ची ऑर्डर देऊन माझ्याशेजारीच उभे राहिले. काहीतरी चालू होती अशीच आपली चिवचिव ; माझी ऑर्डर आली म्हणून मी प्लेट घेऊन तिथेच उभा राहिलो, हे तिघेजण पाणीपुरी खाण्यासाठी पुढे सरसावले, टपरीवाल्याने एक एक पुरी द्यायला सुरवात केली. पण मंडळी माझा नेम सपशेल चुकला त्या ‘हंकच’ फ्रंटसीटवाली बरोबर नव्हे तर चक्क मागच्या षोडशवर्षीय तरुणी बरोबरच ‘जमलेलं’ होत. आता तस समजण्याच कारण म्हणजे ते दोघेही एकाच द्रोणात पाणीपुरी खात होते (I hope काही लोकांना द्रोण हा शब्द माहिती असावा; आमच्या गावकड लग्नाच्या पंक्तीत आमटी वाढायला हाच पळसाच्या पानांचा द्रोण असायचा) इतकच नव्हे तर एकमेकाला फार प्रेमाने एक-एक पुरी अगदी प्रेमाने भरवत होते. आणि त्यांची ती कॉमन फ्रेंड का कोण होती ती हा सोहळा अत्यंत कौतुकाने अगदी डोळे भरून पाहत होती.\n‘ती’ला पाणीपुरी भरवता भरवता तिच्या चेहऱ्यावर आलेले तिचे केस त्याने अलगद बाजूला केले, आणि... आणि तिच्या कपाळाच एक ओझरत चुंबन घेतल. आता मात्र अगदी हद्द झाली; मीच आपला लाजून गोरा मोरा झालो, पण हे दोघे प्रेमवीर सगळ जग विसरून एकमेकाच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेले होते. आणि त्यांची ती कॉमन फ्रेंड अगदी आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणून त्यांच्याकडे पाहत होती. अर्थात यात मला लाजण्यासारख काहीच न्हवत; पण दिवसाढवळ्या भर चौकात असं म्हणजे...... पण या बहाद्दरांना त्याच काय पण या बहाद्दरांना त्याच काय म्हणतात ना “करणाऱ्याला लाज का बघणाऱ्याला.... म्हणतात ना “करणाऱ्याला लाज का बघणाऱ्याला....\nत्यामुळ मीच आता माझा angle बदलून उभा राहिलो; पण परत तेच, इकडे तिकडे बघता बघता माझी नजर परत एका त्रिकुटावर पडली; इथे पण तेच दोन मुली अन एक मुलगा पण दिसताना मराठीच वाटत होते. तो मुलगा पाणी प्यायला म्हणून जरा बाजूला गेला तेवढ्यात एकीन (जीन जीन्स घातली होती) दुसरीला (हि चष्मिश) विचारल “हा लगेच चिडतो का ग” तीन आपल लाजून अगदी तिच्या कानाजवळ जाऊन काहीतरी सांगितलं, तो मुलगा तेवढ्यात परत आला. जीनवालीन त्याच्याकड उगीचच हसून बघितलं आणि म्हणाली “तुझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे का रे” तीन आपल लाजून अगदी तिच्या कानाजवळ जाऊन काहीतरी सांगितलं, तो मुलगा तेवढ्यात परत आला. जीनवालीन त्याच्याकड उगीचच हसून बघितलं आणि म्हणाली “तुझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे का रे” मुलगा जरा नवखा वाटला त्यान “ए........” मुलगा जरा नवखा वाटला त्यान “ए........” एवढीच प्रतिक्रिया दिली; यावर ती जीनवाली हसून म्हणते कशी... “आमच्या पुण्यात असच म्हणतात; आता एखादी मुलगी तुझी फ्रेंड असेल तर ती तुझी गर्लफ्रेंडच झाली ना” एवढीच प्रतिक्रिया दिली; यावर ती जीनवाली हसून म्हणते कशी... “आमच्या पुण्यात असच म्हणतात; आता एखादी मुलगी तुझी फ्रेंड असेल तर ती तुझी गर्लफ्रेंडच झाली ना”, “त्यात लाजायचं काय एवढ”, “त्यात लाजायचं काय एवढ” मी परत मनात म्हटल “जमतंय” वाटत आता.\nआयला या आजकाल च्या कॉलजच्या पोरा-पोरींची गमाजाच हाय बाबा; तुमाला सांगतो आमचा एक एक्स पार्टनर, गावाकडन शिकायालाच पुण्यात आलेला; इथे आल्यावर तेलाबी तसच काहीतरी कराव वाटायला लागलं; मग काय तेनबी कुठल्यातरी क्लासमध्ये टाकल ‘जमवून’. २-३ वर्ष झाली हा नोकरीत चांगला स्थिर-स्थावर झाला, तीचपण शिक्षण-बिक्षण पूर्ण झाल, पण जात वेगवेगळी असल्यामुळ लग्न होणार नाही याची दोघानाही पूर्ण कल्पना, तरीदेखील गाठी-भेटी, ट्रीपा मात्र नित्य-नेमान चालूच, एवढी हाईट कि गडी एक नंबर, दोन नंबर कुठही गेला तरी मोबाईल बरोबरच, हेंच्या रातभर चालणाऱ्या sms च्या टिंव टिंव मुळ च्यायला माझ्या झोपेच खोबरं व्हायच.\nअसा सगळा विचार करत करत रूम वर आलो, संध्याकाळी जरा निवांत टीव्ही बघत बसावं म्हटल; UTV, HBO वाले शौकीन मेम्बर नसल्यामुळ मी झी-मराठी लावायचं धाडस केल. कुठलीतरी सिरायल चालू होती ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ का काय ती (आयला या सिरीयालिनी तरी काव आणलाय राव अक्षरश:) त्यात ती तिरळ्या डोळ्यांची नटी आपल्या आजीच्या गळ्यात पडपडून रडत होती “मी टिम्ब टिम्ब शिवाय जगू नाही शकत ग खरच नाही जगू शकत”\nआत्ता मात्र अगदी हाईट झाली राव; बघाव तिकड सगळीकड हेच मग मला असं वाटू लागलं बहुतेक पोराला गर्लफ्रेंड आणि पोरीला बॉयफ्रेंड असण हे आजकाल अन्न, वस्त्र, निवारा यांच्या इतकच गरजेच झालेल असाव. त्याशिवाय का वय, शिक्षण, जात, धर्म, आई-बाप, भाऊ-बहिण, देश, समाज, परंपरा, चाली-रिती कशा-कशाचा म्हणून विचार न करता प्रत्येक जण सोसायटी नाहीतर कॉलनी नाहीतर क्लास, कॉलेज, इंटरनेट इतकच काय पण जमल तर जाता येता बस मध्येही जास्त नाही पण एखाद्या ठिकाणी तरी ‘जमवतोयच’.\nकाही लोकांना हे आवडत; काहीना आवडत नाही. काही लोक याबद्दल भाषणे देतात, ‘मनसे’वाले लोक ‘सटके’ देतात. सेनावाले आणखीन काही तरी करतात; ज्यांचा त्यांचा दृष्टीकोन. पण ‘जमवणारे’ काही दमत ही नाहीत अन संपतहि नाहीत; सगळ्यात शेवटी माझा आपला एक प्रश्न फक्त क्युरॉसिटी म्हणून ..........................\n“बकिच जाऊ दे; पण या सगळ्या ‘जमवणारया’ मंडळींच पुढे होत तरी काय काय मंडळी तुमचा काय अनुभव काय मंडळी तुमचा काय अनुभव\n‘सकाळ’ भारी का ‘पुढारी’\nमागच्याच आठवड्यात दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली कोल्हापुरात खपात ' सकाळ ' नंबर वन लगेच दुसरयाच दिवाशी ‘ दै. पुढारी ’ ने प...\nहेंच असं आसतय बघा.\nआज कालच्या पोरींचा काय नेम नाही. ह्या कुठ कधी कशा वागतील हेचा भरवसा हेंच्या आई-बापालाच काय पण प्रत्यक्षात ब्रह्मदेवाच्या बाला सुध्धा देता ...\nगेल्या ५-६ महिन्यात मुन्नी आणि शीला या दोन नावांचा भलताच बोलबाला झाला. मुन्नीची बदनामी आणि शिलाची जवानी दोन्ही अगदी टॉपवर होत्या. त्यामुळ बा...\nपोलीस खात्याच्या आयचा घो.\n(सविस्तर बातमी वाचण्यासाठी शेजारील चित्रावर क्लिक करा) आता काय बोलणार जरा तर काय जनाची नाही तर मनाची जरा तर काय जनाची नाही तर मनाची लोक बोलतात ते काय उगीच नाही. हेंच...\nबघा काय Adjust हुतंय का \nआमच 'दादया' म्हणजे रांगडा गडी. वारणेकाठच्या गावातला. घरची बक्कळ शेती, टेन्शन म्हणून कसलं ते नाही. त्यामुळं ...\nबघा काय Adjust हुतंय का \nया सगळ्यांच पुढे होत तरी काय\nसंक्रमण काळाचा आणखिन एक बळी\nआपण कुणाचच काय ठिवून घेत नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/diet-drinks-may-cause-weight-gain-18185", "date_download": "2018-11-14T03:51:19Z", "digest": "sha1:WBLJFGFKRHI4YHFJXQ4AGSRTU56VCA6G", "length": 11458, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Diet drinks may cause weight gain डाएट ड्रिंक्समुळे वाढते वजन.. | eSakal", "raw_content": "\nडाएट ड्रिंक्समुळे वाढते वजन..\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nवॉशिंगटन डी सी - आजकाल प्रत्येकालाच स्लिम दिसायचे असते. त्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारेचे डाएट फॉलो करतात. तसेच डाएट पदार्थांचांही खाण्यात समावेश करतात. आवर्जून डाएट ड्रींक्स घेतात. परंतु, 'युनायटेड स्टेट्स फूड ऍण्ड ड्रग ऍडमिनिसट्रेशन' (FDA) यांनी डाएट ड्रींक्स ही आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हणले आहे.\nसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या ड्रिंक्समुळे वजन कमी होत नाही, तर ते वाढते व मधुमेहाचा धोकाही निर्माण होतो. संशोधकांच्या मते, अश्याप्रकारच्या पेयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्विटनर्समुळे वजन कमी न होता ते वाढते.\nवॉशिंगटन डी सी - आजकाल प्रत्येकालाच स्लिम दिसायचे असते. त्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारेचे डाएट फॉलो करतात. तसेच डाएट पदार्थांचांही खाण्यात समावेश करतात. आवर्जून डाएट ड्रींक्स घेतात. परंतु, 'युनायटेड स्टेट्स फूड ऍण्ड ड्रग ऍडमिनिसट्रेशन' (FDA) यांनी डाएट ड्रींक्स ही आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हणले आहे.\nसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या ड्रिंक्समुळे वजन कमी होत नाही, तर ते वाढते व मधुमेहाचा धोकाही निर्माण होतो. संशोधकांच्या मते, अश्याप्रकारच्या पेयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्विटनर्समुळे वजन कमी न होता ते वाढते.\nअन्य एका संशोधनात अशा प्रकारची पेय घेतल्याने हृदयावर देखील त्याचा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nलातूर : येथील महापालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा सातत्याने पेटतो आहे. हेच लोन आता शहरात आले आहे. मंगळवारी (ता.13) जिल्हा बँकेच्या पाठीमागील मिनी...\nथंडीत घ्या आरोग्याची काळजी\nपुणे- भल्या पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी... दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. यंदा दिवाळीपाठोपाठ थंडीचा...\nअपंगांची आरोग्य विमा योजना बारगळली\nमुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने विमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/digilite+power-banks-price-list.html", "date_download": "2018-11-14T03:09:02Z", "digest": "sha1:ZYKVQ3KLRNSGN3SVJLJG5WM6C476LCDD", "length": 8274, "nlines": 156, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "दिगिळिते पॉवर बॅंक्स किंमत India मध्ये 14 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nदिगिळिते पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nIndia 2018 दिगिळिते पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nदिगिळिते पॉवर बॅंक्स दर India मध्ये 14 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण दिगिळिते पॉवर बॅंक्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन दिगिळिते दर्प X ५२००र्ड उब चार्जेर रेड आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Amazon, Shopclues, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी दिगिळिते पॉवर बॅंक्स\nकिंमत दिगिळिते पॉवर बॅंक्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन दिगिळिते दर्प X ६६००बक उब चार्जेर ब्लॅक Rs. 2,900 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,142 येथे आपल्याला दिगिळिते दर्प X ५२००र्ड उब चार्जेर रेड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10दिगिळिते पॉवर बॅंक्स\nदिगिळिते दर्प X ५२००र्ड उब चार्जेर रेड\n- आउटपुट पॉवर 5.3 V\nदिगिळिते दर्प X ६६००बक उब चार्जेर ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5.3 V\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kagal-ration-shopkeepers-in-trouble/", "date_download": "2018-11-14T02:30:34Z", "digest": "sha1:ZRLHS45DAWZYLTTKAEOJ4OVXOYUHY6ON", "length": 6502, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तूरडाळ वितरणाबाबत रेशन दुकानदार अडचणीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › तूरडाळ वितरणाबाबत रेशन दुकानदार अडचणीत\nतूरडाळ वितरणाबाबत रेशन दुकानदार अडचणीत\nकागल : बा. ल. वंदुरकर\nशासनाने रेशनकार्डावर मुबलक तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला, मात्र पुरेशी डाळ उपलब्ध नसल्याने अपुर्‍या डाळीचे वितरण कसे करायचे याची चिंता जिल्ह्यातील सर्व तालुका पुरवठा विभाग आणि स्वस्त धान्य दुकानदारांना लागून राहिली आहे. या डाळीचे पैसे स्वस्त धान्य दुकानदारांनी इंडियन बँकेच्या शाखेत भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. बहुतांशी तालुक्याच्या ठिकाणी या बँकेच्या शाखा नसल्यामुळे पैसे भरायचे कसे आणि कोठे याची चिंता लागून राहिली आहे.\nराज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर तूरडाळीची विक्री राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून करण्याबाबतचा निर्णय सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला. तूरडाळीची विक्री सर्व शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानामार्फत वितरित करावयाच्या सूचना देण्यात आल्या. तूरडाळीच्या विक्रीसाठी डिसेंबर महिन्याकरिता 0.70 प्रतिकिलो या प्रमाणे रास्तभाव दुकानदारांना मार्जिन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 54.30 प्रति किलो यामधील रक्कम 50 रुपये प्रतिकिलो प्रमाणे एकत्रित करून रोखीने किंवा आरटीजीएसने दि महाराष्ट्र स्टेट को ऑफ फेडरेशन मुंबई यांच्या नावे इंडियन बँकेच्या खात्यावर जमा करावयाची आहे. काही दुकानदारांनी इतर राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पैसे भरण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही बँकेने पैसे भरून घेण्यास नकार दिला. दुसर्‍या बँकेचे पैसे भरून घेतले जाणार नाही असे म्हणून नाकारण्यात आले. त्यामुळे तूरडाळीचे पैसे भरण्यासाठी अडचणीचे झाले आहे. या सर्व दुकानदारांना कोल्हापूर शहरात जाऊन इंडियन बँकेच्या शाखा शोधून पैसे भरावे लागणार आहेत.\nरायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. संभाजीराजे\nकोल्हापुरातील अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत\nसाखर साठ्यावरील नियंत्रण उठवले\nघरगुती एलपीजी सिलिंडर बनले स्मार्ट\nलोकसभा निवडणुकीची प्रशासनाची तयारी सुरू\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/private-school-and-zp-marathi-school-maater-vinod-tawade/", "date_download": "2018-11-14T03:35:10Z", "digest": "sha1:IYJ35LDRHH4T6FQOBHAJLJPZLLDOK2TY", "length": 6761, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जि. प. शाळांच्या ठिकाणी कंपनीची शाळा नाही : तावडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जि. प. शाळांच्या ठिकाणी कंपनीची शाळा नाही : तावडे\nजि. प. शाळांच्या ठिकाणी कंपनीची शाळा नाही : तावडे\nखासगी कंपनीच्या शाळा आल्यावर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदेची शाळा असेल, त्या ठिकाणी कंपनी शाळेला परवानगी दिली जाणार नाही. शासन व समाजाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा वेगळा कोल्हापुरी पॅटर्न राबविणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nकोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापुरात जनआंदोलन सुरू आहे. आंदोलनातील मागण्यांसंदर्भात कृती समितीने ई-मेल करून चर्चेस बोलाविले होते. मात्र, कार्यालयीन कामकाजाच्या व्यापामुळे वेळ देऊ शकलो नाही. जिल्ह्यातील बंद करण्यात येणार्‍या 34 शाळांपैकी 13 शाळांचे समायोजन करण्यात आले आहे. 13 शाळांना शिक्षण विभागातील अधिकारी व कृती समिती सदस्य असे एकत्रित भेट देऊन वास्तवदर्शी अहवाल शिक्षण विभागाला सादर करतील. त्या अहवालावर कृती समिती सदस्य व आपण एकत्र बसून निर्णय घेणार आहे.\nज्या गावातील शाळांची पटसंख्या 25 च्या खाली आहे, त्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूर पॅटर्न राबविणार आहे. तो कौशल्यावर आधारित असेल. पटसंख्या कमी असणार्‍या जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल. खासगी शाळांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढले आहे. पटसंख्या कमी असणार्‍या शाळा सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. खासगी कंपनीच्या शाळांचा निधी हा सीएसआर नाही. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर असणार आहे, असेही ते म्हणाले.\nजिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्याचे धोरण सरकारने ठरविले आहे. यासाठी विशेष कोल्हापूर पॅटर्नचा विचार केला जाईल. शासनाकडून शिक्षणावर 2.5 टक्के खर्च होत आहे. कोठारी कमिशनच्या शिफारशीनुसार शिक्षणावरील खर्च सहा टक्के करावा, असे अपेक्षित आहे. शिक्षणावरील खर्च टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा शासन प्रयत्न करेल, असेही तावडे यांनी सांगितले.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2018-11-14T02:28:05Z", "digest": "sha1:7L7LXBPXMX2KKCIMJOZDSE4NZZYH76AB", "length": 11229, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फेसबुक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nफेसबुक पोस्टवरून राडा, भाजप आमदाराच्या भाच्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण\nभाजप आमदार नारायण कुचे यांचा भ्रष्टाचार उघड करु, अशी पोस्ट एका तरुणाने टाकली होती.\nझी मराठीनं मागितली आगरी समाजाची माफी\nटेक्नोलाॅजी Nov 10, 2018\nफेसबुक मेसेंजरवर पाठवलेला मेसेज असा करा Delete\nगुप्त माहिती पाकिस्तानला देण्याप्रकरणी महाराष्ट्रातील जवान अटकेत\nVIDEO : माकडाने केलं मांजराच्या पिल्लाचं अपहरण\nदिवाळीनिमित्त जिओ-2 फोनचा खास सेल\nफेसबुक पोस्टवरून वाद, मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या\n#VidarbhaExpress : विदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी...\nब्राह्मोस प्रकरणाला नवे वळण, निशांत अग्रवालच्या पत्नीचा फोन-लॅपटाॅप जप्त\nपोर्न साईट पाहणाऱ्यांनो सावधान खंडणीसाठी तुम्हालाही येऊ शकतो फोन\nब्राह्मोस प्रकरण: फेसबुकवर 'या' 2 पाकिस्तानी महिलांच्या संपर्कात होता निशांत\nVIDEO : मुलींना इंप्रेस करायचंय तर असं हवं फेसबुक प्रोफाईल\n...जेव्हा ताई आणि दादांनी मारला भजी, इमरतीवर ताव\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/predictions/politics/narendra-modi-birthday-special-horoscope-prediction/", "date_download": "2018-11-14T03:22:31Z", "digest": "sha1:ZK4FB6LTP2ELHW7HBVV4E7BCVCL7U7HZ", "length": 15714, "nlines": 183, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या जन्मदिवसाचे विशेष भाकीत: त्यांच्या पत्रिकेचे २०१९ साठीचे विश्लेषण.", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nश्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या जन्मदिवसाचे विशेष भाकीत: त्यांच्या पत्रिकेचे २०१९ साठीचे विश्लेषण.\nभारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आधुनिक काळातील एक अत्यंत अनाकलनीय असे उदयास आलेले नेते आहेत. त्यांच्या सामाजिक व आर्थिक विस्ताराच्या नवनवीन कल्पना ह्या मागील काही वर्षात यशस्वी झाल्या असून त्यांना सर्वतोपरी मान्यता मिळाली आहे. आता जेव्हां श्री नरेंद्र मोदी आपला ६८ वा वाढदिवस साजरा करतील तेव्हां श्रीगणेशानी त्यांच्या भविष्याचा विश्लेषणात्मक वेध घेतला आहे.\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांचा शेवटचाच वाढदिवस आहे. आता श्री मोदी ह्यांच्या समोर येत्या एक वर्षात काय वाढून ठेवले आहे हे पुढे वाचत राहा.\nश्री. नरेंद्र दामोदरभाई मोदी ह्यांचे जन्मटिपण.\nजन्म दिनांक:१७ सप्टेंबर १९५०.\nजन्म वेळ:१०.००.०० (नक्की माहित नाही).\nजन्म स्थळ:वडनगर, गुजरात, भारत.\nहस्तलिखिता शिवाय ऐनवेळी सुचलेले भाषण करण्याची कला.\nश्रीगणेशा ह्यांच्या निदर्शनास आले आहे कि श्री नरेंद्र मोदी ह्यांच्या द्वितीय स्थानात चंद्र व मंगळ हे दोन ग्रह बिराजमान आहेत. द्वितीय स्थान हे वाचास्थान म्हणून ओळखले जाते. चंद्र हे निर्देशित करतो कि श्री. नरेंद्र मोदी हे आपल्या मनाचे ऐकून आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करू शकतात. इतकेच नव्हे तर जनतेसमोर पूर्वलिखित भाषण करण्यास त्यांना अजिबात आवडत नाही. ह्या त्यांच्या संपर्क कौशल्याची त्यांना पूर्वी खूप मदत झाली व ती अशीच भविष्यातही चालूच राहील.\nशब्दखेळीने लोकांच्या मनावर त्यांचे नियंत्रण राखून ठेवण्यास त्यांना मदत होईल.\nचंद्र व मंगळ ह्यांची युती ह्याच्या विशेष गुणधर्मामुळे श्री. नरेंद्र मोदी हे प्रभावी वाक्यरचना पद्धतशीरपणे व कौशल्य पूर्वक करू शकतात. श्री. मोदी हे काही शब्दांवर, वाक्यांवर जोर देऊन आपले म्हणणे इतरांना पटवून देऊ शकतात. श्री. नरेंद्र मोदी हे आपल्या ह्या कौशल्यामुळे बहुसंख्य लोकांना नियंत्रित ठेवू शकतात हे त्यांच्या जन्मटिपणा वरून दिसते.\nदूरदृष्टीपणा हा त्यांचा मोठा ठेवा आहे.\nह्याव्यतिरिक्त, चंद्राचे नक्षत्र हे शनी कि जो त्यांचा आत्माकारक ग्रह आहे, त्याचे असून त्याची युती शुक्राशी आहे. त्यामुळे, श्री नरेंद्र मोदी हे आपले विचार स्पष्टपणे मांडून व प्रभावीपणे आपले म्हणणे इतरांना पटवून देऊ शकतात. त्यांच्याकडे भविष्या विषयी दूरदृष्टीपणा असून ते योग्य पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार विश्लेषण केल्यास श्री. नरेंद्र मादी ह्यांची मानसिक दूरदृष्टी हाच त्यांचा मोठा ठेवा असल्याचे दिसून येते.\nसीमापारहून होत असलेल्या दहशतवादा विरुद्ध कडक पाऊले उचलण्याची शक्यता दिसत आहे.\nचंद्र व बुध ह्यांच्या संयोगाने त्यांना उत्साहित व बहिर्मुख बनविले आहे. त्यामुळे ते एखादे महत्वाचे पाऊल देशाच्या व समाजाच्या विकासासाठी उचलण्याची शक्यता दिसत आहे. श्री. नरेंद्र मोदी हे खूप मोठे बदल आर्थिक आघाडीवर घडवून आणतील. ह्या व्यतिरिक्त सीमापारून होत असलेला दहशतवाद संपुष्टात आणण्याचा ते प्रयत्न करतील.\nअनेक आघाडयांवर यश दिसत आहे.\nमूळच्या चंद्र व मंगळावरून गोचरीने होणारे गुरुचे भ्रमण भारतात व विदेशात त्यांच्या लोकप्रियतेत व आदरात भर घालेल. त्याच बरोबर त्यांना काही काळजी सुद्धा लागून राहील. तरी सुद्धा ते अनेक आघाडयांवर यशस्वी होतील. २०१९ दरम्यान श्री. नरेंद्र मोदी ह्यांना भरपूर प्रवास करण्याची गरज भासेल. हे सर्व त्यांच्या जन्मटिपणा बद्धल झाले. आपणास आपले ग्रहमान काय सांगतात ते जाणून घ्यावयाचे आहे का आपला वाढदिवसाचा अहवाल मागवून घ्या.\nआपल्या पक्ष सदस्यांचा पाठींबा मिळवू शकतील.\nएकंदरीत, ग्रहांची स्थिती त्यांना अधिक आनंदात ठेवेल. त्यांच्या धोरणास मान्यता मिळून त्याचे कौतुक होईल. श्री. नरेंद्र मोदी ह्यांना त्यांच्या कुटुंबियांचे सहकार्य व पाठिंबा सुद्धा मिळेल. त्यांच्या नवीन कल्पनांचे सकारात्मक परिणाम मिळताना दिसून येतील.\nसामाजिक व जातीय ऐक्य घडवून आणतील\nआव्हाने कितीही असली तरी श्री नरेंद्र मोदी हे त्यांना सामोरे जाऊन यशस्वी होतील. येणारा काळ हा त्यांच्यासाठी उत्तम असल्याचे दिसून येईल. ते देशात सामाजिक, सांस्कृतिक व जातीय सलोखा निर्माण करू शकतील.\nधी गणेशास्पीक्स. कॉम चमू.\nआपले व्यक्तिगत उपाय मिळविण्यासाठी \nविजय माल्या त्याच्या कायदेशीर गुंतागुंतीची अवस्था मधून...\nपी. व्ही.सिंधू साठी ज्योतिष अंदाज - येत्या काही महिन्यांत...\nश्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या जन्मदिवसाचे विशेष भाकीत: त्...\nआमचे वृत्तपत्रांसाठी सदस्य व्हा\nविजय माल्या २०१८ ज्योतिष भविष्यवाणी: त्याच्या आयुष्यात काय आहे ते जाणून घ्या. त्याचे ...\nगणेशा यांनी पी. व्ही. सिंधू यांचे कुंडलीचे विश्लेषण केले आहे कि हे नवीन बॅडमिंटन खेळा�...\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांच�...\nफेसबुक स्टॉक क्रॅशः फेसबुकच्या स्टॉक किंमतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात कसे जायचे ते जा...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7602-mumbai-j-j-hospital-doctor-s-in-kerala", "date_download": "2018-11-14T03:23:04Z", "digest": "sha1:HM7DEHRWHL24NWOGU42PNHZ2IEIGWFKK", "length": 7316, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयातील पथक केरळमध्ये दाखल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयातील पथक केरळमध्ये दाखल\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\nमहापूराने त्रस्त झालेल्या केरळला जगभरातून मदतीचा हात दिला जात आहे. यामध्ये कोणी कपडे तर कोणी खाण्यापिण्याच्या वस्तू तसेच कोणी आर्थिक मदतीसाठी धाव घेत आहे. याचं पार्श्वभूमीवर केरळच्या मदतीसाठी मुंबईतूल जे.जे रुग्णालयातील पथक केरळला रवाना झाले आहे.\nकेरळच्या महापुरानं बाधित झालेल्या 1200 नागरिकांनी ‘आळापुळ्ळा’ तालुक्यातील एका शाळेत आसरा घेतला आहे. केरळात पाऊस थांबून एक आठवडा जरी झाला असला तरीही अनेक भागांमधलं पुराचं पाणी अद्याप कमी झालेलं नाही. त्यामुळे अनेक लोकांना विविध ठिकाणी आसरा घ्यावा लागला आहे.\nआळापुळ्ळा येथील कॅम्पमध्ये मुंबईतील जे.जे रुग्णालयातील पथक तैनात असून ते रुग्णांवर उपचार करत आहेत.\nलेप्टोपायरसीससारखे साथीचे रोग पसरण्याची भीती असल्याने त्याबाबतही हे डॉक्टर सतर्क आहेत. याशिवाय डायबीटीस आणि ब्लडप्रेशरनं ज्या व्यक्ती आजारी आहेत ज्यांना औषध घ्यायला मिळालेली नाहीत अश्या व्यक्तीकडे विशेष लक्ष दिलं जातं आहेत.\nयाशिवाय इथल्या रुग्णांशी संवाद करताना भाषेची अडचण येत असल्याने मुंबईतल्या डॉक्टरांनी मल्याळम भाषा शिकली इतकंच नव्हे तर इतक्या रुग्णांना आपण त्यांच्यातले वाटावे यासाठी डॉक्टरांनी देखील स्थानिकासारखा पेहराव केला.\nकेरळमध्ये पावसाचा हाहाकार, 37 जणांचा मृत्यू\nकेरळमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत 115जणांचा मृत्यू...\nकेरळात जलप्रलय; बचाव कार्य वेगात\nकेरळमध्ये पूरपरिस्थिती, मदतीचं आवाहन\nकेरळमध्ये जलप्रलय , सेलिब्रेटींच्या ट्विटरवरुन प्रतिक्रिया...\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/housekeeping-is-important-for-the-maintenance-of-the-servants/articleshow/62888108.cms", "date_download": "2018-11-14T03:44:30Z", "digest": "sha1:PK3QR2RACLPV2LTMKTNOYS4FUBV2HNEW", "length": 20479, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Housekeeping: housekeeping is important for the maintenance of the servants - नोकर ठेवताना दक्ष राहण्याची गरज | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nनोकर ठेवताना दक्ष राहण्याची गरज\nपुण्यासारख्या 'स्मार्ट' शहरात नोकरांवर कितपत विश्वास ठेवायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घरफोडी, फसवणूक, अपहरण अशा गुन्ह्यांत दुकान व घरातील नोकरांचा सहभाग असल्याचे दिसून येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांत नोकर मालकांच्या जीवावर उठल्याचे दिसून आले आहे.\nश्रीकृष्ण कोल्हे, महाराष्ट्र टाइम्स | Updated: Feb 13, 2018, 12:00PM IST\nपुणे : पुण्यासारख्या 'स्मार्ट' शहरात नोकरांवर कितपत विश्वास ठेवायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घरफोडी, फसवणूक, अपहरण अशा गुन्ह्यांत दुकान व घरातील नोकरांचा सहभाग असल्याचे दिसून येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांत नोकर मालकांच्या जीवावर उठल्याचे दिसून आले आहे. किरकोळ कारणावरून मालकांना मारण्यापर्यंत घरातील नोकरांची मजल गेली आहे. नोकरांनी दिलेल्या माहितीवरून लुटमार, चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर, काही नोकरांनी मालकांचा विश्वासघात करून लाखोंचा ऐवज पळविला आहे. त्यामुळे नोकर ठेवताना मालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नोकरांच्या हालचालींवर, वागण्यावर नजर ठेऊन मालकांनी सावध राहण्याची गरज आहे.\nपुणे शांत व सुरिक्षत शहर म्हणून ओळखले जाते. शहराचा विस्तार वाढत असून, नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. तसेच, या ठिकाणी अनेक व्यवसाय आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोकरांची गरज आहे. शहरात घरांमध्ये काम करणाऱ्या नोकरांचे प्रमाणही मोठे आहे. आजारी असलेल्या व्यक्तींची देखभाल करण्यासाठी खास अटेंडंटची मागणी वाढत आहे. परराज्यातून कारागीर म्हणून येणारे अनेक नोकर पुण्यात काम करतात. व्यवसायाचा व्याप वाढत असल्याने मालक काही भार कमी करून नोकरांवर थोडी जबाबदारी वाढवून महत्त्वाची कामे दिली जातात. बहुतांश कामगार विश्वासू व प्रामाणिक असल्याने मालक बिनधास्त असतात. त्यांच्या जीवावर व्यवसाय सोडून ते बाहेरची कामे करतात. हा अतिविश्वास मालकांच्याच अंगलट येत असल्याचे पुण्यातील काही घटनांवरून स्पष्ट होत आहे. नोकरांकडून थेट लाखोंचा ऐवज घेऊन पोबारा केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.\nएरंडवणा येथे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून नोकराने खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा नोकर आजारी असलेले दिलीप कोल्हटर यांची देखभाल करण्यासाठी नेमला होता. त्यांचा दररोजचा नोकर सुट्टीवर केल्यामुळे हा नोकर फक्त काही दिवसांसाठी त्यांच्याकडे कामाला आला होता. त्याने खाण्या-पिण्यास देत नाहीत, सतत किरकिर करतात अशा शुल्लक कारणांवरून दीपाली कोल्हटकर यांचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी नऱ्हे येथे एका नोकरानेच मालक बाहेर गेल्यानंतर त्याच्याजवळील किल्लीने घर उघडून पावणेआठ लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच, महापालिकेत अधिकारी असलेल्या व्यक्तीने वृद्ध पित्याची काळजी घेण्यासाठी ठेवलेल्या नोकराने एके दिवशी रोख रक्कम, सोन्याची अंगठी व मोबाइल घेऊन पसार झाला होता. त्यानंतर त्याने त्याच्या मेव्हणीचा खून केल्यानंतर दत्तवाडी पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली होती. तसेच, काही महिन्यांपूर्वी रास्ता पेठेतील 'बॉम्बे रेक्झिन' नावाच्या दुकानात नोकराने एका साथीदारामार्फत घरफोडी करून तब्बला साडेसहा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यातील टोळीला अटक केल्यानंतर या कटामागील सूत्रधार नोकरच असल्याचे समोर आले होते.\nशहरांत महिन्याला पाच ते दहा घटना नोकराने चोरी किंवा फसवणूक केल्याचे समोर येत असल्याचे दिसून आले आहे. अनेक वर्षे दुकानात अथवा घरी चांगले काम केल्याने नोकरावर मालकाचा विश्वास बसतो. मात्र, हा फाजिल विश्वास धोकादायक ठरत आहे. रोजच्या व्यवहारातून जमा होणाऱ्या पैशांवर डोळा ठेऊन हे कामगार मालकाच्याच जीवावर उठल्याचे काही प्रसंग पुण्यात घडले आहेत. त्यामुळे नोकरांच्या हालचालींवर, वागण्यावर नरज ठेऊन मालकांनी सावधान होण्याची वेळ आली आहे. अनेक नोकर खूप प्रामाणिक असले तरीही काही अप्रमाणिक नोकरांमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर मालकाला थेट जीवे मारण्यापर्यंत नोकरांची मजल गेल्यामुळे नोकर पारखून घेण्याशिवाय आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकताना अनेक वेळा विचार करावा लागणार आहे.\nगुन्ह्यांमध्ये नोकराचा सहभाग असल्याचे आढळून आल्यामुळे पोलिसांकडून नेहमीच नोकर ठेवताना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.\nनोकर ठेवताना त्याचे संपूर्ण नाव, गाव, वय, पत्ता व संपर्क क्रमांक घेऊन ठेवा.\nनोकराचे राहण्याचे मूळ ठिकाण आणि त्याच्या कुटुंबीयांची माहिती घ्या.\nनोकरास परिसरातील ओळखणाऱ्या दोघांची नावे, पत्ता व दूरध्वनी क्रमांक घ्या.\nनोकराचा पासपोर्ट फोटो व शक्य झाल्यास त्याच्या बोटाचे ठसे घेऊन ठेवा. तसेच, त्याचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्या.\nनोकरासमोर पैशांचे व्यवहार किंवा संपत्तीचे प्रदर्शन टाळवे. कपाटाच्या चाव्या नोकराच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्यावी.\nजाहिरातींना बळी पडू नका\nपुण्यात नोकरांची आवश्यकता वाढत असल्यामुळे ऑनलाइन नोकर देण्याच्या जाहिराती केल्या जात आहेत. नोकर देण्याच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यात विविध ऑनलाइन बेवसाइटवर नोकराबाबात जाहिरात करून शंभरपेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात 'सायबर सेल'च्या पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या एका उच्चशिक्षीताला अटक केली आहे. एका आयटी इंजिनीअर महिलेला नोकर देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार\nपुण्याचे नाव जिजापूर करा: संभाजी ब्रिगेड\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनोकर ठेवताना दक्ष राहण्याची गरज...\nसाबरमतीप्रमाणे सजणार मुळा-मुठेचा काठ...\nपाणीपुरवठा कामाला १५ दिवसांत सुरुवात...\nपालिकेला पंधराशे कोटींचे उत्पन्न...\nसिगरेटसाठी काडेपेटी न दिल्यामुळे खून...\nशीतल महाजन यांची नऊवारी नेसून स्काय डायव्हिंग...\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग होणार कॅशलेस...\nपिंपरी किवळेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गोळीबाराचा प्रयत्न...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-11-14T02:14:52Z", "digest": "sha1:JCOHKU7TSN6E2ECE3UAF6KPVUR3ZQINY", "length": 5063, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८८२ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८८२ मधील मृत्यू\n\"इ.स. १८८२ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T03:17:44Z", "digest": "sha1:KJLAIMNKXVBCHOM46B6NHWJQ7VHFNQFZ", "length": 4478, "nlines": 43, "source_domain": "2know.in", "title": "पत्ता | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nमागे फार पूर्वी आपण url चा मोठा आकार लहान करण्याविषयी एक लेख पाहिला होता. त्या लेखात आपण is.gd या युआरएल शॉर्टनर सर्व्हिसची …\nब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा\nज्याने ब्लॉगबद्दल थोडंफार ऐकलं आहे, त्याच्या मनात ब्लॉग बाबत एक उत्सुकता दिसून येते. सकाळ सारख्या वर्तमानपत्रांचा ही उत्सुकता जागवण्यामागे मोठा वाटा आहे. …\nऑर्कुट स्क्रॅप मध्ये नकाशा कसा टाकता येईल\nपुन्हा एकदा एक नवीन महिना सुरु झाला आहे. या महिन्याच्या दहा तारखेला 2know.in ला सहा महिने पूर्ण होतील. दिवस कसे येतात आणि …\nआपला ब्लॉग फेसबुकशी जोडा\nनोंद: हा लेख आता कालबाह्य झाला आहे, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. याच विषयावर लवकरात लवकर एक नवीन लेख लिहायचा मी प्रयत्न …\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nआपल्याला संगणकावर पहायची गुगलची ‘गुगल मॅप्स्‌’ ही वेबसाईट माहित आहेच, पण आज आपण पहाणार आहोत ते गुगल मॅप्स्‌ वापरुन आपल्या मित्राला एखादा …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/predictions/astrology/venus-in-leo-in-purva-phalguni-nakshatra-2018/", "date_download": "2018-11-14T03:26:18Z", "digest": "sha1:DWHGRHXJ347YSIEHWITX62C4KAHVDMSQ", "length": 25022, "nlines": 209, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "२०१८ पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सिंह मध्ये शुक्र :१२ चंद्र राशीवर त्याचा प्रभाव", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\n२०१८ पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सिंह मध्ये शुक्र :१२ चंद्र राशीवर त्याचा प्रभाव\nसिंह मध्ये पूर्व फाल्गुनी नक्षत्रात शुक्राच्या परिभ्रमणसाठी तारखा\nप्रारंभ: 16 जुलै 2018\nसमाप्तः 2 9 जुलै 2018\nसिंह मध्ये पूर्व फाल्गुनी नक्षत्रात शुक्राच्या परिभ्रमणसाठी आढावा\nपहाटेचा तारा शुक्र त्याच्या स्वत: च्या नक्षत्रात परिभ्रमण होईल, पूर्व फाल्गुनी 16 जुलै पासून 29 जुलै पर्यंत आहे.ते पूर्वी मघा नक्षत्रा मध्ये परिभ्रमणात होते. पूर्व फाल्गुनी नक्षत्रात शुक्र चांगल्या कर्माची फळे देईल, यामुळे लोकांचे चांगले भाग्य यात वाढ होईल. ते आनंद घेतील, आराम आणि पुनरुत्थान करून आणि त्यांच्या जवळच्या प्रिय जनांना भेट देतील. एका मेजवानी मध्ये जाऊ शकता, अनौपचारिक सभा मध्ये जाऊ शकता कार्य सोहळा; अनेक करारांची अंमलबजावणी देखील संभावित आहे.\nपूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण : नाते संबंधात महत्त्व ठेवणे हे\nलोक व्यक्तिमत्त्वावर कार्य करेल, नवीन, प्रेमळ आणि जिव्हाळ्याचा नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि कार्य करतील. लोकांच्या सर्जनशील प्रतिभांचा कौतुक होईल. लग्नाचा प्रस्ताव आणि नातेसंबंधांसाठीचा वेळ. लोक सुखसोयीचे साधन वाहन आणि घर विकत घेतील. उत्कट भावना व्यक्त करणारे लेखन आणि सर्जनशीलतेची इच्छा वाढेल. आपण आपल्या सिद्धीसाठी मान्यता प्राप्त करू शकता. आपण आपल्या यशस्वी पूर्तीसाठी मान्यता प्राप्त करू शकता. नवीन प्रकल्प आणि बौद्धिक व सामाजिक कार्यांसाठी सर्वोत्तम वेळ.सलुन आणि ब्युटी पार्लरच्या विक्रीत वाढ असून लोकांचे कल आहार आणि पाहण्यावर असेल. परफ्यूम, फुले, फॅशनेबल आयटम आणि कपडे विक्री व खरेदी वाढेल. आपण आपल्या भविष्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात एक प्रश्न विचारा आणि आपल्या भावी अहवालचा लाभ घ्या.\nपूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण : आरोग्य समस्यापासून सावध रहा.\nविद्यार्थी अभिनय, फॅशन डिझायनिंग, आतील डेकोरेटर, आर्किटेक्चर, समुपदेशन आणि स्वयंपाक अभ्यासक्रम घेऊ शकतात. दागदागिने खरेदी करण्यासाठी आपल्याकडे एक प्रवृत्ती असू शकते. आपण स्वत: वर कार्य करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रमांमध्ये सामील होऊ शकता. मुलांचे संगीत, नृत्य, पेंटिंग गायन इ. मध्ये रस निर्माण होईल. मूत्राशय, लैंगिक अवयव, मूत्रपिंड आणि हाडांचे रोग वाढू शकतात. संस्मरणीय छायाचित्रे आणि स्वतःचे फोटो घेऊन अधिक वारंवारता मिळवतील. शुक्र आपल्याला स्वत: ला आणि आपले प्रेम शोधण्यात मदत करेल. समृद्धीत वाढ होईल आणि आपण नवीन देशांमध्ये जाऊ शकता. नवीन प्रकल्प प्राप्त करणे शक्य आहे. पाहू या शुक्राचे भावी संचय १२ चंद्र राशिचक्र साठी काय आहे:\nशुक्र परिभ्रमण २०१८: पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सिंह मध्ये शुक्र - १२ चंद्र राशीसाठी भविष्य\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये मेष साठी\nपाचव्या स्थानातून शुक्राचे परिभ्रमण\nशुक्र आपल्या कुंडलीत पाचव्या स्थानातून परिभ्रमण करणार आहे आपण आपल्या मित्र, वडील भावंडे यांना भेटू शकता. सर्जनशीलता, व्यवसाय, लेखन पुस्तके इ. छंद संबंधित अधिक सहभागी असून आपण काही छंद अभ्यासक्रम मध्ये सामील होऊ शकता, किंवा आपल्या कामासाठी काही नवीन लोकां मध्ये एकत्र होऊ शकतात.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये वृषभ साठी\nचौथ्या स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या कुंडलीत चौथ्या स्थानातून परिभ्रमण करणार आहे. त्यामुळे घरी आनंद चे अंदाज येत आहे. मालमत्ते मधील लाभ देखील संभावित आहे. या टप्प्यात घरांची नूतनीकरण व दुरुस्ती केली जाईल. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी नवीन लोक असतील.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये मिथुन साठी\nतिसऱ्या स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या कुंडलीत तिसऱ्या स्थानातून परिभ्रमण करत आहे. प्रिय मित्रांबरोबर बोलणे, कुटुंब आणि मित्रांना भेटायला जाणे नवीन करारांवर स्वाक्षरी करणे शक्य आहे. आपण प्रेम विवाह प्रस्तावा सह पुढे जाऊ शकता. आपण भविष्य संबंधित आपल्या प्रश्न करीता पुर्तता करू इच्छित असल्यास, आम्ही आपल्यासाठी हे करु शकतो. आपण ३ प्रश्न विचारा अहवाल येथे घेऊ शकता.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये कर्क साठी\nदुसऱ्या स्थानातून शुक्राचे परिभ्रमण\nशुक्र आपल्या कुंडलीत उत्पन्नाचे दुसऱ्या स्थानातून परिभ्रमण करत आहे. आपण दागिने खरेदी करू शकता. आपण घरगुती सामान खरेदी व त्यात आपली आतील सजावट करु शकता. आपल्या कामाची ओळख यात वाढ दर्शवित आहे. आपण आपल्या स्वत: आणि व्यक्तिमत्व, विशेषतः चेहर्यावर अधिक कार्य करू शकता.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये सिंह साठी\nप्रथम स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या प्रथम किंवा लग्न स्थानातून परिभ्रमण करत आहे. आपण एक व्यक्तिमत्व विकास कोर्समध्ये सामील होऊ शकता. आपण सलुन आणि पार्लरला भेट देऊ शकता. आपण आपली केश सज्जा बदलू शकता. आपण सर्जनशील लेखन मध्ये देखील रस विकसित कराल, आपण कामासाठी परदेशात प्रवास कराल. मान्यता सह पदोन्नती आणि पगारातील वेतनवाढ हे संभावित आहे. आपण आपल्या भविष्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता आपल्या प्रश्नांची पराकाष्ठा करा, एक प्रश्न विचारा अहवाल खरेदी करा.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये कन्या साठी\nद्वादश स्थानातून शुक्राचे परिभ्रमण\nशुक्र आपल्या १२ व्या व्ययचे स्थानातून परिभ्रमण करेल जेणेकरून आपण सामान विकत घ्याल, पक्षा कडून आपण एकत्रीकरणांसाठी जाऊ शकता. कामासाठी दीर्घ अंतर प्रवासाची शक्यता आहे. आपण आलिशान आयटम खरेदी करू शकता आपण परदेशातून फायदा मिळवा.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये तुला साठी\nएकादश स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या कुंडली मधील अकराव्या स्थानातून परिभ्रमण करीत आहे. आपल्याला आपल्या सर्जनशीलतेसाठी कौतुक केले जाईल. मोठ्या भावंडांची दीर्घ अंतर यात्रा करणे संभाव्य असते. आपण कुटुंब आणि मित्रांना भेटायला जाऊ शकता. आपण नोकरीमध्ये पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ मिळवू शकतात.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये वृश्चिक साठी\nदशम स्थानातून शुक्राचे परिभ्रमण\nनवीन कल्पना, लेखन, किंवा सर्जनशीलता आपल्या मनात उदय घेईल. घरी आणि कामावर आनंद आहे. आपण अध्यात्म आणि देव यात देखील रूची विकसित करू शकता. आपण आपले काम आणि जीवन चांगल्या पद्धतीने समजून घ्याल. आपल्याला आपल्या परिवर्तन वर काम केले जाईल. आपण या परिवर्तन बद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता एक प्रश्न विचारा अहवाल खरेदी करा आणि आपले संशय समाप्त करा.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये धनु साठी\nभाग्य स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या ९व्या स्थानातून होत आहे म्हणून एकनिष्ठपणा वाढेल. पत्नी, करार आणि नणंद किंवा वहिनी पासून फायदे असण्याची शक्यता आहे. एक चांगला वेळ आहे आपण आपल्या मोठ्या भावंडांशी संभाषण व भेटू देऊ शकता. आपण प्रवासापासून कदाचित विकास करू शकाल. पूजा आणि जाप केल्याने आपल्याला मदत मिळेल. आपण देवाचा आशीर्वाद प्राप्त करू शकता.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये मकर साठी\nअष्टम स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या ८ व्या स्थानातून परिभ्रमण होत आहे म्हणून शुक्र आपले क्रियाकलाप थोडी कमी करेल. आपण सासर पासून मिळवू शकता .दुसरीकडे, कामा पासून मान्यताची शक्यता आहे. मन विचलित होऊ शकते. विमा पासून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक लाभ किंवा कर्जाची मंजुरी बँक पासून शक्य आहे. आपण या वेळी एका गुप्त संभाषणात जाऊ शकता.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये कुंभ साठी\nसप्तम स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nशुक्र आपल्या ७ व्या स्थानातून परिभ्रमण करीत आहे. प्रेम विवाह शक्य आहे. नवीन करार प्राप्त करणे देखील संभावित आहे. आपण शिक्षणात वाढ कराल. आपण मुलांच्या अभ्यासक्रमात काही पैसे खर्च करु शकता. आपण कुटुंबासह दीर्घ अंतराने जाऊ शकता, गणेशा अगोदर बघतात.\nसिंह मधील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे परिभ्रमण २०१८ मध्ये मीन साठी\nषष्ठ स्थानातून शुक्राचे परिभ्रमण.\nवैद्यकीय आघाडीवर खर्च असू शकतो. मूत्राशयचे रोग, मूत्रपिंड शक्य आहे.कुटुंबातील काही व्यक्ती आपल्या आयुष्यात एक धडा शिकविण्यासाठी आपल्या विरोधात आहे. कार्यालयातील गुप्त प्रेमसंबंधांची शक्यता आहे. काही प्रकरणांमध्ये नातेसंबंध भंग पावणे देखील होऊ शकतात.\nविजय माल्या त्याच्या कायदेशीर गुंतागुंतीची अवस्था मधून...\nपी. व्ही.सिंधू साठी ज्योतिष अंदाज - येत्या काही महिन्यांत...\nश्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या जन्मदिवसाचे विशेष भाकीत: त्...\nआमचे वृत्तपत्रांसाठी सदस्य व्हा\nविजय माल्या २०१८ ज्योतिष भविष्यवाणी: त्याच्या आयुष्यात काय आहे ते जाणून घ्या. त्याचे ...\nगणेशा यांनी पी. व्ही. सिंधू यांचे कुंडलीचे विश्लेषण केले आहे कि हे नवीन बॅडमिंटन खेळा�...\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांच�...\nफेसबुक स्टॉक क्रॅशः फेसबुकच्या स्टॉक किंमतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात कसे जायचे ते जा...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/predictions/entertainment/shahid-kapoor-mira-rajput-new-born-baby-boy-future-prediction/", "date_download": "2018-11-14T03:36:43Z", "digest": "sha1:2QS4UMXM6U74STGQ7FA4OSSNWHCCTSUA", "length": 12916, "nlines": 179, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "शाहिद आणि मीरा कपूर यांच्या बेबी बॉयसाठी भविष्यात काय दिसते ते जाणून घ्या", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nशाहिद आणि मीरा कपूर यांच्या बेबी बॉयसाठी भविष्यात काय दिसते ते जाणून घ्या\nसध्या जगात, सेलिब्रिटीजने मीडियाच्या लक्ष्याचा मोठा भाग घेतला आहे आणि जाहीर नजर. अशा प्रकारे, त्यांच्या आयुष्यात होणार्या महत्वाच्या घटना सतत प्रखर प्रकाश झोत मध्ये असतात. मीरा राजपूत हा एक उदाहरण आहे. बॉलीवुड स्टार पती शाहिद कपूरशी लग्न झाल्यापासून ती आतापर्यंतच्या बातम्यामध्ये आहेत. त्यांच्या दुसर्या मुलाचा जन्म, एक लहान मुलगा, शहराची चर्चा बनली आहे. आता, प्रश्न असा आहे की हा नवजात बाळ मुलगा तमूर खान समान सार्वजनिक लक्ष वेधून घेईल की नाही (सैफ अली खान आणि करिना कपूर यांचे पुत्र) अभिषेक बच्चन (अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची कन्या) आणि त्या प्रकरणात त्यांची मोठी बहीण मिशा. येथे पुढे काय आहे गणेशा अगोदर बघतात. निष्कर्ष वाचा आणि जाणून घ्या:\nशाहिद आणि मीरा यांच्या बेबी मुलाचा जन्म तपशील\nजन्मतारीख: ५ सप्टेंबर २०१८\nजन्मस्थानः मुंबई, महाराष्ट्र, भारत\nसर्जनशील आणि सामाजिक होईल\nमिथुन चंद्रमाच्या प्रभावामुळे नवजात बोलणारे, बुद्धिमान, सर्जनशील, सामाजिक आणि संवादात्मक स्वरुपात संवाद साधतील. तो स्वतःच्या स्वारस्य याचे पूर्णपणे रक्षण करेल.त्याचवेळी, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत चे नवजात भावनिक, सरळ आणि आज्ञाधारक असेल.\nसूर्य कुंडलीच्या मते, सूर्य आणि बुध यांनी बुध आदित्य योग तयार केला आहे. यामुळे नवजातला आदरणीय, धैर्यवान, प्रेमळ, सामर्थ्यवान, उदार, आनंदी, आशावादी, महत्वाकांक्षी, निष्ठावंत व आनंदी व्यक्ती बनवेल. तो मोठा आणि दीर्घ दृष्टीकोन बद्दल विचार करेल. आपले भविष्य विश्लेषण करा. आपला वाढदिवस अहवाल - प्रीमियम खरेदी करा.\nअद्वितीय आणि वेगळे असेल\nतुलाच्या राशीत शुक्र आणि बृहस्पति यांचे एक उत्कृष्ट मिश्रण शाहिद आणि मीरा यांचे पुत्र मोहक, कुशल, संतुलित आणि सौम्य स्वरुपाचे असेल. नवजात संगीत आणि इतर कलात्मक प्रतिभेकडे आकर्षित होईल, त्याच्या वडिलांप्रमाणेच तो खूप अद्वितीय असेल. तथापि, तो इतर सेलिब्रिटी मुलांमधून बाहेर पडेल. त्यामुळे, तो प्रशंसनीय आणि कौतुकाचे असेल. नवजात मुले लक्ष वेधतील आणि लक्ष चोरले जातील. त्याच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर त्यांचा चांगला संबंध असेल.\nकदाचित व्यस्त आणि जिद्दी\nनवजात याचे मंगळ मकर मध्ये केतूच्या उपस्थितीमुळे प्रभावित होते. हे त्याला अत्यंत महत्वाकांक्षी व्यक्ती बनवेल आणि त्याला बरेच मान्यता मिळतील. स्वत: च्या प्रयत्नांनी यश मिळवील. भविष्यात नवजात कार्यक्षम, व्यवस्थित, समर्पित, व्यावहारिक असेल. तथापि, तो एक कार्यकर्ता असू शकते. हा गुणधर्म त्याला जिद्दी करु शकतो.\nत्याच्या सभोवती जग जाणून घेण्यास उत्सुक असेल\nबृहस्पति त्याच्या स्वत: च्या नक्षत्र मध्ये स्थित आहे.नवजात हे संयोजन मुळे वाचन आणि गंभीरपणे भारतीय संस्कृती व शिष्टाचारांचे समजून घेण्यास स्वारस्य करेल.तो मोठा होत असताना, तो इंग्रजीवर चांगला प्रभुत्व विकसित करेल.\nआपले वैयक्तिकृत समाधान प्राप्त करण्यासाठी आता ज्योतिष तज्ञांशी बोला.\nविजय माल्या त्याच्या कायदेशीर गुंतागुंतीची अवस्था मधून...\nपी. व्ही.सिंधू साठी ज्योतिष अंदाज - येत्या काही महिन्यांत...\nश्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या जन्मदिवसाचे विशेष भाकीत: त्...\nआमचे वृत्तपत्रांसाठी सदस्य व्हा\nविजय माल्या २०१८ ज्योतिष भविष्यवाणी: त्याच्या आयुष्यात काय आहे ते जाणून घ्या. त्याचे ...\nगणेशा यांनी पी. व्ही. सिंधू यांचे कुंडलीचे विश्लेषण केले आहे कि हे नवीन बॅडमिंटन खेळा�...\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांच�...\nफेसबुक स्टॉक क्रॅशः फेसबुकच्या स्टॉक किंमतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात कसे जायचे ते जा...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/imran-khan-first-speech-after-taking-oath-as-22nd-pm-of-pakistan-5940405.html", "date_download": "2018-11-14T03:28:39Z", "digest": "sha1:WMQFKBKQIAT3TEHN6EJ4PWVZD253WORL", "length": 6545, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Imran Khan First Speech After Taking Oath As 22nd PM Of Pakistan | मला लष्करशहाने पाळलेले नाही! 22 वर्षे संघर्ष करून बनलो पंतप्रधान, अल्लाह आणि समाजाचे आभार; इम्रान यांचे पहिले भाषण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमला लष्करशहाने पाळलेले नाही 22 वर्षे संघर्ष करून बनलो पंतप्रधान, अल्लाह आणि समाजाचे आभार; इम्रान यांचे पहिले भाषण\nमला काही लष्करशहाने पाळलेले नाही. मी स्वतः 22 वर्षे संघर्ष केला आणि आपल्या पायावर उभा झालो -इम्रान\nइस्लामाबाद - पाकिस्तान तहरीक ए-इन्साफचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या 22 व्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तत्पूर्वी दिलेल्या पहिल्या भाषणात त्यांनी अल्लाह आणि आपल्या समाजाचे आभार मानले. गेल्या 70 वर्षांपासून पाकिस्तानची जनता ज्या बदलांची प्रतीक्षा करत होती, ते बदल घडवून आणण्यासाठी माझी निवड केली, त्याबद्दल धन्यवाद. ज्या लोकांनी आजपर्यंत देशाला लुटले, त्यांना मी सांगू इच्छितो की त्या एक-एक व्यक्तीला मी सोडणार नाही. मी आश्वासन देतो, अल्लाह कसम मी आश्वासन देतो की कुठल्याही प्रकारचे एनआरओ दरोडेखोरांना आता मिळणार नाही. मला काही लष्करशहाने पाळलेले नाही. मी स्वतः 22 वर्षे संघर्ष केला आणि आपल्या पायावर उभा झालो. असे इम्रान यांनी ठणकावले आहे.\nपाकिस्तानी न्यूज चॅनल म्हणे, इम्रान खान चीनमध्ये 'भीक' मागायला गेले; नंतर मागितली माफी, सोशल मीडियावर ट्रोल\nइतकी हलाखीची परिस्थिती की देहविक्रय करून पोट भरतोय पाकिस्तानातील हा समुदाय, घरातून निघतानाही मरणाची भीती\nआसिया बीबीच्या पतीने मागितला ब्रिटन, अमेरिका, कॅनडाकडे आश्रय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/learn-handicraft-towels-bed-sheets-and-silk-sarees-5932851.html", "date_download": "2018-11-14T03:30:57Z", "digest": "sha1:YF4LV3K2RKYIVF7V2JOGG4NUJFUDCJGL", "length": 9115, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Learn handicraft towels, bed sheets and silk sarees | हातमागावर शिका टॉवेल, बेडशीट अन् सिल्क साड्या; प्रशिक्षण केंद्र सुरू, महिलांचा मोठा सहभाग", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहातमागावर शिका टॉवेल, बेडशीट अन् सिल्क साड्या; प्रशिक्षण केंद्र सुरू, महिलांचा मोठा सहभाग\nहातमागावरील साड्या महिलांना नेहमीच भुरळ घालतात. कॉटन, सिल्क, रेशीम, इरकल अशी नावे ऐकली तरी महिलांच्या भुवया उंचावतात.\nसोलापूर- हातमागावरील साड्या महिलांना नेहमीच भुरळ घालतात. कॉटन, सिल्क, रेशीम, इरकल अशी नावे ऐकली तरी महिलांच्या भुवया उंचावतात. त्या बनतात कशा, याची उत्कंठाही असते. ती पुरी करण्यासाठी वस्त्रोद्याेग खात्याने सोलापुरात हातमाग प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. पूर्वभागातील साईबाबा चौकातल्या या केंद्रात टॉवेल, बेडशीट आणि सिल्क साड्या विणण्याचे प्रशिक्षण मिळेल. शिवाय दररोज २१० रुपयांचे विद्यावेतनही. खास महिलांना हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.\nकेंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले अाहे. केंद्राच्या योजनेतूनच सोलापूरला 'हँडलूम क्लस्टर' मंजूर झाले. त्यासाठी १ कोटी ६७ लाख रुपये मंजूर केले. पैकी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी १८ लाख १० हजार रुपये मिळाल्याचे वस्त्रोद्योग खात्याचे अधिकारी परमेश्वर गदगे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, \"प्रशिक्षणासाठी साईबाबा चौकातील श्रीनिवास अनंतुल यांच्या घरजागेची निवड केली. तिथे चार हातमाग कार्यान्वित केले. २० जणांनी प्रवेश घेतला. ४५ दिवसांच्या या प्रशिक्षणात रोज तीन तासांचे प्रशिक्षण देण्यात येते. राजेशम सादूल, राजू काकी हे प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळेल. पुढे त्यांना स्वयंरोजगारासाठी बँकेमार्फत अर्थसाहाय्यही. बेरोजगार युवक, महिलांनी यात सहभागी व्हावे.\"\nहातमाग क्लस्टर उभारल्यानंतर उत्पादक विणकरांना सामूहिक सुविधा देण्यात येतील. त्यात डिझाइन हा महत्त्वाचा भाग असेल. त्याचा पॅटर्न ठरला, की त्यानुसार सूतरंगणी होते. त्याचे विशेष प्रशिक्षणही देण्याचे नियोजन आहे. एकेकाळी सोलापूर हातमागांचे शहर होते. यंत्रमाग आल्यानंतर ते लयास गेले. परंतु दक्षिण भारतात अजूनही हातमागावरील नावीन्यपूर्ण उत्पादनांना मोठी बाजारपेठ आहे. शासनाकडून लाभाच्या योजना आहेत. त्याच्या माध्यमातून सोलापूरला गतवैभव अाणण्याचे हे प्रयत्न आहेत.\n- परमेश्वर गदगे, नोडल अधिकारी\nसुट्यांमुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गर्दी वाढली,दिवसभर दर्शन मंडप फुल्ल\nमाढ्यातील वडाची वाडीच्या शेतकर्‍याच्या मुलाने शेतात बसून लिहिले स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तक\nप्रेक्षकांपुढे रिंकू राजगुरू पुन्हा येतेय 'कागर'मधून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/suspension-of-court-stay-on-order-of-personal-recognition-cancellation-5944304.html", "date_download": "2018-11-14T02:11:56Z", "digest": "sha1:2UZVHXJKJ2YDZOTQHUDXZWZUA67QL7VI", "length": 8521, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Suspension of court stay on order of Personal Recognition cancellation | वैयक्तिक मान्यता रद्द करणाऱ्या आदेशाला न्यायालयाकडून स्थगिती; शिक्षिकांना मिळाला दिलासा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवैयक्तिक मान्यता रद्द करणाऱ्या आदेशाला न्यायालयाकडून स्थगिती; शिक्षिकांना मिळाला दिलासा\nवाशीम जिल्ह्यातील दोन शिक्षिकांची शिक्षण उपसंचालकांनी रद्द केलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या आदेशाला नागपूर खंडपीठाच्या द्व\nअकोला- वाशीम जिल्ह्यातील दोन शिक्षिकांची शिक्षण उपसंचालकांनी रद्द केलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या आदेशाला नागपूर खंडपीठाच्या द्विसदस्यीय बेंचने स्थगिती दिली. त्यामुळे दोन शिक्षिकांना दिलासा मिळाला अाहे. शिक्षण उपसंचालकांनी एकूण १३९ शिक्षकांची वैयक्तिक मान्यता रद्द केली होती.\nवाशीम जिल्ह्यातील १३९ शिक्षकांची वैयक्तिक मान्यता अमरावती शिक्षण उपसंचालकांनी काही दिवसांपूर्वीच रद्द केली होती. २०१३-२०१४ पासून कार्यरत असलेल्या या शिक्षिकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. त्यानंतर हे प्रकरण मान्यते करीता शिक्षण उपसंचालकांकडे गेले. शिक्षण उपसंचालकांनी चौकशी करून १३९ शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रद्द केल्या. या निर्णयामुळे वाशीम जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. कारण वैयक्तिक मान्यता रद्द होणे म्हणजे सरळ नोकरी जाणे होय. त्यामुळेच १३९ शिक्षकांपैकी सोनाली चिंचाळे आणि सविता राऊत यांनी शिक्षण उपसंचालकांनी घेतलेल्या या निर्णयाला नागपूर हायकोर्टात आव्हान दिले.\nनागपूर हायकोर्टात या प्रकरणाची २३ ऑगस्टला सुनावणी झाली. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि मुरलीधर गिरटकर यांनी दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्या नंतर शालेय शिक्षण क्रीडा विभाग, आयुक्त शिक्षण पुणे, शिक्षण संचालक पुणे, शिक्षण उपसंचालक अमरावती, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच संबंधित शाळा व संस्थांच्या नावे नोटीस काढल्या. त्याच बरोबर शिक्षण उपसंचालकांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे या दोन शिक्षिकांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयात शिक्षिकांची बाजू अॅड. आनंद राजन देशपांडे यांनी मांडली तर शिक्षण विभागाकडून साहाय्यक सरकारी वकिलांनी बाजू मांडली.\nअकोट येथे नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी केली घरफोड्याला अटक\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे पगमार्क आढळले..आई दिसेनाशी झाल्याने हे दोन्ही बछडे झाले सैरभैर\nसहा गोवंशांना जीवदान; दोघांना अटक,पाच लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/ugc-directs-to-colleges-and-universities/articleshow/62908075.cms", "date_download": "2018-11-14T03:43:00Z", "digest": "sha1:O7PNPYOVDLG6D3JOICIJSOCP47652PPL", "length": 13120, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: ugc directs to colleges and universities - ‘कॉलेजांची श्रेणी वेबसाइटवर टाका’ | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\n‘कॉलेजांची श्रेणी वेबसाइटवर टाका’\nविद्यार्थ्यांच्या माहितीसाठी विद्यापीठे व कॉलेजांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) मिळणारी गुणवत्तेची श्रेणी ठळकपणे वेबसाइटवर प्रसिद्ध करावी, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहे. तसेच, ज्या कॉलेजांनी नॅक मूल्यांकनासाठी अर्ज केलेला नाही...\n‘कॉलेजांची श्रेणी वेबसाइटवर टाका’\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nविद्यार्थ्यांच्या माहितीसाठी विद्यापीठे व कॉलेजांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) मिळणारी गुणवत्तेची श्रेणी ठळकपणे वेबसाइटवर प्रसिद्ध करावी, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहे. तसेच, ज्या कॉलेजांनी नॅक मूल्यांकनासाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी तशी माहिती जाहीर करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. अनेक कॉलेज त्यांना मिळणारी श्रेणी प्रसिद्ध करीत नाही किंवा त्यात फेरफार करतात. हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जाणकारांनी सांगितले.\nकॉलेजांना नॅक मूल्यांकन करावे लागते. साधारण डिसेंबर २०१६पासून कॉलेजांच्या सोयीसाठी नॅक मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा निर्माण केली. मात्र, ही प्रक्रिया थोडी क्लिष्ट असल्याने कॉलेजांनी त्याला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही. अशी परिस्थिती असतानाच देशातील अनेक कॉलेज त्यांना मिळालेल्या श्रेणी कॉलेजच्या वेबसाइटवर जाहीर करीत नसल्याची माहिती पुढे आली. तर, काही कॉलेज त्यांना मिळालेल्या श्रेणींचा दर्जा वाढवून प्रसिद्ध करीत होत्या. याशिवाय, काही कॉलेजांना नॅकची श्रेणी नसल्यावरही त्याबाबतची चुकीची माहिती प्रवेशावेळी प्रसिद्ध करीत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होत होती. याबाबत यूजीसीकडे सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी तक्रार केली होती. त्यावर यूजीसीने निर्णय घेऊन कॉलेज आणि विद्यापीठांना त्यांच्या वेबसाइटवर नॅककडून मिळालेली श्रेणी ठळकपणे प्रसिद्ध करावी लागणार आहे. याप्रमाणेच नॅक मूल्यांकन न केलेल्या आणि मूल्यांकनाच्या प्रक्रियेत असणारे विद्यापीठे-कॉलेजांनादेखील त्य़ाची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करावी लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना विद्यापीठांनी संलग्नित असणाऱ्या कॉलेजांना देण्याचे आदेश यूजीसीने दिले आहेत.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार\nपुण्याचे नाव जिजापूर करा: संभाजी ब्रिगेड\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘कॉलेजांची श्रेणी वेबसाइटवर टाका’...\nतुप विकण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या घरी चोरी...\nधर्मनिरेपक्षता दूर ठेवणे देशाला घातक...\nपालिकेच्या मालकीचे साहित्य रस्त्यावर फेकले...\nहजारो लिटर पाणी रोज वाया...\nनोकर ठेवताना दक्ष राहण्याची गरज...\nसाबरमतीप्रमाणे सजणार मुळा-मुठेचा काठ...\nपाणीपुरवठा कामाला १५ दिवसांत सुरुवात...\nपालिकेला पंधराशे कोटींचे उत्पन्न...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-124938.html", "date_download": "2018-11-14T03:26:46Z", "digest": "sha1:WUIIQZPWMUPUEILMX6R42IJWEGGMKGL4", "length": 14639, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'आंधळी कोशिंबीर'च्या निमित्ताने", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\n44व्या वर्षीही सोनालीच्या फिटनेसचं 'हे' आहे रहस्य\nVIDEO : शोएब -सानियाच्या 'बेबी मिर्झा मलिक'चं नाव ठरलं\nVIDEO: 51 वर्षांच्या माधुरीचा डान्स पाहिल्यावर तुम्ही पुन्हा तिच्या प्रेमात पडाल\nVIDEO #TRPमीटर : 'शनया'ची जादू फिकी झाली का\nVIDEO शाहरूख खानच्या वाढदिवसासाठी 'मन्नत' नटली नववधूसारखी\nVIDEO : एकदा लहानपणी हरवले होते अमिताभ बच्चन\nश्रद्धा कपूरला कोणाची तरी नजर लागली - शक्ती कपूर\nVIDEO सलमानच्या एक्स वहिनीसोबत अर्जून कपूर करतोय रोमान्स\nVIDEO : राखी सावंतचा तनुश्रीवर खळबळजनक आरोप\nVIDEO या कारणासाठी 'CID'ला घ्यावा लागतोय ब्रेक\nVIDEO : पहा दीपिकाच्या ज्योतिष्यानं लग्नानंतरचं वर्तवलंय भविष्य\nVIDEO: प्रियांका आणि दीपिकाचं लग्न 'या' बाॅलिवूड लग्नांपेक्षा गाजणार का\nन्यूयॉर्कमध्ये आलिया-रणबीर करत आहेत शॉपिंग\nBIGG BOSS12 मधून बाहेर पडल्यावर नेहा पेंडसेची पहिली मुलाखत\n#TRPमीटर : 'संभाजी'च्या तलवारीची धार वाढली कुठल्या मालिकांना टाकलं मागे पाहा\nVIDEO : जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nVIDEO : अमिताभ कुटुंबासह जेव्हा देवीच्या दर्शनाला जातात...\nVIDEO : '20 वर्षांपूर्वी सलमानची 'दुल्हन' पळवली होती... ' शाहरुख आणि करणच्या भन्नाट आठवणी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nकंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती\nVIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन #TRPमीटर काय सांगतोय बघा\nVIDEO : अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या\nVIDEO : 76 वर्षांच्या अमिताभच्या फिटनेसचं हे आहे सिक्रेट\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4123", "date_download": "2018-11-14T02:36:59Z", "digest": "sha1:IUCDCN25NJ6AWIJI2Y5XAWTCPQPJWY3K", "length": 9582, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "रिझर्व्ह बँक, भारत सरकारच्या वादावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची नजर", "raw_content": "\nरिझर्व्ह बँक, भारत सरकारच्या वादावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची नजर\nबँकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोडीस विरोध; सरकार वा उद्योगाचा हस्तक्षेप नको...\nवॉशिंग्टन : भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यात सुरू असलेल्या वादविवादाकडे आमचे बारकाईने लक्ष असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. जगातील कुठल्याही केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोड करण्याच्या हालचालींना आपला विरोध असल्याचेही नाणेनिधीने म्हटले आहे.\nकेंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेवर टीका केली होती. २००८ ते २०१४ या काळातील बेछूट कर्ज वाटपावर नियंत्रण ठेवण्यास रिझर्व्ह बँक अपयशी ठरली असून, त्याचा परिणाम म्हणून देशातील आजची अनुत्पादक भांडवलाचे संकट निर्माण झाले आहे, असे जेटली यांनी म्हटले होते. रिझर्व्ह बँकेवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याच्या बातम्याही प्रसिध्द झाल्या आहेत.\nया पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे दळवळण संचालक गेरी राइस यांनी सांगितले की, आम्ही स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहोत. पुढेही आमची नजर राहीलच. आम्ही याबाबत आमची भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो की, केंद्रीय बँक आणि वित्तीय देखरेख संस्थेच्या (रिझर्व्ह बँक) स्वातंत्र्याबाबत तडजोड होईल, अशा पध्दतीचा हस्तक्षेप सरकार अथवा उद्योगाकडून होता कामा नये.\nहे आम्ही स्वीकारलेले सामान्य तत्त्व आहे. हीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील रूढ पध्दतीही आहे. केंद्रीय बँक आणि वित्तीय निगराणी संस्थेचे महत्त्व सर्वोच्च आहे. हे सर्वच देशांच्या बाबतीत सत्य आहे.\nट्रम्प यांनाही हे लागू...\nअमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अलीकडे तेथील केंद्रीय बँकेच्या कारभारावर प्रचंड टीका केली होती. त्याचे अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले होते. त्याविषयीच्या प्रश्‍नावर राइस यांनी म्हटले की, आम्ही याला महत्त्व देतो. अनेक देशांच्या संदर्भात आमचे हे निवेदन आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/student-school-building-dangerous-128426", "date_download": "2018-11-14T02:53:57Z", "digest": "sha1:WWCFXEGI4XYCKYAL7XRWU3FRNE4JI7F6", "length": 13619, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "student school building dangerous धोकादायक छताखाली विद्यार्थी गिरवतात ‘धडे’ | eSakal", "raw_content": "\nधोकादायक छताखाली विद्यार्थी गिरवतात ‘धडे’\nगुरुवार, 5 जुलै 2018\nऔरंगाबाद - महापालिकेच्या चार शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. सिडको एन-७ येथील शाळेतील सुमारे चारशे विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीमध्ये धडे गिरवावे लागत असल्याने या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच खोकडपुरा, कांचनवाडी, किराडपुरा येथील शाळांची तात्पुरती डागडुजी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nऔरंगाबाद - महापालिकेच्या चार शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. सिडको एन-७ येथील शाळेतील सुमारे चारशे विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीमध्ये धडे गिरवावे लागत असल्याने या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच खोकडपुरा, कांचनवाडी, किराडपुरा येथील शाळांची तात्पुरती डागडुजी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nसिडको भागात असलेल्या शाळांच्या इमारती सुमारे ४५ वर्षांपूर्वी सिडकोने बांधलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींच्या छताचे प्लास्टर पडणे, गळती लागणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. गतवर्षी सिडकोत असाच प्रकार घडला होता. त्यामुळे अशा इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यंदाच्या शैक्षणिक सत्रापूर्वी अशा शाळांची दुरुस्ती होणे अपेक्षित होते.\nमात्र, प्रशासकीय स्तरावरच उपाययोजनांचे प्रस्ताव सुरू आहेत. सिडको एन-सात येथील शाळेच्या मैदानात पत्र्याचे शेड मारून देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने वॉर्ड अभियंत्याला दिला आहे. त्याचबरोबर खोकडपुरा, कांचनवाडी, किराडपुरा (उर्दू) येथील शाळांची तात्पुरती डागडुजी करण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.\nधोकादायक शाळा इमारतींचा स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल अद्याप महापालिकेने समोर आणलेला नाही. या संदर्भात विचारणा केली असता, त्यात गंभीर असे काहीच नाही, फार मोठा धोका नाही, असे सांगण्यात आले.\nसीएसआर फंडातून दहा खोल्या\nसिडको एन-सात येथील शाळेची इमारत फोर्ब्ज कंपनी सीएसआर (सामाजिक दायित्व निधी) फंडातून बांधून देणार आहे. पहिल्या वर्षी पाच त्यानंतर पाच अशा दोन वर्षांत या खोल्या बांधण्यात येणार आहेत.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2018-11-14T02:47:08Z", "digest": "sha1:QQENYZQTH674OI2PK3MLCDNZIN2VBYDO", "length": 2820, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "अनुप्रयोग | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nस्मार्टफोनच्या या युगात व्यक्तिगत SMS (एसएमएस) पाठवण्याचं तसं काही कारण उरलेलं नाही. परंतु आजही कामकाजासाठी SMS चा वापर हा मोलाचा ठरतो. मित्रांचे …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_13.html", "date_download": "2018-11-14T03:31:59Z", "digest": "sha1:L4FJXVT32CKDF3F5LA6LV4UGSKEZAAGD", "length": 9571, "nlines": 116, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "मंत्रालयात मुख्य सचिवांची स्वच्छता मोहीम ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » मंत्रालयात मुख्य सचिवांची स्वच्छता मोहीम , मुंबई » मंत्रालयात मुख्य सचिवांची स्वच्छता मोहीम\nमंत्रालयात मुख्य सचिवांची स्वच्छता मोहीम\nकपाट, कागदपत्रे, पडीक साहित्य हटविण्यावर भर\nमंत्रालयाच्या कोरिडॉरमध्ये ज्या विभागांनी कपाट, कागदपत्रे, फर्निचर ठेवले आहेत त्यांची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने करून ती दोन ते तीन दिवसांत सादर करावी, जेणे करून संबंधित विभागांना हे सामान हटविण्याबाबत निर्देश देता येतील, असे मुख्य सचिव यावेळी म्हणाले.\nस्वच्छता पंधरवड्यानिमित्त मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी रविवारी मंत्रालय परिसर आणि मंत्रालय विस्तारित इमारतीची पाहणी करून संपूर्ण परिसर, मंत्रालयातील कॉरिडॉर स्वच्छ ठेवताना स्वछतागृहांच्या साफसफाईवर देखील भर देण्याच्या सूचना दिल्या. ज्या विभागांचे लाकडी सामान, फर्निचर, रद्दी आणि बांधकाम साहित्य मंत्रालयातील कॉरिडोर व परिसरात आहे त्याची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या दोन ते तीन दिवसांत द्यावी त्यानुसार संबंधित विभागांना हे सामान हटविण्याबाबत कळविण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.\nमंत्रालयाच्या आवारात पडून असलेल्या सामानाबाबत दर आठवड्याच्या शेवटी आढावा घेऊन पडीक साहित्य हटविण्याची कार्यवाही करावी, असेही जैन यांनी सांगितले.\nविस्तारित इमारतीत स्वछतागृहांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. 25 पैकी 15 स्वछतागृहांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित नोव्हेंम्बर अखेरपर्यंत पूर्ण करावे अशा सूचनाही मुख्य सचिवांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या.\nयावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत विभागाचे सचिव अजित सगणे, कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सचिवांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन आपल्या कार्यालयाची स्वछता केली.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_3.html", "date_download": "2018-11-14T02:13:23Z", "digest": "sha1:I5AGXTUNYS2WVNYCP5SJZRGA373QUKBD", "length": 9855, "nlines": 115, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "‘महाराष्ट्र दिनमान’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » ‘महाराष्ट्र दिनमान’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन , ठाणे » ‘महाराष्ट्र दिनमान’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन\n‘महाराष्ट्र दिनमान’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन\nनामवंत कवींची बहारदार काव्यमैफिलही\nसाहित्यातील विविध प्रवाहांची दखल घेतानाच कालानुरुप घडामोडींचेही प्रतिबिंब कथासाहित्यातून उमटवणारा महाराष्ट्र दिनमानचा पहिला दिवाळी अंक शनिवार, 3 नोव्हेंबर, 2018 रोजी गडकरी रंगायतनच्या हिरवळीवर प्रकाशित होणार आहे.उद्योग क्षेत्रातील आघाडीचे नाव रमण खुराणा, अध्यक्ष ग्लोबल पंजाबी असोसिएशन, उपाध्यक्ष इंडियन मर्चंट्स चेंबर, नवी मुंबई चॅप्टर, कलागुणांची पाठराखण करणार्‍या अपूर्वा प्रॉडक्शनचे अध्यक्ष सुमुख वर्तक, वृत्तपत्रांचे जुनेजाणते ज्येष्ठ वितरक अरविंद दातार, डॉ. अनंत देशमुख आणि कविवर्य आप्पा ठाकूर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, भगवान निळे, मंगेश विश्वासराव व देवीदास सोनावणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनमान दिवाळी अंकाचा हा प्रकाशन सोहळा दुपारी साडे चार वाजता होत आहे.\nप्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने नामवंत गझलकार आप्पा ठाकूर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, भगवान निळे, मंगेश विश्वासराव व देवीदास सोनावणे अशा रसिकप्रिय कवीश्रेष्ठांची एक बहारदार काव्यमैफिलही रंगणार आहे. कर्जत ते मुंबई आणि पनवेल ते पालघर परिसरातील रसिक वाचक या सोहळ्यासाठी अगत्याने उपस्थित राहाणार असून, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.\nमहाराष्ट्र दिनमानच्या दिवाळी अंकात यंदा साहित्य फराळावर भर देण्यात आला आहे. इतिहास ते वर्तमान काळाशी सुसंगत लेख, रुपेरी पडद्याचा रंगीत प्रवास, जपानला प्रेरणा देणारी कवयित्री असे विविध लेख या अंकात आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नव्या दमाच्या कथाकारांच्या आशयगर्भ कथा, सोशल मीडियाचे दुष्परिणाम दर्शवणार्‍या कथा, कविता, व्यंगचित्रे अशा वाचनीय साहित्याने अंक परिपूर्ण आहे. वाचकांचे दिवाळी बजेट बिघडू नये याची काळजी घेत अवघ्या 70 रुपयांत हा अंक ठाणे, मुंबईसह सर्वत्र रविवारपासून उपलब्ध होणार आहे.याच वेळी दै. जनादेश आणि रणांगण या दिवाळी अंकांचेही प्रकाशन होणार आहे. सर्व रसिक वाचकांना या प्रकाशन सोहळ्यासाठी अगत्याचे निमंत्रण आहे.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.wrdtubemill.com/mr/sizing-pipe-stand-on-steel-pipe-making-mill-machine.html", "date_download": "2018-11-14T02:20:58Z", "digest": "sha1:L4B6QG6766RICYWV22RKMQ5P52D7SNWW", "length": 12585, "nlines": 275, "source_domain": "www.wrdtubemill.com", "title": "", "raw_content": "चीन वॅन चालवा दा अत्याधुनिक तंत्रज्ञान - पाईप स्टील पाईप करून देणे मिल मशीन उभे आकार\nआम्ही 2001 पासून जागतिक वाढत मदत\nHF welded ट्यूब गिरण्या\nथेट लागत स्क्वेअर ट्यूब गिरण्या\nWelded हरभजन-तुळई मिल ओळी\nप्रोफाइल थंड लागत मशीन\nSlitting आणि कट-टू-लांबी मशीन\nट्यूब मिल नोंद विभाग\nसिंगल व डबल uncoilers\nHF welded ट्यूब गिरण्या\nथेट लागत स्क्वेअर ट्यूब गिरण्या\nWelded हरभजन-तुळई मिल ओळी\nप्रोफाइल थंड लागत मशीन\nSlitting आणि कट-टू-लांबी मशीन\nट्यूब मिल नोंद विभाग\nसिंगल व डबल uncoilers\nउच्च रक्तदाब ट्रान्समिशन पाईप उत्पादन लाइन\nस्वयंचलित स्टील पाईप पॅकिंग आणि बंडल मशीन\nस्टील पाईप आणि ट्यूब मिल एकच Mandrel Uncoiler\nपाईप स्टील पाईप स्टॅन्ड मिल मशीन करून देणे आकार\nपाईप मिल मशीन द आकार भाग करून स्टील पाईप उभे रहा आकार योग्य welded परिस्थिती निर्माण करण्यासाठी विभाग निर्माण करून त्यानंतर एक महत्त्वाचा विभाग आहे. या स्टॅण्ड प्रत्येक धावांची भागीदारी रोल्स जाणार्यांसाठी करताना तो कमी करून व्यास आणि गोलाई अचूक आकार पाईप करा. आम्ही व्यावसायिक मशीन पुरवठादार आहेत आणि ती सुद्धा पुरवठादार पुन्ह, आम्ही सर्वोत्तम रोल आकार आणि स्थान प्रदान करू शकता. या व्यतिरिक्त, आम्ही आपल्या विशेष रोल बदल रचना, फार पटकन रोल्स बदलू शकता आहे ...\nपरताव्यासाठी अटी L/C, T/T\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nपाईप मिल मशीन करून स्टील पाईप उभे रहा आकार\nआकार भाग एक योग्य welded परिस्थिती निर्माण करण्यासाठी विभाग निर्माण करून त्यानंतर एक महत्त्वाचा विभाग आहे. या स्टॅण्ड प्रत्येक धावांची भागीदारी रोल्स जाणार्यांसाठी करताना तो कमी करून व्यास आणि गोलाई अचूक आकार पाईप करा.\nआम्ही व्यावसायिक मशीन पुरवठादार आहेत आणि ती सुद्धा पुरवठादार पुन्ह, आम्ही सर्वोत्तम रोल आकार आणि स्थान प्रदान करू शकता.\nया व्यतिरिक्त, आम्ही आपल्या विशेष रोल बदल रचना, फार पटकन रोल्स बदलू आणि कामगार 'कामाचे कमी करू शकते आणि उत्पादन चांगले effeciency साठी योगदान आहे.\nउच्च दर्जाचे आकार पाईप स्टील पाइप आम्हाला मिल मशीन बनवून उभे करा आपले स्वागत आहे. आम्ही आघाडीच्या चीन उत्पादक आणि विविध मॅन्युफॅक्चरिंग मशीन पुरवठादार आहेत. किंमत सूची आणि आम्हाला अवतरण तपासा आपले स्वागत आहे.\nमागील: पाईप स्टील पाईप स्टॅन्ड मिल मशीन करून देणे लागत\nपुढील: स्टील पाईप वेल्डर\nAPI स्टील पाईप मेकिंग मशीन\nनक्षीदार खांब असलेला कठडा मेकिंग मशीन\nकार्बन पाईप मेकिंग मशीन\nकार्बन स्टील प्लेट Tdf बाहेरील कडा मेकिंग मशीन\nकॉपर ट्यूब मेकिंग मशीन\nपन्हळी रेल्वे पाईप करून देणे मशीन\nCs पाईप करून देणे मशीन\nरेल्वे पाईप करून देणे मशीन\nजी पाईप करून देणे मशीन\nGI स्टील ट्यूब मेकिंग मशीन\nलोह पाईप करून देणे मशीन\nकमी खर्च welded ट्यूब मेकिंग यंत्रणा\nनिर्माण मशीन / स्टील पाईप करून देणे मशीन\nमेटल पाईप वेल्डिंग करून देणे यंत्रणा\nPe पाईप करून देणे मशीन\nपाईप पकडीत घट्ट करून देणे मशीन\nपाईप ऑटो लाइन करून देणे\nमशीन स्टेनलेस स्टील करून देणे पाईप\nपाईप मशीन स्टील करून देणे\nलहान पाईप मेकिंग मशीन\nस्पायरल डक्ट करून देणे मशीन\nस्क्वेअर ट्यूब मेकिंग मशीन\nSs फर्निचर करून देणे यंत्रणा\nस्टेनलेस स्टील पन्हळी पाईप करून देणे मशीन\nस्टेनलेस स्टील पाईप करून देणे मशीन\nस्टील पाईप चिकटवणारा मशीन्स करून देणे\nस्टील पाईप मेकिंग मशीन\nस्टील स्क्वेअर वेल्डिंग पाईप मेकिंग मशीन\nस्टील ट्यूब मेकिंग मशीन\nसरळ शिवण welded पाईप मेकिंग मशीन उत्पादन\nवायुवीजन उपकरणे Tdf बाहेरील कडा मेकिंग मशीन\nWelded पाईप मेकिंग मशीन\nWelded पाईप मेकिंग यंत्रणा\nWelded ट्यूब मेकिंग यंत्रणा\nस्टील पाईप क्षितिजसमांतर रोल्स सायझिंग लागत, ...\nतेल मन तृप्त करणारं-फोडणीसाठी वसंत ऋतु स्टील वायर\nअर्धा-स्वयंचलित पॅकिंग आणि बंडल मशीन साठी ...\nउंची 400 मिमी हरभजन-बीम Produc साठी हरभजन बीम मिल लाइन ...\nपीसी उष्णता-उपचार परिष्करण मशीन लाइन\nफ्लॅट रो अॅल्युमिनियम पाईप उत्पादन मशीन ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2018-2022: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra-mumbai/shivsmarak-ready-will-meet-devendra-fadnavis-15526", "date_download": "2018-11-14T03:39:27Z", "digest": "sha1:DSNM7QLHAPIDLVW3W7X6YPRN7A6RBG6K", "length": 11383, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shivsmarak ready will meet by devendra fadnavis शिवस्मारक वेळेतच पूर्ण करणार - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nशिवस्मारक वेळेतच पूर्ण करणार - मुख्यमंत्री\nसोमवार, 7 नोव्हेंबर 2016\nमुंबई - मुंबईजवळ अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचा आराखडा तयार आहे. स्मारकाच्या कामाचे काटेकोर नियोजन करून विविध कामांचे टप्पे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.\nमुंबई - मुंबईजवळ अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचा आराखडा तयार आहे. स्मारकाच्या कामाचे काटेकोर नियोजन करून विविध कामांचे टप्पे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.\nशिवस्मारकासंदर्भात आढावा बैठक कफ परेड येथील शिवस्मारक कार्यालयात झाली, त्या वेळी फडणवीस बोलत होते. बैठकीला शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सचिव सी. पी. जोशी, मुख्य अभियंता हिमांशू श्रीमाळ, अधीक्षक अभियंता आर. टी. पाटील, कार्यकारी अभियंता डी. डी. बारवटकर, आर्किटेक्‍ट जाधव, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. निविदा प्रक्रियेचे काम लवकरच पूर्ण करून नवीन वर्षात स्मारकाच्या कामास सुरवात होऊ शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/top-10-ihave+power-banks-price-list.html", "date_download": "2018-11-14T02:51:34Z", "digest": "sha1:REBHOUEWC6I3ESITIKY5JSODWAGTZNG4", "length": 7089, "nlines": 154, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 दहावे पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nTop 10 दहावे पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 दहावे पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 दहावे पॉवर बॅंक्स म्हणून 14 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग दहावे पॉवर बॅंक्स India मध्ये दहावे 27699 Rs. 3,099 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10दहावे पॉवर बॅंक्स\n- बॅटरी कॅपॅसिटी 12000 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 12000 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/crime-news-koregaon/", "date_download": "2018-11-14T02:51:59Z", "digest": "sha1:ZII55EI6GUTQ6RMCYUAKKPIPKVYKUL2P", "length": 21222, "nlines": 231, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "अक्षय कदमचा मृतदेह मिळाला रेल्वे रुळाजवळ ; अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा कोरेगाव अक्षय कदमचा मृतदेह मिळाला रेल्वे रुळाजवळ ; अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा...\nअक्षय कदमचा मृतदेह मिळाला रेल्वे रुळाजवळ ; अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार\nकोरेगाव : तांदूळवाडी, ता. कोरेगाव येथे रेल्वे फाटकानजीक कोल्हेश्वर विद्यालयासमोर अक्षय भाऊसाहेब कदम वय 22 रा. काशिळ कोपर्डे ता. जि. सातारा याचा मृतदेह रेल्वेरुळानजीक मिळून आला. कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघात की अन्य कशाने मृत्यू झाला याची रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती. अक्षय याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सातारा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याने सातारा शासकीय रुग्णालयात परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त नातेवाइक घातपाता मुळेच अक्षयचा मृत्यू झाला असण्याच्या शक्यतेवर ठाम आहेत.\nयाबाबत समजलेली माहिती अशी की, अक्षय हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तो रेल्वेच्या ठेकेदाराकडे कामाला होता. रेल्वे प्रशासना सह संबंधित ठेकेदार यांच्या कडुन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेल्वे अपघातामध्ये अक्षय कदमचा मृत्यू झालेला नसुन तो संबंधित ठेकेदाराच्या डंपरमुळे झाला असण्याची शक्याता नातेवाईकानी बोलताना सांगितले आहे. कारण मयताच्या पायातील एक बुट डंपर खाली व दुसरा साठ फुटांपेक्षा ही लांब पडलेला दिसत होता. अक्षय याचा मृतदेह हा रेल्वे रुळानजीक त्याच्या नातेवाईकाना आढळुन आला. तसेच अपघाता दरम्यान त्याचा स्वताचा मोबाइल खोलीत असताना हेड फोन लावण्याचा प्रश्नच उदभवत नाही. पहाटे घडलेल्या अपघाताची खबर बारा वाजता मिळते यातच गडबड घोटाळा असून जिल्हा पोलिस प्रमुखांना घटनेची सविस्तर माहिती देण्यासाठी ग्रामस्थ सातारा येथे गेले असुन जो पर्यंत संशयीतावर गुन्हा दाखल हौत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाई कानी बोलताना सांगितले.\nPrevious Newsफलटण येथे संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने निषेध मोर्चा\nNext Newsन्यायासाठी नाभिक समाजाची मुंबईत राज्यव्यापी बैठक\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nमाऊलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत\nकालिदास हिरवेचा बी.एस.एफ.च्या हाफ मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रम\nधोम धरणातून पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग ; काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; वाईच्या कृष्णा माईचा...\nनाम संस्थेस यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर\nगटा-तटाच्या भांडणाला सिक्कीम दौर्‍याचा उतारा\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/calling-on-sachin-tendulkars-daughter-arrested-for-harassing-a-young-man/", "date_download": "2018-11-14T02:34:33Z", "digest": "sha1:CRWKSVJLIKFA2RWI24VKB4DFLQSOVQB3", "length": 11557, "nlines": 223, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सचिन तेंडुलकरच्या कन्येला फोन करुन त्रास देणाऱ्या तरुणाला अटक | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Mumbai/सचिन तेंडुलकरच्या कन्येला फोन करुन त्रास देणाऱ्या तरुणाला अटक\nसचिन तेंडुलकरच्या कन्येला फोन करुन त्रास देणाऱ्या तरुणाला अटक\n0 171 एका मिनिटापेक्षा कमी\nसचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करुन त्रास देणाऱ्या विकृताला मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. देव कुमार मैती असे या आरोपीचे नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईला आणले जाईल.\nसारा तेंडुलकरला गेल्या काही दिवसांपासून एक तरुण फोन करुन त्रास देत होता. या प्रकरणी सारा तेंडुलकरच्या वतीने पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. मुंबई पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता पश्चिम बंगालमधील मिदनापूरमधून देव कुमार मैती या तरुणाने हे फोन केल्याचे उघड झाले. मुंबई पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने देवकुमार मैतीला अटक केली. देवकुमार मैती सारा तेंडुलकरच्या घरी फोन करायचा. सारा तेंडुलकरचे अपहरण करण्याची धमकी देखील तो देत होता. साराशी लग्न लावून देण्यासाठी तो धमकी द्यायचा, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. देवकुमारने साराचा नंबर कसा मिळवला, याचा खुलासा सखोल चौकशीनंतरच होईल, असे पोलिसांनी सांगितले.\nरेस्टॉरन्टला भीषण आग ५ जणांचा होरपळून मृत्यू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_212.html", "date_download": "2018-11-14T02:28:12Z", "digest": "sha1:FJIGBMKO7FW7QTAYU3MHYR7O5BGV7Y6S", "length": 7407, "nlines": 113, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "लिमिटेड ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » अभिजात , लिमिटेड » लिमिटेड\nलिमिटेड होतं तेच बरं होतं .....पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा .....पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा टी.व्ही.वर 1-2 लहरपपशश्री होती व ती पण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची...दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षा दीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. प्रवासाचा आनंद मिळायचा.\nगोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे व तेपण लिमिटेड त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा, त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा. मुलांची मानसिक व शारीरिकजडणघडण नीट व्हायची.\nबहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी 5-6 च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची..अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते.पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_56.html", "date_download": "2018-11-14T02:47:36Z", "digest": "sha1:YEDARRL2ALPWICLQCQRJUVJ7EQZSAQ36", "length": 8287, "nlines": 113, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "कोकण इतिहास परिषदचे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन कल्याणमध्ये ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » कल्याण , कोकण इतिहास परिषदचे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन कल्याणमध्ये » कोकण इतिहास परिषदचे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन कल्याणमध्ये\nकोकण इतिहास परिषदचे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन कल्याणमध्ये\nकोकण इतिहास परिषदचे 9 वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन 12, 13 जानेवारी 2019 रोजी जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई, संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल.य गोवेली, कल्याण जिल्हा ठाणे येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षपद इंडालॉजी विभागाच्या अध्यक्ष डॉ. मंजिरी भालेराव या भूषविणार आहेत. या परिषदेत कोकणचा इतिहास व लोकसंस्कृतीवर अनेक मान्यवर आपापले शोध निबंध सादर करणार आहेत.\nकोकण इतिहास परिषदेच्या अधिवेशनात या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार दुर्गतपस्वी आप्पा परब यांना देण्यात येणार आहे. तसेच, 2018 साली कोकणावरील संशोधन ग्रंथास पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड येथे झालेल्या परिषदेतील शोध निबंधाचे पुस्तक प्रकाशन तसेच, कोकण इतिहास पत्रिका त्रैमासिकाचे प्रकाशन याप्रसंगी होईल. गुरुवारी सकाळी गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला कोकण इतिहास परिषद मुख्य शाखेचे अध्यक्ष रविंद्र लाड, कार्यवाह सदाशिव टेटविलकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nकोकण विषयक निबंध स्पर्धा, किल्ले स्पर्धा, मोडी लिपी अभ्यास सराव स्पर्धा छायाचित्रण स्पर्धा होणार असून त्यांना परिषदेतर्फे पारितोषिक देण्यात येणार आहेत.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Protest-Against-Sugar-Cane-Rate-Issue-In-Ahamadnagar/", "date_download": "2018-11-14T02:34:51Z", "digest": "sha1:BEAHFGSNE3YJW3NHBRFX4Y7U7NYLIEL2", "length": 5574, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगर : उस दर आंदोलकांना अटक करणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नगर : उस दर आंदोलकांना अटक करणार\nनगर : उस दर आंदोलकांना अटक करणार\nराहुरी : पुढारी ऑनलाईन\n‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’,अशा घोषणा देत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गुरुवारी १२.३० वाजता रस्त्यावर उतरले होते. गुहा येथे नगर-मनमाड रोडवर उसाची वाहने अडवून ३४०० रुपये ऊसाची पहिली उचल द्या, तरच वाहने सोडू अशी भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन सुरु केले. साखर कारखाना संचालक, प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास कार्यकर्ते तयार नसल्याने आंदोलकांना अटक होण्याची शक्यता आहे.\nकारखान्याकडे जाणाऱ्या उसाच्या गाड्या आंदोलकांनी अडविल्या. यावेळी ‘स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा विजय असो’, ‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा,’ अशा घोषणा देत आंदोलनकर्ते आक्रमक झाले. या मार्गावरुन जाणारी सर्व उसाची वाहने अडविण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्याकडेने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत. ३४०० रुपये उसाचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.\nआंदोलनस्थळी साखर सह संचालक प्रतिनिधि, पोलिस अधिकारी यांच्या समवेत चर्चा झाली. ऊसाला ३४०० दर मिळावा म्हणून आंदोलक ठाम असल्याने बैठकीत तोडगा निघाला नाही. आंदोलकांनी आंदोलन मागे न घेतल्यास त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्याचे समजते.\n'तुकाई चारी' पाणी योजनेसाठी वृद्धाचा सत्याग्रह\nनगर : उस दर आंदोलकांना अटक करणार\nआरोपींच्या गाडी मोबाईलचा होणार लिलाव\nकोपर्डी : तिघांना फाशीच\nमहिलांच्या सन्मानासाठी निकाल महत्त्वपूर्ण\n..अन्यायाचा प्रवास अखेर आरोपींच्या शिक्षेने थांबला\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/police-inspector-theft-thieves/", "date_download": "2018-11-14T02:31:55Z", "digest": "sha1:Y7RABLI5SW6UTTPIU2MFY6CHBXQ3K7SL", "length": 10963, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘त्या’ पोलिस निरीक्षकाची वर्दी चोरीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ पोलिस निरीक्षकाची वर्दी चोरीस\n‘त्या’ पोलिस निरीक्षकाची वर्दी चोरीस\nशेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांची खाकी वर्दी त्यांच्या भाड्याच्या घरातून चोरीला गेली आहे. तशी फिर्याद त्यांनीच शेवगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीच्या काही तास अगोदर ओमासे यांनी नवनाथ इसरवाडे व एका व्यक्तीने सव्वालाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. त्यामुळे शेवगाव पोलिस ठाणे चांगलेच चर्चेत आले आहे.\nयाबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शासकीय निवासस्थान उपलब्ध नसल्याने पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे हे शहरात विद्यानगर भागात विठ्ठल बडे यांच्या बंगल्यात भाडेतत्वावर राहतात. रविवारी (दि. 12) सकाळी 7 पूर्वी त्यांच्या घरातून सरकारी खाकी गणवेश, टोपी व लाल बूट असे 625 रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले आहे. याबाबत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nओमासे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की,‘मी बंगल्यात एकटाच राहतो. माझ्याकडे एक वयस्कर महिला कामाला आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मी पोलिस ठाण्यात जातो. बंगल्यात असणार्‍या शोकेसच्या एका कप्प्यात वापरत नसलेले जुने सात गणवेश, तर दुसर्‍या कप्प्यात वापरत नसलेली गणवेशावरची टोपी आणि दरवाजामागे लाल बूट होते. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शोकेशची साफसफाई करत असताना कप्प्यात सात पैकी पाचच गणवेश असल्याचे निदर्शनास आले. त्यात दोन गणवेश नव्हते. टोपीही नव्हती. दरवाजा मागील बूटही नव्हते. घरकाम करणार्‍या महिलेस याची विचारपूस केली असता तिने काहीही माहिती नसल्याचे सांगितले.\nपीआयच्या फिर्यादींचा तपास ‘एलसीबी’कडे\nबनावट आवाज काढून पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांची झालेली सव्वासहा लाख रुपयांची फसवणूक व त्यांचा सरकारी गणवेश चोरी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच एका महिलेने पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी गैरवर्तन केले, असा तक्रार अर्ज पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे सोमवारी (दि. 13) दिला आहे.\nशिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांचा खोटा आवाज काढून शेवगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोविंद ओमासे यांच्याकडून 6 लाख 20 हजार रुपये उकळण्यात आल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी शिवसंग्राम संघटनेचा शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ इसरवाडे व अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा दाखल होताच काही तासांच ओमासे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात दुसरी फिर्याद दिली आहे. सरकारी वर्दी, बूट, टोपी चोरीला केल्याचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसा आदेश पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सोमवारी (दि. 13) काढला आहे.\nदरम्यान, या घटनेशी संबंधित आणखी एक घटना घडली आहे. एका महिलेने सोमवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक शर्मा यांची भेट घेऊन पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांची तक्रार केली आहे. तिने अर्जात म्हटले आहे की, ओमासे व त्या महिलेच्या पतीचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे घरी येणे-जाणे होते. त्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन ओमासे यांनी गैरवर्तन केले. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\nपोलिस निरीक्षक ओमासे यांनी दिलेली फसवणुकीची फिर्याद, त्यानंतर काही तासांत दिलेली सरकारी गणवेश चोरीची दुसरी फिर्याद व एका महिलेने ओमासे यांच्याविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे दाखल केलेला तक्रार अर्ज, या घटना चांगल्याच चर्चेच्या ठरल्या आहेत. यामागे नेमके कारण काय आहे, याबाबत नागरिकांकडून तर्कविर्तक लावले जात आहेत.\nमहिलेच्या अर्जाची उपअधीक्षकांकडे चौकशी\nएका महिलेने पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महिलेचा अर्ज प्राप्त होताच पोलिस अधीक्षक शर्मा यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. उपअधीक्षकांच्या चौकशी अहवालानंतर पुढील कार्यवाही होईल.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/aurangabad-Short-Circuit-fire-case-lakh-ofrupees-loss/", "date_download": "2018-11-14T03:08:42Z", "digest": "sha1:MB4V27VJKXNHZ55KHEZ6VJAGYHDYDHIY", "length": 6599, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाँर्ट सर्किटने लागलेल्‍या आगीत लाखोंचे नुकसान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › शाँर्ट सर्किटने लागलेल्‍या आगीत लाखोंचे नुकसान\nशाँर्ट सर्किटने लागलेल्‍या आगीत लाखोंचे नुकसान\nविहामांडवा येथिल आसाम टी कंपणीचे एजंसी धारक व वैष्णवी टी सप्लायर्सचे मालक कैलास नवपुते व त्यांचे धाकटे बंधु विश्वंबर नवपुते यांच्या सागवानी मकानाला शाँर्ट सर्किटने आग लागली. या आगीत मकानासह सर्व संसार उपयोगी साहित्य व विक्रम चहाचा साठा आगीत जळून खाक झाला. सदरिल घटनेची माहिती मिळताच विहामांडवाचे तलाठी सरोदे व चौकीचे स.पो.उप निरिक्षक प्रदिप एकशिंगे यांनी पाहणी करुन पंचनामा केला आहे.ही घटना 28 जुलैला शनिवारी रात्री 01 ते 01:30 वाजण्याच्या दरम्यान घडली.\nकैलास फकिरचंद नवपुते यांच्याकडे आसाम टी कंपणीची वैष्णवी टी सप्लायर्स नावाची विक्रम चहाची एजंसी आहे. नेहमी प्रमाने नुकताच त्यांनी टी कंपणी कडुन माल भरला होता व त्यांचे लहान भाउ विश्वंबर नवपुते यांचे येथिल मुख्य बाजारपेठेत किराणा दुकाण आहे. त्यांचे इतरत्र गोडावुन नसल्याने संपुर्ण माल ते राहत्या घरीच साठा करुन ठेवला होता. ते राहत असलेल्या सागवानी घराच्या बाहेरिल लाकडी खांबावर विद्दुत मिटर बसविलेले होते. मध्यरात्री सर्व जण झोपेत असतांना अचानक जळत असलेल्या वायरिंगचा विश्वंबर नवपुते यांना वास आल्याने त्‍यांना जाग आली त्यांनी उठुन पाहिले असता, संपुर्ण घरात आग लागल्याचे लक्षात आले. यावेळी त्‍यांनी आरडाओरड करत सर्वांना जागे केले तोपर्यंत आग सर्व घरात पसरली होती. आरडाओरड ऐकुन गल्लीतिल रहिवाशी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कचरु दादा नवपुते ग्रा.प. सदस्य अनिल आबा तुपकरी, सरपंच संतोष नवपुते , माजी सरपंच सुधाकर आप्पा तुपकरी,ओम तुपकरी सह ग्रामस्थांनी धाव घेत सात-आठ बोअरवेल्सवरिल मोटारी तात्काळ चालु करुन आग आटोक्यात आणली. तोपर्यंत कैलास नवपुते व विश्वंबर नवपुते यांचे चौदा खण सागवानी मकानासह घरातिल फ्रिज, धान्य, टि व्ही संच, संगणक संच, कपडे, विक्रम चहाचा पंधरा लाखाच्या साठ्यासह सर्व संसार उपयोगी साहित्य जळुन खाक झाले. यात सुमारे 47 लाख 60 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज केलेल्या पंचनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. घरासह संपुर्ण मालाचा साठा जळुन खाक झाल्याने नवपुते कुटूंब एका रात्रीत रस्त्यावर आल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kudal-world-disabled-day/", "date_download": "2018-11-14T02:28:49Z", "digest": "sha1:FWUA7V22JL57HNU3W3GS67ANQU3XPU7C", "length": 8187, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘उठ दिव्यांगा जागा हो...समाजाचा धागा हो’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘उठ दिव्यांगा जागा हो...समाजाचा धागा हो’\n‘उठ दिव्यांगा जागा हो...समाजाचा धागा हो’\nअंपगत्व ही एक शारीरिक अवस्था असून कोणताही रोग नाही.दिव्यांगाबाबत समाजातील गैरसमज दूर व्हावेत,शिक्षणातून त्यांच्यात स्वावलंबन व सरावातून ही मुले हुशार व्हावीत,या उद्देशाने ‘हक्‍क देवू संधी देवू,सर्वांचा निर्धार अपंगांचा स्वीकार,उठ दिव्यांगा जागा हो समाजाचा धागा हो,सबसे प्यारा दिव्यांग हमारा’ अशा प्रकारचे अनेक संदेश देत झाराप येथे जागतिक अपंग दिन मोठ्या उत्साहात व अनेक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यातील अनेक कार्यक्रम दिव्यांग मुलांच्या जीवनाला उभारी देवून त्यांना प्रोत्साहन देणारे ठरले.\nयुनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने जागतिक अपंग दिन जाहीर केला असून झाराप येथील ‘जीवदान’ या दिव्यांग मुलांच्या शाळेत सोमवारी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमांचा शुभारंभ झाराप सरपंच श्रीराम पेंडुरकर यांच्या हस्ते करण्यात आला.शाळेपासून झाराप तिठापर्यंत विशेष रॅलीही काढण्यात आली.यावेळी मुलांनी या फेरीमध्ये समाज जागृतीपर पथनाट्य सादर केले. त्याचप्रमाणे क्रीडा, चित्रकला स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या शाळेत हा आठवडा अपंग सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार असून मंगळवारी सावंतवाडी येथे मेडीकल मिशन सेक्युलर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमात जीवनदान शाळेच्या मुली दीपनृत्य सादर करणार आहेत.जीवदान शाळेच्या वतीने यावर्षी या कार्यक्रमामध्ये अधिक व्यापकता आणत मुलांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्यात आला.शासनानेही दिव्यांगांच्या प्रगतीबाबत ठोस अशी पावले उचलावीत. गेली 18 वर्षे सुरू असलेल्या या शाळेला अद्याप शासनाकडून अनुदान मिळत असून शासनाने याचाही गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले. ग्रा.पं.सदस्या सौ.स्वाती तेंडोलकर,संस्था संचालक फादर सिबी जोसेफ, सहाय्यक फादर बीजो, मुख्याध्यापिका सिस्टर रोजा, समाजकार्य विभागाचे अध्यापक माया रहाटे, अमर निर्माळे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.\nदिव्यांग मुलांच्या वस्तूंचे प्रदर्शन\nजीवनदान शाळेमधील दिव्यांग मुलांमध्ये संस्थेने कौशल्य विकासावर आधारीत विविध वस्तूंचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुलांनी बनविलेल्या या वस्तूंचे प्रदर्शन झाराप तिठा येथे 9 रोजी स.10 वा. भरविण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या वस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे,असे आवाहन केले आहे.\nआचरा परिसराला आजही उधाणाचा तडाखा\nलाचखोर कोषागार लिपिकाला चार वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा\n... म्हणूनच ठेवतात बाटलीत लाल रंगाचे पाणी\nदुचाकी अपघातात पडेलचा युवक ठार\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Hingoli-forest-Animals-issue/", "date_download": "2018-11-14T02:53:47Z", "digest": "sha1:ML4AZ6PIGAESTWDVLPDE67LZCQJZJGEM", "length": 8598, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हिंगोलीच्या जंगलात साडेतेराशे प्राणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › हिंगोलीच्या जंगलात साडेतेराशे प्राणी\nहिंगोलीच्या जंगलात साडेतेराशे प्राणी\nहिंगोली : गजानन लोंढे\nजिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांची संख्या किती आहे यासह वनक्षेत्रात कोणकोणते प्राणी वावरतात, यासाठी वन विभागाच्या वतीने 30 एप्रिल रोजी पौर्णिमेला ट्रॅप कॅमेर्‍या पद्धतीने वन्यजीव गणना करण्यात आली. या गणनेत जिल्ह्यातील जंगलात तब्बल 1349 वन्य प्राण्यांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रानडुक्‍कर व निलगायींचा समावेश आहे. विशेष म्हणजे दुर्मिळ असे तडसही प्रगणनेत आढळले आहेत.\nजिल्ह्यात जंगलाचे प्रमाण मोठे आहे. जिल्ह्यात एकूण चार क्षेत्रांत वनविभागाचे विभाजन करण्याात आले आहे. यामध्ये हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव विभागांचा समावेश आहे. या चारही विभागांत बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यप्राणी गणना करण्यात आली. यावर्षी वनक्षेत्रातील पाणवठ्यावर 1 हजार 349 वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी आल्याच्या नोंदी कॅमेर्‍याने टिपल्या आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी वन विभागाच्या वतीने वन्य प्राणी प्रगणना करण्यात येते. जिल्ह्यातील 40 पाणवठ्यांवर ही गणना ट्रॅप कॅमेर्‍या पद्धतीने करण्यात आली. यामध्ये भेडकी, चितळ, हरिण, रोही, वानर, कोल्हा, रानडुक्‍कर, मोर, तडस, रानमांजर, काळवीट, ससा व इतर प्राणी आढळले. हिंगोलीच्या जंगलात प्रामुख्याने रानडुक्‍कर व निलगाय तसेच हरणांची संख्या मोठी असल्याचे गणनेत समोर आले आहे. 323 रानडुक्‍कर, 627 निलगाय, तसेच 81 हरण, 21 काळविटांची नोंद झाली. मागील काही वर्षांत रानडुक्‍कर व निलगायीच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याच्या नोंदी वन विभागाने नोंदविल्या आहेत, तर इतर रानमांजर, बिबट, वाघ, सायाळ, मसन्या ऊद, रान कुत्रा, अस्वल, चौशिंगा यांसारखे प्राणी जंगलात हद्दपार झाल्याचे चित्र गणनेतून समोर आले आहे.\nचारही प्रक्षेत्रांत करण्यात आलेल्या गणनेत एकूण 1349 प्राणी आढळले आहेत. यामध्ये हिंगोली परिक्षेत्रात 283, औंढा नागनाथ परिक्षेत्रात 681, वसमत परिक्षेत्रात 197 तर सेनगाव वन परिक्षेत्रात 188 प्राणी आढळल्याच्या नोंदी झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक प्राणी हे औंढा नागनाथ वन परिक्षेत्रात आढळले आहे. या खालोखाल हिंगोली वन परिक्षेत्राचा समावेश आहे. मागील काही वर्षांपासून निलगाय, काळवीट, हरिण, रानडुक्‍करांच्या संख्येत वाढ होत असल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.\nजंगलाशेजारी असलेली संपूर्ण शेती फस्त केली जात असल्याचे चित्र मागील काही वर्षांत समोर आले आहे. वन्यप्राण्यांनी नुकसान केलेल्या पिकांच्या नुकसानीपोटी वन विभागाकडून भरपाई दिली जात असली तरी हातातोंडाशी आलेले पीक जात असल्याने शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. एकंदरित वन्यप्राणी गणनेत रानडुक्‍करांची वाढलेली संख्या चिंता करणारी ठरणार आहे.मागील काही महिन्यांत जिल्ह्यात रानडुक्‍करांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर वन विभागाने सतर्क राहून वन्यप्राण्यांचा वावर जंगलात राहावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन वर्षापासून शतकोटी वृक्ष लागवड उपक्रमातून जंगल वाढीला चालना मिळाली आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/badlapur-youth-cheated-by-online-trading-company/", "date_download": "2018-11-14T02:39:30Z", "digest": "sha1:UJGAUASCUF6BRZKZRW6TI52CK543RNLI", "length": 16181, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "बदलापूरच्या तरुणाला 20 लाखांचा ऑनलाइन गंडा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nअवनीच्या एन्काऊंटरची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nबदलापूरच्या तरुणाला 20 लाखांचा ऑनलाइन गंडा\nऑनलाइन व्यवहारातून भरघोस नफ्याचे आमिष दाखवून दोघा परदेशी ठगांनी बदलापूरच्या तरुणाला 20 लाखांचा गंडा घातला आहे. व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम आणि जीमेलवरून मयुरेश चौधरीला नफ्याचे आमिष दाखवून 20 लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र याचा परतावा न देता त्याची फसवणूक केली.\nमयुरेश चौधरीला परदेशी बायनरी ऑप्शन प्लॅटफॉर्म या ट्रेडिंग कंपनीतून लाना डाब्रीज आणि डोनाल्ड स्मिथ यांनी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. यावेळी त्याला 10 टक्के नफ्याचे आमिष दाखवले. यावेळी पैशांची गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या दोन बँकांच्या खात्यात तब्बल 20 लाख 35 हजार 427 रुपये ऑनलाइन आणि आरटीजीएस पद्धतीने भरण्यास सांगितले. मात्र भरलेली रक्कम परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे मयुरेशच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलघरफोडी करून एक लाख ५ हजाराचा ऐवज पळवला\nपुढीलशासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शिवसेनेचे ठिय्या आंदोलन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबंधाऱ्यातील पाणी रोखण्यासाठी सर्वपक्षीय रेटा व नेतृत्‍वाची गरज\nपाळधी ग्रामस्थांचा सीईओंच्या दालनात अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न\nजळकोट तालुक्यातील आणखी एक जवान शहीद, बर्फावरून घसरून मृत्यू\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://dating.turkgays.com/index.php?lg=mr", "date_download": "2018-11-14T03:49:10Z", "digest": "sha1:7N663NGTG6VSJWGNMVKDHTAJOBISUZ4U", "length": 6085, "nlines": 11, "source_domain": "dating.turkgays.com", "title": "Arkadas Ara", "raw_content": "\nमी च्या शोधात वय पर्यंत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\nसाईन अप | माझा मेल बॉक्स | चॅट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://manogate.blogspot.com/2017/03/for-kids-annual-day-performance.html", "date_download": "2018-11-14T03:21:58Z", "digest": "sha1:6ZFB3FA74EP4QP72637YY6FSJVWHT64W", "length": 10473, "nlines": 46, "source_domain": "manogate.blogspot.com", "title": "गप्पा गोष्टी: शिवाजी महाराज - आग्र्याहून सुटका - For Kids annual day performance", "raw_content": "\nकधी मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी, कधी एकटेपणा घालवण्यासाठी, तर कधी फक्त गंमत म्हणून.. केलेल्या ह्या \"गप्पा गोष्टी\"\nशिवाजी महाराज - आग्र्याहून सुटका - For Kids annual day performance\n१. नमस्कार मंडळी. आज पहिलीचा वर्ग तुम्हाला शिवाजी महाराजांची एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला महाराजांच्या हुशारीची, चातुर्याची आणि धूर्तपणाची कल्पना येईल. शिवरायांनी मुरारबाजींच्या मृत्यूनंतर पुरंदरला राजा जयसिंगबरोबर तह केला. जयसिंगाने त्यांना औरंजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला येण्याचे आमंत्रण दिले. शिवाजी, संभाजी, हिरोजी फरजंद, मदारी मेहतर आणि इतर सरदारांबरोबर आग्र्याला गेले. पण औरंगझेबाने दरबारात त्यांचा अपमान केला आणि त्यांना नजरकैदेत ठेवले.\n२. शिवरायांनी औरंझेबाचा डाव ओळखला होता. शिवरायांना अफगाणिस्तानात कैद करून मराठी राज्यावर कबजा करायचा त्याचा इरादा होता. शिवरायांनी औरंगझेबाला सांगितले \"आता तर मी तुमचा कैदी आहे. मला काय करायचेय हे सैन्य माझ्या सरदारांना आणि सैन्याला परत पाठवून द्या. मी, संभाजी, हिरोजी, मदारी इथे राहू.\" औरंझेबाला वाटले \"बरे झाले, सैन्य गेल्यावर शिवाजी एकटा पडेल.\" त्याने लगेच सैन्याला परत पाठवायचा हुकूम दिला.\n३. चला पहिली पायरी पार पडली. सैन्याला परत पाठवण्यामागे शिवबांचा गनिमी कावा होता. पण आता फौलाद खान आणि मुघल सैनिक सतत महाराजांवर पहारा ठेवून होते. सैन्य परत गेल्यावर थोड्या दिवसांनी शिवबांनी आजारी पडल्याचे नाटक केले. महाराज दिवस रात्र त्यांच्या खोलीतच झोपून राहू लागले. मदारी आणि हिरोजी त्यांची काळजी घेत होते. अनेक वैद्य, हकीम येऊन महाराजांना बघून जात. पण महाराजांची तब्येत काही बरी होईना.\n४. इकडे शिवनेरीवर जिजामाता खूप चिंतेत होत्या. महाराजांच्या गैरहजेरीत त्याच राज्यकारभार बघत होत्या. शिवबा तर कैदेत होताच, पण त्याबरोबर जिजाऊंचा शंभू बाळ पण कैदेत होता. संभाजी महाराज तेव्हा फक्त ९ वर्षाचे होते. इतक्या लहान वयात घरापासून दूर, जिजाऊपासून दूर शत्रूच्या राज्यात अडकले होते. पण त्यांना भीती वाटत नव्हती. आपले बाबा आपल्याला इथून सोडवून नेतील ह्याची त्यांना खात्री होती.\n५. इकडे दिवसेंदिवस शिवबाची तब्येत बिघडतच चालली होती. आता शिवबांच्या पोटातही दुखू लागले. शेवटी महाराजांनी जयसिन्घ राजाला विनंती केली \"बादशहाला सांगा, शिवाजी आता वाचत नाही. मला गोरगरिबांना अन्न, पक्वांन्ने वाटू द्या. त्यांच्या आशीर्वादाने मला बरे वाटले तर वाटले. \" जयसिंघानी औरंझेबाला महाराजांची हि विनंती कळवली. हे ऐकून बादशहाला आनंदच झाला. त्याने लगेच दान-धर्म करायला होकार दिला.\n६. रोज शिवबांच्या तंबूतून अन्नाचे, मिठाईचे अनेक पेटारे गरीबाना वाटायला जाऊ लागले. मोठ्या मोठ्या पेटाऱ्यातून कित्येक पक्वाने महाराज पाठवत. फौलाद खान आणि त्याचे सैनिक ह्या पेटाऱयांची कसून तपासणी करत. हे असे २-३ महिने सुरु होते. हळू हळू सैनिक ही कंटाळले. \"रोज रोज काय बघायचे ह्या पेटाऱ्यात \" असा विचार त्यांनी केला. पेटारे तसेच बाहेर जाऊ लागले.\n७. शिवबांना हेच तर हवे होते. एक दिवस शिवाजी महाराज आणि संभाजी दोन पेटाऱ्यात बसले. शिवबांच्या जागी हिरोजी झोपला. मदारी त्याचे पाय दाबायचे नाटक करू लागला. बाकी पेटाऱयांबरोबर हे पण पेटारे हमालांनी बाहेर नेले. महाराज कैदेतून निसटले. बाहेर महाराजांचे सरदार त्यांची वाटच बघत होते. महाराज आणि शंभू घोड्यावर बसून दक्षिणेला न जाता उत्तरेला मथुरेकडे निघून गेले. महाराज सहीसलामत सुटले..\n८. दुसऱ्यादिवशी हिरोजी आणि मदारीने पलंगावर उश्या ठेवल्या, त्यावर पांघरूण घातले आणि औषधाची बाटली घेऊन ते बाहेर पडले. बाहेर सैनिकांनी त्यांना हटकले. \"महाराजांचे डोके दुखते आहे, औषध घेतो आणि लगेच परत येतो.\" असे म्हणून दोघेही तिथून पसार झाले. बराच वेळ कुणी परत आले नाही, खोलीतूनही काही आवाज येत नाही म्हटल्यावर सैनिकांनी खोलीत जाऊन पाहिले तर काय खोली रिकामी. फौलाद खान ला समजेना हे झाले कसे\n९. बादशहाला हे कळल्यावर तो भयंकर चिडला. पण करणार काय शिवबानी संभाजीला मथुरेत लपवून ठेवले, संभाजी मेला अशी खोटी बातमी पसरवली. आपली दाढी मिशी काढून त्यांनी बैराग्याचा वेष घेतला आणि लपत छपत ते शिवनेरीवर परत आले. २-३ महिन्यानंतर शंभू बाळ हि परतले. शंभूला जवळ घेऊन जिजाऊ म्हणाल्या, \"बाळ तुम्ही तर खूप च धाडसी झालात. बादशाहाच्या हातावर तुरी देऊन आलात.\" त्यावर संभाजी म्हणाला \"आऊ तुरी नाही, मिठाई देऊन आलो\"\nreference - \"शूर शिवबा\" - धीरज नवलखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_66.html", "date_download": "2018-11-14T03:15:58Z", "digest": "sha1:LOXFWSVJG7JBAXFQNCW6DIDYO2XMFVOD", "length": 9427, "nlines": 114, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » ठाणे , पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिक्षकांना आदर्श » पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार\nशिक्षकांनी बदलत्या काळानुसार अद्ययावत शिक्षण द्यावे\nशिक्षक हे आदर्श पिढी घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असतात. मात्र बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अद्ययावत राहून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजेत असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राम गणेश गडकरी रंगायतन येथे ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.\nयावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, क्रीडा व सांस्कृतिक सभापती दिपक वेतकर, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेविका नंदिनी विचारे, विमल भोईर, साधना जोशी, प्रियांका पाटील, मालती पाटील, नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका नम्रता भोसले अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे, उप आयुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी उर्मिला पारधी आदी उपस्थित होते.\nकमल गवई (व.शि.शा.क्र.10), दुंदु भोईर (प्र.मुख्याध्यापक माध्य.शा.क्र.04), सुषमा भानुशाली (व.शि.शा.क्र.120), प्रिया पोतनीस (व.शि.शा.क्र.27), सुनिता खैरनार(व.शि.शा.क्र.49), अनुजा कासरे (व.शि.शा.क्र.107), नेहा पिंपळे (व.शि.शा.क्र.58), फहमिदाबेगमअ.रशीद.शेख (व.शि.शा.क्र.100), अन्सारी.कुलसुमबानोमा.शहाबुद्दिन (व.शि.शा.क्र.124), फरीदा मुश्ताक चौधरी (मुख्याध्यापक एस.जी.आयडीयल उर्दू स्कूल,राबोडी), विनिता कुलकर्णी (सहा.शी.कै.ड द.ल .मराठे प्राथ.विद्यालय), निलिनी आहेर(ठामपा बालवाडी क्र .19) आदी शिक्षकांना पुरस्कार मिळाला. तर ठाणे महापालिका शाळा क्र.18चे शिपाई रमेश रासकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_67.html", "date_download": "2018-11-14T03:12:04Z", "digest": "sha1:IK2CUAB7UCZSBMJFGMRCKOX2OQX7SJID", "length": 7853, "nlines": 113, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "डोंबिवलीत राष्ट्रवादीने काढली भाजपच्या अपयशाची पुस्तिका ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » कल्याण , डोंबिवलीत राष्ट्रवादीने काढली भाजपच्या अपयशाची पुस्तिका » डोंबिवलीत राष्ट्रवादीने काढली भाजपच्या अपयशाची पुस्तिका\nडोंबिवलीत राष्ट्रवादीने काढली भाजपच्या अपयशाची पुस्तिका\nप्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार, काळा पैसा देशात परत आणणार, 100 दिवसांत अच्छे दिन, शेतकर्‍यांंची कर्जमाफी, अशी अनेक आश्वासने भाजप सरकारने जनतेला दिली होती. मात्र या सरकारला चार वर्ष पूर्ण होऊनही यातील एकही आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केले नाही, असा आरोप करत भाजपच्या अपयशी कामांची आणि न पाळलेल्या आश्वासनाची राष्ट्रवादीने ‘ही कसली प्रगती ही तर अधोगती’ अशी पुस्तिका काढली.\nयाबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेतली होती. मात्र यावेळी भाजपचे मित्र पक्ष शिवसेनबद्दल बोलण्यास तपासे यांनी मौन बाळगले.\nयावेळी प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजप सरकारच्या ‘मन की बात नको, काम की बात’ करो अशा शब्दांत टीका केली. राज्यातील शिवसेना - भाजप युती सरकारला 31 ऑक्टोबर रोजी 4 वर्ष पूर्ण होत आहे. हे सरकार जनतेच्या परीक्षेत नापास झालेल्या प्रगती पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या हस्ते करण्यात आले.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-number-one-users-for-facebook-in-india/", "date_download": "2018-11-14T03:13:08Z", "digest": "sha1:RJDOIK2GPQV4F2KSYN7REGYVEVCWOWLY", "length": 7744, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारत फेसबुक वापरात जगात लई भारी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारत फेसबुक वापरात जगात लई भारी\nया प्रगत देशांना मागे टाकत भारत अव्वलस्थानी आहे.\nभारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या २४ कोटी रूपयांपेक्षा अधिक झाली आहे, यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीयांची संख्या अन्य देशांच्या लोकांपेक्षा अधिक झाली आहे. फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, १३ पर्यंत फेसबुकवर येणाऱ्या २४.१ कोटी नेटीझन्स भारतातून आहेत, तर अमेरिकेत २४ कोटी नेटीझन्स फेसबुक वापरतात.\nफेसबुकने काही दिवसाआधी घोषणा केली होती, जगभरात १ अब्ज लोक फेसबुक वापरतात, द नेक्स्ट वेबनुसार २०१७ च्या सुरूवातीला भारत आणि अमेरिकेत लोकांचं फेसबुक वापरणं वेगाने वाढलं. मात्र काही आकड्यांनुसार अमेरिकेपेक्षा भारतात फेसबुक वापरणं दुपटीने वाढलं.\nमागील सहा महिन्यात फेसबुक वापणाऱ्यांची संख्या, भारतात २७ टक्क्यांनी वाढली आहे, तर अमेरिकेत त्या तुलनेने १२ टक्के वाढली. तरी देखील भारतातील एकूण लोकसंख्येच्या मानाने फार कमी लोक फेसबूक वापरतात, भारतातील केवळ १९ टक्के लोक फेसबुक वापरतात.\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nमुंबई - उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2012/11/blog-post_30.html", "date_download": "2018-11-14T02:16:29Z", "digest": "sha1:NONL6H4YNDAKIEQUV2NITOO73DKHA6CF", "length": 12414, "nlines": 153, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: इंद्रधनु १०० - एक आढावा", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nइंद्रधनु १०० - एक आढावा\nइंद्रधनु या ब्लॉगवर १०० लेख लिहून झाले आहेत.\nया टप्प्यावर इंद्रधनुवरील लेखन काय आणि कसं आहे याचा आढावा घ्यावा असं वाटलं.\nइंद्रधनु वर ’हेच किंवा तेच\", ’या किंवा त्याच’ पद्धतीचं लिहिलं जाईल, असं काही ठरवलेलं नव्हतं.\nस्त्रीवादाच्या चष्म्यातूनच पाहू असंही ठरवलेलं नव्हतं / नाही.\nमी जो स्त्री अभ्यास केंद्रात कोर्स केला आहे, त्याने एक दृष्टी मिळाली, हे महत्त्वाचं असलं तरी तेव्हढंच आहे.\n’बाई’ म्हणून जगताना पडणारे प्रश्न, होणारी घुसमट, खटकणार्‍या गोष्टी, मिळणारे दिलासे, असं सगळं इथे येऊ शकतं, आलेलं आहे.\nया ब्लॉगवर केवळ बायकांचं लेखन आहे असं नाही ते बायकांशी/ त्यांच्या बाई असण्याशी निगडीत आहे.\nम्हणजे ’पाऊस’ या विषयावरचा ललितनिबंध या ब्लॉगवर येणार नाही, मी बाई म्हणून पाऊस कसा अनुभवते येऊ शकतं. मनसोक्त, मनमोकळं मला भिजता येतं का येऊ शकतं. मनसोक्त, मनमोकळं मला भिजता येतं का अंगाला चिकटलेले कपडे आणि ते पाहणारांच्या नजरा... यांच्यासह मला भिजायला लागतं.\nही या ब्लॉगची मर्यादा आहे. तेच या ब्लॉगचं सामर्थ्य आहे.\nकाही विषयांवर आम्ही सगळ्याजणींनी आपापली मतं लेख लिहून मांडली आहेत. स्वातंत्र्य, बाई असणं, काहीवर तिघीचौघींनी लिहिलं आहे, जसं की स्त्री-पुरूष मैत्री, कमावणं, बाकी लेखांमधून ती ती लेखिका व्यक्त झालेली आहे. तो तो विषय तिला भिडला आणि लिहावंसं वाटलं.\nम्हणजे आशाला लग्न करताना \"पुरूषाचं वय बाई पेक्षा जास्त असलं पाहिजे\" या रूढीवर लिहावंसं वाटलं. अश्विनीला व्हाईट लिली आणि नाईट रायडरच्या निमित्ताने लिहावंसं वाटलं. दीपाला ’सासू - सून -मुलगा’ यावर लिहावंसं वाटलं. वैशालीने \"देवी अंगात येणं\" यावर लिहलं.\nकुणीही स्त्रीवादाचा चष्मा घालून लिहिलेलं नाही. बाई म्हणून संवेदनशीलतेने जगताना जे जाणवलं ते त्यांनी लिहिलं आहे.\nआमच्या काही वाचक देखील यात सामील झाल्या आणि त्यांनीही त्यांच्यापुढे उभ्या राहणार्‍या प्रश्नांवर लिहिलं आहे. पियूने नवर्‍याच्या आयुष्यातील आपलं स्थान काय आहे असा प्रश्न उपस्थित केला.\nएफजीएम बद्दल वाचलं आणि लिहिलं, त्या सगळ्या बायकांशी आपलंही बाई म्हणून नातं जोडलेलं आहे, तिचं शरीर आणि माझं शरीर सारखंच आहे असं वाटलं.\nकाही विषयांवर एका पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. लिहिताना, प्रतिक्रियांतून त्या विषयाचे आणखी पैलू जाणवत गेले. आणि पुढचे लेख लिहिले गेले.\nसौंदर्य या विषयावर असे लेख लिहिलेले आहेत.\nहे सगळे लेख स्वानुभवावर आधारीत आहेत. लिहीणारी प्रत्येकजण त्या विषयाच्या अनुषंगाने तिचं जगणं मांडते आहे/ शोधते आहे.\nउच्चवर्णीय, मध्यमवर्गीय बाईवर ’बाई’ असण्याचे कसे ताण आहेत, या ताणांकडे ती कसं पाहते, काय प्रतिक्रिया देते, याचा किंचित अंदाज हा ब्लॉग वाचून यावा, अशी अपेक्षा आहे.\nअजून बरेच विषय आहेत, ज्यावर लिहिता येईल / लिहिलं जाईल.\nआमच्यापैकी प्रत्येकीला मोकळं होण्यासाठीची ही जागा आहे, त्याचा फायदा वाचणारांपैकीही कुणाकुणाला होऊ शकतो. माझ्या जातीचं कुणी भेटलं, कुणी आहे, म्हणून हुरूप येऊ शकतो.\nमिलिन्द आणि नीरजने अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत, सचिननेही कधी कधी दिल्या आहेत, त्यांचा आम्हांला फायदाच झाला. काहीवेळा गटाबाहेरच्यांनीही प्रतिक्रिया दिल्या, त्यावरही विचार झाला.\nसमजून उमजून जगायचं असा मार्ग निवडल्यावर, रस्ता तर लांबचाच आहे आणि या ब्लॉगची सोबत आहे.\nLabels: इंद्रधनु -- विद्या\n>> ही या ब्लॉगची मर्यादा आहे. तेच या ब्लॉगचं सामर्थ्य आहे.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nइंद्रधनु १०० - एक आढावा\nवाचकांचे लेख -- आमच्याकडे असंच असतं...\nदेवी अंगात येणं...... लहानपणी आमच्या बिल्डिंगमधे ...\nव्रत वैकल्ये -- ३\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_77.html", "date_download": "2018-11-14T02:12:45Z", "digest": "sha1:WAF3OIOBO2ERESVGTYSMTII2WZX7AYPW", "length": 12384, "nlines": 123, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "नवीन ठाणे, मेट्रो, कोस्टल रोड विकास ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » anokha , facebook , immiserizing , कोस्टल रोड विकास , नवीन ठाणे , मुंबई , मेट्रो » नवीन ठाणे, मेट्रो, कोस्टल रोड विकास\nनवीन ठाणे, मेट्रो, कोस्टल रोड विकास\nएकनाथ शिंदे यांनी लावले मार्गी\nहे प्रकल्प लागले मार्गी\nठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेला कोस्टल रोड, श्रीनगर ते गायमुख फुट हिल रोड,शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प, एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागेवर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल,पार्किंग सह अन्य सार्वजनिक सुविधा, नवीन ठाण्याचा विकास अशा विविध प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.\nपीडब्ल्यूडी, झेडपी, महापालिका यांची एकत्रित कार्यालये\nतलावपाळी जवळील पीडब्ल्यूडी, झेडपी,महापालिका यांच्या जुन्या वास्तूंचा पुनर्विकास करून पार्किंग सुविधेसह संयुक्त संकुल उभारण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nनवीन ठाण्याचा विकास, शहरातील मेट्रो व्यवस्था, कोस्टल रोड अशा ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे काम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावले असून, गुरुवारी या प्रकल्पांना राज्य शासनाची तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदी संबंधित यंत्रणांना या प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.\nकोस्टल रोडला तत्वत: मंजूरी देऊन डीपीआर तयार करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले असून जमिनीची उपलब्धता तपासण्याचे आदेशही देण्यात आले. गायमुख ते खारबाव या खाडीपुलाचे काम एमएसारडीसी करणार असून डीपीआर तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले.\nठाण्याचे मध्यवर्ती कारागृह स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी जागा, नव्या कारागृहाचे विकास आराखडे यांना अपर महानिरीक्षक, तुरुंग यांची मंजुरी घेण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला देण्यात आले. शहरांतर्गत मेट्रोसाठी\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून महापालिकेने डीपीआर तयार करून शासनाला मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे, कल्याण-ठाणे-वसई या जलवाहतुकीचा 650 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा आराखडा ठाणे महापालिकेने केला असून त्यातील 100 कोटींच्या टप्प्याचे काम जेएनपीटीने महापालिकेच्या सल्ल्याने त्वरित सुरू करण्याचा निर्णयही गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला.\nएसटी महामंडळाच्या कळवा येथील अतिरिक्त जागेवर सुपर स्पेशालिटी बांधण्याबाबतचा प्रस्ताव सविस्तर आरखड्यासह मंजुरीसाठी परिवहन विभागाला पाठवण्याचे निर्देश बैठकीत महापालिकेला देण्यात आले. त्याचप्रमाणे, ठाणे स्थानकाबाहेर असलेल्या एसटी स्टँडच्या अतिरिक्त जागेवर पार्किंग आणि अन्य सार्वजनिक सुविधा विकसित करण्यात येणार आहे.\nडायघर येथील प्रस्तावित एज्युकेशन हबलाही लवकरच मंजुरी अपेक्षित असून दिवा-आगासन रस्त्याचा डीपीआर सादर करण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले. कळवा-खारेगाव लिंक रोडचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.\nTags:नवीन ठाणे, नवीन ठाणे, मेट्रो, कोस्टल रोड विकास,anokha,facebook,immiserizing\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/indias-forest-cover-increases-by-1-but-ne-a-cause-for-concern/articleshow/62904396.cms", "date_download": "2018-11-14T03:53:01Z", "digest": "sha1:T7U6FESYYMMXJU3NSWAG5JDQUL2H2NED", "length": 12985, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dhavte Jag News: india’s forest cover increases by 1%, but ne a cause for concern - वनक्षेत्राचा वाढला टक्का | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nयंदाच्या वनधोरणाने खरोखर चांगली बातमी दिली. मागील दोन वर्षांत भारताच्या वृक्ष आणि वनक्षेत्रात झालेली वाढ नक्कीच सुखावणारी आहे. अर्थात यामागे मागील अनेक वर्षांचे नियोजन आहे. १९८८ च्या सुधारित वनधोरणात जंगलाचे संरक्षण, संवर्धन आणि विकास हे तत्त्व अंगिकारण्यात आले होते.\nयंदाच्या वनधोरणाने खरोखर चांगली बातमी दिली. मागील दोन वर्षांत भारताच्या वृक्ष आणि वनक्षेत्रात झालेली वाढ नक्कीच सुखावणारी आहे. अर्थात यामागे मागील अनेक वर्षांचे नियोजन आहे. १९८८ च्या सुधारित वनधोरणात जंगलाचे संरक्षण, संवर्धन आणि विकास हे तत्त्व अंगिकारण्यात आले होते. त्याचे अपेक्षित परिणाम आता दिसू लागले आहेत असे म्हटल्यास वावगे होणार नाही. भारत सरकारने जुन्या वनधोरणात वनांचे वर्गीकरण सूचविले होते. संरक्षित वने, राष्ट्रीय वने, ग्राम वने आणि वृक्षराई असे चार प्रवर्ग त्यानुसार तयार करायचे ठरले होते. मात्र राज्यांच्या असहकार्यामुळे या केंद्रीय धोरणाची चोख अंमलबजावणी झाली नाही. जमिनीवरची झाडे तोडण्यावर बंधने आल्याने शेतकऱ्यांनी वृक्षलागवडीचे प्रमाण अत्यल्प केले. त्याचाही फटका मधल्या काळात बसला. सध्याच्या वन अहवालात नोंदविलेली वाढ एकीकृत अंमलबजावणीतून आली असावी. मागील दोन वर्षांत ८,०२१ चौरस किलोमीटरची वाढ महत्त्वाची अशीच आहे. पर्यावरण मंत्र्यांच्या वन अहवालातून या वाढीवर शिक्कामोर्तब झाले. भारताला एकूण ७ लाख ८ हजार २७३ चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र लाभले आहे, भारताचे घनदाट जंगल १.३६ टक्क्याने वाढले. जंगल क्षेत्रातील वाढ ६,७७८ चौरस किलोमीटर असून वृक्षाच्छादन १ हजार २४३ चौरस किलोमीटरने वाढले आहे. राज्याचा विचार केला असता भविष्यात विकासापोटी होणारी जंगलतोड पर्यायी लागवडीने भरून काढावी लागेल. सध्याची खुल्या जंगलातील वाढ तजेला देणारी असली तरी दोन वर्षांच्या कालावधीत फार दाट जंगल आणि मध्यम दाट जंगलातील किंचित घसरण चिंतनीय आहे. मागील ३१ वर्षात महाराष्ट्राने अडीच हजार चौरस किलोमीटरहून अधिक जंगल गमावल्याची माहिती पुढे आली होती. राज्यात २ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात वनमंत्री मुनगंटीवार यांची तळमळ कामी आली. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक जंगलक्षेत्र आहे. दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल, तिसऱ्यावर छत्तीसगढ आणि चौथ्यावर महाराष्ट्राचा क्रम लागतो. राज्यातील कोट्यवधींच्या वृक्ष लागवडीनंतर ते जगविण्याचे आव्हानही पेलावे लागेल. एकंदरीत विकासाच्या नावावरील वृक्षतोडीला नव्या लागवडीची पालवी फुटत असेल तर त्याचे स्वागत व्हायला हवे.\nमिळवा धावते जग बातम्या(Dhavte Jag News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nDhavte Jag News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nधावते जग याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचाय से पकोडे तक......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi.tv/actors/sharad-ponkshe-wiki/", "date_download": "2018-11-14T02:36:34Z", "digest": "sha1:SIUO2RATVC7WQYIG4AWLTHD3CGSD6DZ6", "length": 12940, "nlines": 172, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Sharad Ponkshe Biography, Family, Wife, Profile, Photos - Marathi.TV", "raw_content": "\nमराठी भाषा जितकी समृद्ध आहे तितकीच समृद्ध आहे मराठी नाट्य संपदा. मराठी माणूस जगात कुठेही\nअसला तरी त्याचे नाट्य कलेवर चे प्रेम तसूभरही कमी होत नाही. मराठी माणूस हा जितका रसिक तितकाच चोखंदळ .त्यामुळे मराठी रसिकांचे मन जिंकणे यापेक्षा मराठी कलाकारासाठी मोठे पारितोषिक असू शकत नाही. मराठी मनाच्या याच नाट्य प्रेमाने मराठी अभिनय सृष्टीला अनेक दिग्गज कलावंत दिले आहेत .\nमराठी अभिनय क्षेत्रातील एक प्रतिभावान कलाकार म्हणून शरद पोंक्षे यांचे नाव घेतले जाते.\nनाट्य सृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.\nउच्च माध्यमिक शिक्षण होताच शरद पोंक्षे यांनी अभिनय क्षेत्रातच शिरण्याचा निश्चय केला. अभिनेता\nहोण्याची मनीषा बाळगून त्यांनी मुंबईच्या ड्रामा स्कूल मध्ये प्रवेश घेतला. इतकाच नव्हे तर ते एका नाट्य संस्थेचे कार्यकर्ते हि झाले.व त्यांनी त्या संस्थेच्या अनेक उपक्रमात भाग घेतला. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील “ वरून सगळे सारखे “ या नाटकातील त्यांचा अभिनय लक्षणीय ठरला.\nदूरचित्रवाणीवर हि त्यांनी अनेक मालिकांतून अभिनय केला. दूरदर्शन वरील दामिनी या अत्यंत गाजलेल्या\nमालिकेत त्यांची महत्वाची भूमिका होती. या मालिकेतील प्रमुख भूमिका प्रतीक्षा लोणकर या सशक्त\nअभिनेत्रीने साकारली असून पुढे अनेक मालिका व चित्रपटात हे दोघे एकत्र आले. शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने गाजलेल्या मालिकांमध्ये अग्निहोत्र व वादळवाट या २ मालिकांनी शरद पोंक्षे यांना महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय केले .यानंतर उंच माझा झोका या मालिकेत ते रसिकांना पाहायला मिळाले. न्यायमूर्ती रानडे व त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित या मालिकेत शरद पोंक्षे यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या वडिलांची भूमिका रंगवली आहे. या शिवाय कै. विनय आपटे यांच्या देहावसानानंतर दुर्वा या मालिकेत त्यांची भूमिका शारद्जीनी अतिशय ताकदीने रंगवली व रसिकांचे मन जिंकले. शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने गाजलेल्या मालिकांमध्ये अग्निहोत्र व वादळवाट या २ मालिकांनी शरद पोंक्षे यांना महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय केले .\nयाचबरोबर त्यांचे कुंकू हा चित्रपट तर मी नथूराम गोडसे बोलतोय हे नाटक विशेष गाजले. गांधी हत्या या अत्यंत संवेदनशील विषयामुळे मी नथूराम गोडसे बोलतोय हे नाटक विवादाच्या भोवर्यात सापडूनही रसिकांनी\nया नाटकास उचलून धरल ते शरद्जींच्या अभिनयामुळे नथूराम गोडसे या व्यक्तीबद्दल प्रचलित असलेले सर्व\nगैरसमज काही अंशी कमी करण्यात आणि खर्या अर्थानी गोडसे यांची भूमिका स्पष्ट करणारे हे नाटक समीक्षकांच्या पसंतीस हि उतरले. शरद पोंक्षे यांनी सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही तर्हेच्या भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्या.\nविशेष करून देवराम खड्गले हि व्यक्तिरेखा त्यांनी त्यांच्या अभिनयाने अतिशय गाजली. तसेच प्रतीक्षा लोणकर या अभिनेत्री बरोबर त्यांचे तुकाराम व मोकळा श्वास हे २ चित्रपट खूपच लक्षणीय ठरले.\nतुकाराम ह्या चित्रपटातील त्यांचा अभिनय अतिशय परिणामकारक असा झालेला. २०१२ साली आलेल्या या चित्रपटात शरद पोंक्षे यांनी जितेंद्र जोशी ज्यांनी या चित्रपटात तुकाराम हि मध्यवर्ती भूमिका केली आहे त्याच्या वडिलांची भूमिका केली आहे. तरुण वयात वयस्क माणसाची भूमिका करणे हे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले. या चित्रपटास अनेक पारितोषिके मिळाली.\nशरद पोंक्षे हे सर्व तर्हेच्या भूमिका यशस्वीरीत्या साकारू शकतात हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे..\nविनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक भूमिकेत ते प्रेक्षकांसमोर आले.\nनुकतीच त्यांची कन्यादान हि मालिका झी वर येऊ लागली आहे त्यात शरद पोंक्षे एका प्रेमळ पण करारी बापाच्या भूमिकेत आपल्याला दिसतात.\nकोणतीही भूमिका असो शरदजी त्यावर आपली छाप सोडतात. त्यांचे स्नेही व सह कलाकार त्यांचे वर्णन करताना त्यांना अतिशय सुस्वभावी व हसतमुख असे करतात. एक सुस्वभावी प्रतिभावान व अत्यंत मेहनती असा हा कलाकार यशाची अनेक शिखरे गाठेल हे नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_87.html", "date_download": "2018-11-14T02:21:54Z", "digest": "sha1:HUNQZKBK453B5EMGRAFBVIWNYTB4AOW4", "length": 9360, "nlines": 114, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "कल्याणमधील विहिर दुर्घटना विषारी वायूमुळेच आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » कल्याणमधील विहिर दुर्घटना विषारी वायूमुळेच आरोग्य » कल्याणमधील विहिर दुर्घटना विषारी वायूमुळेच आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज\nकल्याणमधील विहिर दुर्घटना विषारी वायूमुळेच आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज\nकल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात घडलेली दुर्घटना ही विहिरीतील विषारी वायूमुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. ही विहीर साफ करताना त्यातून हा वायू बाहेर पडला आणि ही भयंकर दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nगुरुवारी घडलेल्या या घटनेमध्ये तीन नागरिकांबरोबरच अग्निशमन दलाच्या 2 जवानांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून घटनेला नेमके जबाबदार असणार्‍या संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. तर या दुर्दैवी घटनेनंतर पाचही जणांचे रुख्मिणीबाई रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर विहिरीतील वायूमुळे हे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर.डी. लवंगारे यांनी व्यक्त केला. तसेच या सर्वांचे व्हिसेरा आणि रक्ताचे नमुनेही राखून ठेवण्यात आले असून अंतिम अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.\nया विहिरीच्या बाजूने जाणार्‍या नाल्यातील सांडपाणी विहिरीत जात असून या विहिरीच्या मागील बाजूस 300 मीटर अंतरावर तीन कारखाने आहेत. या कारखान्यात गंधक आणि इतर रासायनिक केमिकल तयार होत असून हे केमिकल देखील नाल्यातून वाहत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nपाणी हलल्यामुळे घातक वायूच्या दुर्गंधीने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या विहिरीतील गाळ अजूनही कायम असून शुक्रवारी दुपारी या विहिरीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे विहिरीतील पाणी हलल्याने आतील घातक वायूची दुर्गंधी परिसरात पसरली. स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी तत्काळ महापालिका, अग्निशमन आणि पोलिसांना याची माहिती दिली.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Teacher-Husband-and-wife-issue/", "date_download": "2018-11-14T02:33:31Z", "digest": "sha1:ESS7QAKKGFATMOXLVSWDMHMS2A3UXYWD", "length": 5087, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बदली करा किंवा आम्हाला घटस्फोट मिळवून द्या ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बदली करा किंवा आम्हाला घटस्फोट मिळवून द्या \nबदली करा किंवा घटस्फोट द्या; शिक्षक दाम्पत्यांची मागणी\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nराज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असे हजारो शिक्षक पती-पत्नी आहेत जे अनेक वर्षांपासून एकमेकांपासून शेकडो किलोमीटर दूर राहून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. आता अशा शिक्षक पती-पत्नींनी आक्रमक पवित्रा घेत दोघांची नियुक्ती एकाच ठिकाणी करावी, अन्यथा येत्या दिवाळीमध्ये सरकारला घटस्फोटासाठी निवेदन देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.\nअशा शिक्षकांची संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पती-पत्नी एकत्रिकरण संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली नुकतेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेवून याबाबत निवेदन देण्यात आले. सामाजीक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या समितीची स्थापना केली आहे.\nविशेष म्हणजे महाराष्ट्रात शिक्षक पती,पत्नी यांची बदली जिल्ह्यांतर्गत 30 किमीच्या आत करावी असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. असे असताना आजही अनेक शिक्षक पती-पत्नी एकमेकांपासून 200 ते 1000 किमी अंतरावर अध्यापनाचे काम करत आहेत.\nराज्यात आजही असे शिक्षक पती-पत्नी आहेत जे गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांपासून शेकडो किमी अंतरावर राहून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. इतकी वर्षे एकमेकांपासून दूर राहूनही अजूनही त्यांची एकाच ठिकाणी नियुक्ती होत नसल्याने अशा नाराज शिक्षक पती-पत्नींकडून सरकारकडे घटस्फोट मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Granth-Festival-from-Satara-to-tomorrow/", "date_download": "2018-11-14T03:27:39Z", "digest": "sha1:3DNZ53CP3RPBYBN5BI3FHR4HGS44KMIJ", "length": 7473, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात उद्यापासून ग्रंथमहोत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात उद्यापासून ग्रंथमहोत्सव\nजिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने दि. 5 ते 8 जानेवारी या कालावधीत जिल्हा परिषद मैदानावर विंदा करंदीकर नगरीमध्ये ‘ग्रंथमहोत्सव 2018’ आयोजित केला असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यवाह डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस , उपाध्यक्ष वि.ना.लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nमंगळवार दि. 5 रोजी सकाळी 8.30 गांधी मैदान, राजवाडा येथे ग्रंथ दिंडीचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असून 11 वा. ग्रंथमहोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक विजय कोळेकर यांच्या हस्ते व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.\nदु. 3 वा. ‘जपूया देणं निसर्गाचं’ कार्यक्रम होणार असून सायं. 7 वा. स्वर निनाद प्रस्तुत ‘बरसात सप्तसुरांची’ हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. 6 रोजी सकाळी 8.30 वा.चला घडूया, 11 वा. संशोधकांच्या सहवासात, दु. 3 ते 5 या वेळेत साहित्य आणि राजकारण अनुगंध या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायं. 7 वा. खा. उदयनराजे यांच्या हस्ते संभाजी मालिकेतील कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.\nरविवार दि. 7 रोजी सकाळी 8.30 वा. विद्यार्थ्यांचा आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रम, दु. 3 वा. ग्रंथमहोत्सवाचा सांगता समारंभ ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर , उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व संजय अवटी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सायं.7 वा. गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि. 8 रोजी सकाळी 8.30 वा. कथाकथन, 11 वा. इथे घडतात वाचक वक्ते, दु. 3 वा. कवि संमेलन, सायं. 5.30 वा. कविता करंदीकरांची, गाणी पाडगावकरांची हा कार्यक्रम होणार आहे.\nमुंबई, नागपुर, कोल्हापुर व पुणे यासह विविध ठिकाणचे सुमारे 110 पुस्तकांचे स्टॉल सहभागी होणार आहेत. या ग्रंथमहोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त वाचक व ग्रंथप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन ग्रंथमहोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.यावेळी डॉ. राजेंद्र माने, प्रा. साहेबराव होळ, प्रदीप कांबळे, प्रल्हाद पारटे, ल.गो.जाधव, शेखर हसबनीस, सुनील बंबाडे व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.\nसावकारीप्रकरणी ६ जणांवर गुन्हा\nसातार्‍यात तोडफोड; बंद कडकडीत\nतणावपूर्ण शांततेत कराडात बंद\nयमाईदेवी रथोत्सवाला लाखो भाविकांची हजेरी\nनायगावला महिला विद्यापीठ व्हावे\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/district-bank-bump-40566", "date_download": "2018-11-14T02:59:08Z", "digest": "sha1:3ASZP3LQREO6O2E3L6XLEMABOPTNTC7V", "length": 15294, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "District Bank bump जिल्हा परिषदेने दिला जिल्हा बॅंकेला दणका | eSakal", "raw_content": "\nजिल्हा परिषदेने दिला जिल्हा बॅंकेला दणका\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nनाशिक - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत निर्माण झालेला रोखता व तरलतेचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. जिल्हा बॅंकेमार्फत होणारे माध्यमिक, प्राथमिक शिक्षकांचे वेतन मिळणे, तसेच ठेकेदारांचे धनादेश वटणे कठीण झाले आहे. यामुळे निवृत्तिवेतनधारकांची अडचण टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने निवृत्त कर्मचाऱ्यांची राज्य शासनाकडून आलेली निवृत्तिवेतनाची पाच कोटींची रक्कम दुसऱ्या बॅंकेत वर्ग केली. जिल्हा बॅंकेच्या व्यवहारात सुधारणा झाली नाही, तर भविष्यात इतर निधीबाबतही जिल्हा परिषद अशीच भूमिका घेऊ शकते, असा सूचक इशारा दिला आहे.\nनाशिक - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत निर्माण झालेला रोखता व तरलतेचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. जिल्हा बॅंकेमार्फत होणारे माध्यमिक, प्राथमिक शिक्षकांचे वेतन मिळणे, तसेच ठेकेदारांचे धनादेश वटणे कठीण झाले आहे. यामुळे निवृत्तिवेतनधारकांची अडचण टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने निवृत्त कर्मचाऱ्यांची राज्य शासनाकडून आलेली निवृत्तिवेतनाची पाच कोटींची रक्कम दुसऱ्या बॅंकेत वर्ग केली. जिल्हा बॅंकेच्या व्यवहारात सुधारणा झाली नाही, तर भविष्यात इतर निधीबाबतही जिल्हा परिषद अशीच भूमिका घेऊ शकते, असा सूचक इशारा दिला आहे.\nजिल्हा परिषदेने गेल्या आठवड्यात जिल्हा बॅंकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावून कामकाज सुरळीत करा, अन्यथा खाते बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संदर्भ दिलेले धनादेश वटविण्याचे धोरण बॅंकेने घेतले आहे; परंतु बॅंकेच्या या भूमिकेमुळेही जिल्हा परिषदेचे समाधान होऊ शकलेले नाही कारण त्यांच्याकडे तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. याचाच विचार करून जिल्हा परिषदेने निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतनापोटी राज्य शासनाकडून आलेले पाच कोटी रुपये दुसऱ्या बॅंकेत जमा केले आहेत. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्तिवेतन वेळेवर मिळणे शक्‍य होणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत दहा हजार निवृत्तांचे वेतन दिले जाते. त्यांना निवृत्तिवेतन मिळण्यात जिल्हा बॅंकेकडून उशीर झाल्यास त्याचा नाहक आपल्याला त्रास नको, या भूमिकेतून जिल्हा परिषदेने ही कृती केली आहे. भविष्यात जिल्हा बॅंकेची स्थिती अशीच राहिल्यास इतर निधीही अशाच पद्धतीने इतर बॅंकांत जमा केला जाणार असल्याचे समजते.\nमाध्यमिक शिक्षकांचे आज आंदोलन\nजिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या आश्‍वासनानंतरही माध्यमिक शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा न झाल्यामुळे परिस्थितीत काही बदल झाला नाही. यामुळे मुख्याध्यापक संघातर्फे उद्या (ता. 18) जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयासमोर सर्व माध्यमिक शिक्षकांतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने त्यांचे आर्थिक संकट वाढले आहे. यामुळे सकाळी अकराला जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे एस. बी. देशमुख यांनी कळविले आहे.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nअंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/cartoons/?filter_by=popular", "date_download": "2018-11-14T02:19:26Z", "digest": "sha1:HSF2V44LTRJMGXPSANNWGJKSX4CLBPXH", "length": 15400, "nlines": 233, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "तडका Archives - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nतडका – ०३ जुलै २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nके.एस.डी.शानभाग विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक सोहळा उत्साहात ; शाळेचे शैक्षणिक व क्रीडा...\nअजिंक्यतार्‍यावर शुक्रवारी सातारा स्वाभिमान दिवस श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने साजरा...\nमाण-खटाव तालुक्यात दुष्काळ जाहिर करून पॅकेज देण्याची मागणी\nछेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक क्रियाशील\nठळक घडामोडी July 29, 2016\nभाजप नव्हे तर मराठा म्हणूनच क्रांती मोर्चात सहभाग :कांताताई नलावडे\nसातार्‍याच्या तनिका शानभागचे निर्विवाद वर्चस्व\nकातरखटाव येथे अतिक्रमण काढण्यावरुन तणाव\nग्रंथातूनच चांगला माणूस घडतो युवा पिढीने ग्रंथाचे वाचन करावे : जिल्हाधिकारी\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_780.html", "date_download": "2018-11-14T03:18:18Z", "digest": "sha1:SWY5D3SCTGVHJNB7V7X644A6O76EJNMY", "length": 6779, "nlines": 112, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "थायलंडमध्ये डोळ्यांवर उजेड पडताच भूत मारतय उड्या ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » थायलंडमध्ये डोळ्यांवर उजेड पडताच भूत मारतय उड्या , मनोरंजन » थायलंडमध्ये डोळ्यांवर उजेड पडताच भूत मारतय उड्या\nथायलंडमध्ये डोळ्यांवर उजेड पडताच भूत मारतय उड्या\nथायलंडमध्ये मोकळे केस सोडलेली पांढरी वस्त्रे परिधान केलेली एक मुलगी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ही मुलगी भूत असून तिच्या डोळ्यावर कार किंवा बाईकचा प्रकाश पडताच ती उड्या मारते आहे, अशा शांथा सिताऊलूकच्या व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे.\nअनेकांना हे भूत असल्याचा संशय आहे. त्यामुळे हा व्हिडीओ जवळपास 40 लाख लोकांनी आतापर्यंत बघितला आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देण्यासाठी एका प्रेक्षकाने दुसरा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ही आकृती भूत वैगरे काही नसून कोणीतरी गंमत करण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्टपणे कळते आहे.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/editorial-on-uddhav-thackeray-and-mamata-banerjee-meeting/", "date_download": "2018-11-14T02:34:13Z", "digest": "sha1:PR5QVPYV6HTHCVSVXC4IJGZDK32TEMFI", "length": 24945, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "होय, ममतांना भेटलो! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअवनीच्या एन्काऊंटरची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआम्ही ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब ठोकून जे स्वतःचा कंडू शमवीत आहेत त्यांनी जम्मू–कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर ‘हिरव्या गालिचा’वर कोणती वळचण टाकली आहे कश्मीरातील हिंदू पंडित अजूनही निराधार व निर्वासितांचेच जिणे जगत आहेत आणि अयोध्येतील श्रीरामही वनवासात आहेत. शिवसेनेच्या नावाने बोटे मोडण्याआधी जरा या सर्व हिंदुत्ववादी विषयांकडे ‘ममते’ने बघा कश्मीरातील हिंदू पंडित अजूनही निराधार व निर्वासितांचेच जिणे जगत आहेत आणि अयोध्येतील श्रीरामही वनवासात आहेत. शिवसेनेच्या नावाने बोटे मोडण्याआधी जरा या सर्व हिंदुत्ववादी विषयांकडे ‘ममते’ने बघा होय, आम्ही ममतांना भेटलो. ज्यांनी पाकधार्जिण्या मेहबुबाशी संगत केली त्यांनी तरी आमच्याकडे बोटे दाखवू नयेत.\nहोय, आम्ही प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. आम्ही श्रीमती बॅनर्जी यांना भेटल्याबद्दल कुणाच्या पोटात ढवळाढवळ सुरू झाली असेल तर तो त्यांचा दोष आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. ममता या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावीत होत्या. वाजपेयींच्या सरकारमध्येही त्या होत्याच. वाजपेयी तर त्यांना मुलीसमान मानत होते व ममतादीदींनी प. बंगालात भाजपला सोबत घेऊन निवडणुका लढवाव्यात असे श्री. मोदी व अमित शहा यांचे मनसुबे होते, पण ममता यांनी ते मान्य केले नाही व त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विधानसभा-लोकसभा निवडणुकांत अतिप्रचंड असे यश मिळविले. ममता बॅनर्जी यांच्या अनेक भूमिका वादग्रस्त असतील व शिवसेनेच्या विचारधारेशी जुळणाऱ्या नसतील, पण शिवसेनेने ज्यांच्याशी सातत्याने लढे दिले त्या ‘लालभाईं’ना प. बंगालातून समूळ नष्ट करण्याचे काम ममता व त्यांच्या तृणमूल काँग्रेसनेच केले आहे. जे काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्षाला जमले नाही ते प. बंगालात ममता यांनी करून दाखवले. २५ वर्षे रुजलेली लालभाईंची राजवट उलथवून टाकण्याचे काम या वाघिणीने केले. त्यासाठी तिला ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करावा लागला नाही व पैशांनी मते विकत घ्यावी लागली नाहीत. जनतेने\nममतांकडे प. बंगालचे नेतृत्व दिले. प. बंगालात त्यांच्या नेतृत्वाखाली विकास होऊ नये व या राज्याची आर्थिक कोंडी व्हावी यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. एखाद्या राज्यातील सरकार आपल्या मताचे नाही म्हणून त्या राज्याची कोंडी करून पीछेहाट करणे हे योग्य नाही. ते राज्य शेवटी हिंदुस्थानचाच भाग असते व त्यामुळे देशाचाच विकास खुंटतो. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शिवसेनेचा बांगलादेशी घुसखोरांना विरोध आहे व राहणारच, पण बांगलादेशी व बंगाली नागरिक यात फरक आहे. ममता बॅनर्जी यांना भेटताच आमच्याच मित्रवर्यांची राजकीय आतडी वळवळू लागली व आम्ही ममतांना भेटून मोठेच पाप केले असे ते सांगू लागले. ज्वलंत हिंदुत्वाचे तथाकथित राखणदार मुस्लिमधार्जिण्या ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब या मंडळींनी ठोकली. ज्वलंत हिंदुत्वाचे आम्ही राखणदार आहोतच. शिवाय आमचे हिंदुत्व ‘वारा’ येईल तसे पाठ फिरवीत नाही व सरडय़ाप्रमाणे रंगही बदलत नाही. ‘बाबरी’चे घुमट पडताच ‘काखा’ वर करून शिवसेनेकडे बोट दाखविणाऱ्या रणछोडदास हिंदुत्ववाद्यांची अवलाद तर आम्ही नक्कीच नाही. दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानहून येताना पंतप्रधान मोदी मध्येच पाकिस्तानात उतरले होते व पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची ‘गळाभेट’ घेऊन त्यांच्याशी ‘चाय पे चर्चा’ही केली होती. पाकिस्तानसारख्या\nअसे ‘अचानक’ भेटण्याचे कारण काय होते, त्यातून नेमके काय साध्य झाले यावर त्यावेळी बरीच चर्चा झाली. पुन्हा या भेटीमुळे पाकडय़ांचे आपल्याशी असलेले शत्रुत्व त्या चहाच्या कपात विरघळून गेले असेही झाले नाही. तरीही सध्याच्या सरकारमधील हिंदुत्ववाद्यांनी मोदी यांच्या या ‘सरप्राइज व्हिजिट’च्या कौतुकाचे ढोल बडविले होते. मात्र आता देशातील एका प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांना आम्ही भेटलो तर या मंडळींचा पोटशूळ उठत आहे. आम्ही ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब ठोकून जे स्वतःचा कंडू शमवीत आहेत त्यांनी जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर ‘हिरव्या गालिचा’वर कोणती वळचण टाकली आहे तिकडे पाकिस्तानधार्जिणे व फुटीरतावाद्यांबरोबर सत्तेचे लोणी खायचे व इथे मात्र स्वतःच्याच बगला खाजवून दुसऱ्यांना मुस्लिमधार्जिणे ठरवायचे. गोध्राकांडानंतर मोदी यांच्याविरोधात उघड भूमिका घेत वाजपेयी सरकारमधून राजीनामा देणारे रामविलास पासवान आज तुमच्याच चटईवर येऊन झोपले आहेत ना तिकडे पाकिस्तानधार्जिणे व फुटीरतावाद्यांबरोबर सत्तेचे लोणी खायचे व इथे मात्र स्वतःच्याच बगला खाजवून दुसऱ्यांना मुस्लिमधार्जिणे ठरवायचे. गोध्राकांडानंतर मोदी यांच्याविरोधात उघड भूमिका घेत वाजपेयी सरकारमधून राजीनामा देणारे रामविलास पासवान आज तुमच्याच चटईवर येऊन झोपले आहेत ना कश्मीरातील हिंदू पंडित अजूनही निराधार व निर्वासितांचेच जिणे जगत आहेत आणि अयोध्येतील श्रीरामही वनवासात आहेत. शिवसेनेच्या नावाने बोटे मोडण्याआधी जरा या सर्व हिंदुत्ववादी विषयांकडे ‘ममते’ने बघा कश्मीरातील हिंदू पंडित अजूनही निराधार व निर्वासितांचेच जिणे जगत आहेत आणि अयोध्येतील श्रीरामही वनवासात आहेत. शिवसेनेच्या नावाने बोटे मोडण्याआधी जरा या सर्व हिंदुत्ववादी विषयांकडे ‘ममते’ने बघा होय, आम्ही ममतांना भेटलो. ज्यांनी पाकधार्जिण्या मेहबुबाशी संगत केली त्यांनी तरी आमच्याकडे बोटे दाखवू नयेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलस्वागत दिवाळी अंकांचे – ९\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\nआजचा अग्रलेख : हुंकाराचा मुहूर्त\nजाउ द्या हा रडतराऊत असाच आहे.\nशेजारच्या घरी मुल झाले कि हा साखर वाटतो.\nआपल्या घरी मुल झाले कि शेजार्याचे नावाने बोंब ठोकतो.\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विद्यार्थीनींचे अभिनंदन\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/win-the-match-and-confidence/articleshow/62875895.cms", "date_download": "2018-11-14T03:51:57Z", "digest": "sha1:GS7JGG45APUUZ6N7R2GEXESO5Y6LQ34G", "length": 13701, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: win the match and confidence - सामना आणि आत्मविश्वास जिंकला | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nसामना आणि आत्मविश्वास जिंकला\nसामना आणि आत्मविश्वास जिंकलादक्षिण आफ्रिकेची भारतावर ५ विकेटसनी मातवृत्तसंस्था, जोहान्सबर्गसलग चार सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे ...\nसामना आणि आत्मविश्वास जिंकला\nसामना आणि आत्मविश्वास जिंकला\nसलग चार सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका खिशात घालण्याच्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वप्नावर शनिवारी शब्दशः पाणी फेरले गेले. पावसाच्या व्यत्ययाचा फटका भारताला बसला. स्तनांच्या कर्करोगासंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी गुलाबी गणवेशात खेळणाऱ्या यजमानांना कधीही या गणवेशात खेळताना पराभव पत्करावा लागला नव्हता. ती विजयाची परंपरा त्यांनी या सामन्यातही कायम राखली आणि पाच विकेटसनी विजय मिळविला. या विजयामुळे या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने ०-३ ही पिछाडी १-३ अशी भरून काढली आहे.\nहेन्रिच क्लासेनने २७ चेंडूंत ४३ धावांची खेळी करत भारतीय फिरकी गोलंदाजीचा समाचार घेतला आणि आपल्या संघाला या मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेपुढे २८ षटकांत २०२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.\nत्याआधी, भारताने शिखर धवनच्या शतकामुळे २८९ धावांपर्यंत मजल मारली होती. विजयाचे २९० धावांचे लक्ष्य समोर असताना हाशिम अमला (३३) आणि मार्कराम (२२) यांनी आक्रमक सुरुवात करून दिली होती. त्यानंतर पावसाच्या आगमनामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर १२४ चेंडूंत १५९ धावांचे आव्हान होते. ही जोडी फुटल्यावर आलेल्या ड्युमिनीसह (१०) अमलाने २४ धावा जोडल्या. त्यानंतर आलेल्या डीव्हिलियर्सने झटपट खेळ करताना चहलला दोन षटकार लगावून आपला इरादा स्पष्ट केला. मात्र १७व्या षटकांत हार्दिक पंड्याने त्याला टिपले आणि सामन्याचे चित्र बदलले. ४ बाद १०२ अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ होता. भारताला त्यांची अवस्था आणखी बिकट करण्याची संधी होती. डेव्हिड मिलरला चहलने त्रिफळाचीत केले, पण हा चेंडू नोबॉल होता. मिलरने या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवला आणि २८ चेंडूंत ३९ धावांची उपयुक्त खेळी केली. क्लासेन मात्र खऱ्या अर्थाने दक्षिण आफ्रिकेचा तारणहार ठरला. त्याने भारतीय फिरकीला न जुमानता आपल्या संघावरील दडपण दूर केले. ११.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेने ११९ धावा काढल्या. त्याला पेहलुकवायोची मोलाची साथ लाभली. त्याने अवघ्या ५ चेंडूंत २३ धावा कुटल्या. त्यात १ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. १५ चेंडू राखून दक्षिण आफ्रिकेने मग सामना जिंकला.\nभारत ७ बाद २८९ (शिखर धवन १०९, विराट कोहली ७५, धोनी ४२, रबाडा ५८-२, एनगिडी ५२-२) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका (२८ षटकांत २०२ धावांचे लक्ष्य) ५ बाद २०७ (अमला ३३, डेव्हिड मिलर ३९, क्लासेन ४३, कुलदीप यादव ५१-२).\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nभारत दौऱ्याआधी खेळ सुधारा: फिंचचा टीमला सल्ला\nICC वन डे क्रमवारीत विराटचं अव्वल स्थान कायम\n'रोहितच्या नेतृत्वगुणांनी प्रभावित झालोय'\nविंडीज ठीक आहे; ऑस्ट्रेलियात ‘कसोटी’\nभारताचा पाकवर दणदणीत विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसामना आणि आत्मविश्वास जिंकला...\nश्रेय दक्षिण आफ्रिकेला : विराट...\nशुभमनच्या शतकामुळे पंजाब विजयी...\nआम्ही विजयाचे दावेदार नव्हतोच: विराट कोहली...\nदक्षिण आफ्रिकेचा ५ गडी राखून भारतावर विजय...\nभारतीय महिला संघाचा पराभव...\nग्रॅमी स्मिथचा आफ्रिकेला घरचा आहेर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/movement-aganist-satara-nagar-palika/", "date_download": "2018-11-14T02:22:14Z", "digest": "sha1:BZKJWOTJ4HMWM4P2HBQVKNK7UWXS6WJL", "length": 21479, "nlines": 231, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "घंटागाडी चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी घंटागाडी चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन\nघंटागाडी चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन\nसातारा : सातार्‍यात बेमुदत संपावर असणार्‍या 40 घंटागाडी चालकांनी सोमवारी सातार्‍यात घंटानाद मोर्चा काढला. दरम्यान बैठकीत शहराचा स्वच्छता प्रश्न असंवेदनशीलपणे हाताळल्याबद्दल जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना खडे बोल सुनावाले.\nघंटागाडी वाल्यांचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा असा थेट आदेश त्यांनी दिल्याने .पालिका प्रशासनाला दुपारी चार वाजता तत्काळ बैठक बोलवावी लागली. साशा विरूध्द घंटागाडी चालक असा वाद पेटला असून सातारा शहरात घंटा गाडी सेवा बेमुदत संपावर आहे. या संपाचा भाग म्हणून घंटागाडी चालकांनी पूर्वपरवानगीने सातार्‍यात राजवाडा ते नगरपालिका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालय असा घंटानाद मोर्चा काढला. या मोर्चात सर्व घंटागाडया सहभागी झाल्या होत्या. सकाळी अकरा वाजता पालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरजोरात घंटानाद करण्यात आला तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले. साशा कंपनीच्या विना करार सेवेचा आम्ही निषेध करत असून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा संप सुरूच राहणार असल्याचा इशारा घंटागाडी चालक संघटनेने दिला आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर घंटागाडी चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली.\nजिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी लोकशाही दिनानंतर एका बैठकीत मुख्याधिकारी शंकर गोरे यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे वृत्त आहे. घंटागाडी चालकांचा प्रश्न असंवेदनशीलपणे हाताळल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक त करत त्यांना तत्काळ प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने पालिका प्रशासनाला पुन्हा बैठक घेउन मध्यस्थी करण्याची वेळ आली.\nPrevious Newsसातारा जिल्ह्यात पावसाच्या सरी\nNext Newsखटाव तहसीलदारांचा अवैध वाळू वाहनांवर कारवाईचा धडाका ; लाखोंचा ऐवज जप्त करून महसूल विभागाने केली कारवाई ; वाळू माफियांनी घेतला धसका\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nपोलिस ठाण्यातून अटकेतील तडीपार गुंड बेड्यांसह फरार ; पोलिसांची धावपळ सुरू,...\n6 जानेवारीला राज्यस्तरीय पत्रकार दिनी विविध मान्यवरांचा सत्कार\nएलआयसी कट्टा जेष्ठ नागरीक संघातर्फे कैलास स्मशानभूमीस आर्थिक मदत\nरेशनिंंगचा गहू काळ्या बाजारात विक्री प्रकरण उघड ; नगरसेविकेच्या पतीसह तीन...\n2 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा हागणदारी मुक्त करा-डॉ. देशमुख\nऐतिहासिक 500 व्या कसोटीत भारताचा विजय\nयोगेश्वर दत्तचे आव्हान संपुष्टात…\nगोखळी जिल्हा बँकेत दरोड्याचा प्रयत्न\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-14T02:25:04Z", "digest": "sha1:P4I2ACAQ5GCGCOBQGPRDBWGQWE6IFKUQ", "length": 7795, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुनाट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिप्ती करपे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगुनाट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिप्ती करपे\nनिमोणे – शिरूर तालुक्‍यातील गुनाट येथील सरपंचपदी दिप्ती गणेश करपे यांची बुधवार (दि. 28) बिनविरोध निवड करण्यात आली. ऑगस्ट 2015 रोजी गुनाट ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 6-3फरकाने सत्ताधारी पॅनेलने निवडणूक जिंकली होती. त्यावेळेस ग्रामदैवत दत्त मंदीरात चिठ्ठी टाकून अडीच-अडीच वर्षे सरपंच पद भूषविण्याचे ठरले होते. त्यानुसार नंदा अनिल करपे यांना सुरूवातीचे अडीच वर्षे सरपंचपद तर दिप्ती गणेश करपे यांना पुढील अडीच वर्षे सरपंच पद देण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार नंदा करपे यांचा कालावधी संपल्यानतर त्यांनी राजीनामा दिला. त्या रिक्त झालेल्या जागेवर दिप्ती करपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर सरपंच दिप्ती करपे म्हणाल्या, गावच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.\nया कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. डी. रांखुडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोडके आणि ग्रामसेवक एस. डी. पोळ यांनी जबाबदारीचे काम पाहिले. सरपंच निवडीसाठी वसंत पडवळ, सतीश सोनवणे, अनिल करपे, रमेश गाडे, तुकाराम गव्हाणे, मा.सरपंच गहिणीनाथ डोंगरे, मा उपसरपंच बाळासाहेब करपे, विठ्ठल करपे, माऊली भगत, माजी सरपंच दौलत सोनवणे, माऊली बहिरट, संतोष गव्हाणे, रंगनाथ भोरडे, सदस्य गणेश कोळपे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगावठी कट्टयासह एकाला अटक\nNext articleइंदापूर नगरपालिकेचे 103 कामगारांपैकी 13 कामगार कायम\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.jejuri.net/jejurigad/", "date_download": "2018-11-14T02:11:56Z", "digest": "sha1:GJQ6QYUMCNQMGGJFE44DEJW76XFNQYVM", "length": 39360, "nlines": 93, "source_domain": "www.jejuri.net", "title": "जेजुरी गड – Khandoba Jejuri / खंडोबा जेजुरी", "raw_content": "\nआंध्र, तेलंगणा खंडोबा మల్లన్న\nखंडोबा धार्मिक, कुलधर्म, कुलाचार\nखंडोबा ग्रंथ, साहित्य, कला\nमराठी सण, उत्सव, परंपरा\nखंडोबाची राजधानी जेजुरीगड, याचे मार्गावरील मंदिर, परिसरातील विविध देवता यांचे माहिती सह सचित्र दर्शन\nविरभद्र उमाजी नाईक बाणाई मंदिर हेगडीप्रधान मंदिर यशवंतराव गडकोट दर्शन मल्ल बगाड मुख्यमंदिर गडकोटातील देवता वसईच्या घंटा खंडा\nजेजुरी गड जेजुरीनगरी मध्ये 18°16’20″N 74°9’37″E वर वसलेला आहे. गड समुद्र सपाटी पासून ८०२ मीटर उंचीवर व गडाचे पायथ्यापासून ६८ मीटर उंच आहे. कोणत्याही मार्गाने आले की प्रथम जेजुरी गडाचे दर्शन होते\nगडाचे उत्तर दिशेला पायथ्यालाच जेजुरी गाव वसलेले असून गावापासून गडावर जाण्यासाठी पूर्वेकडून व उत्तरेकडून पायरी मार्ग आहे. गडास सुमारे ३८५ पायरी असून या पायरी साठी ९ लाख दगडी वापरल्याचा उल्लेख ९ लाख पायरी म्हणून केला जातो गावा मधून येणारे तीनही रस्ते उत्तरेकडील पायरी मार्गाचे पायथ्यापाशी पोहचतात या तीन रस्त्या मधील उत्तरेकडून येणारा मार्ग प्रमुख असून त्यास महाद्वार मार्ग म्हणतात पूर्वी या रस्त्याचा उलेख नजर पेठ असा केला जात होता उत्तरेकडून महाद्वारात जात असलेल्या पायरी मार्गावर १४ वेशी असून त्यामधील २ भग्न अवस्थेत आहेंत याच मार्गावर सुमारे ३५० दिपमाळा आहेंत\nमहाद्वार मार्गावरून येवून पहिली वेस ओलाडली कि आपण नंदी चौकात पोहचतो हुतात्मा स्मारका कडून येणारा पूर्वेचारस्ता व चिंचचीबागे कडून येणारा पश्चीमेचारस्ता याच चौकात येवून मिळतात यथे एका दगडी मेघडम्बरीत नंदी प्रतिमा आहे येथूनच पायरीला प्रारंभ होतो जुन्याकाळी संपूर्ण महाद्वार रस्ताही पायरीचा होता असे लोक सांगतात आज मात्र येथील समोरच्या वेशी मधेच पहिली पायरी लागते.\nयेथून महाद्वारापर्यंत जाणारे मार्गावरील पायरी,दिपमाळा,वेशी इस १५११ ते १७८५ पर्यंत निर्माण झाल्याचे यामधील काही वास्तु वरील शिलालेख वरून समजते. हा मार्ग या कालखंडा अगोदर पासून व नंतरही अनेक सामान्य अनाम भक्ताच्या सहयोगा मधून उभा राहिला हे मात्र निश्चीत.\nपुढील तुटकी वेस ओलांडून पुढे आले कि समोर एक उत्तरभिमुख देवडी दिसते. ती विरभद्राची. विरभद्र हा क्षेत्रपाल श्रेणी मधील देव, तो शंकरांचा अवतार मानला जातो. खंडोबाचे मनिमल्लासुरा बरोबरील युद्धात मल्ल सेनापती सुरेंद्रवर्धन व देत्यशेल् यांनी केलेली चक्राव्युह रचना भेदून त्यांचा वध करून विजय मिळवणारे विरभद्राची यथे स्थापना केलेली आहे. येथील चढण चढून गेल्यावर आपण एका वेशीत पोहचतो.\nवेशीतून पुढे गेले कि येथून दोन रस्ते फुटतात, या दोन्ही रस्त्यांचे मध्ये थोड्या अंतरावर उमाजी नाईक यांचा पुतळा आहे\nइंग्रजी सत्ते विरोधात बंड करणारा हा आद्य क्रांतिकारक याच परिसरातला. ईस १७९१ मध्ये उमाजीचा जन्म भिवडी येथे झाला. जेजुरीच्या कडेपठरावर खंडोबाची आन घेउन उमाजी टोळीचा नायक झाला. स्वतंत्र राज्य निर्माण करून पुरंदरवर पिवळे निशाण फडकावण्याचे त्याचे स्वप्न होते. इस १८३० मध्ये त्यांनी स्वयंघोषित राज्य स्थापून ब्रिटीश सरकार विरुद्ध प्रतीसरकारची स्थापना केली, इस १८३० मध्ये त्यांनी इंग्रज सत्ते विरुद्ध जाहीरनामा काढला व इंग्रजांना जर्जर केले, अखेर उमाजी इंग्रजांना इस १८३२ मध्ये सापडला. इंग्रजांनी या देशातून चालते व्हावे हि अंतिम इच्छा व्यक्त करत उमाजी खंडोबाचा गजर करत फासावर गेला. अलीकडे उमाजीचे हे स्मारक उभारले आहे.\nडाव्या बाजूची वेस ओलांडून पुढे आले वर या वेशीला खेटूनच डाव्या बाजूला एक चवथरा असून त्यावर पादुका आहेत. याच ठिकाणी शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज या पिता पुत्राची भेट झाली असे मानले जाते. चिटनिसाची बखर (इस १८१० ) शिवदिग्विजय (इस १८१८ )मध्ये या भेटीचा उलेख आहे. राजाशिवाजी मध्ये सरदेसाई यांनी इस १६५३ मध्ये व राधा माधव विलास चम्पू मध्ये राजवाडे यांनी इस १६४९ मध्ये हि भेट कल्पिली आहे, तर इस १६६२ मध्ये शहाजी महाराजांनी जेजुरीस भेट दिल्याचे ग्रान्ड डफ लिहितो. पण या भेटीच्या काळा संदर्भात निश्चीत पुरावा उपलब्द नाही.\nउमाजी पुतळ्या जवळील उजव्या बाजूची 2 वेस ओलांडून पुढे गेले कि समोर उजव्या बाजूला बाणाईचे मंदिर दिसते.\nमंदिराची रचना सदर आणि गर्भगृह अशी आहे. मंदिराचे समोर अनेंक मेंढरांच्या दगडी प्रतिमा ठेवलेल्या दिसतात. बाणाई हि खंडोबाची दुसरी बायको हि धनगर समाज्याची असल्याचे मानले जाते, तर काही कथा मध्ये ती धनगरांनी संभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात, ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचे हि मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेउन तीच्याघरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला, आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. या दुसरया विवाहामुळे सवतीमध्ये विवाद होऊ लागले म्हणून खंडोबाने बाणाईला निम्या गडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला. रोज मध्यरात्री नंतर खंडोबा बाणाईच्या भेटीस येत असत अशी जनश्रुती आहे.\nबाणाई मंदिरा जवळील डाव्या बाजूच्या पायरीने चढले कि हेगडी प्रधानाचे मंदिर लागते. उमाजी पुतळ्याचे जवळून डाव्या बाजूच्या रस्त्यानेहि येथे पोहचता येते. हेगडीप्रधान हा गंगा जमनी शब्द असून कन्नड मध्ये हेगडी या शब्दाचा अर्थ प्रधान असाच होतो. मार्तंड मल्लासुर युद्धात विष्णूनी मार्तंडाचे प्रधान बनून युद्ध केले होते. त्यामुळे हेगडीप्रधान हा विष्णूचा अवतार मानला जातो. खंडोबाने बाणाईच्या रक्षणासाठी येथे हेगडीप्रधानाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. जनश्रुती नुसार हेगडीप्रधान हा बाणाईचा भाऊ होता व बाणाई विवाहा नंतर तो खंडोबाचा प्रधान बनल्याचे सांगतात. या मंदिरात हेगडी च्या दोन मूर्ती आहेंत.\nहेगडीप्रधान मंदिरा पुढील २ वेस ओलांडून गेले कि काही अंतरावर उजव्या बाजूस पूर्वाभिमुख गणपतीचे देवूळ लागते खंडोबा मल्लासुर युद्धात मल्ल सेनापती उल्कामुख यास पराभूत करून त्याचा वध करणारे गणेशाची हि स्थापना.\nशेजारील वेशी मधून पुढे गेले कि मागे विभक्त झालेले येथे एकत्र येवून मिळतात.येथूनच पुढे महाद्वार दिसू लागते समोर भव्य असलेली पण अपूर्ण बांधकाम राहिलेली वेस दिसते या वेशीचे डाव्या बाजूला दक्षिणाभिमुख मेघडम्बरी दिसते यात नंदी प्रतिमा आहे\nडावीकडे समोर दिसते कोटाचे भव्य प्रवेशद्वार या महाद्वाराचे पश्चिम बाजूस कोटाचे तळबाजूस यशवंतराव ची स्थापना केलेली आहे. मोगल सेनेने मंदिरावर हल्ला केला तेव्हा येथील झरोक्यातून भुंगे सुटले व त्यांनी मोगल सेनेवर हल्ला केला, मोगलसेनेची दाणादाण उडाली तेव्हा बादशाहने देवास सवालाखाचा भुंगा वाहिला अशी जनश्रुती आहे. मंदिराचे रक्षणासाठी एका व्यक्तीने येथे आत्मबलिदान केले व त्यामुळेच मंदिर राहिले. म्हणून हा यशवंतराव असेहि काही लोक सांगतात.\nमंदिराचे सभोतालचा कोट अष्टकोनी असून पूर्व, उत्तर, पश्चिम दिशांनी प्रवेशद्वार आहेंत. कोटास पूर्व व उत्तर दिशांना बारद्वारी आहे. संपूर्ण कोटावर सज्जा आहे. कोटाचे आतील बाजूंनी ६३ ओवरी आहेत. कोटाचे वेगवेगळ्या भागाची कामे विविध कालखंडात झालेली आहेंत, प्रथम कोट कधी बांधला या विषयी काहीच माहिती उपलभ्ध नाही. इस १६३७ चे दरम्यान राघो मंबाजी यांनी कोटाचे जिर्नोधाराचे काम केले होते. इस १७३५ नंतर सरदार मल्हारराव होळकरांनी या कोटाचे पुनर्निर्माणाचे काम सुरु केले, यातील काही भाग इस १७४२ मध्ये पूर्ण झाला. मल्हाररावांनी सुरु केलेले काम सरदार तुकोजी होळकरांनी मल्हाररावां नंतर हि सुरु ठेवले व हे काम इस १७७० मध्ये तुकोजी होळकरांनी पूर्ण केले, हे येथील शिलालेखावरून समजते. आजचा दिसणारा हा भव्य मजबूत कोट होळकरांचे योगदानातून उभा राहिला. होळकरांच्या उत्कर्षा बरोबर जेजुरीच्या सौंदर्यात वाढ होत गेली हे निश्चीत.\nभव्य असे उत्तराभिमुख महाद्वार होळकरांनी कोटाचा जिर्णोधार करताना उभे केले. या महाद्वारातून प्रवेश केल्यावर आतील दोन्ही बाजूस देवड्या आहेंत . या देवड्याचे पुढे दुसरे प्रवेशद्वार लागते ते जुने महाद्वार, याच्या पुढे हि दोन्ही बाजूस देवड्या आहेंत. पुढील पायरी चढून गेले कि आपण देवूळवाड्यात प्रवेश करतो.\nमहाद्वारातून प्राकारात पोहचल्यावर कोटाचे पूर्व बाजूने पुढे एका दीपमाळे शेजारी पूर्वकोटाला टेकून उभी केलेली शेंदूर चर्चित मल्ल प्रतिमा दिसते. मल्लासुर हा दक्षिणेतील राक्षसराजा, मणिपूर नामक त्याची राजधानी , तो एश्वर्य संपन्न पराक्रमी शूर योद्धा होता. आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्याने देवानाही पराभूत केले होते, या यशा मुळे तो उन्मत जाहला व गोरगरीब लोकांनाही त्रास देवू लागला. मानिचुल पर्वता जवळील ऋषी आश्रमांना त्याने लक्ष्य केले व ऋषींचा छळ सुरु केला, पिडीत ऋषीनचे विनंती वरून शंकरांनी मार्तंड भेरवाचा अवतार धारण करून मल्लाचा भाऊ मणि व मल्लाशी युद्ध केले. आपल्या युद्ध कौशल्याने त्याने मार्तंड भेरवास मोहित केले. शेवटी मार्तंड भेरवाने त्यांचा वध केला. अंतिम समयी मल्लाने मागितलेल्या वरदाना मुळे त्याला देवत्व मिळाले.\nमल्ल प्रतीमेचे समोरच दगडी बांधकामाचे अष्टकोनी बगाड आहे. या बगाडावर भक्तगण गळ टोचून घेत असत, इंग्रजी U आकाराचा हा गळ पाठीच्या कण्याच्या दोन्ही मांसल बाजू मध्ये अडकवला जात व त्याचे आधारे बगाडावरील आडव्या लाकडाला टांगून गोल फिरवले जात असे, नवसपूर्तीसाठी अशी कृती केली जात होती तर कधी आपल्या मधील इश्वरी सामर्थ दाखवण्यासाठी. गळ टोचलेली माणसे देवाचे योग्यतेची मानली जात व लोक त्यांचे कडे भक्तिभावाने पहात. देवासाठी आपण जेवढे जास्त यातना भोगतो तेवढे आपण देवा जवळ जातो अशीही लोकभावना होती. इस १८५६ मध्ये इंग्रजानी बगाडावर बंदी घातली आणि हि प्रथा बंद झाली.\nबगाडाचे पश्चिमबाजूस मागे दिपमाळाचे मध्ये मुख्यमंदिराचे समोर एका मेघडंबरीत नंदी प्रतिमा आहे या नंदी मागून थेट गर्भगृहातील मार्तंडाचे मुखदर्शन होते. मुख्यमंदिर व नंदी यांचे मध्ये पितळी पत्र्याने मढवलेले सुमारे २० फुट व्यासाचे कासव आहे याचा उपयोग देवाचे रंगभोगासाठी केला जातो\nमुख्य पूर्वाभिमुख मंदिराची रचना सदर, मंडप,गर्भगृह अशी असून सदरेस तीन कमानी आहेंत. या सदरेचे आणि मंडपाचे काम राघो मंबाजी यांनी इस. १६३५ ते ३७ चे दरम्यान केल्याचे तेथील शिलालेख वरून दिसते. सदरेवर मंडपात जाण्यासाठी चांदीचे पत्र्याने मढवलेला दरवाजा असून या दरवाजातून आपण मंडपात जातो.\nमंडपात उत्तर व दक्षिण बाजूस दोन घोडे आहेत. उत्तरेकडील घोड्यावर खंडोबा स्वार झालेले आहेंत. याच घोड्या जवळ बाहेर पडण्यासाठी उत्तराभिमुख दरवाजा आहे. गर्भागृहाचे प्रवेशद्वाराचे उत्तरबाजूस एक यक्ष प्रतिमा असून तिचे पायथ्याला इस.१२४६ चा शिलालेख आहे. त्यावरून गर्भगृहाचे काम त्या अगोदरचे आहे हे निश्चीत.\nगर्भगृहात एका चोरासाकृती मेघदंबरी मध्ये आयताकृती योनीमध्ये खंडोबा, म्हाळसा यांची लिंगे आहेंत. खंडोबा लिंगाचे नेर्युत्य बाजूस योनिबाहेर बाणाईचे लिंग आहे. या लिंगाचे मागील बाजूस खंडोबा-म्हाळसा यांचे मूर्तीचे पाच जोड आहेत, यातील तीन जोड मागे असून मधला जोड इस. १९३२ मध्ये सातारचे भोसलेंनी अर्पण केलेला आहे. दक्षिणेकडील जोड इस.१७७४ मध्ये नाना फडणवीस यांनी सवाई माधवराव पेशवेचे जन्माचे नवसपूर्तीसाठी पेशवे तर्फे अर्पण केलेले आहे. उत्तरेकडील जोड तंजावरचे भोसलेनी शरभोजीचे काळात इस.१७११ ते २७ चे दरम्यान अर्पण केलेला आहे. या मूर्तीचे पाठीमागे देवळीत कट्यावर मार्तंड भेरवाची चतुर्भुज दगडी मूर्ती आहे. यांचे आसनाखाली दोन मणि आणि मल्ल यांची मुंड व एक घोडा कोरलेला आहे. मनीचे अंतिम इच्छेनुसार त्याचा घोडा व मणि व मल्ल या दोघाचे अंतिम इच्छेनुसार त्यांचे शव आसन म्हणून खंडोबाने स्वीकारले आहे. त्याचे हे अंकन केलेले आहे.मार्तंडाचे दोन्ही बाजूस त्याचे पत्नी आहेंत. गर्भगृहात दक्षिण व उत्तर बाजूस छोट्या खोल्या असून दक्षिणेचे खोलीत देवाचे शेजघर आहे. उत्तर खोलीत तळघरात खंडोबाचे गुप्तलिंग आहे.\nमुख्य मंदिराचे पाठभिंतीत एका कोनाड्या मध्ये कार्तिकस्वामीची स्थापना केलेली आहे. खंडोबा मणि मल्ल युद्धात खड्गद्रष्ट या असुराचा वध करणारे कार्तिकस्वामीची केलेली हि स्थापना\nमुख्य मंदिराचे पाठी मागील बाजूस तुळजाभवानीचे छोटे मंदिर आहे. हि मूर्ती बसलेली व चतुर्भुज आहे. मूलत: हि रेणुकाच असल्याचे मानतात.\nया मंदिराचे मागील बाजूस पंचलिंग मंदिर आहे. सदर व गर्भगृह अशी त्याची रचना आहे. या मंदिराचे काम विठ्ठल शिवदेव यांनी इस.१७५६ मध्ये केले. मूलत: शंकर हि देवता पंचमुख असल्याचे मानले जाते, त्याचीच हि स्थापना. या पंचलिंग दर्शनाने नीलाद्री, काशी, मातापूर, हरिद्वार,व जयाद्री यांच्या दर्शनाचे पुण्य मिळते व मुक्ती प्राप्त होते असे मानले जाते.\nशेजारीच दक्षिणेस भुलेश्वराचे मंदिर आहे. बाणाईचे दर्शनाने भूललेले खंडोबा बानूचे भेटी साठी अधीर झाले व गुप्त होऊन तिचे शोधासाठी गेले. असा हा भूललेला ईश्वर भुलेश्वर नाही काय.\nदक्षिणकोटाचे ओवारी मध्ये साक्षविनायकाचे स्थान आहे. पार्वतीने आपली दासी जया हिस शंकराचे पुढील अवतारात, शंकराच्या पत्नीत्वाचा भाग देण्याचे वचन शंकर व गंगेच्या उपस्थितीत दिले होते. त्यास गणपती साक्ष होता पुढे खंडोबा अवतारात बाणाईचे रुपात शंकराने जयेस वरले. पण म्हाळसा अवतारातील पार्वतीने क्रोध प्रगट केला. तेव्हा गणपती साक्ष देण्यास आला, पण म्हाळसाने हि साक्ष नाकारली. पुढे विवाद मिटलेवर खंडोबाने आपल्या दर्शनास आलेल्या भक्ताची साक्ष ठेवण्याचे काम गणपतीवर सोपवले, तो हा साक्षविनायक. खंडोबाचे दर्शन घेतल्यावर साक्ष विनायकाचे दर्शना शिवाय खंडोबाचे दर्शन पूर्ण होत नाही असे मानले जाते.\nपुढील ओवरीत एका कोनाडेत द्वीलिंग असून मागे एक झरोका आहे, येथून कडेपठार कडे जाणारी वाट दिसते, ज्या भाविकांना कडेपठारी दर्शनासाठी जाने शक्य होत नाही त्या भाविकासाठी दर्शनाची केलेली हि व्यवस्था. इथे शेजारीच बाजूला द्वीलिंग व नंदी आहे. या लिंगास काशीविश्वेश्वर म्हणतात.\nपुढील ओवरीत उमाजी नाईकाचे तालीम होती असे सांगतात. पुढे पश्चिमद्वार लागते, येथून कडेपठारी जाता येते.\nया दरवाजाचे उत्तर बाजूचे ओवरीत एक प्रचंड शिला दिसते हि धृतमारी. मणि मल्ला चे अत्याचाराची वर्णने ऐकून क्रोधीत झालेल्या शंकरांनी आपली जटा आपटली व त्या मधून भयानक महामारी बाहेर आली. व युद्धाचे वेळेस राक्षसाचे रक्ताचे थेंबा मधून नवीन राक्षस निर्माण होऊ लागले तेव्हा या महामारीने राक्षस सेना भक्षण केली. शेवटी तिला ऋषींनी तुपाने शांत केले, ती हि धृतमारी. शंकराचे जटे मधून बाहेर आल्याने ती गंगेचा अवतार असलेचे हि मानले जाते.\nशेजारी ओवरीत विष्णूपाद आहेंत. त्याचे पुढे हनुमानाची स्थापना केलेली आहे.\nयेथून पुढील बारद्वारी मधून जेजुरीचे विहंगम दृष दिसते.\nबारद्वारी मधेच राजदरबारा प्रमाणे असलेला मंडप लागतो. येथील दगडी काम अतिशय सुंदर आहे. याच ठिकाणी नवरात्र व षडरात्र उत्सवात घटास्थापणे वेळी उत्सवमूर्तीची स्थापना केली जाते. व पुढील भागाचा उपयोग देवाचे रंगभोगासाठी केला जातो. इथेच समोर नगारखाना आहे\nमुख्यमंदिराचे मागील बाजूस उत्तरेकडे एका चोथरावर एका मेघदंबरीत शिळा दिसते ती अन्नपूर्णा. म्हाळसा बाणाईचे भांडण झालेवर खंडोबा बाणाई निघून गेले त्या वेळेस म्हाळसा दिवसा तपकरून रात्री अन्नपूर्णेच्या रूपाने जयाद्रीवर वास करू लागली ती हि अन्नपूर्णा. खंडोबा-बाणाई विवाहानंतर दोघे जेजुरीस आल्यावर क्रोधित झालेली म्हाळसा शिळा होऊन पडली असेही लोककथा मधून सांगितले जाते.\nअन्नपूर्णेचे दक्षिणबाजूस तीन कमानीचे भांडारगृह आहे. उत्सवाचे वेळेस देव येथूनच प्रस्थान करतात व उत्सवाचा शेवट येथेच रोजमरा वाटून केला जातो. भाविक येथेच तळी-भंडाराचा विधी करतात. या भांडारगृहाचे बांधकाम इस. १७५६ मध्ये देवाजी चवधरी यांनी केले.\nमुख्यमंदिराचे सदरेचे उत्तरबाजूस खाली एका उत्तराभिमुख देवडीत विनायकाची स्थापना केलेली आहे.\nजेजुरी मंदिरात अनेंक घंटा असून त्या मध्ये दोन पोर्तुगीज घंटा आहेंत. त्या मधील एक घंटा मुख्यमंदिराच्या सदरे वर उत्तरेस असून.या घंटेचा व्यास ४८ सेमी. उंची ७० सेमी. व कडीची उंची १८ सेमी.आहे. या घंटेवर येशुमाता असा ल्याटिन भाषेतील लेख आहे. दुसरी घंटा महाद्वारा वरील कमानीत आहे या घंटेचा व्यास ५६ सेमी. उंची ६३ सेमी. व कडीची उंची १६ सेमी. आहे. या घंटेवर क्रॉस चे चिन्ह आहे. या घंटेचा उपयोग तास घंटा म्हणून केला जातो. या घंटा मराठ्यांनी इस. १७३९ मध्ये वसई वर मिळवलेल्या विजयाचे विजयचिन्ह म्हणून चिमाजीआप्पा व मल्हारराव होळकरांनी अर्पण केलेल्या आहेंत.\nजेजुरी मंदिरात एक मोठी ४ फुट लांब ४ इंच रुंद व सुमारे २३ किलो वजनाची तलवार आहे. हि तलवार महीपत पानसे, रामराव पानसे या बंधूनी इस. १७५० नंतर देवास अर्पण केलेली आहे. या तलवारीचा उपयोग दसरा उत्सवाचे वेळेस दुसरे दिवशी खंडास्पर्धे साठी केला जातो.\nमंदिराचे कोटावरील सज्जात जाण्यासाठी पाच जिने आहेंत. सज्जा वरून जेजुरी परिसराचे लोभस दर्शन होते.\nकोटाचे ईशानेस डोगर उताराचे पुढे एका कपारीत फिरंगाई देवीचे मंदिर आहे. या परिसरात सटवाई, नागोबा इत्यादी देवांची ठिकाणे आहेंत.\nदेवघरातील कुलदेवतांचे टाक विषयी माहिती साठी क्लिक करा\nजेजुरीतील खंडोबाचे यात्रा व उत्सव सूचना whatsapp द्वारे मिळविण्यासाठी\nया नंबरवर whatsapp करुन आपली नोंदणी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.com/information/2015-10-23-01-20-03/announcements", "date_download": "2018-11-14T02:50:06Z", "digest": "sha1:LN73AGDDQX3USE64EEURUOMHE42S5XXY", "length": 2170, "nlines": 48, "source_domain": "marathi.com", "title": "Marathi Kala Mandal - DC - Marathi Kala Mandal-DC - Topics in कार्यकारी समितीच्या सूचना आणी माहिती (1/1)", "raw_content": "\nवार्षिक सर्वसाधारण सभेचा आहवाल\nमराठी कला मंडळाचे चर्चा सदर\nकार्यकारी समितीच्या सूचना आणी माहिती\nTopics in Category: कार्यकारी समितीच्या सूचना आणी माहिती\nBoard Categories मराठी कला मंडळाचे चर्चा सदर - कार्यकारी समितीच्या सूचना आणी माहिती - सर्वसाधारण चर्चा - नोकरी आणि व्यवसाय\nमराठी कला मंडळाचे चर्चा सदर\nकार्यकारी समितीच्या सूचना आणी माहिती\nमुख्यपृष्ठ| आमच्या विषयी | सदस्यता | कार्यक्रम | इतर माहिती| आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Found-the-missing-mother-in-Mayani/", "date_download": "2018-11-14T02:48:30Z", "digest": "sha1:RNIGNSNILP4ST2CVPKJ6P5A2AWDD7JGP", "length": 6403, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हरवलेली आई सापडल्याने पुत्राचा जीव भांड्यात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › हरवलेली आई सापडल्याने पुत्राचा जीव भांड्यात\nहरवलेली आई सापडल्याने पुत्राचा जीव भांड्यात\nमायणी-बोपोशीतील बकुळाबाई राणोजी मोकाशी या मुलगा यशवंतकडे मानखुर्दला राहत असताना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता अचानक त्या बेपत्ता झाल्याने कुटुंबियांचा धीर खचला. पण, वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात त्या असल्याची माहिती वाशी पोलीसांमार्फत मायणीतील अंकुश चव्हाण यांना समजल्यानंतर त्याने मित्रांच्या मदतीने गावाकडच्या त्यांच्या कुटुंबियांना ही माहिती कळवली. पुन्हा मुंबईमधील त्यांच्या मुलाला त्या सुखरुप असल्याचे कळताच मुलाचा जीव भांड्यात पडला.\nमायणीजवळ बोपोशी हे स्थलांतरित गाव आहे. बकुळाबाईंचा मोठा मुलगा श्रीरंग मायणीत तर नामदेव, भरत, यशवंत, बाळू ही मुले, मुलगी शारदा व बाई ही मुंबईत राहतात. काही दिवसांपूर्वी गावी आलेल्या शारदासोबत बकुळाबाई मुंबईला गेल्या. तिच्याकडे मुक्काम करून त्या मुलगा यशवंतकडे मुक्कामास गेल्या. त्या मुंबईच्या वातावरणात रमल्या नाहीत. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता बकुळाबाई घराजवळून फेरफटका मारत असतानाच अचानक हरवल्या. त्या मानखुर्दची ट्रेन पकडून सानपाड्यात पोहोचल्या. तिथे काही महिलांना बकुळाबाई या चुकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे महिला पोलीसांना कळविले. त्यानंतर बकुळाबाईना वाशी पोलीस मुख्यालयात पाठविण्यात आले. तिथे मुळच्या म्हसवडच्या असणार्‍या सारिका बोराटे या महिला पोलीसाने बकुळाबाईंची चौकशी करत खटाव-माण मध्ये संपर्क केला.\nवयोवृद्ध व घाबरलेल्या बकुळाबाईंना आपले नाव नीट सांगता येत नव्हते. मात्र, बोराटे यांनी आपुलकीने गावाचे नाव विचारल्यानंतर आपले गाव खटाव- मायणीजवळ असल्याचे सांगितले. ही माहिती मोबाईलव्दारे राजापूरच्या महादेव घनवट यांनी खटावच्या प्रकाश मदने यांना सांगितली. त्यांनी ती अंकुश चव्हाण यांना सांगितली. त्यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे सुभाष माळी, किरण मिसाळ यांच्या मदतीने मायणीजवळच्या बोपोशीमधील बकुळाबाईंच्या घराचा शोध घेतला. ही माहिती मिळताच सकाळपासून मुंबईत आईच्या शोधात असणारे सर्व कुटुंबीय आनंदी झाले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-history-of-Kole-Dindi-is-160-years-old-in-Dhebewadi/", "date_download": "2018-11-14T02:51:57Z", "digest": "sha1:WALDP3QWG2FDSLUTYSWYRQ7PU4HZLQKP", "length": 8552, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोळे दिंडीचा इतिहास १६० वर्षांचा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कोळे दिंडीचा इतिहास १६० वर्षांचा\nकोळे दिंडीचा इतिहास १६० वर्षांचा\nढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण\nपंढरीच्या विठ्ठलाचे सिद्धहस्त परम भक्‍त आणि कर्जतचे ( जि. अहमदनगर) महान संत श्री गोदडनाथ महाराजांचे पट्टशिष्य असलेल्या कोळे, ता. कराड येथील निवासी श्रीसंत घाडगेनाथ महाराज उर्फ घाडगेबुवा यांनी विठ्ठलावरील निस्सीम भक्‍तीप्रेमातून साधारण 1856/57 साली म्हणजे जवळ जवळ 160 वर्षापूर्वी कोळे येथून सुरू केलेला श्री. संत घाडगेनाथ महाराज पायदिंडी पालखी सोहळा शेकडो भाविक भक्‍तांसह विठ्ठल नामाच्या गजरात व टाळ मृदंगाच्या निनादात अव्याहत 160 वर्षांपासून सुरू आहे. दिंडीचालक म्हणून सध्या कृष्णत व ज्ञानदेव नामदेव शिंदे बंधू काम पाहतात.\nघाडगेबुवा श्रीसंत गोदडनाथ महाराजांच्या सानिध्यात आले, तेंव्हा श्रीसंत गोदडनाथांचा विठ्ठलांशी थेट संवाद होत असतो असे त्या काळात समजले जात होते. त्याकाळी पंधरवड्याची वारी करणारे कुणी नव्हते म्हणून त्याच गोदडनाथांकडे प्रत्यक्ष विठ्ठलाने तुझ्या परमशिष्यांपैकी पंधरवड्याची दशमीची वारी करणारा एक भक्‍त दे अशी मागणी केली व श्री संत गोदडनाथ महाराजांनी तसा भक्‍त दिला तेच घाडगेबुवा होत,अशी अख्ख्यायिका आहे. आज श्रीसंत घाडगेनाथ महाराज म्हणून त्यांची ओळख आहे.\nघाडगे हे मुळचे कुठरे, ता. पाटणचे रहिवासी, गरिबीमुळे कर्जबाजारी झाल्यावर कोळे येथील सावकाराकडे चाकरीला आले. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांना कोल्हापूर संस्थानच्या शाहु महाराजांच्या सेवेत पाठविले.तिथेही त्यांच्या निष्ठेवर खुष होऊन महाराजांनी त्यांना आपल्या खासगी सेवकामध्ये घेतले, शाहू महाराज विठ्ठल भक्‍त होते. त्यांनी पंढरपुरला विठ्ठल दर्शनासाठी जाताना घाडगे यांना बरोबर नेले. ही विठ्ठलाची व त्यांची पहिली भेट होती.\nत्यांना हा नवसाला पावणारा देव आहे, असे सांगण्यात आले. तेंव्हा त्यांनी विठ्ठलाला माझे कर्जफिटू दे तुझी महिन्याची वारी करीन असा नवस बोलला व विठ्ठलाची महिन्याची वारी धरली. परत येताना माण तालुक्यातील धुळदेव येथे श्रीसंत गोदडनाथ महाराज यांची व शाहु महाराजांची भेट झाली तेेव्हा त्यांनी घाडगे यांच्यातला निष्ठावान भक्‍त हेरून त्यांना दीक्षा दिली, तेव्हा ते घाडगेबुवा झाले. त्यांनी काही वर्षे महिन्याची वारी केली पुढे देवाने गोदडनाथांच्याकडे व्यक्‍त केलेल्या इच्छेनुसार श्रीसंत गोदडनाथांच्या सांगण्यावरुन पंधरवड्याची, दशमीची वारी सुरू केली. दरम्यान, त्यांनी कोळे येथून पायदिंडी सोहळा सुरू केला. तेव्हा एक बैलगाडी व 10 ते 15 वारकरी असे त्याचे स्वरूप होते. वयाच्या 100 व्या वर्षांपर्यंत पायी व नंतर पाच वर्षे घोड्यावरून आणि दोन वर्षे डोलीतून त्यांनी वारी केली व वयाच्या 107 व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले. आज घाडगेनाथांच्या पालखीत 300 च्यावर महिला,350वर तरुण आणि दोन हजारांवर अन्य भक्‍त- भाविक असा 2500 पेक्षा जास्त भक्‍तांचा सहभाग असतो.\nदिंडीचा शिंगणवाडी, कराड, करवडी, बोंबाळेवाडी, मांझोळी, पळसगांव, कुकुडवाड, म्हसवड, सूळेवाडी, तांदुलवाडी, वाखरी, पंढरपूर असे मुक्काम असतात. परतीच्या प्रवासात भाळवणी, फळवणी, हिंगणी आदी ठिकाणी मुक्‍काम असतो.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/video/page-6/", "date_download": "2018-11-14T02:55:33Z", "digest": "sha1:SCY2AEORCA4KNG4W3UGDCNVSBMWYQEIA", "length": 13279, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat Videos: in Marathi Videos", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nलाईफस्टाईल Nov 14, 2018\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nमहाराष्ट्र Nov 12, 2018\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nमहाराष्ट्र Nov 12, 2018\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nVIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/news/page-5/", "date_download": "2018-11-14T03:12:38Z", "digest": "sha1:F4NWZVPW3COY2UM275N7JXNOR3URD4X7", "length": 11588, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुप्रीम कोर्ट- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nन्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच - सुप्रीम कोर्ट\nलोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आता या प्रकरणात कुठलीच स्वतंत्र चौकशी होणार नाही.\nअॅट्रॉसिटीसंदर्भात सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत\nसुप्रीम कोर्टाचं अस्तित्व धोक्यात आलंय-न्यायमूर्ती कुरिअन यांचंं सरन्यायाधीशांना पत्र\nखटल्यांच्या वाटपाचा अधिकार सरन्यायाधीशांनाच : सुप्रीम कोर्ट\nअॅट्रॉसिटीच्या निकालावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nसुप्रीम कोर्ट बहुपत्नीत्व ,हलालाची संविधानिक वैधता तपासणार\nअॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तात्काळ अटक होणार नाही -सुप्रीम कोर्ट\nअयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप याचिका फेटाळल्या; पुढची सुनावणी 23 मार्चला\nसुप्रीम कोर्टानं वाढवली अनिश्चित काळासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत\nमहाराष्ट्र Mar 9, 2018\nसुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला सशर्त परवानगी\nमहाराष्ट्र Feb 27, 2018\nसहकारी बँकेतील जुन्या नोटा प्रकरणी शरद पवार ठोठावणार सुप्रीम कोर्टाचे दार \nसिनेमा वाचवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रकाशची सुप्रीम कोर्टात धाव\nमोदींच्या हस्ते भाजपच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-111412.html", "date_download": "2018-11-14T02:49:54Z", "digest": "sha1:BLVRDMXGOXUY5CEA3HVN5YXHKZJRR65R", "length": 10651, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भीक मांगो आंदोलन", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\n20 जानेवारी : कोल्हापूरमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन चिघळलं. अंगणवाडी सेविकांनी ताटवाटीसह निदर्शनं केली. शेकडो अंगणवाडी सेविका यासाठी रस्त्यावर उतरल्या. कोल्हापूर बसस्थानकासमोर त्यांनी भीक मांगो आंदोलनही केलं. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी हे आंदोलन केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/balaji-tambe-geeta-19478", "date_download": "2018-11-14T03:46:23Z", "digest": "sha1:VW7LC4ZEJ5JDANKNZO2JA664EHCPADRA", "length": 30518, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "balaji tambe on geeta श्रीमद्‌भगवद्‌गीता : मानवतेचे गीत (पूर्वार्ध) | eSakal", "raw_content": "\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : मानवतेचे गीत (पूर्वार्ध)\nशुक्रवार, 9 डिसेंबर 2016\nभगवान श्रीकृष्णांनी कुरूक्षेत्रावर वीर अर्जुनाला उपदेश केला. त्याला पडलेले संभ्रम दूर केले. \"रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग' असताना आपल्यालाही ही गीता संभ्रमातून बाहेर काढते. श्रीमद्‌भगवद्‌गीतेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला मागदर्शन मिळते. शनिवारी (ता. 10 डिसेंबर) श्रीमद्‌भगवद्‌गीता जयंती आहे. त्यानिमित्त हे विशेष निरूपण -\nभगवान श्रीकृष्णांनी कुरूक्षेत्रावर वीर अर्जुनाला उपदेश केला. त्याला पडलेले संभ्रम दूर केले. \"रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग' असताना आपल्यालाही ही गीता संभ्रमातून बाहेर काढते. श्रीमद्‌भगवद्‌गीतेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला मागदर्शन मिळते. शनिवारी (ता. 10 डिसेंबर) श्रीमद्‌भगवद्‌गीता जयंती आहे. त्यानिमित्त हे विशेष निरूपण -\nकुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कौरव-पांडवांची सैन्ये उभी आहेत. प्रत्यक्ष भगवंत उपदेश करत आहेत. हे युद्ध म्हणजे काहीच नाही. जीवनात अशी अनेक संकटे येतात, ज्यांच्यात जडलेली अस्त्रे-शस्त्रे आपल्याला दिसू शकत नाहीत. आपलेच नातेवाईक आपल्यासमोर युद्धासाठी उभे ठाकतात. दोन भावांमध्ये जमिनीची वाटणी झाल्यावर एका भावाकडे सहा इंच जमिनीचा पट्टा कमी आला, एवढ्यावरून तंटे होताना दिसतात. युद्ध काही काळ चालते, पण नंतर जीवन चालूच असते.\nकुरूक्षेत्रावर दिसणारे युद्ध तात्कालिक आहे, हे एक रूपक आहे. प्रत्यक्षात प्रत्येकाला आपल्या स्वतःशीच युद्ध करायचे आहे. मनुष्याला युद्ध करायचे आहे व्यसनांशी, कुविचारांशी, त्याच्या आत असलेल्या राक्षसत्वाशी. शांती कशी मिळेल यासाठी भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‌गीतेत सविस्तर उपदेश केला आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीता युद्धभूमीवर सांगितली गेली. युद्धभूमीवर आत्मा व मन सचेतन होते, सर्व इंद्रिये सावध होतात. येथे झालेली छोटीशी चूक मनुष्याला सरळ वरचा रस्ता दाखवते. युद्धभूमीवर एखाद्याच्या कानावर समजा शब्द आले, \"अरे, तुझ्याकडे अस्त्र येत आहे, खाली बैस', तर हा संदेश अत्यंत सावधानतेने ऐकला जातो, ती व्यक्‍ती विनाविलंब खाली झुकते व बाण सूऽऽ सूऽऽ करत पलीकडे निघून जातो. तेव्हा युद्धभूमीवर सावधान असणे, साक्षीत्वता असणे खूपच आवश्‍यक असते. येथे तर प्रत्यक्ष भगवंत सांगत आहेत व भगवंत जे सांगत आहेत ते आपल्याला ऐकायचे आहे. \"या स्वयं पद्मनाभस्य' म्हणजे प्रत्यक्ष भगवंत येथे उपदेश करत आहेत. सध्या आपल्याला अनेक वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळे सल्ले मिळत असतात. \"मित्र जोडण्यासाठी काय उपाय करावेत', वगैरे विषयांवरही आज पुस्तके उपलब्ध असतात. मित्र तर आपला जिवलग सखा असतो. तो आपलाच एक भाग असल्यासारखा असतो. मित्र-मित्र, पती-पत्नी यांच्यात एकमेकांना जिंकायची, एकमेकांवर कुरघोडी करायची भावना कदापि नसावी. त्यांच्यात एकमेकांना जिंकण्याची भावना आली तर या नात्यांनाच सुरुंग लागतो. मैत्री, प्रेम हे जन्मतःच असलेले आकर्षण असते, फक्‍त ते वाढवायचे असते.\nआपल्याला जायचे आहे भगवंतांपर्यंत. आपल्याला शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, परमचैतन्याचा अनुभव घ्यायचा आहे. भगवंतांपर्यंत पोचण्याच्या मार्गात जे काही येईल त्याच्याशी आपल्याला लढायचे आहे. याचे मार्गदर्शन आपल्याला श्रीमद्‌भगवद्‌गीतेत मिळते. श्रीमद्‌भगवद्‌गीता वाचायला, तिचा अभ्यास करायला, ती आचरणात आणायला जात-पात, धर्म, देश, काळ असे कशाचाही बंधन नाही. श्रीमद्‌भगवद्‌गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचा मनुष्याशी असलेला संवाद आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीता हा केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नाही, तो एक जीवनशास्त्रीय ग्रंथ आहे, एक मानवता गीत आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीतेचा आमच्याशी काय संबंध असे म्हणून या मानवता गीताकडे कानाडोळा केला तर प्रत्यक्ष परमपुरुष परमात्म्याने केलेली चर्चा ऐकण्याच्या संधीला मुकावे लागेल. संसारात राहून, सामान्य जीवन जगत असताना, आपल्या मुलाबाळांसह कुटुंबात राहून आध्यात्मिक साधना कशी करावी व शांतीचा अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन श्रीमद्‌भगवद्‌गीतेत केलेले आहे. शांतीचा अनुभव घेण्यासाठी हिमालयाच्या गुहेतच जायला पाहिजे असे नाही, तर शांती आपल्यातच असते. आपण शांत झालो की जगातील कुठलाही कोलाहल आपल्याला त्रास देऊ शकत नाही. सारांश असा, की भगवंतांच्या चरणांपाशी जायचे आहे, शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, आनंदाच्या डोहात आनंदाने पोहायचे आहे, आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे. इतरांना मदत करत आयुष्यक्रमण करताना जीर्ण झालेले शरीर एक दिवशी सोडावे लागतेच. शरीर सोडताना भावना अशी असते की, मी हे शरीर सोडत आहे; पण दुसरे नवे शरीर घेऊन पुन्हा इतरांच्या मदतीला येईन.\nसप्तश्‍लोकी गीता म्हणजे जणू गीतेच्या सातशे श्‍लोकांचा सारांशच आहे.\nतसे पाहता, श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे प्रत्येक अक्षरच जाणून घेण्यासारखे आहे. सप्तश्‍लोकी गीतेतील पहिला श्‍लोक आहे,\n1) ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌ माम्‌ अनुस्मरन्‌ \nयः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌ \n(जो कोणी ॐ या एकाक्षर ब्रह्माचे उच्चारण करत, माझे चिंतन करत, देह सोडून जातो तो पुरुष परम गतीला प्राप्त होतो.)\nया श्‍लोकाआधी त्याच्या जोडीचा श्‍लोक आहे,\nसर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च \nमूर्ध्न्याधायात्मनः प्राणम्‌ आस्थितो योगधारणाम्‌ \n(सर्व इंद्रियांच्या द्वारांना आवरून, अर्थात इंद्रियांचा विषयांपासून निरोध करून, मनाला हृदयात स्थिर करून, आपल्या प्राणाला मस्तकात स्थापन करून व योगधारणेत स्थित होऊन)\nहे दोन श्‍लोक वाचताना डोळ्यांत अश्रू येतात. माझे काय भाग्य असावे की प्रत्यक्ष भगवंतांनी कृपा करून मला या दोन श्‍लोकांचा दृष्टांत दिला होता. 1965-66 चा प्रसंग आहे. एकदा मी पाचगणी येथे बसलो होतो. गीतेचा अभ्यास चालू होता. इंद्रियांना ताब्यात आणण्याचा प्रयत्न होता. मनाला हृदयात (जे भगवंतांचे स्थान आहे.) आणून दारावर टिकटिक करण्याचा प्रयत्न सुरू होता, इच्छा होती, \"हे भगवंता, एकदा तरी दर्शन द्या'. एकदम या दोन श्‍लोकांचा दृष्टांत झाला. भगवंतांनी सांगितले, \"\"मरण्याची आवश्‍यकता नाही. आपल्या स्थूल शरीराचा भाव सोडून द्या. हा भाव सुटला तर सूक्ष्म शरीर स्थूल शरीरापासून सुटे होईल व त्याला परमगती प्राप्त होईल.'' यासाठी मरून देह सोडण्याची गरज नसून, ॐकार उपासनेची गरज आहे.\nभगवंतांना स्मरावे, त्यांच्या परमशक्‍तीचे, त्यांच्या स्पंदनांचे स्मरण करावे, ॐकाराची उपासना करत त्यांच्याशी एक होऊन जावे. असेही ॐकाराच्या उपासनेत स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीर सुटे होणे शक्‍य असते. \"सोम' साधनेतही हाच फायदा मिळतो. यामुळे साधकाची सर्जनशक्‍ती वाढते, झोपेत फरक पडतो, परमशक्‍तीचे मार्गदर्शन मिळते. शांत झोप आल्यामुळे दिवसही शांततेत जातो.\nजीवनभरात ॐ उच्चारलेला नसला, तर मृत्यू येत असताना शेवटच्या क्षणी ॐ कसा आठवेल आठवला तरी एकदा ॐ आठवल्याने परमगती कशी काय मिळेल आठवला तरी एकदा ॐ आठवल्याने परमगती कशी काय मिळेल तेव्हा \"त्यजन्‌ देहं' याचा अर्थ \"मृत्यूनंतर' असा नाही, हे नक्की. भगवंतांनी गीतेकडे, या दोन श्‍लोकांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली.\nस्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या\nरक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति\nसर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः \n(हे हृषीकेशा, हे योग्यच आहे की, आपल्या नावाच्या व प्रभावाच्या कीर्तनाने जग अतिशय हर्षित होते व अनुरक्‍तही होते. तसेच भयभीत झालेले राक्षस लोक दशदिशांकडे पळून जातात आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय नमस्कार करतात.)\nहा श्‍लोक सप्तश्‍लोकी गीतेत का अंतर्भूत असावा\nप्रभाव दोन प्रकारचा असतो. सृष्टीचे निर्माणकर्ता, परमपुरुष, भगवंतांचा निर्देश आपण \"तत्‌' या शब्दाने करतो. भगवान म्हणजे कोणी पुरुष वा स्त्री नाही, ते एक पूर्ण आहेत. भगवंत ही एक संकल्पना आहे. एक प्रोग्रॅम आहे. भगवंतांच्या ठायी स्फुल्लिंग आहे, स्फुरण आहे. म्हणजे त्यांच्यापासून स्पंदन निघते. गाडीत भरलेले पेट्रोल विशिष्ट ठिकाणी आले की त्यात स्पार्क पडतो. त्यातून शक्‍ती तयार होते व गाडी सुरू होते. पेसमेकर मनुष्याच्या हृदयाला एक स्पंदन, ठिणगी (स्पार्क) देतो. पेसमेकरने हृदयाला स्पार्क दिला की हृदयाचे आकुंचन प्रसरण होते, इतकेच नाही तर यामुळेच ओजही सर्व शरीरभर पोचायला मदत होते. भगवंतांच्यातून निर्माण झालेले स्पंदन विश्वात सर्वदूर पोचते, यामुळेच सर्व विश्वाचे व्यवहार सुरू राहू शकतात. तेव्हा हे स्पंदन किती शक्‍तिशाली असावे, याची आपल्याला कल्पना येऊ शकते. सर्व विश्व ज्यामुळे चालते ते स्पंदन किती मोठे असावे व असे स्पंदन ज्यांच्यातून निर्माण होते त्यांची शक्‍ती किती असावी अशा महान शक्‍तीच्या अस्तित्वाच्या नुसत्या कल्पनेनेही आनंद मिळतो. बागेत बी पेरले, तर त्याला अंकुर येतो, त्याला दोन पाने फुटतात, रोप वाढायला लागते. हे सर्व पाहणाऱ्याला आनंद होतो, मन प्रसन्न होते. हे सर्व ज्या भगवंतांच्या संकल्पनेच्या जोरावर चालत असते, त्या भगवंतांचे सुंदर, रमणीय रूप पाहिले तर मन प्रसन्न होते. \"स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या' म्हणजे आपल्या प्रभावामुळे सर्व जग हर्षित होते. परमेश्वर हे शांतिस्वरूप आहेत, तेच सत्यस्वरूपही आहेत. जेथे जेथे सत्य व शांती असेल, तेथे आनंदाचा अनुभव येतोच. असे झाले की मन प्रसन्न होते. अशा अफाट शक्‍तीच्या संपर्कात कोणी दुर्जन, नकारात्मक शक्‍ती असलेले आले तर ते भयभीत होतात, नष्ट होतात. ज्यांनी भगवंतांची आभा, प्रभाव जाणला आहे असे सिद्धगण भगवंतांना वारंवार नमस्कार करतात. आपली सिद्धी, आपली शक्‍ती, याच शक्‍तीतून आलेली आहे याची या सिद्धांना पुरेपूर कल्पना असते; आपली समृद्धी, आपली शांती, आपला आनंद ही त्यांचीच देणगी आहे या कल्पनेतून सिद्धगण त्यांना वारंवार नमस्कार करतात. भगवंतांशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही, शक्‍ती मिळणार नाही, त्यांच्याशिवाय जीवनच असू शकणार नाही.\n(श्रीगुरू बालाजी तांबे यांनी केलेले हे निरुपण \"नमो भारतम्‌' या कार्यक्रमात \"साम टीव्ही' वाहिनीवर शनिवारी (ता. 10 डिसेंबर) सकाळी 7.30, दुपारी 1.30 आणि रात्री 11 वाजता पाहायला मिळेल. डॉ. तांबे यांनी ट्विटरवरून केलेल्या मार्गदर्शनासाठी @shribalajitambe हा टॅग वापरा, तर फेसबुकवर Shreeguru Balaji Tambe हा अकाउंट पाहा.)\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nसंवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/both-sides-have-expressed-comments-decision-notabandi-21891", "date_download": "2018-11-14T03:17:23Z", "digest": "sha1:OGNGWOSPARJETOEKYSOYALSP5XSYEV3F", "length": 20944, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "both sides have expressed comments on the decision notabandi लाभ छोटा, खर्च मोठा | eSakal", "raw_content": "\nलाभ छोटा, खर्च मोठा\nडॉ. जे. एफ. पाटील (अर्थशास्त्राचे प्राध्यापक)\nसोमवार, 19 डिसेंबर 2016\nनोटांबंदीच्या निर्णयावर दोन्ही बाजूंनी टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वास्तविक निर्णयाच्या परिणामांचा अभ्यास करून तटस्थपणे लाभ-खर्च विश्‍लेषण करायला हवे. तसे केल्यास लाभाच्या तुलनेत होणाऱ्या मोठ्या खर्चाचा अंदाज येतो.\nनोटाबंदीच्या निर्णयावर आत्तापर्यंत दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. संपूर्ण देशहिताचा निर्णय, यापासून ते पूर्णपणे घातक असा निर्णय, असे दोन्ही टोकाचे मतप्रवाह व्यक्त झाले आहेत. अर्थात सत्ताधारी पक्ष या निर्णयाचे समर्थन करणार, तर विरोधी पक्ष या निर्णयावर प्रतिकूल टीका करणार हे स्वाभाविकच आहे. परंतु तटस्थपणे या निर्णयाच्या लाभ आणि खर्चाचे विश्‍लेषण व्हायला हवे.\nआर्थिक विश्‍लेषण पद्धतीमध्ये कोणत्याही निर्णयाचे फायदे, तोटे, निव्वळ फायदे यांची चिकित्सा करता येते. यालाच तांत्रिक भाषेत खर्च-लाभ विश्‍लेषण असे म्हणतात. त्याच पद्धतीने नोटांबदीच्या निर्णयाचे शास्त्रशुद्ध, वस्तुनिष्ठ खर्च-लाभ विश्‍लेषण करणे आता शक्‍य आहे.\nप्रथम विमुद्रीकरणाचे संभाव्य लाभ लक्षात घेऊ ः सर्वसाधारणपणे विमुद्रीकरणामुळे- काळा पैसा कमी होईल. कर न भरता, कायद्याचे उल्लंघन करून, भ्रष्टाचार करून जो पैसा, नोंद न करता जवळ बाळगला जातो त्यास ‘काळा पैसा’ म्हटले जाते. खरे तर सर्व पैसा हा अधिकृत रंगाचाच असतो. तो काळा नसतो. तो काही लोकांनी बेकायदा रीतीने मिळविलेला असतो. असा पैसा साठविण्यासाठी मोठ्या दर्शनी मूल्याच्या नोटा सोयीचे साधन असते. म्हणून ५०० व १००० रुपयांच्या नोटा - ज्यामध्ये अंदाजे ८६.४५ टक्के चलन आहे - त्या रद्द केल्यास बहुतांश काळा पैसा नष्ट होईल, असा अंदाज होता; पण ८० टक्के काळा पैसा सोने-चांदी, जमीन, निवासस्थाने, इतर टिकाऊ वस्तूंमध्ये गुंतवलेला असतो, याकडे दुर्लक्ष होते. मोठ्या मूल्याच्या खोट्या चलनी नोटा, हाही कटकटीचा प्रश्‍न असतो. नोटाबंदीमुळे तो प्रश्‍न काही प्रमाणात सुटतो. सध्या अनेक ठिकाणी नव्या नोटा सापडताहेत. त्या खऱ्या किती, खोट्या किती मोठ्या नोटांच्या आधारे दहशतवाद्यांना जाणारी रसद बंद होईल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय सरकारच्या कर महसुलात वाढ होईल, असा अंदाज आहे. अंदाजे २.५ लाख कोटी रुपये जमा होणाऱ्या नोटांतून उघड होणाऱ्या अघोषित (पूर्वी) उत्पन्नावरचा कर, उपकर व दंड अशा स्वरूपात महसुली उत्पन्न वाढेल.\nया वाढीव कर महसुलाचा वापर- १. बॅंकांच्या भांडवलीकरणासाठी, २. पायाभूत सुविधांच्या विस्तार/विकासासाठी तथा ३. गरिबांच्या निवासांच्या बांधकामांसाठी वापरला जाईल, अशी शक्‍यता आहे. या निर्णयामुळे बॅंकांच्या कार्यभारात दीर्घ काळात घट होईल, असा अंदाज आहे.\nरिझर्व्ह बॅंकेचा चलननिर्मितीचा खर्च कमी होईल. अर्थात हे मुख्यत: रोखरहित व्यवहारांच्या वाढीवर अवलंबून असेल. लोकांजवळील रोख नोटांचे प्रमाण कमी झाल्यास लोकांची सीमांत उपभोग प्रवृत्ती कमी होईल, बचत वाढेल व गुंतवणूकही वाढेल. साहजिकच राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा वेग वाढेल, अशीही धारणा आहे. नोटाबंदीमुळे उत्पन्न व विशेषत: संपत्ती विषमता कमी होण्यास मदत होईल, असाही अंदाज आहे. एका बाजूला हे लाभ दिसत असताना विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे काही गंभीर दुष्परिणाम (खर्च) तथा तोटेही लक्षात घ्यावे लागतील. काही जाणत्या अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजाप्रमाणे विमुद्रीकरणामुळे राष्ट्रीय उत्पन्नात किंवा त्याच्या वृद्धी दरात २ टक्के वार्षिक घट येऊ शकेल. म्हणजेच अंदाजे वार्षिक २.७ लाख कोटी रुपयांनी राष्ट्रीय उत्पन्न घटू शकेल. परिणामी मागणी, रोजगाराची घट व नंतर आणखी मंदी असे दुष्टचक्र निर्माण होऊ शकते.\nविमुद्रीकरणाच्या निर्णयाचे दोन प्रत्यक्ष खर्च असतात. रद्द केलेल्या (पूर्वमुद्रित) नोटांचा खर्च, तसेच पर्यायी नव्या नोटा छापण्याचा खर्च. याचा अंदाज सध्या प्राप्त नाही. विमुद्रीकरणामुळे नोटा बदलण्यासाठी, जमा करण्यासाठी व नव्या नोटा मिळविण्यासाठी लोकांना जो त्रास झाला/होणार (रांगा, गमावलेले कामाचे तास, वृद्धांचे हाल इ.) त्याचे मूल्य कसे काढणार वाया गेलेले मनुष्यतास हाही एक मुद्दा आहेच.\nनोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनटंचाईवर उपाय म्हणून अनेक रोखरहित विनिमय पद्धतींचा पुरस्कार सुरू आहे. त्याचा वापर करण्यासाठी करसवलती तसेच अंशदाने प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यांचाही खर्च हजारो कोटी रुपयांचा होऊ शकतो. नोटाबंदीच्या काळात बॅंक कर्मचाऱ्यांवरही ताण पडला आहे. याचेही मौद्रिक मापन सध्या उपलब्ध नाही. या प्रक्रियेत लोकांचा चलनावरचा विश्‍वास, बॅंकांवरचा विश्‍वास यांना धक्का बसला आहे. चलन व भारतीय चलनाबद्दल निर्माण झालेल्या साशंकतेमुळे डॉलर तथा पौंडाच्या स्वरूपात रुपयाचा विनिमय दर घसरत आहे. त्याचा परिणाम चालू खात्यावरील तूट वाढण्यात होऊ शकतो. या सर्व परिस्थितीत सर्व पक्षांकडून राजकीय सभ्यतेचा बळी पडत आहे. यातून राजकीय अस्थैर्य निर्माण होणार नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या सर्व लाभ-खर्च घटकांचा समन्वित विचार करता हे उघड होते, की या बाबतीत (नोटाबंदी) खर्च-लाभ गुणोत्तर प्रतिकूल ठरण्याचीच शक्‍यता अधिक दिसते. म्हणूनच हेतू शुद्धता गृहीत धरूनही, विमुद्रीकरणाचा निर्णय, माजी पंतप्रधान व अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांच्या मते, ‘व्यवस्थापनाचे अवाढव्य अपयश’ या सदरातच समाविष्ट करावा लागेल. परदेशातील काळा पैसा आणता येत नाही, म्हणून हा देशांतर्गत ‘उपद्‌व्याप’ अल्प काळात त्रासाचा व अनुत्पादक आणि दीर्घकाळात लाभापेक्षा खर्च अधिक करणारा ठरेल, असे वाटते.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nआंबेगाव-शिरूरमध्ये भीषण पाणी टंचाई\nमंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/hampi-a-travel-from-past-to-future/", "date_download": "2018-11-14T02:19:20Z", "digest": "sha1:AGWJB4BWNLM7T46RHQRMWNFVLJTC3LWV", "length": 28714, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "हंपी एक प्रवास, भूतकाळातून भविष्याकडे ! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nहंपी एक प्रवास, भूतकाळातून भविष्याकडे \nपाऊलखुणा >> > प्रा. सूरज अ. पंडित\nजागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या कर्नाटकातील हंपी येथे ९ जानेवारीपासून हंपी महोत्सव साजरा केला जात आहे. विजयनगरच्या गतवैभवाच्या खुणा, हंपीची संस्कृती, तिथलं कलासौंदर्य याचा हा वेध.\nछत्रपती शिवरायांना आदर्शवत वाटणारे मध्ययुगीन साम्राज्य म्हणजे विजयनगर त्याची ही राजधानी. एक स्वप्नवत नगरी. हिंदुस्थानच्या मध्ययुगीन सुवर्णकाळाचा साक्षीदार. तत्कालीन युरोपातील प्रवासीही या नगरीच्या सुसंस्कृत श्रीमंतीने भारावले होते. वाल्मीकी रामायणातील किष्किंधा कांडातील पंपाक्षेत्राशी नाते सांगणारी ही नगरी. या नगरीच्या गतकाळाला अनेक कथांची कोंदणे आहेत. मग त्या पुराणातील कथा असोत, वाल्मीकी रामायण असो, विद्यारण्यस्वामींच्या कथा असोत किंवा लहान थोरांना भावणाऱया तेनाली रामाच्या गोष्टी असोत. विजयनगरच्या गतवैभवाची ही एक आठवणच आहे.\nदिल्लीश्वर मुहम्मद बीन तुघलकाच्या सार्वभौम सत्तेला तडा देणारा उठाव १३३६ साली हरीहर आणि बुक्क या दोन भावांनी केला. विद्यारण्य स्वामींच्या मार्गदर्शनाखाली या दोघा भावांनी संगम घराण्याच्या अधिपत्याखाली विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. पुढे ३०० वर्षे या विजयनगर साम्राज्याची विजयपताका फडकत होती. १५६५ मधील तालिकोटच्या युद्धापर्यंत या दक्षिणेतील हिंदुपतपातशाहीकडे वाकडय़ा नजरेने पाहिलं असे राज्य अस्तिस्वात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच विजयनगर साम्राज्याकडून प्रेरणा घेऊन तोरणा घेतला आणि सहाच वर्षांत विजयनगरच्या वारसाच्या शेवटच्या युद्धाला सुरुवात झाली.\nअशा या विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी. हे शहर विजयनगर या नावानेही ज्ञात आहे. १९८६ साली या शहराच्या सांस्कृतिक अवशेषांना जागतिक वारशाचे स्थान देण्यात आले. हे स्थळ एक आदर्श मध्ययुगीन पुरातत्वीय स्थळ आहे. इथे राजवाडा, मंदिरे, शिल्प, इमारती असे अनेक प्रकारचे पुरावशेष आहेत. याहूनही महत्त्वाचे म्हणजे येथील जलव्यवस्थापन. खडकाळ टेकडय़ांच्यामधून वाहणाऱ्या तुंगभद्रेच्या काठी हे पुरातन अवशेष आजही त्यांच्या गतवैभवाची कथा सांगत आहेत. या शहराला एका बाजूने तुंगभद्रेचे आणि इतर बाजूंनी खडकाळ टेकडय़ांचे नैसर्गिक संरक्षण होते. इथल्या प्रत्येक दगडाला, मातीच्या प्रत्येक कणाला इतिहास आहे.\nमुख्य बाजार भागात असलेले विरुपाक्ष मंदिर विशेष महत्त्वाचे. विजयनगरच्या उदयाच्या आधीपासूनच साधारण ९ व्या शतकात येथील द्राविड पद्धतीच्या प्रासादाची निर्मिती झाली असे मानले जाते. पुढे अनेक स्थित्यंतरातून जात आजही हे मंदिर उभे आहे. १५६५ मधील युद्धातील विजयनगरच्या पराजयानंतरही या मंदिराचे महत्त्व अबाधित राहिले. या मंदिराच्या मुखमंडपाच्या छतावर विद्यारण्यस्वामींचे एक चित्र आहे. या मंदिराशी विजयनगर साम्राज्याची अस्मिता जोडलेली होती. हेमकूट टेकडीवरील तथाकथित जैन मंदिरेही विजयनगरपूर्व काळातील असावी असे मानले जाते.\nहंपीचे सर्वात प्रसिद्ध आणि स्थापत्याचा सर्वश्रेष्ठ आविष्कार असलेले मंदिर म्हणजे विठ्ठल मंदिर. भव्य प्रकारामध्ये बांधला गेलेला हा प्रासाद म्हणजे विजयनगर साम्राज्यातील कलाविष्काराचा मेरुमणी होय. येथील अलंकर, शिल्पे, दगडी रथ आणि प्रत्यक्ष मंदिर हे सारेच स्वप्नवत आहे. काही विद्वान या मंदिराचा संबंध लोकपरंपरेच्या आधारे पंढरपूरच्या विठोबाशी जोडतात. कृष्णदेवरायाने हे मंदिर पंढरपूरच्या विठोबासाठी बांधल्याचा लोकपरंपरेचा दावा आहे. हे वाच्यार्थाने खरे नसले तरी लक्ष्यार्थाने सत्यच आहे. याशिवाय अच्युतराया मंदिर, चंद्रमौलेश्वर मंदिर असे अनेक देवप्रासाद येथे घडवले गेले. यापैकी आणखी एक उल्लेखनीय म्हणजे हजार राम मंदिर. या मंदिरावर कदंब शैलीचा प्रभाव जाणवतो. येथील उत्थितशिल्पे विशेष आहेत. रामायणातील अनेक प्रसंगांचे चित्रण वेधक आहे.\nहंपी जसे मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे तसेच जलव्यवस्थापनासाठीही. बारमाही दुथडी भरून वाहणारी तुंगभद्रा, तिच्यातून काढलेले कालवे आणि पन्हाळी, विविध तळी, विहिरी आणि परिसरातील डोंगरातून जन्माला आलेले पाण्याचे विविध नैसर्गिक स्रोत. या साऱयाचा कल्पकतेने अहर नियोजनात वापर केलेला दिसतो. येथील पुष्करिणी विशेष आहे. तसेच कृष्णमंदिरातील धार्मिक विधींसाठी बांधलेला तलाव उल्लेखनीय आहे. राजवाडय़ासाठी तसेच सामान्यांसाठीही उत्तम पाण्याची व्यवस्था केलेली दिसते. १४ व्या शतकातील तुंगभद्रेवर बांधलेल्या एका दगडी पुलाचे अवशेषही येथे पहायला मिळतात. राजवाडय़ाचे अवशेष, राणीवश्याची जोती, हत्तीखाना, टांकसाळ, दंडनायकाचा म्हणून ओळखला जाणारा महाल, भोजनशाळा आणि सामान्यांच्या घराची जोती अशा एक ना दोन, अनेक स्थापत्यावशेषाची जंत्री देता यईल. हंपीच्या मूर्तिवैभवातील मेरुमणी म्हणजे लक्ष्मीनृसिंह आणि गणेशाची महाकाय एकल शिल्पे.\nकर्नाटकातील सुवर्णयुगाच्या या खुणा पाहण्यासाठी आज जगभरातून पर्यटक येतात. हिंदुस्थानी सांस्कृतिक पर्यटनामध्ये हंपीचे स्वतःचे अढळ स्थान आहे. विजयनगर साम्राज्याच्या कर्नाटकातील योगदानाचा कानडी जनतेला सार्थ अभिमान आहे. दरवर्षी कर्नाटक सरकार हंपी महोत्सवाचे आयोजन करते. हंपीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी भरच पडत आहे. या सांस्कृतिक पर्यटनाकडे सरकार विशेष लक्ष पूरवत आहे. हंपीच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी ‘हंपी वल्ड हेरिटेज एरिया मॅनेजमेंट ऑथॉरिटीची’ स्थापना केली आहे. यांच्या अंतर्गत हंपी येथील अवशेषांची देखभाल आणि परिसराचा विकास यासंदर्भात तज्ञांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवले जातात. हीच भविष्यकाळाची गरज आहे. पर्यटन स्थळांचा विकास आणि वारसा पर्यटनासंबंधित योग्य धोरणे हेच या वारशाचे आणि प्रादेशिक अस्मितेचे भविष्य ठरवणार आहे आणि हंपीच्या उदाहरणातून कर्नाटक सरकार या साऱयाचा सांगोपांग विचार करून पावले उचलताना दिसत आहेत.\nमहाराष्ट्र आणि कर्नाटक हे केवल भौगोलिक शेजारी नसून सांस्कृतिक दृष्टय़ा एकाच परंपरेचा भाग आहेत. छत्रपती शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राने विजयनगरच्या सुवर्णयुगाची धुरा वाहिली. आज आपण यातून काही शिकणार आहोत का महाराष्ट्रातील हंपीच्या तोडीचे एक प्राचीन शहर आजही उपेक्षिताचे जीवन जगत आहे. दौलताबाद…. देवगिरी, ज्या शहराने महाराष्ट्राचे व्यक्तिमत्त्व घडवले. हे भग्न शहर महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची साक्ष देते. कर्नाटक आपल्या पूर्वजांच्या स्मृती अभिमानाने मिरवते आहे. परंतु महाराष्ट्राच्या गतवैभवाच्या साक्षीदारांचे भविष्य काय आहे, याचे उत्तर अजून आपल्याला सापडलेले नाही.\n(लेखक ज्येष्ठ पुरातत्व तज्ञ असून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विद्यार्थीनींचे अभिनंदन\nसर्पविष मानकीकरणाचे देशपातळीवरील केंद्र होणार हाफकीनमध्ये\nहायस्पीड ट्रॉलरकडून मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान; मच्छीमारांची कारवाईची मागणी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://research.unipune.ac.in/Artical/Book_Report?page=33", "date_download": "2018-11-14T03:36:35Z", "digest": "sha1:2QJ2ADCF5T73E6ZSIRPAOQ6CIA237AA7", "length": 2389, "nlines": 40, "source_domain": "research.unipune.ac.in", "title": "Book_Report", "raw_content": "\n322) देसाई, प्र. (2011). अक्षरदरवळ.\n323) रोंगटे, तु.बा. (2011). आदिवासी आयकॉन्स. पुणे: संस्कृती प्रकाशन.\n324) सांगोलेकर, अ.वि. (2011). एम. पी. एस.सी. अनिवार्य मराठी ( २nd ed. ). कोल्हापूर: फडके प्रकाशन.\n325) सांगोलेकर, अ.वि. (2011). काफला ( 2nd ). पुणे: कॉनटीनेन्तल प्रकाशन.\n326) महाजन, सुनंदा. (2011). खिडक्या. पुणे: कॉन्टीनेटल प्रकाशन.\n327) कांबळे, स.प. (2011). चला ओळख करून घेऊया लिंग गुणोत्तराची. पुणे: क्रांतीजोती सावित्रीबाई फुले स्री अभ्यास केंद्र, पुणे विद्यापीठ .\n328) रोंगटे, तु.बा. (2011). चौकटी बाहेरचे जग भाग- १ आणि २ . पुणे: चेतक बुक्स.\n329) कांबळे, स.प. (2011). जात, जनगणना व भारतातील प्रमुख प्रवाही समाजशास्र: चिकित्सक पुन:रावलोकन. पुणे: क्रांतीजोती सावित्रीबाई फुले स्री अभ्यास केंद्र, पुणे विद्यापीठ .\n330) जाधव, एम्.जे. (2011). परिवर्तनाचे प्रवाह (समीक्षा). पुणे: पद्मगंधा प्रकाशन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/jaisingh-sutar-story-34055", "date_download": "2018-11-14T03:55:53Z", "digest": "sha1:PRLIPHFOWXIJX32EHGZ43SPNVKB6ZBOV", "length": 16287, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "jaisingh sutar story पत्नीने दिला आयुष्याला आकार | eSakal", "raw_content": "\nपत्नीने दिला आयुष्याला आकार\nबुधवार, 8 मार्च 2017\nकोल्हापूर - \"\"उषा जर माझ्या आयुष्यात आली नसती, तर माझ्या आयुष्याला आकार मिळाला नसता. आज जे काही आहे, त्यात तिच्या मार्गदर्शनाचा वाटा मोठा आहे. आमचा भाड्याच्या घरातून सुरू झालेला संसार स्वत:च्या छोट्या बंगल्यात सुखाच्या क्षणांनी आज व्यापला आहे. दवाखान्यात काम करणारी, प्रसंगी चहा-नाष्टा बनवून देणारी उषा माझ्या आयुष्यात लाखमोलाची आहे. तिचे माझ्याबरोबरचे संघर्षाचे क्षण मला सांगणेच कठीण आहे,'' जरगनगरातील जयसिंगराव सुतार सांगत होते आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या पत्नीचे गुणगान गात होते.\nकोल्हापूर - \"\"उषा जर माझ्या आयुष्यात आली नसती, तर माझ्या आयुष्याला आकार मिळाला नसता. आज जे काही आहे, त्यात तिच्या मार्गदर्शनाचा वाटा मोठा आहे. आमचा भाड्याच्या घरातून सुरू झालेला संसार स्वत:च्या छोट्या बंगल्यात सुखाच्या क्षणांनी आज व्यापला आहे. दवाखान्यात काम करणारी, प्रसंगी चहा-नाष्टा बनवून देणारी उषा माझ्या आयुष्यात लाखमोलाची आहे. तिचे माझ्याबरोबरचे संघर्षाचे क्षण मला सांगणेच कठीण आहे,'' जरगनगरातील जयसिंगराव सुतार सांगत होते आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या पत्नीचे गुणगान गात होते.\nश्री. सुतार हे रंकाळा टॉवर येथे राहणारे. त्यांचा व्यवसाय सुतारकामाचा. ते शिवाजी मराठा हायस्कूलमधून नववीपर्यंत शिकले. घराशेजारीच उषा पत्की यांचे घर. त्यामुळे दोघांची मने आपोआप एकमेकांत गुंतली. घरच्या मंडळींचा \"इंटरकास्ट मॅरेज'ला विरोध असतानाही दोघांचा लग्नाचा विचार पक्का झाला. त्यांनी पांडुरंग काटकर या मित्राच्या मदतीने 1973 ला नृसिंहवाडीला प्रेम विवाह केला. मात्र, त्यांना घर कायमचे सुटले. दोन्हीकडील कुटुंबांनी त्यांच्याशी अबोला धरला. त्यांनी एक वर्षे पुण्यात हडपसर येथे भाड्याच्या घरात संसार थाटला. तेथे आठवड्यातून एक-दोन दिवस उपाशी राहण्याची वेळही आली. मात्र, पत्नीने दिलेला आधार आणि त्यांची चिकाटी बळकट करणारा ठरला. एक वर्षांनी पुन्हा कोल्हापुरात परतल्यानंतर ते बाबूजमाल परिसरात भाड्याच्या घरात राहिले. महिन्याकाठी दहा ते वीस रुपयांची कमाई करून नव्या जोमाने संसार सुरू केला. याच दरम्यान जरगनगरमध्ये जागा घेऊन तेथे तट्टयाच्या घरात राहू लागले. जागेचे पैसे एकदम देणे अवघड होते. थोडे-थोडे पैसे देऊन जागा अखेर खरेदी केली.\nपत्नीच्या कष्टाबाबत श्री. सुतार म्हणाले, \"\"उषाने डॉ. प्रकाश गांधी यांच्या दवाखान्यात नर्स म्हणून बारा वर्षे काम केले. जरगनगरमध्ये त्या वेळी अनेक घरांचे बांधकाम सुरू होते. तेथील गवंड्यांसाठी चहा-नाष्टा बनवून देण्याचे कामही केले. मुलगा राजेश व राहुल यांना चांगले संस्कारही दिले. आम्ही 1998 ला घराचा मागील भाग बांधून घेतला, तर दोन वर्षांपूर्वी पुढच्या भागाचे बांधकाम केले. तिच्यामुळे जम्मू-काश्‍मीर, आग्रा, दिल्ली, मथुरा, काशी अशी पर्यटन स्थळे फिरण्याचा अनुभवही घेतला आहे. आमच्या छोट्याशा बंगल्यात आता सौख्य नांदत आहे.''\nनवख्या ठिकाणी विश्‍वासाने वावर\nश्री. सुतार म्हणाले, \"\"माझी जसलोक हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी झाली. दोन-अडीच महिने मुंबईत राहिलो. मुंबईची माहिती नसताना उषा तिथे राहिली. तीन-चार बसगाड्या बदलून तिचा हॉस्पिटलमध्ये रोजचा प्रवास असायचा. सुतार कामातून मिळालेला पैशात घर बांधले. मुलांची लग्ने केली; पण सर्जरीचा खर्च मोठा होता. तो पेलणे कठीण होता. या स्थितीत तिने माझ्यासाठी केलेली खटपट मी कधीच विसरू शकत नाही.''\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/electricity-sms-service-23688", "date_download": "2018-11-14T03:15:50Z", "digest": "sha1:5VPAKKGA2JSN2JOCTLU6ULZWAIO6BWDZ", "length": 17906, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "electricity sms service ‘महावितरण’तर्फे एसएमएसची सुविधा | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nमाहिती मिळणार घरबसल्या - जिल्‍ह्यात ४२ हजार ४४३ ग्राहकांची नोंदणी पूर्ण\nसावंतवाडी - महावितरणने ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी आता ग्राहकांसाठी नवीन एसएमएस सेवा सुरू केली आहे. या सेवेतून बिलासंबंधी सर्व माहिती ग्राहकांना घरबसल्या मोबाइलवर मिळणार आहे.\nसद्यःस्थितीत मोबाइल ॲपच्या साहाय्याने नोंदणीचे काम सुरू असून जिल्ह्यातील २ लाख ९८ हजार १५३ ग्राहकांपैकी ४२ हजार ४४३ ग्राहकांची मोबाइल नोंदणी महावितरणकडे झाली आहे.\nमाहिती मिळणार घरबसल्या - जिल्‍ह्यात ४२ हजार ४४३ ग्राहकांची नोंदणी पूर्ण\nसावंतवाडी - महावितरणने ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी आता ग्राहकांसाठी नवीन एसएमएस सेवा सुरू केली आहे. या सेवेतून बिलासंबंधी सर्व माहिती ग्राहकांना घरबसल्या मोबाइलवर मिळणार आहे.\nसद्यःस्थितीत मोबाइल ॲपच्या साहाय्याने नोंदणीचे काम सुरू असून जिल्ह्यातील २ लाख ९८ हजार १५३ ग्राहकांपैकी ४२ हजार ४४३ ग्राहकांची मोबाइल नोंदणी महावितरणकडे झाली आहे.\nवीज बिल मिळाले नाही, बिल हरवले आहे, बिल सापडत नाही, मुदत संपल्यावर बिल येते, थकीत राहिले आहे, बिल भरण्याची मुदत समजली नाही, अशा एक ना अनेक समस्या ग्राहक वर्गाला सतावत असतात.\nग्राहकांच्या अशा अनेक समस्यांवर आता महावितरणने एसएमएसद्वारे वीज बिलासंबंधी माहिती मिळण्याचा उपाय शोधला आहे. जिल्ह्यात कुडाळ व कणकवली उपविभागीय कार्यालयाअंतर्गत २ लाख ९८ हजार १५३ ग्राहक आहेत. वीज बिलासंबंधी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.\nबिले वेळेत न येणे तसेच ग्राहकांकडून ती वेळेत भरली न जाणे यामुळे अनेकदा दंडात्मक कार्यवाही होते. यात बऱ्याच वेळा वीज कनेक्‍शन तोडले जाते. त्यामुळे ग्राहकवर्ग महावितरणवर नाराज होतो. ही समस्या लक्षात घेऊन आता महावितरणने एसएमएस सेवा सुरू केली आहे. यासाठी मोबाइलवरून आपला महावितरणकडून दिलेला ग्राहक क्रमांक नोंद करून तो महावितरणच्या क्रमांकावर पाठवावा. यानंतर ग्राहकाला आपल्या वीज बिलासंबंधी किंवा समस्येसंबंधी माहिती मोबाइलवर घरबसल्या प्राप्त होणार आहे. यासाठी इंग्लिशमध्ये एमआरजीई टाइप करून स्पेस द्यावा. त्यानंतर वीज बिलावरील आपला १२ अंकी ग्राहक क्रमांक टाइप करावा. नंतर ९२२५५९२२५५ या क्रमांकावर तो पाठवावा. असे केल्यावर ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाची कायमस्वरुपी नोंदणी होऊन जर काही वीज कनेक्‍शनसंदर्भात समस्या असतील तर त्या एसएमएसने महावितरणकडून कळविण्यात येतात.\nकुडाळ उपविभागाअंतर्गत वेंगुर्लेमध्ये ३३ हजार ४१२ ग्राहकांपैकी ३ हजार ५१३ ग्राहकांची नोंद झाली. कुडाळ ४० हजार ९२ पैकी ४५६०, १४ हजार ६१९ पैकी १ हजार ४८६, सावंतवाडी ४१ हजार ९३२ पैकी ६७३८, ओरोस १७ हजार २८३ पैकी २ हजार ३७७ असे मिळून एकूण १ लाख ४७ हजार ३३८ पैकी १८ हजार ७३४ मोबाइल क्रमांकांची नोंद झाली आहे. तर कणकवली उपविभागामध्ये मालवण २८ हजार ५३१ पैकी ६७०५, कणकवली ४१ हजार ७६५ पैकी ५ हजार ९४८, वैभववाडी २३ हजार २९५ पैकी २५२६, आचरा २३ हजार ११७ पैकी २४२० आणि देवगड ३४ हजार १०७ पैकी ६११० असे एकूण १ लाख ५० हजार ८१५ पैकी २३ हजार ७०९ मोबाइल ग्राहकांची नोंदणी झाली.\nएसएमएस प्रणालीप्रमाणे ई-मेलद्वारेही माहिती मिळण्याची सुविधा सुरू झाली आहे. इंग्लिशमध्ये एमआरजीई स्पेस सोडून १२ अंकी ग्राहक क्रमांक स्पेस देऊन ई-मेल टाईप करून तो ९२२५५९२२५५ यावर पाठवावा. थकीत वीज बिलाची माहिती, ते भरण्यासाठीही अलर्ट करण्यात येणार आहे.\nतांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा किती काळ खंडित राहणार आहे व तो केव्हा पूर्ववत चालू राहणार आहे याची माहिती महावितरणकडून देण्यात येणार आहे. यामुळे या काळात कामांचे नियोजन किंवा त्यावर पर्यायी व्यवस्था करता येणार आहे. सध्या जिल्ह्यात ४२ हजार ४३४ ग्राहकांची मोबाइल नोंदणी झाली आहे.\nमहावितरण कंपनीने मोबाइलसाठी महावितरण ॲप सुरू केले आहे. यात नवीन वीज कनेक्‍शन नोंदणी, घर बंद असल्यास मीटर रीडिंग पाठविण्याची सुविधा, वीज बिलाचा तपशील, वीज बिल भरण्याची सुविधा, तक्रारी, मोबाइल क्रमांक नोंद करणे, सेवांबद्दलची पार्श्‍वभूमी, त्याची माहिती आदी प्रकारच्या सेवा या ॲपवर देण्यात येतात. हे ॲप प्लेस्टोअरमधून डाउनलोड करावे.\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_9.html", "date_download": "2018-11-14T02:12:40Z", "digest": "sha1:DEIZMBORBSFBP3HHJWWYOOQGPNCXINUR", "length": 10534, "nlines": 110, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "पृथ्वीची ‘शॉ’नदार कामगिरी ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » पृथ्वीची ‘शॉ’नदार कामगिरी , विशेष पान » पृथ्वीची ‘शॉ’नदार कामगिरी\nआपल्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज शतक झळकावीत क्रिकेट विश्वावर दस्तक देणार्‍या अवघ्या अठरा वर्षाच्या पृथ्वी शॉ ची चर्चा आता केवळ भारतातच नव्हे तर जगात होऊ लागली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉ ला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने करीत पृथ्वी शॉ ने धडाकेबाज शतक झळकावले. पृथ्वी शॉ ने आपल्या शैलीदार फलंदाजीने वेस्ट इंडिज गोलंदाजांचे लक्तरे काढली. पृथ्वी शॉ ने पदार्पणातच शतक झळकावीत दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. अवघ्या अठराव्या वर्षी शतक झळकवणारा पृथ्वी शॉ सचिन नंतरचा दुसराच क्रिकेटपटू आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण पृथ्वीच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. पृथ्वीने बालवयातच स्वतःच्या खेळाची चुणूक दाखवली. अवघ्या चौदा वर्षाचा असताना नोव्हेंबर 2013 मध्ये पृथ्वीने आंतरशालेय हॅरीस शिल्ड स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफिल्डतर्फे खेळताना सेंट फ्रांसिस संघाविरोधात विरोधात विक्रमी 546 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 85 चौकार व 5 षटकार मारले होते. त्यावेळी हा राष्ट्रीय विक्रम होता. त्याच्या या खेळीनंतर त्याला सचिन तेंडुलकरचा वारसदार समजण्यात येऊ लागले. सचिनने ही त्याच्या या खेळीचे कौतुक करीत त्याला क्रिकेट मधील महत्वाच्या टिप्स दिल्या, त्यानंतर आजपर्यंत पृथ्वीने आपल्या खेळीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडण्यात कोणतीही कसूर केली नाही. पृथ्वीने रणजी व दुलीप ट्रॉफीमध्ये ही पदार्पणातच शतक झळकावले आहे. या शिवाय तो भारताच्या अंडर 19 संघाचा कर्णधारही होता, त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 चा विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेतही त्याने बहारदार फलंदाजी करीत 261 धावा केल्या होत्या. त्या ही अवघ्या सहा मॅचमध्ये त्याच्या या फलंदाजीमुळेच त्याला आय पी एल मध्ये आपल्या संघात घेण्यासाठी फ्रेंचायजी मध्ये स्पर्धा लागली होती. 2018 साली दिल्ली डेअर डेव्हील या संघाने 1 कोटी वीस लाख रुपये मोजत पृथ्वीला आपल्या संघात घेतले. तो आय पी एल मध्ये खेळणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला. पृथ्वीच्या फलंदाजीने आज संपूर्ण क्रिकेटजगत मोहित झाले आहे. पृथ्वीने हे यश प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मिळवले आहे. भविष्यातही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तो क्रिकेटमध्ये विक्रमांचे इमले रचणार यात शंका नाही. हेच पृथ्वी ने दाखवून दिले आहे. पृथ्वीला आगामी करकीर्दीसाठी मनापासून शुभेच्छा -- श्याम बसप्पा ठाणेदार दौंड पुणे\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95/", "date_download": "2018-11-14T03:04:29Z", "digest": "sha1:JUHPZWE4NP22XLH24PUF2CNSCZ6A53J5", "length": 6605, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वेच्या वेबसाईटवरून करता येणार ओला कॅब बुकिंग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेल्वेच्या वेबसाईटवरून करता येणार ओला कॅब बुकिंग\nनवी दिल्ली : देशभरात जाळे विस्तारण्यासोबत प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय रेल्वेने आणखी एक सुविधा सुरू केली आहे. रेल्वेच्या आयआरसीटीसी या वेबसाईट आणि अॅपद्वारे आता ओला कॅब बुक करता येणार आहे. याबाबत रेल्वे आणि ओला यांच्यात करार झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या ६ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर ही सेवा देण्यात येणार आहे.\nओला कॅबची ही सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळणार असून ओला मायक्रो, ओला मिनी, ओला ऑटो आणि ओला शेअर इत्यादी सुविधांची माहिती त्याच्या किमान भाड्यासह आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि अॅपवर मिळणार आहे. मात्र यातून ग्राहकांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वेचे प्रवासी ७ दिवस आधी आपली टॅक्सी बुक करू शकणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वरांगणातल्या किमयागार अंजली-नंदिनी गायकवाड\nNext articleभारत अमेरिकेविरोधात तक्रार करण्याच्या विचारात\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\nसंघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख जाहीरनाम्यात नाही : कॉंग्रेसचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kark-rashi-bhavishya-cancer-today-horoscope-in-marathi-05092018-122672744-NOR.html", "date_download": "2018-11-14T02:23:16Z", "digest": "sha1:OUI33CFWKQC67YYMTNWDARVEVMIZPPGJ", "length": 8232, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कर्क आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 5 Sep 2018 | कर्क राशी : 5 Sep 2018: जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकर्क राशी : 5 Sep 2018: जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\nToday Cancer Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही\nआजचे कर्क राशिफळ (5 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): मदतीच्या स्वभावामुळे आज तुम्ही इतरांची मदत कराल. याचा फायदा तुम्हाला भविष्यात मिळेल. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील. नोकरी आणि बिझनेस, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.\nपॉझिटिव्ह - तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. मेहनतीच्या बळावर आज तुमचा सर्वांवर प्रभाव असेल. धन आणि कुटुंबाच्या सहयोगाने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची अडलेली कामे पूर्ण होतील. आपल्या कार्यक्षेत्रात तुम्ही ज्या सन्मानासाठी प्रयत्न करत होते, तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. भौतिक सुखांनी न्हाऊन निघाल. कमिशनवर काम करणाऱ्यांनाही आज फायदा होईल.\nनिगेटिव्ह - आज तुम्हाला सावध राहावे लागेल. कुणासाठीही खूप जास्त नकारात्मक भावना व्यक्त करू नका. जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा अपमान करू नका. परंपरा आणि नियमांना विरोध करू नका. एकाग्रता ठेवण्यात तुम्हाला अडचण होईल. जोखमीची गुंतवणूक टाळा. सोबत्याची उपेक्षा करू नका.\nकाय करावे - गोमातेला वंदन करा.\nलव्ह - जीवनसाथीच्या भावनांचा सन्मान करा. लव्ह लाइफमध्ये हट्ट केल्यास किंवा आपलेच म्हणणे पुढे रेटल्यास अडचणीत याल. यामुळे समस्यांत वाढ होईल.\nकरिअर - चित्रपट, फॅशन आणि ग्लॅमरशी संबंधित विद्यार्थ्यांनी सावध राहावे. बारीकसारीक विचार करूनच गुंतवणूक करा. नोकरदारांनी आज दांडी मारू नये. सहकाऱ्यांकडून मदत निश्चित मिळेल.\nहेल्थ - आरोग्याच्या बाबतीत आज तुमच्यासाठी दिवस चांगला आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\n23 डिसेंबरपर्यंत शनीच्या कुंभ राशीत राहील भूमिपुत्र मंगळ, हा आहे ग्रहांचा सेनापती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Control-of-the-RBI-in-Co-operative-Act-says-Satish-Marathe/", "date_download": "2018-11-14T02:57:22Z", "digest": "sha1:U5R3ZSU5ZQCP54FC22FAJ3TXIA6W7M25", "length": 6634, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहकार कायद्यात सुधारणा केल्यास आरबीआयचे नियंत्रण : सतीश मराठे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › सहकार कायद्यात सुधारणा केल्यास आरबीआयचे नियंत्रण : सतीश मराठे\nसहकार कायद्यात सुधारणा केल्यास आरबीआयचे नियंत्रण : सतीश मराठे\nसहकार क्षेत्रासाठी 1966 मध्ये कायदा लागू करण्यात आला होता. हा कायदा लागू करून पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालवधी लोटला आहे. त्यामुळे सहकार कायद्यात सुधारणांची गरज निर्माण झाली आहे. कायद्याची पुर्नरचना केल्यास रिझर्व्ह बँकेचे सहकार क्षेत्रावरील नियंत्रण वाढणार असल्याचे रिझर्व्ह बँक केंद्रीय समिती संचालक सतीश मराठे यांनी प्रतिपादन केले.\nकुर्तकोटी शंकराचार्य संकुलमध्ये सहकार भारतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी ते मराठे बोलत होते. व्यासपीठावर अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर, संजय बिर्ला, नाशिक महिला बँकेच्या अध्यक्षा शशी अहिरे, सहकार भारती उत्तर महाराष्ट्र प्रांताध्यक्ष अजय ब्रम्हेचा आदी उपस्थित होते.\nयंदा देशभरात काही जिल्हे वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे जीडीपी दर आठ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. शासनाने विकासदर वाढविण्यासाठी व्हीजन पॉलिसी तयार केल्यास विकासाला चालना मिळणार आहे. व्हीजन पॉलिसी सहकार क्षेत्रात महत्त्वाची भुमिका पार पाडणार आहे. व्हीजन पॉलिसीसाठी केंद्रासह नीती आयोगाकडे सहकार भारतीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचे मराठे यांनी स्पष्ट केले.\nसहकार क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उपजिवीकेचे साधन उपलब्ध करून दिले जाते. मात्र, सहकार क्षेत्रातून निर्माण होणार्‍या रोजगार निर्मितीची माहिती गोळा केली जात नसल्याने राज्यासह केंद्र शासनाकडे आकडेवारी उपलब्ध नाही. सहकारी बँका आणि संस्थांनी वार्षिक अहवाल सादर करताना रोजगार निर्मितीची माहिती देण्याचे आवाहन मराठे यांनी केले.\nमुद्रा योजना राबविण्यासाठी राष्ट्रीयीकृत आणि शेड्युल बँका निवडण्यात आल्या. सहकारी बँकांसह विविध सहकारी संस्थांना मुद्रा योजनेत भागीदार केले असते. तर योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य झाले असते. नियम आणि अटींच्या अधीन राहून सहकारी संस्थांना भागीदार करणे शक्य असल्याची सुचना त्यांनी मांडली होती. मात्र, उत्तर भारताच्या तुलनेत महाराष्ट्र दबाव गट निर्माण करण्यात कमी पडत असल्याची खंत मराठे यांनी व्यक्त केली.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Give-flood-water-to-drought-affected-areas-people-Demand/", "date_download": "2018-11-14T02:33:44Z", "digest": "sha1:JDUOIMAGQIHBWEWJVFQL6FKBMGCP2P4Q", "length": 6425, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुराचे पाणी दुष्काळी भागास द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पुराचे पाणी दुष्काळी भागास द्या\nपुराचे पाणी दुष्काळी भागास द्या\nमांजर्डे : विलास साळुंखे\nतासगाव तालुक्यातील कायम दुष्काळी भागास वर्षानुवर्षे दुष्काळाचे भीषण चटके सहन करावे लागले आहेत. या परिसरातील सर्व लहान मोठे तलाव ओढे - नाले, बंधारे कोरडे पडले आहेत. यावर उपाय म्हणून पावसाळ्यात वाया जाणारे नद्यांचे पाणी या भागात सोडून सर्व तलाव भरून घ्यावेत, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.\nतासगाव तालुक्यातील पूर्व भाग हा कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखला जातो. सततचा दुष्काळ, भीषण पाणीटंचाई यामुळे या भागातील शेतकरी व शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या काळात दुष्काळग्रस्तांना मदत करताना शासनानेही दुजाभाव केल्याचा आरोप जनतेतून होत आहे. अनेकवेळा शेतीबरोबर पिण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध होत नाही.\nवर्षानुवर्षे शेतीला पाणी नसल्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. कर्जफेड, कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण करणे शक्य होत नसल्यामुळे काही शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. यासाठी या भागास पाणी देणे आवश्यक आहे. या भागासाठी आता पाणी सोडले तर नदीकाठावरील गावांना महापुराचा धोका कमी होऊ शकतो. शिवाय या भागाच्या शेतीला पाणी मिळू शकते.\nदुष्काळी भागास पाणी देण्यासाठी ताकारी, आरफळ, म्हैसाळ, विसापूर-पुणदी, टेंभू या उपसा सिंचन योजना उभारण्यात आल्या आहेत. आज या नद्यांमधून महापुराचे शेकडो टी. एम. सी. पाणी वाहून अक्षरश: वाया जात आहे. याच काळात या पाणी योजना मात्र बंद आहेत. यामुळे या योजनांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. खरेतर ज्या हेतूने कोट्यवधींचा खर्च करुन या योजनांची कामे काही प्रमाणात तरी पूर्ण केली तो मूळ हेतूच आता साध्य होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. या भागात अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणीसुद्धा सहजासहजी मिळत नाही. अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची रानोमाळ भटकंती सुरू आहे.\nतासगाव तालुक्यात राजकीय पक्षांनी यापूर्वी विविध कारणांसाठी आंदोलने केली आहेत. आता हे राजकीय पक्ष नद्यांचे पाणी दुष्काळी भागास द्यावे, या मागणीसाठी आंदोलन करणार का, याकडे आता लोकांचे लक्ष आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/ganesh-festival/these-are-five-special-things-related-dagdusheth-ganapati-temple-143424", "date_download": "2018-11-14T02:30:01Z", "digest": "sha1:KKIEXWH3KPRK25ILPHFU7DRKL6NIWGY6", "length": 7628, "nlines": 48, "source_domain": "amp.esakal.com", "title": "These are five special things related to Dagdusheth Ganapati Temple दगडूशेठ गणपती मंदिराबाबत 'या' आहेत पाच खास गोष्टी | eSakal", "raw_content": "\nदगडूशेठ गणपती मंदिराबाबत 'या' आहेत पाच खास गोष्टी\nसकाळ वृत्तसेवा | बुधवार, 12 सप्टेंबर 2018\nदरवर्षी येणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच महिने आधीपासून करण्यास सुरवात होते.\n‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन यांनी सोन्याचे कान अर्पण केले होते.\nचैत्रमासातील कृष्णपक्षात जी चतुर्थी येते त्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पंचमीला गणेश मुर्तीला चंदन लेप लावला जातो. या महिन्यात विविध जातीच्या फुलांचा उपयोग गणेश मुर्तीच्या अभिषेकावेळी केला जातो. गेल्या पंचमीला मंदिरात पाच हजार फुलांची आरास करण्यात आली होती.\nदरवर्षी येणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच महिने आधीपासून करण्यास सुरवात होते. भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांना दूरवरच्या तीर्थक्षेत्राला जाणं होत नाही त्या लोकांना ती मंदिर बघायला मिळावीत हा मंडळाचा उद्देश आहे.\nप्रसिद्ध राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवासाठी उभारली जातेय. प्रसिद्ध कलाकार विवेक खटावर गेल्या अनेक वर्षांपासून हा देखावा साकारण्याचं काम करत असतात.\nऋषीपंचमीला दगडूशेठ गणपती समोर होणारे महिलांचे सामुहिक अथर्वशीर्ष पठण हा या मंडळाचा आणखी एक लक्षवेधी उपक्रम आहे. गेल्या 40 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. मागील वर्षी यात 27 हजार महिलांनी सहभाग घेतला होता.\nदेशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा सत्तेत : गिरीश महाजन\nजळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना...\nहा ‘आवाज’ दबलाच पाहिजे\nदिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्‌व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या...\nआता 'मेट्रो आकाशकंदील' कसबा पेठेतील हलता देखावा ठरतोय आकर्षण\nपुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही \"मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही....\nपुण्यात उद्या 'दिवाळी पहाट रन'\nपुणे : बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनच्या वतीने लक्ष्मीपूजनाच्या पहाटे (बुधवारी) \"दिवाळी पहाट रन' आयोजिली आहे. साडी, पैठणी, शालू, कुडता, पगडी, टोपी...\nकल्याण - कल्याण मधील जुना पत्रिपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. गणेशोत्सवानंतर जुना...\nशहरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढणार\nपुणे :\"व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम करण्यात येईल,'' अशी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/blog/2708-blog-on-students-security-in-school", "date_download": "2018-11-14T03:08:18Z", "digest": "sha1:NLCGUJ4LESUIZAFTBNIKHFWKRITBB55L", "length": 15207, "nlines": 145, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Blog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nBlog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच\n किती वेळा आठवण करुन देऊ जा ना जरा चौकशी तरी कर. काल मी ४ फॉर्म आणले. ऑफिसला पोहोचायलाही उशीर झाला. जरा आज 'त्या' शाळेचा फॉर्म आण. शाळा चकाचक दिसतेय. लहान मुलं काय फाडफाड इंग्रजी बोलतात. आपल्यालाही जमतं पाहा. फी जरा जास्तच वाटतेय. पण ठिक आहे ना.. आपल्या पिल्लूसाठीच सर्व काही ना. माझ्या एका मैत्रिणीने काही मे महिन्यात मला कॉल केला. आणि नवऱ्यासोबत झालेला हा संवाद एका दमात सांगून टाकला.\nयाची आठवण आज यासाठी झाली कारण रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार. ७ वर्षाच्या प्रद्युम्न ठाकूरची झालेली हत्या. शिक्षण क्षेत्राची काळी बाजू.. खरं तर असं म्हणता कामा नये मात्र दुर्दैवानं म्हणावं लागतंय की ही काळी बाजू जगासमोर आली आहे. एक निरागस मूल. खेळण्या बागडण्याचं वय. गोंडस. नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही तासातच घरी फोन येतो आणि कळतं की आपलं मूल गेलं. आई बापाच्या पायाखालची वाळूच सरकली. काय घडलं तरी काय काहीच उमजेना. इंटरनॅशनल स्कूल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळतं पण सुरक्षेचं काय\nतळपायाची आग मस्तकात नेणारा प्रकार म्हणजे प्रद्युमन रक्ताच्या थारोळ्यात असताना त्याला अँम्ब्युलन्सने नव्हे, स्ट्रेचरवर तर मुळीच नव्हे तर एका चारचाकी वाहनात टाकून, हातात उचलून रुग्णालयात नेण्यात आलं. याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर इंटरनॅशनल स्कूलमधला ढोंगीपणाच समोर आला. रायन स्कूलप्रमाणेच इतर काही खासगी संस्थांमध्येही धडकी भरवणारे प्रकार घडले आहेत. मुंबईतल्या अंधेरीत लैंगिक अत्याचाराचे प्रकार, पनवेल, खारघरमध्ये फी वेळेत भरली नाही म्हणून मुलांची, त्यांच्या पालकांची अब्रू काढून मुलांना घरी पाठवणं. अचानक वाढवलेल्या फीवाढीविरोधात आवाज उठवला तर मुलांना शाळेबाहेरच ठेवणं. लखनऊमधल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये तर हजेरी.. माफ करा प्रेझेंटीसाठी मुलगा उभा नाही राहिला म्हणून ३ मिनिटात ४० कानाखाली मारल्या गेल्या. फार जुन्या नाहीत गेल्या काही दिवसातल्या या घटना. हे सांगतेय कारण नाही तर तुम्हीच म्हणाल एखादी घटना घडली की पत्रकारांना जुने मुडदे उखडण्याची सवयच असते.\nशाळांचा दर्जा का इतका घसरतोय फी वाढीवर नियंत्रण का नाही फी वाढीवर नियंत्रण का नाही शाळेच्या गेटमध्ये आत जाताच विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची नाही शाळेच्या गेटमध्ये आत जाताच विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची नाही गलेलठ्ठ फी आकारली जाते. मनात येईल तेव्हा फी वाढ, प्रोजेक्टसाठी लागणारं सामान शाळेतूनच घेण्याची सक्ती, ४-४ युनिफॉर्म शाळेच्याच टेलरकडून शिवून घ्यायचे. दरवर्षी नवेच ४ युनिफॉर्म.. ही सक्ती करत असताना शाळेवर प्रशासनाकडून सुरक्षेची सक्ती का नाही गलेलठ्ठ फी आकारली जाते. मनात येईल तेव्हा फी वाढ, प्रोजेक्टसाठी लागणारं सामान शाळेतूनच घेण्याची सक्ती, ४-४ युनिफॉर्म शाळेच्याच टेलरकडून शिवून घ्यायचे. दरवर्षी नवेच ४ युनिफॉर्म.. ही सक्ती करत असताना शाळेवर प्रशासनाकडून सुरक्षेची सक्ती का नाही पालक या मुद्द्याकडे पाहात नाहीत का पालक या मुद्द्याकडे पाहात नाहीत का की दुर्घटना घडल्यावरच गंभीरता कळते\nरायन स्कूलमध्ये घडलेल्या प्रकारानंतर हादराच बसला. जेव्हा एक एक मुद्दे समोर येऊ लागले. स्कूलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये संपूर्ण कुटुंब. ग्रेस पिंटो या भाजपच्या कार्यकर्त्या असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अविशा कुलकर्णींनी दिली. कर्नाटकातल्या पिंटोंनी मुंबई, दिल्ली काबीज केली. आज देशभरात १३०हून अधिक रायनच्या स्कूल आहेत. १८००० शिक्षकांचा स्टाफ. इंग्रजीसंदर्भातलं आपल्या देशवासियांचं खुळ(आपल्याकडे मातृभाषेपेक्षा इंग्रजीला वरचं स्थान दिलं जात असल्याने खुळ शब्द वापरला) लक्षात घेऊन या कुटुंबाने एक शिक्षणाचं उत्तम बिजनेस मॉडेल देशाला विकलं. हे शक्य कसं झालं राजकीय संबंधांना विरोध नाही. असावेत ना. पण नियमानुसार. नियमांची पायमल्ली होत असेल, कुणाच्या जीवावर या संस्था उठत असतील तर अशा संस्थांना निष्पक्ष चौकशीनंतर टाळं ठोकणंच योग्य. जेणेकरुन दुसरी रायन स्कूल उभी राहू नये.\nमात्र दुर्दैवाने आपल्याकडे तसं घडत नाही. सरकार नियम बनवतं. जाहीर करतं, जीआर काढतं आणि गप्प बसतं. ऑडीट कोण करणार ज्या खासगी शाळांना मान्यता दिली जाते, दिली गेलीय त्यांचं वार्षिक ऑडीट का होत नाही ज्या खासगी शाळांना मान्यता दिली जाते, दिली गेलीय त्यांचं वार्षिक ऑडीट का होत नाही ही स्वायत्तता का मुंबई महापालिकेच्या शाळांचं दरवर्षी ऑडीट होतं. अगदी न चुकता. मग दूर खेडापाड्यातल्या, जिल्हा परिषद, आदिवासी आश्रमशाळांकडे दुर्लक्ष का साधी शौचाला जाण्याची सोयही नाही. ही भयाण स्थिती आहे आजच्या शिक्षण व्यवस्थेची. पण वारंवार प्रश्न सतावतोय की फक्त सरकारच याला जबाबदार आहे का साधी शौचाला जाण्याची सोयही नाही. ही भयाण स्थिती आहे आजच्या शिक्षण व्यवस्थेची. पण वारंवार प्रश्न सतावतोय की फक्त सरकारच याला जबाबदार आहे का माझ्या मैत्रिणीसारखी मानसिकता ९९% नागरिकांची आहे, बनत चाललीय़. मग दोष कुणाचा माझ्या मैत्रिणीसारखी मानसिकता ९९% नागरिकांची आहे, बनत चाललीय़. मग दोष कुणाचा संधीच्याच शोधात असलेल्या पिंटोसारख्यांचा, यंत्रणेचा की पालकांचा\nमाझं शिक्षण मराठी शाळेत झालं पण माझ्या मुलानं इंग्रजीतूनच शिकलं पाहिजे हा अट्टाहास नडतोय. माझी ऐपत नाही पण माझ्या मुलानं फाडफाड इंग्रजी शिकवणाऱ्या शाळेत जाण्यासाठी मी वाट्टेल ते करेन हा हळवेपणा नडतोय. हुशारी, कर्तृत्व, समंजसपणा पुस्तकातून, वाचनातून येतो. ते मग वाचन अ ब क डचं असो की A B C Dचं. सध्या व्यक्त होत असलेल्या आक्रोशानंतर सर्वांना एकच विनंती. शाळा चार भिंतीतली असो वा ४-५ मजली आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी शाळेचं ब्रोशर पाहताना शिक्षकांचा शैक्षणिक दर्जा आणि सुरक्षा यंत्रणेत शाळा A+ आहे ना हे नक्की तपासा \nवृषाली यादव, अँकर, जय महाराष्ट्र\nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\nनजर नजर की बात है\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7763-actor-prashant-damle-is-upset-with-the-kalidas-art-temple-rent-price-hike", "date_download": "2018-11-14T02:49:23Z", "digest": "sha1:J2VGWMVS3EYHDLWPPXAFRDYTYLPP7QIG", "length": 6909, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीवरून अभिनेते प्रशांत दामले नाराज... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीवरून अभिनेते प्रशांत दामले नाराज...\nकालिदास कलामंदिराची भाडेवाढ करताना आयुक्तांनी काही तरी गणित मांडले असणार ना, मग त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा नाशिकमध्ये नाटक बंद हाच एकमेव उपाय असल्याचे मत नाट्यकलावंत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.\nनाट्यगृह खरे तर कमाईचे साधन नसते ती शहराची गरज असते. परंतु आता त्याला पर्याय काय, असा प्रश्नही त्यांनी व्यक्त केला.\nशहराचा सांस्कृतिक आणि विशेषत: नाट्य चळवळीला पूरक असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे भाडे पाचपट वाढविण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही उद्विग्न भावना व्यक्त केली.\nकालिदास कलामंदिराची दुरवस्था झाल्यानंतर नाटके सादर करणाऱ्या आणि कलावंतांना होणाऱ्या त्रासाबद्दल प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर व्यथा मांडली होती. त्यामुळे महापालिका खडबडून जागी झाली होती. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पात महाकवी कालिदास कलामंदिराचा विषय समाविष्ट करून त्याचे रूपडे पालटले. परंतु आता महापालिकेने त्याचे दर वाढविले आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मत व्यक्त करताना नाराजी व्यक्त केली.\nअल्पवयीन गतिमंद मुलीवर सामुहिक बलात्कार\nनवजात बालकांचा जीव धोक्यात; एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार\nगणपती मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी\n...म्हणून अरविंद केजरीवाल एक, दोन नाही तर दहा दिवस नाशिकमध्ये येऊन राहणार\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7813-inspection-of-the-amar-palace-bridge", "date_download": "2018-11-14T02:26:59Z", "digest": "sha1:2YCA3R6TK7N3NNWZNHHCFO6FHNFTB2QM", "length": 7201, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "चंद्रकांतदादा पाटील यांचा अमर महल पूलाच्या पाहणीचा दौरा रद्द... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचंद्रकांतदादा पाटील यांचा अमर महल पूलाच्या पाहणीचा दौरा रद्द...\nमुंबईतला पूर्वद्रुतगती मार्गावरील अमर महल पुलाच्या गर्डरचे सांधे नादुरुस्त झाले असून एप्रिल २०१७ पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाआहे.\nया पुलामध्ये नेमका काय दोष आहे आणि हा दोष दूर करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने आयआयटीच्या तज्ञांची समिती नेमली होती. या समितीच्या पाहणीनुसार या पुलाची उंची कमी करण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे.\nअजूनही या पुलाचे काम सुरू आहे. आज कामाची पाहणी खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील करणार होते मात्र चंद्रकांत दादांनी पाहणी दौरा रद्द केला आहे.\nदरम्यान या पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा यावी अस सांगण्यात आलं आहे. अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. आज कामाची पाहणी खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील करणार होते मात्र आज ही पाहणी होणार नसून ला लवकरच ही पाहणी करू अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.\nहे काम लवकर होत नसल्याने या परिसरात होणाऱ्या मेट्रोचे कामाची सुरवात करता येत नाही. तसेच या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होत आहे.\nकुणी वाजवला ढोल, कुणी धरला ठेका तर कुणी थिरकले लेझीमवर - बाप्पाच्या मिरवणुकीत नेतेही दंग\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलेली ‘ती’ ऑफर खासदार राजू शेट्टींनी फेटाळली\n'त्यासाठी कोणत्याही आंदोलनाची गरज नाही' – चंद्रकांत पाटील\nराज्यातील सगळ्याच खात्यांच्या निधीत 30% कपात - चंद्रकांत पाटील\n‘राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे’ - चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/200.html", "date_download": "2018-11-14T03:26:45Z", "digest": "sha1:3T6ULBYCPCE6TCDGKISHYGHNSBTI5C5F", "length": 8084, "nlines": 112, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "औरंगाबादेत 200 बेरोजगारांची अभियंत्याकडून फसवणूक ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » औरंगाबादेत 200 बेरोजगारांची अभियंत्या , महाराष्ट्र » औरंगाबादेत 200 बेरोजगारांची अभियंत्याकडून फसवणूक\nऔरंगाबादेत 200 बेरोजगारांची अभियंत्याकडून फसवणूक\nस्कोडा, सिमेन्स, मायलन, एनआरबी, अशा विविध नामांकित कंपन्यांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि बनावट नियुक्तीपत्रे पाठवून 200 सुशिक्षित बेरोजगारांना गंडविणार्‍या अभियंत्याला ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने अटक केली. नीलेश अशोक वडमारे (29, रा. बीड) असे आरोपीचे नाव आहे.\nआरोपी हा अभियंता असून, तो काही वर्षे पुण्यात नोकरीला होता. दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांची संख्या वाढतच असल्याने विविध नोकरी संदर्भ वेबसाईटवर रोज हजारो बेरोजगार नोंदणी करतात. याचाच गैरफायदा आरोपीने घेतला. जस्ट डायल डॉट कॉम आणि क्विकर या वेबसाईटवर बेरोजगारांनी टाकलेल्या प्रोफाईलवरून तो त्यांच्याशी संपर्क साधत असे. त्याच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार तो उमेदवारांना विविध नामांकित कंपनीत नोकरीची संधी असून, तेथील रिक्त पदे भरण्यासाठी कंपनीने त्यांच्या कन्सल्टन्सीला काम दिले असल्याची बतावणी करत होता. नोकरी हवी असेल तर नोंदणी शुल्क, मुलाखत फीसच्या नावाखाली तो पाच हजार ते साडेसात हजार रुपये घेत होता. आपल्या कंपनीचा लोगो परस्पर वापरून फसवणूक केली जात असल्याचे स्कोडा कंपनीला समजताच त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. सिंह यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Donation-for-admission-to-schools-restrictions-on-fees-levy/", "date_download": "2018-11-14T03:30:39Z", "digest": "sha1:ORFGJ3F5DG3SSFS6XJYPTWMGBKS4SOLG", "length": 7598, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाळा प्रवेशासाठी देणगी, शुल्क आकारणीवर निर्बंध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › शाळा प्रवेशासाठी देणगी, शुल्क आकारणीवर निर्बंध\nशाळा प्रवेशासाठी देणगी, शुल्क आकारणीवर निर्बंध\nविद्यालयापासून जवळच्या अंतरातील विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य देणे, वाढीव शुल्क आकारणी न करणे, देणग्यांसाठी पालकांवर दबाव न टाकणे या निर्देशांचे सक्तीने पालन करण्याचे आदेश राज्यातील सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित विद्यालयांना देण्यात आले असून या संबंधीचे परिपत्रक गुरूवारी जारी केल्याचे शिक्षण संचालक गजानन भट यांनी सांगितले. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील प्रवेशासाठी हे निर्बंध लागू होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.\nशिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकात ‘शिक्षण हक्क कायदा-2009’ अंतर्गत शाळा व विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत कोणत्याही बेकायदेशीर कृत्यास मनाई करण्यात आली आहे. सदर परिपत्रक राज्यातील सर्व शाळांच्या व्यवस्थापन तसेच मुख्याध्यापकांना पाठवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.\nराज्यातील अनेक नामांकित शाळांमध्ये शिशुवर्ग, पहिली अथवा पाचवीच्या प्रवेशासाठी काही शाळा व्यवस्थापनाकडून मोठ्या देणग्या मागितल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी खात्याकडे आल्या आहेत. शाळेची नवी इमारत, सभागृह अथवा वर्गवाढीचे बांधकाम आदी कारणांसाठी सदर देणग्या घेतल्या जातात. कोणत्याही प्रकारे देणग्या घेण्याचा प्रकार उघडकीस आल्यावर संबंधित शाळेवर कडक कारवाई करण्याचा इशारा परिपत्रकान्वये देण्यात आला आहे.\nशहरामधल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नेहमीच झुंबड उडालेली असते. त्यात शाळेपासून जवळच्या अंतरावर वास्तव्य करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो. यासाठी प्राथमिक शाळेच्या 0 ते 1 कि.मी., माध्यमिक शाळेच्या 0 ते 3 कि.मी. आणि उच्च माध्यमिक शाळेच्या 0 ते 5 कि.मी. अंतरातील विद्यार्थ्यांना संबंधित शाळांनी प्रवेशाबाबत प्राधान्य द्यावे, असे खात्याने बजावले आहे.\nविद्यालय व्यवस्थापनाने कोणतेही बेकायदेशीर कृत्य करताना सापडल्यास संबंधित विद्यालयाचे अनुदानही बंद करण्याचा इशारा शिक्षण संचालनालयाने परिपत्रकाद्वारे दिला आहे. सर्व सरकारी तसेच अनुदानित विद्यालयांना हे निर्बंध लागू होणार आहेत, असे भट यांनी सांगितले.\nदेणगी घेतल्यास दहापट दंड\nशाळा व्यवस्थापनाने बेकायदेशीररीत्या देणग्या घेतल्याचे सिद्ध झाल्यास देणगीच्या दहापट दंड आकारला जाणार आहे. मुलाची अथवा पालकाची प्रवेशावेळी चाचणी घेतल्याचे आढळल्यास पहिल्या अपराधाला किमान 25 हजार रूपये दंड आणि दुसर्‍यांदा असाच अपराध केल्यास दंडाची रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत वाढणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Electrically-charged-stroke-Farmer-death-in-Chiplun/", "date_download": "2018-11-14T02:33:25Z", "digest": "sha1:LNQ6SRYCVQYDOCFQYAHGPEEKTLWB37ET", "length": 3956, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्युतभारित तार अंगावर पडून शेतकर्‍याचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › विद्युतभारित तार अंगावर पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nविद्युतभारित तार अंगावर पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nतालुक्यातील कापरे येथे शेतीचे काम करीत असताना अंगावर विद्युतभारित तार पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. अनंत रत्नू कदम (वय 62, रा. कापरे मधलीवाडी) असे त्यांचे नाव आहे.\nयाबाबत दगडू राजाराम कदम यांनी चिपळूण पोलिसांना खबर दिली. अनंत कदम हे सोमवारी (दि. 11) सकाळी 8 च्या सुमारास कापरे येथील झाडेरान भागात शेतीचे काम करीत असताना अचानक त्यांच्या अंगावर विद्युतभारित तार पडली. यावेळी विजेचा जोरदार धक्‍का बसल्याने अनंत कदम यांचा जागीच मृत्यू झाला.‘महावितरण’च्या गलथान कारभारामुळे एका शेतकर्‍याचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे ‘महावितरण’ विरोधात परिसरातून नाराजी व्यक्‍त होत आहे.\nदरम्यान, या घटनेनंंतर सायंकाळी उशिरा ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करून दुर्घटनाग्रस्त कदम कुटुंबीयांना 20 हजारांची तातडीची मदत केली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/BKC-official-times-will-change/", "date_download": "2018-11-14T03:24:09Z", "digest": "sha1:ZWKCOEPOSA3AOCP7V24VJGG3BMXWQ2UA", "length": 6991, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बीकेसीतील कार्यालयीन वेळा बदलणार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बीकेसीतील कार्यालयीन वेळा बदलणार\nबीकेसीतील कार्यालयीन वेळा बदलणार\nवांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला बीकेसी प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.\nएमएमआरडीएने विशेष प्राधिकरण म्हणून वांदे्र-कुर्ला संकुलाच्या विकासावरही एमएमआरडीएने लक्ष दिले आहे. तसेच पूर्व-पश्चिम उपनगरांतील विकासकामांना वेग देण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रो तसेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंकसारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यामुळे भविष्यात मेट्रो मार्ग व लिंक रोडवरील पर्यायी जोडमार्गाच्या कामामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होणार असल्याचा अंदाज बांधत बीकेसीतील कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला बीकेसी प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.\nवांदे्र-कुर्ला संकुल येथे कुलाबा-वांदे्र-सीप्झ या भुयारी मेट्रो-3 चे काम सुरू आहे. तसेच नव्या वर्षात डी.एन.नगर ते मंडाले ते मानखुर्द या मेट्रो-2 ब मार्गिकेचे कामही सुरू होणार असून या दोन्ही प्रकल्पांमुळे बीकेसीतील अरुंद रस्ते आणखी अरुंद होणार आहेत. मेट्रो 2 ब दरम्यान एमएमआरडीए कार्यालय, प्राप्तिकर कार्यालय व आयएलएफएस कार्यालयात अशी तीन स्थानके आहेत. सध्या कुर्ला आणि वांद्रे येथून विशेष बसेस चालवण्यात येतात. अनेक वित्त कंपन्या, हिरे व्यापारी, जागतिक दर्जाची रुग्णालये, प्रदर्शनासाठी /...11पान 1 वरून... असणारी मोकळी मैदाने, खाजगी कंपन्यांची मुख्यालये यामुळे दिवसभर प्रवाशांची ये-जा सुरू असते. मात्र सायंकाळी सातनंतर येथील रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसते. मेट्रो कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बीकेसीतील कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात येऊन सकाळ आणि दुपार अशा दोन शिप्टमध्ये काम करण्यात येणार असल्याबाबत एमएमआरडीएने संबंधित कार्यालयांकडे सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. यापैकी बीकेसी प्रॉपर्टी असोसिएशनने हिरवा कंदील दाखवला आहे.\nत्यांच्या एसीतून अशी दिसते आपली लोकल\nमराठा समाजाने दिली १० फेब्रुवारीची डेडलाईन\nजुन्या ठाण्यातील धोकादायक इमारतींना वाढीव चटईक्षेत्र\nसायन-पनेवल महामार्गावर वाहतूक कोंडी\nमुंबईकरांची एसी लोकलची स्वप्नपूर्ती\nठाणे-नवी मुंबई मार्ग आजपासून खुला\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Tender-at-the-rate-of-up-to-38-percent-pune-municipal-corporation/", "date_download": "2018-11-14T02:30:10Z", "digest": "sha1:SCONOI3KEP56XS72RRDNLWWGB6JMAALJ", "length": 9832, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपा आयुक्तांचे आदेश धाब्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मनपा आयुक्तांचे आदेश धाब्यावर\nमनपा आयुक्तांचे आदेश धाब्यावर\nमहापालिकेच्या कामांचा दर्जा हळूहळू खालावण्यास सुरुवात झाली की, प्रशासनाकडूनच एस्टिमेट फुगविले जाते, असे वारंवार निदर्शनास येऊ लागले आहे. विकासकामांचा दर्जा चांगला राहावा यासाठी 15 टक्क्यांपेक्षा कमी दराच्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून प्रशासनाकडून अगदी 38 टक्क्यांपर्यंत कमी दराने आलेल्या निविदा स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे निविदा प्रकियेतील रिंग, एस्टिमेटची वास्तविकता आणि कामांच्या दर्जाबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nमहापालिका प्रसासनाकडून विकासकामांसाठी लागणार्‍या वस्तूंच्या दरपत्रकानुसार (डीएसआर) विकासकामांचे एस्टिमेट तयार केले जाते. प्रामुख्याने एस्टिमेट करताना कामासाठी लागणारा कालावधी, भविष्यातील भाववाढ, मजुरी आणि ठेकेदाराचा नफा याचाही अंतर्भाव केला जातो. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील एस्टिमेट कमिटीच्या बैठकीमध्ये एस्टिमेटला अंतिम स्वरूप देऊन निविदा काढल्या जातात. मात्र, अनेकदा निविदा एस्टिमेटपेक्षा 5 ते 10 टक्क्यांनी कमी-अधिक दराने येतात.\nकमी दराने निविदा आल्यास त्यामध्ये ठेकेदारांनी रिंग केल्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. यावरून सातत्याने आरोप होऊ लागल्यानंतर साधारण दीड वर्षापूर्वी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 15 टक्क्यांपेक्षा अधिक किंवा कमी दराने निविदा आल्यास एस्टिमेट सुधारण्याचे, तसेच फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे कमी दराच्या निविदा भरून, निकृष्ट कामे करण्याच्या प्रकारांना काही काळापुरता चाप बसला होता. मात्र, आयुक्तांच्या या आदेशाचा प्रशासनाला विसर पडलेला दिसतो आहे, अथवा त्यांचे आदेश धाब्यावर बसवून अगदी 20 ते 38 टक्के कमी दराने आलेल्या निविदाही मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे येऊ लागल्या आहेत.\nकमी दराच्या या निविदा मंजुरीसाठी\nया आठवड्यात होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर रामटेकडी येथील बीएसयूपी योजनेतील इमारतींमधील सदनिकांमध्ये विद्युतविषयक कामांसाठी सुमारे एक कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. चार ठेकेदारांनी निविदा भरल्या. यापैकी मे. सार्थक इलेक्ट्रोमेक प्रा. लि. कंपनीने तब्बल 34.99 टक्के कमी दराने निविदा भरली आहे, तर उर्वरित तीन कंपन्यांनी 15.78 ते 28.99 टक्के कमी दराने निविदा भरल्या आहेत. प्रभाग क्र. 28 ब मध्ये विद्यासागर कॉलनी येथील जागेस सीमाभिंत बांधण्याच्या कामाची 49 लाख 99 हजार रुपयांच्या कामाची निविदा 26.11 टक्के कमी दराने आली आहे. नगर रस्ता हॉटमिक्स प्लांटवर मशिनरी आणि मनुष्यबळ पुरविण्यासाठीची 49 लाख 99 हजार रुपयांची निविदा 28.99 टक्के कमी दराने आली आहे.\nलोहगाव परिसरात गरजेप्रमाणे 12 ते 24 इंची ड्रेनेज लाईन टाकून ती नगर रोडच्या ड्रेनेज लाईनला जोडण्याच्या सुमारे 80 लाख रुपयांची निविदा तब्बल 38.80 टक्के कमी दराने आली आहे. वडगाव बुद्रुक येथील प्रभाग क्र. 33 अ मधील अ‍ॅमेनिटी स्पेसवर अद्ययावत अभ्यासिका व क्रीडा हॉल विकसनाची सुमारे 99 लाख 44 हजार रुपयांची निविदा 24.30 टक्के कमी दराने आली आहे. येथीलच स. नं. 54 येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका बांधण्याच्या 99 लाख 71 हजार रुपयांच्या कामाची निविदा 20.65 टक्के कमी दराने आली आहे. बावधन, कोथरूड डेपोअंतर्गत प्र. क्र. 10 ड येथे स्मशानभूमीची ओटा व्यवस्था, शेड उभारण्याच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या कामाची निविदा 27.50 टक्के कमी दराने आली आहे. या कार्यपत्रिकेवरील सगळ्या प्रकारावर नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/discussion-ministry-black-income-15953", "date_download": "2018-11-14T03:02:40Z", "digest": "sha1:A6CIN3VZM3MYX7UZWXWPUPASELRAMXAW", "length": 13714, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Discussion on ministry black income वरकमाई रोडावण्याची मंत्रालयात चर्चा | eSakal", "raw_content": "\nवरकमाई रोडावण्याची मंत्रालयात चर्चा\nगुरुवार, 10 नोव्हेंबर 2016\nमुंबई - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून ताबडतोब रद्द झाल्याची चर्चा मंत्रालयात दिवसभर रंगली आहे. आपली कामे करून घेण्यासाठी टेबलाखालून लक्ष्मीदर्शन करणारे ठेकेदार, वरकमाईसाठी आशाळभूतपणे वाट पाहणारे अधिकारी-कर्मचारी आणि सरकारी दरबारी चकरा मारून कामे करून घेणारे दलाल यांचे चेहरे मात्र साफ उतरले आहेत. मंत्रालय परिसर आणि नरिमन पॉइंट येथे असणारी हॉटेल्सचे यापुढे व्यवहार मंदावणार असल्याचीही चर्चा मंत्रालयात रंगली आहे.\nमुंबई - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून ताबडतोब रद्द झाल्याची चर्चा मंत्रालयात दिवसभर रंगली आहे. आपली कामे करून घेण्यासाठी टेबलाखालून लक्ष्मीदर्शन करणारे ठेकेदार, वरकमाईसाठी आशाळभूतपणे वाट पाहणारे अधिकारी-कर्मचारी आणि सरकारी दरबारी चकरा मारून कामे करून घेणारे दलाल यांचे चेहरे मात्र साफ उतरले आहेत. मंत्रालय परिसर आणि नरिमन पॉइंट येथे असणारी हॉटेल्सचे यापुढे व्यवहार मंदावणार असल्याचीही चर्चा मंत्रालयात रंगली आहे.\nसरकारी अधिकारी, मंत्री यांच्याशी सलगी करून कामे करून घेणारे दलाल मंत्रालयात कामांचा पाठपुरावा करतात. वेळप्रसंगी नरिमन पॉइंट येथील हॉटेलस्‌मध्ये उतरतात. तसेच आमदार निवासातही त्यांचा डेरा असतो. मात्र, अचानक पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. बहुतेक सर्व व्यवहार हे तोंडी आणि रोख रकमेच्या माध्यमातून केले जातात. यामध्ये अधिकारी, मंत्री, ठेकेदार, दलाल यांचा संबंध येत असतो. यामुळे आता या सर्वांच्या चेहऱ्यावर आट्या उमटल्या आहेत. काही कामांचा व्यवहार नेमका कसा निपटायचा, याची चिंता यांना लागली आहे. पुढे नेमके काही होईल, हे आता काहीच सांगता येत नाही. त्यामुळे दबक्‍या आवाजात केवळ चर्चा सुरू आहे. मंत्री आस्थापनावरील अधिकारी, ओएसडी, पीएस, शिपाई यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यात ही चर्चा रंगली आहे. या चर्चेत वरकमाई रोडावणार याबद्दल चर्चा आहे.\nमहाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने काळ्या पैशांबाबत घेतलेल्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. भ्रष्टाचाराला नक्‍कीच आळा बसणार असून, महासंघाने \"पगारात भागवा' हे अभियान जोमाने सुरू ठेवण्यास अधिक ऊर्जा प्राप्त होईल, असे म्हटले आहे.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/kulsum-nawaz-wife-of-former-pakistan-pm-nawaz-sharif-has-passed-away-in-london/", "date_download": "2018-11-14T02:49:53Z", "digest": "sha1:XP3274A3ZACQO7ABSWJT2LE3FFKPEBEE", "length": 16718, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "नवाज शरीफ यांच्या पत्नीचे निधन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nनवाज शरीफ यांच्या पत्नीचे निधन\nभ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसुम यांचे लंडनमध्ये दिर्घ आजाराने निधन झाले आहे. ६८ वर्षीय कुलसुम यांना घशाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर लंडनमधील हार्ले स्ट्रीट रुग्णालयात २०१४ पासून उपचार सुरू होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. सोमवारी त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. पण मंगळवारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.\nकुलसुम यांची तब्येत बरी नसल्याने नवाज शरीफ व त्यांची कन्या मरियम बराचकाळ त्यांच्याजवळ लंडनमध्ये होते. पण पाकिस्तानच्या न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी शरीफ व मरियमला दोषी ठरवल्यानंतर ते दोघे पाकिस्तानात परतले होते. त्यांना विमानतळावरच अटक करण्यात आली होती. सध्या शरीफ व मरियम तुरुंगात असून कुलसुम यांच्या निधनाबदद्ल त्यांना कळवण्यात आले आहे. दरम्यान ,कुलसुम यांचे पार्थिव पाकिस्तानत आणले जाणार असून तिथेच त्यांचा दफनविधी होणार आहे. असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयुनियन बँकेच्या नेट प्रॉब्लेमचा ग्राहकांना मनस्ताप\nपुढीलशासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/rahul-gandhi-speaks-demonetisation-jaunpur-21937", "date_download": "2018-11-14T03:38:33Z", "digest": "sha1:RW6AQWSZZRTC6X4IXH7L3HIACSWOBWXH", "length": 11857, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gandhi speaks on #DeMonetisation at Jaunpur मुर्दाबादच्या घोषणा कट्टरपंथी व संघाचे लोक देतात- राहुल | eSakal", "raw_content": "\nमुर्दाबादच्या घोषणा कट्टरपंथी व संघाचे लोक देतात- राहुल\nसोमवार, 19 डिसेंबर 2016\nजमा झालेला सर्व पैसा हा काळा पैसा नाही आणि सर्व काळा पैसा हा रोख स्वरुपात असूच शकत नाही. पंतप्रधान मोदींविरोधात आमची राजकीय लढाई असून आम्ही त्यांचा पराभव करू. मात्र, बदनामी करणार नाही.\nजौनपुर - नोटाबंदीचा निर्णय हा भ्रष्टाचार व काळा पैशाविरोधात नसून शेतकरी व गरिबांविरोधात आहे. या सभेत कोणीही मुर्दाबादच्या घोषणा देऊ नये, कारण मुर्दाबादच्या घोषणा कट्टरपंथी व संघाचे लोक देतात, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जौनपुर येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली.\nराहुल गांधी म्हणाले, की जमा झालेला सर्व पैसा हा काळा पैसा नाही आणि सर्व काळा पैसा हा रोख स्वरुपात असूच शकत नाही. पंतप्रधान मोदींविरोधात आमची राजकीय लढाई असून आम्ही त्यांचा पराभव करू. मात्र, बदनामी करणार नाही. मोदींनी देशातील 60 टक्के संपत्ती एक टक्का अतीश्रीमंत नागरिकांच्या हातात दिली. मी मोदींना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत विचारले पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मोदींच्या विमानात बसून श्रीमंत नागरिक परदेशात जातात आणि ते आता गरिबांची खिल्ली उडवतात.\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\n'तेव्हा सावरकर इंग्रजांसमोर हात जोडून माफी मागत होते'\nछत्तीसगड : \"काँग्रेसचे नेते जेव्हा इंग्रजांच्या विरोधात लढत होते आणि 15-20 वर्षे कारागृहात शिक्षा भोगत होते तेव्हा तुम्ही ज्यांचे समर्थन करतात ते वीर...\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nभाजपचा भरोसा मोदींवर; काँग्रेसचा राहुलवर\nजयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_542.html", "date_download": "2018-11-14T03:02:52Z", "digest": "sha1:UAKLM3PKELL5UAUZLRBMNYZRSBPPKKML", "length": 12177, "nlines": 118, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "ठाण्यात विकासकामांचा दिवाळी धमाका ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » ठाणे , ठाण्यात विकासकामांचा दिवाळी धमाका » ठाण्यात विकासकामांचा दिवाळी धमाका\nठाण्यात विकासकामांचा दिवाळी धमाका\n37 चौकांचे सुशोभीकरण, 13 रस्त्यांचा विकास\nपावसाळ्यात खड्डेमय झालेले रस्ते, काही नॉन डीपी व डीपी रस्ते, नूतणीकरणाचे रस्ते, मिसिंग लिंक, काँक्रिटचे रस्ते आणि युटीडब्लुटीचे अशी सुमारे 698.27 कोटींची कामे करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 37 चौकांचे सुशोभीकरण, मिसिंग लिंकचे 13 रस्तेही विकसित केले जाणार आहेत. याशिवाय स्मशानभूमी, दवाखाने, अभ्यासिका, जलवाहिनी बदलणे, नवीन टाकणे, सिव्हरेज आदींसह इतर कामांसाठी सुमारे 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात प्रस्तावही 20 ऑक्टोबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवकांसाठी हा विकासकामांचा दिवाळी धमाकाच आहे.\nमहापालिकेने ठाणे शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार शहरातील उर्वरित डांबरी रस्त्यांचे युटीडब्ल्युटी पद्धतीने काँक्रिटीकरण करण्याच्या कामांचे विविध प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 272 रस्त्यांच्या प्रस्तावांचा एकूण खर्च हा 27239.08 कोटी अपेक्षित आहे. या यादीत घेतलेले रस्ते प्रामुख्याने पावसाळ्यात वारंवार नादुरुस्त होणारे आहेत. या रस्त्यांपैकी काही रस्ते नॉन डीपी रस्ते असले तरी नागरिकांच्या दैंनदिन वहिवाटीचे असल्याचे या रस्त्यांचे युटीडब्ल्युटीने काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तर काही रस्ते महापालिका हद्दीत सुरू होणार्‍या क्लस्टर योजनेतील आहेत. 2018-19 मध्ये 1481 कोटी रकमेच्या खर्चाचे नियोजन असून उर्वरित खर्च हा 2019-20 आणि 2020-21 मध्ये करण्याचे पालिकेने नियोजन आहे.\nयुटीडब्ल्युटी पद्धतीने केल्या जाणार्‍या चौकांच्या सुशोभीकरणात स्वामी विवेकानंद चौक, टेंभी नाका, चिंतामणी, कोर्ट नाका, जेल तलाव, नरवीर तानाजी, गडकरी, आंबेडकर नाला चौक, कोरस नाका, ब्रम्हांड आझादनगर, मानपाडा जंक्शन, पातलीपाडा, सरस्वती शाळा, यशोधननगर, क्रांतीवीर चौक, मुंब्रा पोलीस ठाणे, संजय नगर, शंकर मंदिर, किस्मत कॉलनी, कौसा कब्रस्तान, ऐकार्ड कॉम्प्लॅक्स, हिलान बेकरी, पाकिजा बेकरी आणि सनशाईन नगर चौक यांचा समावेश आहे. तर मास्टिक पद्घतीने केल्या जाणार्‍या चौकांत कॅडबरी सिग्नल, तीनहात नाका, रघुनाथ नगर साईड (तीनहात नाका), नितिन कंपनी, माजिवडा, माजिवडा (आर्ट गॅलरी), माजिवडा (लोढा), साकेत, गोयंका चौक, गोखले रोड व आर मॉल आदींचा समावेश आहे.\nपाणीपुरवठा, मलनि:सारणाची कामेही केली जाणार आहेत त्यांचेही वेगवेगळे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहेत. यासाठी 230.32 कोटींचा खर्च केला जाणार आहे. यात स्मशानभुमी, दवाखाने, अभ्यासिका, पाईपलाईन, सिव्हरेज लाईन टाकणे आदींसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.\nडीपी रस्त्यांसाठी 262.05 कोटी, नूतनीकरणासाठी 65.84 कोटी, मिसिंग लिंकसाठी 49.99 कोटी, काँक्रिटीकरणसाठी 30.03 कोटी, युटीडब्ल्युटीसाठी 272.39 कोटी व युटीडब्ल्युटी चौकांसाठी 14.58 कोटी तसेच मास्टिक पद्धतीने करण्यात येणार्‍या चौकांसाठी 3.39 कोटी असा एकूण 698.27 कोटींचा खर्च केला जाणार आहे. यात मिसिंग लिंकचे 13 रस्ते असून ते 6.24 किमीचे आहेत. डीपीमधील 30 रस्ते-26 किमी, रोड वाईंडिंग (नूतनीकरण) 28 रस्ते-18.21 किमीचे असणार आहेत.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_11.html", "date_download": "2018-11-14T02:52:48Z", "digest": "sha1:PMKF22DN44PISEDCN2B25CX7DHCVGCO4", "length": 8248, "nlines": 112, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "महर्षी दयानंद महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » महर्षी दयानंद महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन , मुंबई » महर्षी दयानंद महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन\nमहर्षी दयानंद महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन\nपरळच्या महर्षी दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहास विभागतर्फे 13 ऑक्टोबर रोजी प्रशासकीय सेवांमधील संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रियेश त्रिपाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता.\nमहाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.छाया पानसे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे या हेतुने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता अकरावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवा व त्यातील संधी याविषयी मार्गदर्शन केले. एमपीएससी, युपीएससी या परिक्षांचे टप्पे कोणकोणते असतात मुलाखतीला सामोरे जाताना तयारी कशी असावी, यासंदर्भातील माहिती प्रितेश त्रिपाठी याने विद्यार्थ्यांना दिली. यावेळी 150 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांना योग्य वयात करिअरचे योग्य मार्गदर्शन मिळावे याकरता या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती इतिहास शिक्षक सुशांत भोसले यांनी दिली. ही संपूर्ण व्याख्यानमाला प्राचार्या डॉ. छाया पानसे यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या शारदा मॅडम व पर्यवेक्षक रोहिणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_1.html", "date_download": "2018-11-14T03:00:57Z", "digest": "sha1:RBFJHED73WCPBX7ZML4U73WHXUSYESQN", "length": 9997, "nlines": 116, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "शनिवारी दीपोत्सव कार्यक्रमात होणार उद्घाटन ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » ठाणे , शनिवारी दीपोत्सव कार्यक्रमात होणार उद्घाटन » शनिवारी दीपोत्सव कार्यक्रमात होणार उद्घाटन\nशनिवारी दीपोत्सव कार्यक्रमात होणार उद्घाटन\nसिग्नल शाळेत आता मुक्त प्रयोग शाळा, बँक आणि नवी वर्गखोलीही\nअक्षर साक्षरतेनंतर विज्ञान साक्षरता दृढ व्हावी यासाठी शंभरहून अधिक प्रयोगांनी सज्ज असलेली मुक्त प्रयोगशाळा, बँकीग व्यवहाराचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली वास्तवातील बँक, तीन हात नाक्याव्यतिरिक्त इतर सिग्नलवरील मुलांना सामावून घेण्यासाठी उभी करण्यात आलेली अत्याधुनिक नवी वर्गखोली अशा पायाभूत सुविधांच्या उद्घाटनासोबत यंदाचा सिग्नल शाळा दीपोत्सव शनिवारी सायं. 4 वाजता साजरा होत आहे.\nमो.ह.विद्यालयाच्या 1969 साली दहावी झालेल्या विद्यार्थ्यांकडून सिग्नल शाळेत मुक्त प्रयोगशाळा उभी करण्यात आली आहे. या प्रगोयशाळेत 4 थी ते दहावी अभ्यासक्रमातील तसेच अभ्यासक्रमाबाहेरील शंभरहून अधिक प्रयोगांची मांडणी करण्यात आली आहे.\nशाळेच्या वेळेनंतर सिग्नलवर वस्तू विकल्यानंतर गाठीशी आलेले पैसे बचत करण्याची सवय लागावी याचबरोबर प्रत्यक्ष बँकिंग व्यवहार कळावेत यासाठी सिग्नल शाळा बँक टीजेएसबी सहकारी बँकेच्या सहयोगाने सिग्नल शाळेत सुरु होत आहे. तसेच तीन हात नाक्याच्या सिग्नल व्यतिरिक्त इतर सिग्नलवर असलेल्या मुलांना सामावून घेण्यासाठी अत्याधुनिक अशी डीजिटल वर्गखोली सिग्नल शाळेत उभारण्यात आली आहे. या तिन्ही सुविधांचा आरंभ मान्यवर व सिग्नल शाळेच्या हितचिंतकांच्या उपस्थितीत शनिवार, 3 नोव्हेंबर रोजी सायं. 4 वाजता होईल.\nप्रयोगशाळा, बँक व वर्गखोलीच्या उद्घाटनासोबत सिग्नल शाळेचा दीपोत्सव देखील यावेळी साजरा होणार आहे. सरस्वती पूजन, मातृपूजन, मुलांना नवे कपडे देणे, फराळ व दिव्यांची आरास अशा स्वरुपात दीपोत्सव साजरा होत आहे.\nवर्गखोली साकारण्यासाठी रोटरी क्लब ऑफ गार्डन सिटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिडबी, बर्नहार्ड शूटल शिपमेंट इंडिया लि., अशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि., अल्टरनेट स्टुडीयो यांचे सहकार्य लाभले आहे. तरी या उपक्रमांच्या उद्घाटनाला व सिग्नल शाळा दीपोत्सव कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले आहे.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/latest-itek+power-banks-price-list.html", "date_download": "2018-11-14T03:34:24Z", "digest": "sha1:6DV5XDQDQSOAGLBKZKYRMWEKREOEQVA5", "length": 8617, "nlines": 205, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या इतकं पॉवर बॅंक्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nLatest इतकं पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nताज्या इतकं पॉवर बॅंक्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये इतकं पॉवर बॅंक्स म्हणून 14 Nov 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 8 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक इतकं रबब्०१७ बाकी ब्लॅक 699 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त इतकं पॉवर बॅंक्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश पॉवर बॅंक्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nशीर्ष 10इतकं पॉवर बॅंक्स\nइतकं रबब्०१५ बळ ब्लू\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\nइतकं रबब्०१५ बाकी ब्लॅक\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\nइतकं रबब्०१७ बाकी ब्लॅक\n- बॅटरी कॅपॅसिटी 5600 mAh\nइतकं रबब्०१७ व्हा व्हाईट\n- बॅटरी कॅपॅसिटी 5600 mAh\nइतकं रबब्०१५ रद्द रेड\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 10000 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\nइतकं रबब्०१३ बळ ब्लू\n- बॅटरी कॅपॅसिटी 10000 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/article-96124.html", "date_download": "2018-11-14T02:31:33Z", "digest": "sha1:U3DKSROFOY75OCSMGG23JZHZLK74BGD3", "length": 2919, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शाहरुख-सलमान पॅचअप? –News18 Lokmat", "raw_content": "\n[wzslider]बॉलिवडूचा किंग खान अर्थात शाहरूख खान आणि 'दबंग' सलमान खान यांच्यातली 'दुश्मनी' जग जाहीर आहे. पण रविवारी या दुश्मनीचं रुपांतर दोस्तीत झाल्याचा तर्क लावला जात आहे. काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या दोन्ही अभिनेत्यांनी हजेरी लावली. नुसती हजेरी लावली नाही तर एकमेकांची गळभेटही घेतली. 2008 पासून दोन्ही खानमध्ये तेढ निर्माण झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की एकमेकांचं तोंडही पाहण्यास दोघही टाळत होते. मात्र रविवारी झालेल्या इफ्तार पार्टीत या दोन्ही खाननी गळभेट घेतल्यामुळे दुश्मनी संपल्याची चर्चा बॉलिवडूमध्ये सुरू झालीय.\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/rajesh-shringarpur-is-returning-to-the-big-boss-house-292925.html", "date_download": "2018-11-14T02:56:21Z", "digest": "sha1:7WWHKV5L2ORMAPWRYFVSB7EGOGTTLBPJ", "length": 15360, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिग बाॅसच्या घरात राजेश श्रृंगारपुरे परत येतोय !", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nबिग बाॅसच्या घरात राजेश श्रृंगारपुरे परत येतोय \nआता पुन्हा राजेशची घरात एंट्री होणार आहे. त्यामुळे त्याची ही एंट्री किती दिवसाची असेल ह्याची उत्सुकता आहे.\nमुंबई, 16 जून : बिग बाॅस मराठीच्या घरात कधी काय घडले याचा नेम नाही. बिग बाॅसच्या घरात लवकरच वादग्रस्त ठरलेला अभिनेता राजेश श्रृंगारपुरे घरात एंट्री करणार आहे. त्याची ही दुसऱ्यांदा एंट्री असणार आहे.\nमराठी बिग बाॅस या मालिकेनं अल्पवधीत लोकप्रियतेचा शिखर गाठला. रोज होणारे भांडण तंटे, टास्क यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी बिग बाॅस एक वेगळी मेजवानी ठरली. मध्यंतरी बिग बाॅसच्या घरात रेशम टिपणीस आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्यातील जवळीकमुळे एकच कल्लोळ माजला होता. बिग बाॅसच्या घरात दोघांच्या जवळीकवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. एवढंच नाहीतर नाशिकमध्ये अश्लिलता पसरवल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे 20 मे रोजी राजेशला बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं.\nराजेश श्रृंगारपुरे म्हणाला, 'माझं आणि रेशमचं नात म्हणजे...\nआता तीन आठवड्याच्यानंतर हे वादळ शांत झाल्यावर आता पुन्हा एकदा बिग बाॅसने राजेशला घरात प्रवेश करण्यास एंट्री दिलीये. लवकरच राजेश वाईल्ड काॅर्डद्वारे घरात पाहण्यास मिळणार आहे.\nविशेष म्हणजे, या पूर्वीही राजेशला त्याच्या वागण्यावरून त्याला घराबाहेर काढून एक बंद खोलीत एकट्याला ठेवलं होतं. त्यानंतर आठवड्याभरानंतर त्याला घरात पुन्हा घेण्यात आलं होतं. पण आठवड्याभरात रेशमसोबत जवळीक अधिक वाढल्यामुळे त्याला बाहेर पडावं लागलं होतं.\nआता पुन्हा राजेशची घरात एंट्री होणार आहे. त्यामुळे त्याची ही एंट्री किती दिवसाची असेल ह्याची उत्सुकता आहे. राजेशच्या येण्याने घरातली समीकरण नव्याने बदलणार एवढं नक्की...\nदरम्यान, काल शुक्रवारी बिग बाॅसच्या घरात “ध्वज विजयाचा उंच धरा रे” या कॅप्टनसीचे कार्य सदस्यांवर सोपवण्यात आले. कॅप्टनपदासाठी मेघा, पुष्कर आणि आस्ताद यांच्यात हा टास्क झाला. आस्तादने माघार घेतल्यामुळे पुष्करच्या कॅप्टनपदाचा मार्ग मोकळा झाला.\nबिग बाॅसच्या घरात यावेळी घरातून बाहेर होण्यासाठी शर्मिष्ठा राऊत, भूषण कडू आणि स्मिता गोंदकर यांना नाॅमिनेट करण्यात आलंय.\nहे आहेत 'मराठी बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक -\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nशाहरुखच्या बाजीगरला 25 वर्षं पूर्ण, त्यावेळी घडल्या होत्या 'या' महत्त्वाच्या घटना\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/big-boss/all/page-2/", "date_download": "2018-11-14T02:31:10Z", "digest": "sha1:MUQQ6V3BNM53ETHQHDG7AD2IMXII72XD", "length": 11369, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Big Boss- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nPHOTOS : जसलीनच्या मादक डान्समुळेही विचलित नाही झाले जलोटा\nबिग बाॅसच्या घरात यावेळी शिरली होती काॅमेडियन भारती सिंग. यावेळी जसलीननं भन्नाट नृत्य केलं. त्याचे फोटोज झाले व्हायरल\nस्पोर्टस Oct 7, 2018\nविराटनं सोडला मांसाहार, शाकाहारी बनण्यामागे हे आहे खरं कारण\nBig Boss 12 : गोविंदानं नाॅमिनेट केलं शाहरुख खानला\nPHOTOS : बिग बाॅसचं शूटिंग आटपून सल्लूमियाँ पोचला विमानतळावर\nPHOTOS : बी ग्रेड सिनेमात अनुपम खेरच्या भावासोबत जसलीननं केलाय रोमान्स\nबोल्ड मल्लिकाच्या बॅकलेस टाॅपचा VIDEO व्हायरल\nBig Boss 12 : जसलीन जलोटांना 'या' रोमँटिक नावानं मारते हाक\nVIDEO : भारदस्त डायलाॅग्ज, जबरदस्त अॅक्शन्स...'ठग्ज आॅफ हिंदोस्तान'चा ट्रेलर लाँच\nBig Boss 12 : जसलीननं सगळ्यांसमोर केलं अनुप जलोटांना किस, VIDEO व्हायरल\nएका माॅडेलनं सांगितलं जलोटा-जसलीनच्या नात्यातलं सनसनाटी सत्य\nBig Boss 12 : जसलीनसोबतच्या नात्याबद्दल जलोटांच्या पहिल्या पत्नीनं व्यक्त केलं मत\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nBig Boss 12 : पहिल्यांदाच बिग बाॅसनं स्वत:च केलं नाॅमिनेट\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/election/photos/", "date_download": "2018-11-14T02:26:19Z", "digest": "sha1:EVOZRNPFXXE4BXETX5RPSNE2SP2BSOPG", "length": 11042, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Election- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपंतप्रधानांच्या सल्ल्यावरून आता निवडणूक लढवणार हा क्रिकेटर\nकाहींनी सोशल मीडियावर मुर्तझाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nPHOTO राहुल गांधींनी दान करण्यासाठी काढलेली ५००ची नोट परत ठेवली खिशात\nनरेंद्र मोदी आणि नितीशकुमारांवर प्रभाव टाकणारे कोण आहेत प्रशांत किशोर\nमोदी, शहा आणि अडवानी... सांगा काय सांगतेय या नेत्यांची देहबोली\nमहाराष्ट्र Jul 31, 2018\nPHOTOS : सांगलीत 'खेळ चाले', प्रत्येक वळणावर लिंबू-अंडी टाकली\nदेशभरातले निकाल एका क्लिकवर\nगुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचे सर्वच #ExitPoll एकाच पेजवर\nफोटो गॅलरी - मतदानासाठी पंतप्रधान मोदीही रांगेत\nपाच राज्यांच्या विधानसभेतलं चित्र कसं असेल \n\"तुम से ना हो पायेगा..\", सोशल मीडियावर विनोदांचा सुळसुळाट\n, हे आहेत ‘मतनायक’ (भाग 4)\n, हे आहेत ‘मतनायक’ (भाग 3)\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/dtracker", "date_download": "2018-11-14T02:21:43Z", "digest": "sha1:A3TITMOJEWFUL4I23XNXYENLUGUCJC5C", "length": 10218, "nlines": 88, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी१२ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेषांक पांढरू ३_१४ विक्षिप्त अदिती 37 शनिवार, 25/11/2017 - 07:06\nविशेषांक सरलं दळण... मस्त कलंदर 10 रविवार, 24/04/2016 - 08:23\nविशेषांक मूल्य आणि किंमत नितिन थत्ते 16 बुधवार, 20/04/2016 - 09:13\nविशेषांक \"कंटेंट राहतोच, फॉर्म बदलतो\" - कुमार केतकर ऐसीअक्षरे 3 शुक्रवार, 02/10/2015 - 02:04\nविशेषांक अभिवाचन - बरेच काही उगवून आलेले ऋषिकेश 6 गुरुवार, 01/10/2015 - 20:23\nविशेषांक अपग्रेड प्रेम वंकू कुमार 21 सोमवार, 22/06/2015 - 18:58\nविशेषांक बाळूगुप्ते राजेश घासकडवी 34 शुक्रवार, 19/06/2015 - 15:51\nविशेषांक मृद्गंध ... 6 गुरुवार, 19/02/2015 - 10:24\nविशेषांक आजचं सपाट जग आणि भारतीय सिनेमा चिंतातुर जंतू 18 मंगळवार, 28/10/2014 - 16:47\nविशेषांक गजरा सोकाजीरावत्रिलोकेकर 12 बुधवार, 20/08/2014 - 07:08\nविशेषांक शून्यस्पर्श हरवलेल्या जहाजा... 3 बुधवार, 20/03/2013 - 09:20\nविशेषांक ख्रिसमस केक स्वाती दिनेश 5 रविवार, 10/02/2013 - 09:30\nविशेषांक दोन कविता सुवर्णमयी 2 बुधवार, 02/01/2013 - 01:33\nविशेषांक बुद्धिबळं जयदीप चिपलकट्टी 9 शुक्रवार, 23/11/2012 - 20:39\nविशेषांक जेम्स प्रिन्सेप आणि ब्राह्मी लिपीचा शोध अरविंद कोल्हटकर 6 गुरुवार, 22/11/2012 - 06:55\nविशेषांक पेठा गणपा 8 बुधवार, 21/11/2012 - 13:37\nविशेषांक लेखनः बाहेर आणि आत आतिवास 10 बुधवार, 21/11/2012 - 09:03\nविशेषांक कविता आणि वादळ अनिरुध्द अभ्यंकर 3 बुधवार, 21/11/2012 - 06:46\nविशेषांक सामसूम एक वाट धनंजय 14 बुधवार, 21/11/2012 - 04:30\nविशेषांक Souls at 2 PM हरवलेल्या जहाजा... 1 मंगळवार, 20/11/2012 - 19:21\nविशेषांक बदलती माध्यमे आणि निवडणूका ऋषिकेश 6 मंगळवार, 20/11/2012 - 01:54\nविशेषांक अधांतर जुई 1 शनिवार, 17/11/2012 - 21:45\nविशेषांक छायाचित्रे ऐसीअक्षरे 1 शनिवार, 17/11/2012 - 15:02\nविशेषांक अलक्ष्मी देवीची कथा जुई 10 शनिवार, 17/11/2012 - 00:29\nविशेषांक कथा एका रिसर्चची सर्किट 4 शुक्रवार, 16/11/2012 - 01:31\nविशेषांक सिनेमा आणि संगीतातील डिजिटल क्रांती योगेश्वर नवरे 1 गुरुवार, 15/11/2012 - 20:57\nविशेषांक खिळे श्रावण मोडक 8 गुरुवार, 15/11/2012 - 20:56\nविशेषांक स्वामी समर्थ आहेत जुई 8 गुरुवार, 15/11/2012 - 19:26\nविशेषांक ही पोरंच आम्हाला फरफटवत पुढे नेणार अपर्णा वेलणकर 3 गुरुवार, 15/11/2012 - 09:58\nविशेषांक माध्यमांचा बदलता नकाशा ऐसीअक्षरे 2 गुरुवार, 15/11/2012 - 00:42\nविशेषांक नवं पाखरू संदेश कुडतरकर 1 मंगळवार, 13/11/2012 - 23:24\nविशेषांक ... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फराळ आणि मी मेघना भुस्कुटे 26 रविवार, 11/11/2012 - 23:42\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/marathi-news-pune-news-junnar-vachankatta-students-100311", "date_download": "2018-11-14T03:08:20Z", "digest": "sha1:SJIY4JPRZKSVEFNSKWZVJK6IHNH6XNNV", "length": 7906, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Marathi news pune news junnar vachankatta students आमराईत बहरला मराठी वाचन कट्टा.. | eSakal", "raw_content": "\nआमराईत बहरला मराठी वाचन कट्टा..\nपराग जगताप | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nओतूर ता.जुन्नर (पुणे) : आंब्याच्या झाडावर लटकलेली मराठी भाषेची महत्व सांगणारी पोस्टर्स आणि त्या गर्द छायेत बहरलेला मराठी वाचन कट्टा हे अनोखे चित्र बल्लाळवाडी ता.जुन्नर येथिल कैवल्यधाम आश्रमात पहायला मिळाले.औचित्य होते. जागतिक मराठी भाषा दिनाचे, इंग्रजी माध्यमातील शाळांतून मराठी दुरावली जातेय हा गैरसमज दूर करणारा हा आगळा उपक्रम होता.\nओतूर ता.जुन्नर (पुणे) : आंब्याच्या झाडावर लटकलेली मराठी भाषेची महत्व सांगणारी पोस्टर्स आणि त्या गर्द छायेत बहरलेला मराठी वाचन कट्टा हे अनोखे चित्र बल्लाळवाडी ता.जुन्नर येथिल कैवल्यधाम आश्रमात पहायला मिळाले.औचित्य होते. जागतिक मराठी भाषा दिनाचे, इंग्रजी माध्यमातील शाळांतून मराठी दुरावली जातेय हा गैरसमज दूर करणारा हा आगळा उपक्रम होता.\nकैवल्यधाम आश्रमाचे संस्थापक स्वामी कैवल्यानंद गिरीजी महाराज यांनी या कट्ट्यावर उपस्थित विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या बालचमूंना मराठीचे महत्व सांगितले. मराठी ही महाराष्ट्राची समृद्ध भाषा आहे. ही प्रेमळ, हळुवार शब्दांनी रुजणारी तर, कठीण, वज्र शब्दांनी वार करणारी भाषा असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी विषयाचे पुस्तक देऊन त्याचे या वाचन कट्ट्यावर वाचन करुन घेण्यात आले.\nवाचन कट्टा उपक्रमाचा प्रारंभ कैवल्यानंद महाराज यांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन करण्यात आले. यावेळी झाड देते फुल, झाड देते फळे, झाड देते छाया, झाड देते माया..अशा मराठी भाषेतील विविध कवीतांचे समूह वाचन देखील करण्यात आले. वाचनाची आवड वाढावी या दृष्टीने वाचन कट्ट्याचे आयोजन करुन वाचन उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहीती यावेळी देण्यात आली. शाळेचा शिक्षकवृंद, विश्वस्त यांनी यासाठी परिश्रम घेतले.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nज्येष्ठांसाठी ‘होम टू डॉक्‍टर’चा दिलासा\nपुणे - मुले घर सोडून गेल्याने किंवा परदेशी स्थायिक झाल्याने आलेल्या एकटेपणाच्या जगण्यात आजारपण हे आलंच...उतारवयात मग दवाखान्यापर्यंत जाण्यासही अडचणी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_64.html", "date_download": "2018-11-14T02:38:04Z", "digest": "sha1:XGJ2AHLU4L6JMDPGVJY7SVNZFI3KKNBC", "length": 15156, "nlines": 120, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "सातत्याने नवीन काही तरी करण्याचा तेजश्रीचा प्रयत्न ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » कल्याण , सातत्याने नवीन काही तरी करण्याचा तेजश्रीचा प्रयत्न » सातत्याने नवीन काही तरी करण्याचा तेजश्रीचा प्रयत्न\nसातत्याने नवीन काही तरी करण्याचा तेजश्रीचा प्रयत्न\nसामाजिक प्रश्नांना भिडण्याची तेजतर्रार उर्मी\nतेजस्वीचे वडील शिक्षक असल्याने तिचं संपूर्ण शिक्षण बदलापुरात झालं. 8 वी पर्यंत मराठी त्यानंतर सेमी इंग्रजी पुढे उल्हासनगराच्या चांदीबाई महाविद्यालयात 12 वीचे शिक्षण कला शाखेतून घेतले पण आजोबा आणि वडिलांकडून मिळालेला समाजकार्याचा वारसा तिला सरधोपट वाटेपासून वेगळ्या वाटेवर घेऊन गेला. आजोबा सलग 15 वर्ष गावांचे सरपंच आणि वडील उत्कृष्ट समुपदेशक या दोघांच्या कामांतुन प्रेरणा घेवून 12 वी नंतर तिने मुंबईच्या निर्मला निकेतन येथे समाजकार्यातील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि खर्‍या अर्थाने तेजश्रीच्या वाटचालीला सुरुवात झाली.\nपहिल्याच वर्षी प्रा. समन अफ्रोज यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थेबरोबर महिला सबलीकरण या विषयावर काम करण्याची तिला संधी मिळाली. दुसर्‍या वर्षी प्रा. प्रभा तिरमारे आणि उल्का महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वहारा जन आंदोलन या संघटनेबरोबर आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी जनजागरण कसे उभारायला हवे याचे बारकावे तिने अनुभवले आणि तिसर्‍या वर्षी प्रा. वैजयंता आनंद आणि स्वाती मुखर्जी यांच्याबरोबर दि वात्सल्य फाउंडेशन बरोबर शिक्षणविषयक व्यापक काम जवळून हाताळण्याची संधी तिला प्राप्त झाली. याच काळात साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात कार्यकर्ता शिबीर, भारतीय छात्र सांसद, ग्रामीण अध्ययन शिबीर धुळे- मुंबई तसेच विविध युवामेळावे आणि चर्चासत्रे यांतील सहभागाने तिच्यातील सामाजिक कार्यकर्ती घडत होती.\nभारत आणि श्रीलंका या दोन देशांतील पर्यावरण, युवकांचे प्रश्न आणि शिक्षणाची परिस्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तेजश्रीने नुकताच श्रीलंका येथे अभ्यासदौरा केला. भारतीय छात्र संसदेत या अभ्यासदौर्‍याच्या अहवालाचे लोकार्पण झाले त्यावेळीं श्रीलंका दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघातील एकमेव मुलगी म्हणून आपल्या देशाची प्रतिभाताई पाटील असे यावेळी तेजश्रीला संबोधले गेले. तेजश्री सातत्याने युवकांचे प्रश्न, त्यातही फी वाढ आणि महिलांच्या समस्या यांवर व्यक्त होत असते.\nसध्या तेजश्री विविध सामाजिक संस्थाबरोबर स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. यांत प्रामुख्याने अंघोळीची गोळी या संस्थेबरोबर पाणी बचतीसाठी प्रयत्न करत आहे. विविध ठिकाणी पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी तिची धडपड सुरू असते. प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत हे सांगणारी अंघोळीची गोळी तेजश्री स्वतः तर घेतेच शिवाय इतरांनाही पाण्याचे महत्व आणि बचतीची गरज पटवून देते. त्याचबरोबर साद फाउंडेशन, अंबरनाथ या संस्थेबरोबर तेजश्री एकंदरच आदर्श गावं या संकल्पनेवर काम करत आहे. यांत प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य या विषयांवर तिचे कार्य सुरू असते.\nकोणतेही सामाजिक काम करतांना आपली स्वतःचीही ग्रोथ होत असते, विविध क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांशी ओळख होते, एकमेकांचे अनुभव, ज्ञानाची देवाणघेवाण करता येते. या सर्व गोष्टींतून तुम्हांला एक व्यक्ती म्हणून बरेच काही शिकता येते, असे अनुभवाचे बोल तेजश्रीने सांगितले.\nपुस्तकांनी तिचं आयुष्य समृद्ध केले आहे. यामुळेच गाव तिथे ग्रंथालय या मोहिमेत सक्रिय योगदान देताना मुंबई ठाणे शहर परिसरात घेतलेल्या पुस्तकं संकलन मोहिमेत तेजश्री आणि तिच्या संपूर्ण टीमने लक्षवेधी कामगिरी केली. एकत्रित प्रयत्नांतून त्यांनी आजवर चार ठिकाणी ग्रंथालय उभारण्यासाठी पुस्तके दिली. जुनी, वाचुन झालेली पुस्तके संकलन करणारी तेजश्री आणि तिची टीम पुस्तकांबरोबर मोठ्या प्रमाणात जुने कपडे देखील जमा करतात आणि दुर्गम आदिवासी भागांत वाटतात.\nपुढील काळात शिक्षणाबरोबरच पर्यावरण, महिलांचे आरोग्य आणि प्रामुख्याने पाणी प्रश्नांवर काम करण्याचा तेजश्रीचा मानस आहे. किमान आपल्या वैयक्तिक प्रश्नांसाठी तरी युवकांनी संघटीत व्हावं, व्यक्त व्हावं, यासाठी तेजश्री आपल्या संवाद कौशल्यातून आणि चळवळीच्या गाण्यांतून शाळेतील मुलांबरोबर, युवकांबरोबर सातत्याने संवाद साधते.\nमी काहीच केलं नाही, फक्त सातत्याने काहीतरी नवीन करण्याचा माझा प्रयत्न असतो, असे तेजश्री आवर्जून सर्वांना सांगते.\nसामाजिक, राजकीय परिस्थिती कितीही अस्वस्थ करणारी असली तरी त्या अस्वस्थतेला उत्तर आहे ते म्हणजे जात, धर्म, लिंग कोणत्याच प्रकारचा भेदभाव न करता एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करणे, असे या तेजतर्रार तेजश्रीचे आजच्या युवापिढीला सांगणे आहे.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.rangmaitra.com/kanika/", "date_download": "2018-11-14T02:27:14Z", "digest": "sha1:C2IY6BPYPACRFHDMNHOTE3WMONI3QYTD", "length": 8485, "nlines": 99, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "थरारक ‘कनिका’ येणार ३१ मार्चला सिनेमागृहांत | Rangmaitra", "raw_content": "\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nयंदाचे विश्व साहित्य संमेलन अबूधाबीला\nHome चित्रपट आगामी चित्रपट थरारक ‘कनिका’ येणार ३१ मार्चला सिनेमागृहांत\nथरारक ‘कनिका’ येणार ३१ मार्चला सिनेमागृहांत\non: February 19, 2017 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, लक्षवेधीNo Comments\nवेगळ्या पठडीतली हॉरर सूडकथा\nसेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘कनिका’ हा हॉरर चित्रपट ३१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुष्कर मनोहर हे या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.\nस्वत: व्यावसायिक असलेल्या पुष्कर यांना चित्रपट माध्यमाविषयी विशेष प्रेम होते. त्या प्रेमातूनच त्यांनी ‘कनिका’ हा चित्रपट साकारला आहे. आताच्या काळाशी सुसंगत असलेली कथा या चित्रपटातून त्यांनी मांडली आहे. ही हॉरर सूडकथा आहे. आतापर्यंतच्या मराठी चित्रपटात हा नक्कीच वेगळा प्रकार ठरणार आहे. या चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री स्मिता शेवाळे, चैत्राली गुप्ते, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, फाल्गुनी रजनी अशी उत्तम स्टारकास्ट आहे. पुष्कर यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे.\nया चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटात एकही गाणं नाही. सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सच्या संदीप मनोहर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमेय नारे यांच संगीत, कॅमेरामन चंद्रशेखर नगरकर तर कुलदीप मेहन यांनी संकलन केलं आहे. ‘मराठीत सामाजिक किंवा विनोदी प्रकारचेच चित्रपट होतात असं एक चित्र आहे. मात्र, त्या पलिकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. त्या खूप संवेदनशील असतात. त्याचं प्रतिबिंब उमटताना दिसत नाही. मराठीमध्ये हॉरर सूडकथा ही वेगळा प्रकार हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी अपेक्षा आहे,’ असं दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांनी सांगितलं.\nइंग्रजी सोबत मराठी टाईप करण्यासाठी कीबोर्ड वरील Ctrl+g बटण दाबा.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१८ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-HDLN-some-awesome-moments-of-preity-zinta-in-ipl-5856186-PHO.html", "date_download": "2018-11-14T02:12:25Z", "digest": "sha1:4GSVS4ORN5F5ADHF5DHS2PPMW6I7AVCI", "length": 5768, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Some awesome moments of Preity Zinta in IPL | कधी नाचताना तर कधी फ्लाइंग किस देताना दिसली प्रिती झिंटा, पाहा तिचा हा अंदाज", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकधी नाचताना तर कधी फ्लाइंग किस देताना दिसली प्रिती झिंटा, पाहा तिचा हा अंदाज\nप्रितीचे मॅचमधील असेच खास 5 फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.\nस्पोर्ट्स डेस्क - IPL-11 मध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने सनराइजर्स हैदराबादला 15 धावांनी पराभूत केले. नेहमीप्रमाणे यावेळी KXIP ची को-ओनर प्रिती झिंटा टीमला चीअर करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. मॅचच्या दरम्यान तिने टीमसाठी जोरदार चीअरींग केले. तसेच भरपूर एन्जॉयदेखिल केले. मॅचदरम्यान प्रितीने स्टेडीयममध्ये बसलेल्या लोकांना टीमची जर्सी वाटप केली तर ती फॅन्सला फ्लाइंग किस देतानाही दिसली. प्रितीचे मॅचमधील असेच खास 5 फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, प्रितीचे काही खास PHOTOS\nप्रथमच 3-0 ने विंडीजचा धुव्वा; भारताचा शेवटच्या चेंडूवर विजय: धवन, ऋषभची अर्धशतके\nडिंड्रा डाॅटिन टी-20 वर्ल्डकपमध्ये शतक अाणि पाच विकेट घेणारी पहिली महिला\nभारतीय महिलांचा टी-20 विश्वचषकात विजयी धमाका: कर्णधार हरमनप्रीतची शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/viral-video-shaheed-aurangzeb-danced-at-cousins-wedding-293395.html", "date_download": "2018-11-14T02:36:25Z", "digest": "sha1:G7GLYXQ3CUMCS2KBH6YYL3DJZVRLNA7P", "length": 11205, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : महिन्याभरापूर्वीचा चुलत भावाच्या लग्नातला औरंगजेब यांचा व्हिडिओ समोर !", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nVIDEO : महिन्याभरापूर्वीचा चुलत भावाच्या लग्नातला औरंगजेब यांचा व्हिडिओ समोर \nजम्मू , 20 जून : रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सेनेच्या जवान औरंगजेब यांचं अपहरण करून हत्या केली होती. दहशतवाद्यांनी हत्येपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ रेकाॅर्ड केला होता.\nआज संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन औरंजेब यांच्या सलानी गावी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी एक व्हिडिओ समोर आलाय. मे महिन्यात औरंगजेब हे आपल्या काकाच्या मुलाच्या लग्नात डान्स करत होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-14T02:26:32Z", "digest": "sha1:XXT3CSJ22MY372DIGA6LILXNXBTX3ARL", "length": 11675, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काम पूर्ण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nराहुलच्या हाताचे दोन तुकडे झाले होते, पण...\nदिवाळी ही फक्त स्वतःच्या आनंदासाठी नाही तर खरा आनंद हा इतरांच्या आयुष्यात दिवा प्रज्वलीत करण्यात असतो हेच खरं..\nLive- सरदार पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nवांद्रे-वर्सोवा सी-लिंकच्या कामाला सुरूवात; पाच वर्षात होणार बांधून पूर्ण\nजेजुरीच्या खंडोबाच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवणार\nउंदीर,घुशी आणि खेकड्यांमुळे फुटला पुण्यातला कालवा-गिरीश महाजन\nमेट्रो-3 च्या पहिल्या बोगद्याचं भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण\nकेसरकरांनी दहा लाख देऊन विमान उतरवलं, राणेंचा केसरकरांवर आरोप\nमुंब्रा बायपास परत सुरू होणार; कल्याण-डोंबिवली घेणार मोकळा श्वास\nमहाडमधील सर्पमित्रांची केरळमध्ये कमाल; 20 साप सोडले सुरक्षित ठिकाणी\nगणेशोत्सवाचं ‘मॅनेजमेंट’ : तेजुकायाचा राजा, ते दहा दिवस कार्यकर्त्यांसाठी ‘दिवाळी’\n'मंत्री म्हणून मला लाज वाटते पण...' नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत\nगणेशोत्सवाचं ‘मॅनेजमेंट’ : ‘गणेश गल्ली’चा राजा म्हणजे कार्यकर्त्यांना घडवणारी शाळा\nतुकाराम मुंढेंच्या 'या' निर्णयामुळे पहिल्यांदाच नाशिकमध्ये गणेशोत्सवात विघ्न\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-219-vehicles-theft-seized-hadapsar-crime-101622", "date_download": "2018-11-14T03:53:49Z", "digest": "sha1:U7QJ4L3LMH23LE46TSGSQNG2AWZLUV6S", "length": 14609, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news 219 vehicles of theft seized hadapsar crime चोरीची २१९ वाहने जप्त | eSakal", "raw_content": "\nचोरीची २१९ वाहने जप्त\nगुरुवार, 8 मार्च 2018\nहडपसर - गेल्या ११ जानेवारीपासून परिमंडळ चार विभागाकडून २१९ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये हडपसर पोलिस ठाण्याने ९२, वानवडी पोलिस ठाण्याने ५४, खडकी सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने ५४ आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या पथकाने १९ वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी २१ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nहडपसर - गेल्या ११ जानेवारीपासून परिमंडळ चार विभागाकडून २१९ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये हडपसर पोलिस ठाण्याने ९२, वानवडी पोलिस ठाण्याने ५४, खडकी सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने ५४ आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या पथकाने १९ वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी २१ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपरिमंडळ चारच्या मार्फत वाहनचोरांना पकडण्याची मोहीम राबविण्यात येत असून, यासाठी वाहन चोरी विरोधी पथके स्थापन करण्यात आले आहेत. बुधवारी बालाजी मनोहर मन्नावत (वय ३०, रा. वाखारी, दौंड), शेखर रामचंद्र कुल (वय २०, रा, दौंड), सागर दिलीप जगताप (वय ३६, रा. खोपवाडी, ता. बारामती), सतीश वामन कुल (य ३०, रा, दौंड) यांना अटक केली असून त्यांच्याकडून २३ वाहने जप्त करण्यात आली असून त्यात एका कारचा समावेश आहे.\nवानवडी विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजूम बागवान, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप देशमाने, पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे, रवींद्र बागूल, नितीन मुंडे, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, सौदाबा भोजरावस राजेश नवले, युसूफ पठाण यांचा या पथकांत समावेश आहे.\nवाहन चोरीस प्रतिबंध घालण्यासाठी त्रिस्तरीय योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये फिक्‍स पॉइंट, नाकाबंदी, दुचाकी वाहनावरून वाढीव गस्त घालणे आदी उपाययोजना केल्या आहेत. सदर पथके पुणे व शहरालगतच्या भागात तसेच इतर जिल्ह्यांत रवाना करण्यात आले. या पथकांनी आष्टी, जामखेड, राशीन, कर्जत, पाटस, यवत, कुरकुंभ, दौंड, काष्टी, श्रीगोंदा, चाकण, खेड, सासवड, जेजुरी, लोणंद या भागात गोपनीय माहिती व वाहनचोरी तक्रार ‘ॲप’चा वापर करून वाहने चोरणाऱ्यांवर पाळत ठेवली.\nवाहन चोरी करणारे आरोपी हे सुशिक्षित आहे. शहरात कामानिमित्त आल्यानंतर ते वाहने चोरून नेत. ग्रामीण भागातील कमी उत्पन्न गटातील लोकांना ही वाहने कमी किमतीत विकण्याचे काम ते करत. हे सर्व आरोपी नवीन असून त्यांच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाहीत.\n- विष्णू पवार, पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nउतारवयाला बस स्थानकाचा आधार\nपुणे - ‘‘मुलांनी घरातून काढून टाकले. म्हणून एसटी स्टॅंडवर येऊन राहतो. माझ्यासारख्या कित्येक जणांना हा एसटी स्टॅंड आसरा बनला आहे. मुले सांभाळत नाहीत...\nअंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/jail-and-penalty-benami-properties-33363", "date_download": "2018-11-14T03:51:45Z", "digest": "sha1:A6FGDUZYNBFDUB5R72LRPFXAJ5KXTEJW", "length": 12833, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "jail and penalty for benami properties बेनामी मालमत्ता- तुरुंगवास अन् IT ची दंडात्मक कारवाई | eSakal", "raw_content": "\nबेनामी मालमत्ता- तुरुंगवास अन् IT ची दंडात्मक कारवाई\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nबेनामी मालमत्ता अथवा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला बेनामी कायद्यानुसार सात वर्षांपर्यंत शिक्षा आणि मालमत्तेच्या बाजारभावानुसार 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.\nनवी दिल्ली : बेनामी व्यवहार करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार असून, त्यांच्यावर प्राप्तिकर कायद्यानुसारही कारवाई केली जाईल, असा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे.\nप्राप्तिकर विभागाने दैनिकांमध्ये दिलेल्या जाहिरातीत म्हटले आहे, की बेनामी मालमत्ता व्यवहार कायदा 1988 हा 1 नोव्हेंबर 2016 पासून लागू झाला आहे. त्यामुळे बेनामी व्यवहार करणे टाळा. काळा पैसा हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. काळा पैसा नष्ट करण्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने सरकारला मदत करायला हवी.\nबेनामी मालमत्ता अथवा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला बेनामी कायद्यानुसार सात वर्षांपर्यंत शिक्षा आणि मालमत्तेच्या बाजारभावानुसार 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. तसेच, त्यांच्यावर प्राप्तिकर कायद्यानुसारही कारवाई करण्यात येईल. ही बेनामी मालमत्ता सरकारडून जप्तही होऊ शकते.\nगेल्या वर्षीपासून कायदा लागू झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत 235 खटले दाखल केले असून, देशभरात 55 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नोटाबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सुरू झालेल्या कारवाईवेळीच ही कारवाई सुरू होती. यातील 140 प्रकरणांमध्ये 200 कोटी रुपयांची मालमत्ता समाविष्ट असून, त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये बॅंक खाती, शेतजमीन, भूखंड, सदनिका, सोन्याच्या दागिन्यांसह अन्य बाबींचा समावेश आहे.\nकायदा 1 नोव्हेंबर 2016 रोजी लागू\nफेब्रुवारीच्या मध्यापर्यंत 235 खटले\n140 जणांना कारणे दाखवा नोटिसा\n55 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T03:03:43Z", "digest": "sha1:SZE2FW24TS62DENJM2XP6G6T4T5ZGSAR", "length": 2819, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "गाणी | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\nसाधा-सोपा युजर फ्रेंडली इंटरफेस आणि अतिशय उपयुक्त सेवा, ही गुगलची ठळक दोन वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. गुगलच्या भारतीय लॅबने अशीच एक उत्तम सेवा …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/vidarbha/parking-fee-suresh-bhat-hall-114771", "date_download": "2018-11-14T02:24:42Z", "digest": "sha1:OF4VMH7UY7QVYL2E2DNKSZCBXJQCLLQ4", "length": 8702, "nlines": 50, "source_domain": "amp.esakal.com", "title": "parking fee in suresh bhat hall सुरेश भट सभागृहात लागणार पार्किंग शुल्क | eSakal", "raw_content": "\nसुरेश भट सभागृहात लागणार पार्किंग शुल्क\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 8 मे 2018\nनागपूर - आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेने शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात परिसरात वाहन पार्किंगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहेच, शिवाय येथे येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांच्या सुरक्षेची हमीही मिळणार असल्याचे सूत्राने नमूद केले.\nनागपूर - आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेने शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात परिसरात वाहन पार्किंगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहेच, शिवाय येथे येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांच्या सुरक्षेची हमीही मिळणार असल्याचे सूत्राने नमूद केले.\nमहापालिकेने मध्य नागपूर परिसरातील रसिकांसाठी सुरेश भट सभागृह बांधले. सर्व सोयीसुविधा असलेल्या या सभागृहात येणार प्रेक्षक येथील सुविधांनी थक्क होतो. दररोज होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येथे येतात. सध्या त्यांच्याकडून कुठलेही वाहन पार्किंग शुल्क घेतले जात नाही. दुसरीकडे शहरातील काही सभागृहात पार्किंग शुल्क आकारल्या जाते. या धर्तीवर पार्किंग शुल्क न वसूल केल्यामुळे महापालिकेचे वर्षाला कोट्यवधीचे नुकसान होत आहे.\nहे नुकसान भरून काढणे तसेच प्रेक्षकांना त्यांच्या वाहनांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी पार्किंग शुल्क घेण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या वाहतूक विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव १० मे रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. दर निश्‍चत केल्यानंतर पार्किंगसाठी निविदा काढण्यात येणार आहे.\nप्रस्तावित पार्किंग शुल्क प्रति कार्यक्रम सायकल ५ रुपये दुचाकी १० रुपये चारचाकी वाहने २० रुपये\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nनागपूर ः भारतीय सेनेचे साहित्य घेऊन जाणाऱ्या रेल्वेगाडीचे ट्रॉली वॅगन रुळावरून घसरले. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ अपघातग्रस्त गाडीच हटवून मार्ग मोकळा केला. रेल्वेची गती कमी असल्याने मोठी घटना टळली असे सूत्रांनी सांगतिले.\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\n300 रुपयांची लाच घेणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ पकडले\nसोलापूर : रेशन कार्डवरील मयत वडिलांचे नाव कमी करून मुलाच्या नावाची नोंद करण्यासाठी 300 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय...\nधायरी : धायरी परिसरात डीएसके रस्त्यावर कचरा उघड्यावरच टाकला जात आहे. येथे खूप कचरा साचला असून पालिकेच्या संबधित विभागाने लवकरात लवकर हा कचरा उचलावा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/godrej-gp+power-banks-price-list.html", "date_download": "2018-11-14T03:37:50Z", "digest": "sha1:WUE7D73Z5BHCAE5WYLFPHJGOGF4XKENZ", "length": 8801, "nlines": 166, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गोदरेज गप पॉवर बॅंक्स किंमत India मध्ये 14 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nगोदरेज गप पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nIndia 2018 गोदरेज गप पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nगोदरेज गप पॉवर बॅंक्स दर India मध्ये 14 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण गोदरेज गप पॉवर बॅंक्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन गोदरेज गप गँ५११या उब पोर्टब्ले पॉवर सप्लाय व्हाईट आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Amazon, Shopclues, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी गोदरेज गप पॉवर बॅंक्स\nकिंमत गोदरेज गप पॉवर बॅंक्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन गोदरेज गप 4200 मह पोर्टब्ले पॉवर बँक Rs. 1,793 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.980 येथे आपल्याला गोदरेज गप गँ५११या उब पोर्टब्ले पॉवर सप्लाय व्हाईट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10गोदरेज गप पॉवर बॅंक्स\nताज्यागोदरेज गप पॉवर बॅंक्स\nगोदरेज गप 4200 मह पोर्टब्ले पॉवर बँक\nगोदरेज गप गँ५४१या उब पोर्टब्ले पॉवर सप्लाय व्हाईट\n- आउटपुट पॉवर 1A, 5V\n- बॅटरी कॅपॅसिटी 4200 mAh\nगोदरेज गप गँ५११या उब पोर्टब्ले पॉवर सप्लाय व्हाईट\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\n- बॅटरी कॅपॅसिटी 1800 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-14T02:27:34Z", "digest": "sha1:KGST7IHAUEMPU5EBGQYPFSZGHCQ34DNV", "length": 9063, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; संतोष धर्माधिकारी, अमित पराशर, यांची विजयी सलामी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; संतोष धर्माधिकारी, अमित पराशर, यांची विजयी सलामी\nपुणे – संतोष धर्माधिकारी, अमित पराशर आणि सिद्धांत पारेख यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवताना पहिल्या स्टरलाईट टेक खुल्या अखिल भारतीय स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा दिवस गाजवला. द क्‍यू क्‍लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nविमाननगर येथील क्‍यू क्‍लब येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत डेक्‍कन जिमखाना क्‍लबच्या संतोष धर्माधिकारी याने रोहित गव्हाणकर याचा 45-04, 11-36, 50-11 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली. तसेच सिद्धांत पारेख याने अक्षय गायकवाड याचा 47-30, 33-45, 63-34 असा निर्णायक फ्रेममध्ये पराभव करून संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली.\nआणखी एका चुरशीर्च्या लढतीत अमित पराशर याने संकेत मुथा याचा 19-61, 69-01, 69-47 असा पराभव करून विजयी सलामी दिली. तसेच साद सय्यद याने लोकेश दिवानी याचा 45-20, 57-41 असा पराभव केला. तर, क्‍यू क्‍लबच्या सद्दाम शेख याने सुमित घडियाली याचा 85-28, 56-28 असा पराभव करून आगेकूच केली. अनपेक्षितरीत्या एकतर्फी ठरलेल्या सामन्यात अली हसन याने पिनाक अहाट याचा 62-23, 54-09 असा सहज पराभव करीत दुसरी फेरी गाठली. तसेच ज्ञानराजन सत्पथीने दीपक पाटीलचा 69-20, 52-24 असा धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली. तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्‌घाटन स्टरलाईट टेकचे संचालक प्रवीण अगरवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धा संचालक अलेक्‍स रेगोव, तसेच स्पर्धेतील सहभागी खेळाडू उपस्थित होते.\nगटसाखळी फेरी – ज्ञानराजन सत्पथी वि.वि. दीपक पाटील 69-20, 52-24; साद सय्यद वि.वि. लोकेश दिवानी 45-20, 57-41; सद्दाम शेख वि.वि. सुमित घडियाली 85-28, 56-28; संतोष धर्माधिकारी वि.वि. रोहित गव्हाणकर 45-04, 11-36, 50-11; विवेक म्हेत्रे वि.वि. सैफ अली 59-49, 70-07; सिद्धांत पारेख वि.वि. अक्षय गायकवाड 47-30, 33-45, 63-34; अली हसन वि.वि. पिनाक अहाट 62-23, 54-09; अभिषेक बोरा वि.वि. नरेश अहीर 65-19, 62-35; अमित पराशर वि.वि. संकेत मुथा 19-61, 69-01, 69-47.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजवळार्जुन गावात पाण्याचा ताळेबंदविषयी कार्यशाळा\nNext articleभवानीनगरात टेलरचे दुकान खाक\n‘महिला विश्‍वचषका’त पेनल्टी धावांचीच जास्त चर्चा\nएकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत विराट, बुमराह अव्वल\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा 17 नोव्हेंबरपासून\nजोकोव्हिचच्या सामन्याला ‘रोनाल्डो’ची हजेरी\nरॉजर फेडरर पहिल्याच फेरीत गारद; जोकोव्हिचची विजयी सलामी\nपारुपल्ली कश्‍यपचा अग्रमानांकीत ‘जेन हा ओ’ला धक्‍का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-14T02:08:29Z", "digest": "sha1:ATWPNAAFGXHERL2FWZLGKYEJCEQW6SDX", "length": 11180, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा: शेतमालाला हमीभाव सध्या तरी अशक्‍य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे जिल्हा: शेतमालाला हमीभाव सध्या तरी अशक्‍य\nराज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा सरकारला घरचा आहेर\nवाकी – हमीभाव केवळ बोलण्यासाठी सोपे आहे; मात्र सद्यस्थितीत तो देता येणे शक्‍य नाही. तसेच आडत्यांची आडत सुरू करणे शक्‍य नसल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चाकण (ता. खेड) येथे सांगितले. एकीकडे केंद्र व राज्य सरकार हमीभावाबाबत आश्‍वासने देत असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य करून सरकारला घरचा आहेर दिला आहे.\nखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केट यार्डात येऊन कांद्याच्या दराबाबत आणि कांद्याच्या दराच्या चढ उताराच्या बाबत कायम स्वरूपी तोडगा काढता यावा, यासाठी बाजार समितीचे पदाधिकारी, आडते, व्यापारी आणि शेतकऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन पाशा पटेल यांनी मार्गदर्शन केले, त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. याप्रसंगी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, बाजार समितीचे संचालक राम गोरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोणारी, खेड पंचायत समितीचे सदस्य अमृत शेवकरी, व्यापारी माणिक गोरे, जमीर काझी, काळूराम कड, अनिल देशमुख, बबन टिळेकर, बाजार समितीचे सचिव सतीश चांभारे आदी उपस्थित होते.\nपाशा पटेल म्हणाले, राज्य कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनंतर केंद्राने कांद्यावरील निर्यात मूल्य शून्यावर आणले आहे. त्यानंतर कांद्याला चांगला दर मिळत होता. कांद्याच्या दरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याची माहिती योग्य पद्धतीने प्रशासनाच्या समोर येत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. कांद्याच्या लागवडीपासून निर्यातीपर्यंत माहिती असलेल्या शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीमधील जाणकार मंडळींच्या समित्या करून कांद्याच्या प्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार आहे. राज्य भरातील शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या शेतीमालाला बाजारभाव मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पिकांच्या उत्पादन खर्चाचा अंदाज काढून केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला शिफारस करणे, खुल्या बाजारातील शेतमालाच्या दराचा अभ्यास करून सरकारला हस्तक्षेप करण्यासाठी सल्ला देणे, हमी भावासाठी शिफारस करणे, वेळोवेळी उत्पादक तज्ज्ञांसोबत मेळावे घेऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे, आदी कामे या आयोगामार्फत अधिक सक्षमपणे करण्यात येत आहेत. राम गोरे यांनी सर्वांचे आभार मानले.\n… तर बाजार समित्या इतिहास जमा होतील\nशेतकरी, बाजार समिती आणि यातील मधली यंत्रणा यांनी कधीही बदलाचे स्वप्न पहिले नाही. त्यामुळे आजची स्थिती निर्माण झाली आहे. बाजार समित्या आणि आडते यांनी पुढील काळात यामध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्‍यक आहे आणि ही सुधारणा झाली नाही, तर पुढील काही वर्षांनी बाजार समित्या होत्या असे सांगावे लागेल. राज्य कृषी मूल्य आयोग आधुनिक होत असून, शेतमालाचे भाव ठरविण्याच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी नमूद केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोळपेवाडी यात्रेची कुस्ती हगाम्याने सांगता\nNext articleराज्यातील सर्व प्रलंबित कृषीपंपांना एचव्हीडीसी योजनेतून वीज कनेक्‍शन\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6606-bjp-chif-politics-changing", "date_download": "2018-11-14T02:09:44Z", "digest": "sha1:L4PMMXEVFDRLTGEADE2MGGSLBRWH4H2L", "length": 4571, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणून भाजपचे तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून भाजपचे तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले\nआगामी विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपने राजस्थान, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील प्रदेशाध्यक्ष बदललेले आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने केलेले हे खांदेपालट आहे.\nमध्य प्रदेशात नंदकुमार सिंह चौहान, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष अशोक परामनी,आणि आंध्र प्रदेशचे के. हरिबाबू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय.\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%95/word", "date_download": "2018-11-14T02:59:39Z", "digest": "sha1:KOWS3XQQRQBJPPPPHIL5MPBRJH6UJWEW", "length": 7296, "nlines": 96, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - शुकाष्टक", "raw_content": "\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nशुकाष्टक - उत्तम भक्त\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nशुकाष्टक - श्लोक १\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nशुकाष्टक - श्लोक २\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nशुकाष्टक - श्लोक ३\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nशुकाष्टक - श्लोक ४\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nशुकाष्टक - श्लोक ५\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nशुकाष्टक - श्लोक ६\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nशुकाष्टक - श्लोक ७\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nशुकाष्टक - श्लोक ८\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nशुकाष्टक - श्लोक ९\nश्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.\nदेव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय\nचन्द्रालोकः - अष्टमो मयूखः\nचन्द्रालोकः - सप्तमो मयूखः\nचन्द्रालोकः - षष्ठो मयूखः\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\nकाव्यालङ्कारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2018-11-14T02:14:46Z", "digest": "sha1:3C2QNV234KEG3NKK3KPSXFR4DCMF5FPJ", "length": 9396, "nlines": 216, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रणव मुखर्जी - विकिपीडिया", "raw_content": "\n२४ जानेवारी २००९ – २६ जून २०१२\n१५ जानेवारी १९८२ – ३१ डिसेंबर १९८४\n१० फेब्रुवारी १९९५ – १६ मे १९९६\n२२ मे २००४ – २६ ऑक्टोबर २००६\n११ डिसेंबर, १९३५ (1935-12-11) (वय: ८२)\nवीरभूम जिल्हा, ब्रिटीश भारत (आजचा पश्चिम बंगाल)\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९८६ पूर्वी, १९८९ - चालू)\nराष्ट्रीय समाजवादी काँग्रेस (१९८६ - १९८९)\nमागील इतर राजकीय पक्ष\nसंयुक्त पुरोगामी आघाडी (२००४ - चालू)\nप्रणव मुखर्जी (बांग्ला: প্রণব মুখোপাধ্যায় ; रोमन लिपी: Pranab Mukherjee) (११ डिसेंबर, इ.स. १९३५ - हयात) हे भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला.\nभारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार दिला.\nप्रतिभा पाटील भारतीय राष्ट्रपती\nजुलै २५, इ.स. २०१२ – जुलै २५, इ.स. २०१७ पुढील:\nराजेंद्र प्रसाद • सर्वपल्ली राधाकृष्णन • झाकिर हुसेन • वराहगिरी वेंकट गिरी • मोहम्मद हिदायत उल्लाह • फक्रुद्दीन अली अहमद • बी.डी. जत्ती • नीलम संजीव रेड्डी • झैल सिंग • रामस्वामी वेंकटरमण • शंकर दयाळ शर्मा • के.आर. नारायणन • ए.पी.जे. अब्दुल कलाम • प्रतिभा देवीसिंह पाटील • प्रणव मुखर्जी • रामनाथ कोविंद\n\"अधिकृत संकेतस्थळ\" (इंग्लिश मजकूर).\n\"लोकसभा सदस्यत्वाच्या वेळची प्रोफाइल\" (इंग्लिश मजकूर).\nइ.स. १९३५ मधील जन्म\n१४ वी लोकसभा सदस्य\n१५ वी लोकसभा सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१८ रोजी १०:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43672816", "date_download": "2018-11-14T02:45:23Z", "digest": "sha1:UNX3VYMSPY32ZMMIZRG7HVLVYKJO7LP5", "length": 26241, "nlines": 169, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : #BBCShe 'रस्त्यात मरून पडलेलं कुत्रं पाहून मी नशा करणं सोडलं!' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nपाहा व्हीडिओ : #BBCShe 'रस्त्यात मरून पडलेलं कुत्रं पाहून मी नशा करणं सोडलं\nजान्हवी मुळे बीबीसी प्रतिनिधी, नागपूरहून\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ: 'माझ्या वागणुकीमुळे माझे नातलग माझ्यापासून दूर झाले होते' - शूट/एडिट - शरद बढे\n\"मला हेही कळत नव्हतं आपण ब्राऊन शुगर पितोय, आपला दीड वर्षाचा मुलगा खेळतोय इथे. मुलाला घेऊन मी चार ठिकाणी भीक मागितल्यासारखेच पैसे मागितले खोटं बोलून.\"\nतुषार नातू अगदी शांतपणे नशेच्या गर्तेत हरवलेल्या दिवसांविषयी सांगतात.\nजेमतेम 18 वर्षांच्या वयात तुषार यांना अमली पदार्थांची चटक लागली होती. गांजा, चरस, भांग, अफू, गर्द अर्थात ब्राऊन शुगर. तुषार यांना अशी व्यसनं जडत गेली होती.\n\"शेवटी आईनं आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेरचा जालीम उपाय म्हणून मला जेलमध्येही टाकण्यात आलं. पत्नीकरवीच तक्रार दिली होती,\" ते सांगतात.\nतुषार यापूर्वी मेंटल हॉस्पिटल आणि पुनर्वसन केंद्रात वारंवार दाखल झाले. पण प्रत्येक वेळी बाहेर आल्यावर ते पुन्हा नशेच्या जाळ्यात अडकत गेले.\n\"माझ्या हट्टी आणि जिद्दी स्वभावामुळे आणि चंचल मनोवृत्तीमुळे मी टिकू शकलो नाही आणि पुन्हा पुन्हा व्यसन करत गेलो,\" ते सांगतात.\nसलमान खान : काळवीट शिकार प्रकरणाच्या या 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत\nकॉमनवेल्थमध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या गुरुराजाबद्दल या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत\nभारतात लोक 'घासफूस' जास्त खातात की 'लेग पीस'\nनागपूरच्या एका व्यसनमुक्ती केंद्रात आम्ही तुषार यांची भेट घेतली. निमित्त ठरली एक युवा समाजसेविका.\nनागपूरमध्ये 'BBC She' उपक्रमाअंतर्गत झालेल्या चर्चेदरम्यान तिनं अमली पदार्थांच्या व्यसनाविषयी चिंता व्यक्त केली आणि या विषयावर अधिक वार्तांकन होण्याची गरज बोलून दाखवली.\nत्यानंतर जे चित्र समोर आलं, ते धक्कादायक होतं.\nभारतात नशेची समस्या म्हटलं की वारंवार पंजाबचं नाव पुढे केलं जातं. इतकं की बॉलिवूडनेही त्याची दखल घेतली आणि पंजाबचा 'उडता पंजाब' झाला. पण महाराष्ट्रातली आकडेवारीही धक्कादायक आहे. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे.\nनॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB) 2014 सालच्या माहितीनुसार देशभरात सुमारे 3,647 जणांनी अमली पदार्थांच्या नशेपाई आत्महत्या केली होती. त्यातल्या 1,372 आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात होत्या. हे प्रमाण 37 टक्के होतं, म्हणजेच दर तिसरी आत्महत्या महाराष्ट्रात झाली होती.\nया यादीत तामिळनाडू (552 आत्महत्या) दुसऱ्या तर केरळ (475 आत्महत्या) तिसऱ्या स्थानावर आहे. तर याच काळात पंजाबमध्ये नशेच्या अमलाखाली 38 आत्महत्यांची नोंद झाली.\nदेशात वेगवेगळ्या पदार्थांचं नशेसाठी सेवन होत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते आणि समुपदेशकांच्या निदर्शनास आलं आहे. त्यात गांजा, चरस, भांग, अफू, ब्राऊन शुगर, कोकेनसारखे अमली पदार्थ तर आहेतच, पण सहज उपलब्ध होणारी टर्पेंटाईन, व्हाईटनरसारखी रसायनं आणि अगदी नेल पॉलिश आणि पेट्रोलचाही समावेश आहे.\nदारू पिणाऱ्याच्या तोंडाला येतो तसा वास या पदार्थांचं सेवन केल्यावर येत नाही. त्यामुळं त्यांचं व्यसन एखाद्याला जडलं असेल तर ते कुटुंबीयांनाही लक्षात येत नाही.\nमहिलांमधल्या व्यसनाधीनतेचं प्रमाण समजणं आणखी कठीण आहे, कारण अनेक महिला समोरही येत नाहीत. 'मुक्तांगण' या महाराष्ट्रातल्या मोठया व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी या समस्येच्या मुळाकडे लक्ष वेधलं.\n\"स्त्रियांच्या व्यसनाधीनतेकडे कलंक म्हणून पाहिलं जातं. घरचे ती गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करतात आणि तिला डॉक्टरकडेही नेलं जात नाही,\" असं त्या सांगतात.\nतर नागपूरच्या चिकित्सा मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक डॉ. स्वाती धर्माधिकारी सांगतात, \"महिलांना योग्य उपचार मिळत नाहीत जसे पुरुषांना मिळतात. केवळ मुलींसाठी असलेली व्यसनमुक्ती केंद्रं कमी आहेत, त्यामुळं त्यांचं शोषण सहज शक्य होतं.\"\nप्रतिमा मथळा डॉ. स्वाती धर्माधिकारी\nखरं तर देशात सर्वाधिक सरकारमान्य व्यसनमुक्ती केंद्रं (Integrated Rehabilitation Centre for Addicts अर्थात IRCA) ही महाराष्ट्रात आहेत. देशभरात अशा एकूण 435 केंद्रांपैकी 69 केंद्रं महाराष्ट्रात आहेत आणि त्यातील 27 केंद्रं विदर्भाच्या दहा जिल्ह्यांत (गडचिरोली वगळता) आहेत.\nत्याशिवाय महाराष्ट्रात अनेक खासगी संस्थाही व्यसनमुक्तीसाठी काम करतात. पण राज्यात अधिकृत IRCA पैकी केवळ दोन निवासी केंद्रं महिलांना उपचार पुरवू शकतात.\n\"एखाद्या व्यसनाधीन स्त्रीची माहिती मिळाली तरी तिला घेऊन कुठे जाणार\" असं 'मुक्तांगण' ट्रेनिंग सेंटरचे प्रादेशिक समन्वयक संजय भगत विचारतात.\nकेवळ महिलांसाठी असं केंद्र उभारणंही सोपं नाही, कारण त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित महिलांचीही उणीव भासत आहे. 'मुक्तांगण'ने यावर उपाय शोधला आहे.\n2009 सालापासून त्यांनी 'निशिगंध' या केवळ महिलांसाठीच्या 15 बेडच्या केंद्राची स्थापना केली.\nमुक्ता पुणतांबेकर सांगतात, \"आमच्या इथे सर्व कर्मचारी महिलाच आहेत. त्यामुळं इथं दाखल झालेल्या महिला रुग्णांना अगदी परकं वाटत नाही.\"\n\"ज्यांचे वडील, पती किंवा मुलं व्यसनाधीन आहेत अशा महिलांना आधार देण्याचं काम आमचा 'सहचरी' गट करतो. त्यातल्याच काही महिलांना आम्ही प्रशिक्षण दिलं आणि आता त्याच महिला 'निशिगंध'चं काम डॉक्टर आणि समुपदेशकांसोबत करतात.\"\nया समावेशक योजनेमुळं व्यसनातून मुक्त झालेल्या महिलांनाही नवी संधी मिळत आहे. पण खरी समस्या आहे ती माहितीचा अभाव.\nअमली पदार्थांच्या व्यसनामुळे भारतात किती महिला प्रभावित झाल्या आहेत, याविषयी सर्वसामावेशक माहिती उपलब्ध नाही.\n'हे फक्त हिमनगाचं टोक'\nभारतात 2001नंतर नशेच्या समस्येविषयी कोणतंही सर्वसामावेशक सर्वेक्षण झालेलं नाही. 2016 साली केंद्र सरकारने व्यसनाधीनतेचं प्रमाण, स्वरूप, प्रकार आणि व्यसनाधीन व्यक्तींची संख्या यांविषयी माहिती जमा करण्यासाठी राष्ट्रीय सर्वेक्षण सुरू केलं.\nत्याअंतर्गत देशातल्या 29 राज्यं आणि सात केंद्रशासित प्रदेशांतून माहिती जमा केली जात असून, त्यात पुरुषांसोबतच महिला आणि ट्रान्सजेन्डर व्यक्तींचाही पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. यंदा ऑक्टोबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होऊन अंतिम अहवाल प्रकाशित होणं अपेक्षित आहे.\nपण समोर येत असलेली माहिती जाणकारांनाही विचार करायला लावणारी आहे, असं मत 'मुक्तांगण'च्या संजय भगत यांनी मांडलं आहे. संजय हे या सर्वेक्षणासाठी माहिती गोळा करणाऱ्या प्रादेशिक टीमचं नेतृत्व करत आहेत.\n\"आतापर्यंत आम्ही नोंदवलेली निरीक्षणं अस्वस्थ करणारी आहेत. हे केवळ हिमनगाचं टोक पाहण्यासारखं हे. व्यसनाधीन व्यक्तींचं प्रमाण वाढत आहे आणि कमी वयातच मुलं व्यसनाकडे वळत आहेत,\" असं ते सांगतात.\nभारतात आणि महाराष्ट्रातली परिस्थिती किती चिंताजनक आहे, हे अंतिम अहवाल प्रकाशित झाल्यावरच कळेल. पण अमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येकडे गांभीर्यानं पाहायला हवं, असंच जाणकारांना वाटतं.\n\"व्यसनाधीनतेच्या समस्येविषयी जागरुकता निर्माण करणं आणि लोकांना त्याच्या परिणामांची जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे,\" असं मुक्ता यांना वाटतं.\nनागपूरच्या हिंगण्यातल्या औद्योगिक परिसरातील एका काहीशा सुनसान रस्त्यावर कोपऱ्यात 'मैत्री' हे व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र म्हणजे एक वेगळं जगच आहे.\nइथे बाहेरच्या अंगणात कबुतरं, कोंबडे, बदकं असे पाळीव पक्षी रणरणत्या उन्हात दाणे टिपतायत. आतल्या डॉर्मिटरी हॉलमध्ये व्यसनमुक्तीसाठी आलेले 115 रुग्ण (ज्यांना इथे 'मित्र' म्हटलं जातं) योगाचा सराव करत आहेत. इथेच तुषार नातू समुपदेशक म्हणून काम करतात.\n\"मी रस्त्यात मरून पडलेलं एक कुत्रं पाहिलं बेवारशी. आणि तेव्हा माझ्या मनात विचार आला की 'अरे आपली पण अशीच अवस्था होणार आहे एक दिवस'. तेव्हापासून चौदा वर्षं झाली. आता मी पूर्णतः व्यसनमुक्त आहे.\"\nतुषार यांच्या कौटुंबिक आयुष्यातही स्थैर्य आलं असून त्यांचा मुलगा कॉलेजमध्ये शिकत आहेत. आपले अनुभव त्यांनी 'नशायात्रा' या पुस्तकातून मांडले आहेत.\nतुषार आता 'मैत्री' केंद्राचे संस्थापक रवी पाध्ये यांच्यासोबत इतर व्यसनाधीन व्यक्तींना पुनर्वसनासाठी मदत करतात. रवी यांनी लोक नशेकडे का वळतात, याकडे आमचं लक्ष वेधलं.\nप्रतिमा मथळा रवी पाध्ये\n\"विस्कळीत कुटुंबं, कामाचा तणाव, चुकीची संगत, अशी अनेक कारणं आहेत. आपल्या आनंद साजरा करण्याच्या पद्धती बदलत आहेत. लोक सहज दारू-सिगारेटनं सुरुवात करतात आणि मग त्यांना व्यसन जडत जातं,\" असं रवी यांचं निरीक्षण आहे.\nगेल्या दशकभरात मुंबई-पुण्याजवळच्या छोट्या शहरांत, रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्ट्यांवरील धाडींमुळे तरुणाईमधली व्यसनाधीनता चर्चेत आली.\n'मैत्री'मध्येच आम्हाला यश (नाव बदललं आहे) भेटला. गेली १२-१३ वर्षं, म्हणजे शाळेत असल्यापासूनच तो अमली पदार्थांचं सेवन करायचा. आता वयाच्या 28व्या वर्षी आपण आपलं आयुष्य कसं उधळून लावलंय, याची त्याला जाणीव होते आणि खंतही.\n\"स्वतःच्या शरीराचं मी नुकसान करून घेतलं. मी डान्स करायचो, राष्ट्रीय पातळीवर कराटे खेळलोय. आता त्यातलं काही करू शकत नाही.\"\nयश मोठ्या धीरानं पण अगदी कमी आवाजात आम्हाला त्याची कहाणी सांगतो. त्यानं सोसलेल्या वेदनांचं आणि पश्चात्तापाचं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात दिसतं.\n\"इथे येऊन बराच फरक पडला आहे. सर नेहमी म्हणतात संयम ठेवा, तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही पुन्हा नशेकडे वळणार नाही. मी खूप प्रयत्न करतो. सहन करण्याची ताकद आली आहे आता.\"\n#BBCShe : इथे उच्च शिक्षण असल्यावरच मिळतो चांगला नवरा\n#BBCShe : सावळ्या महिलांच्या राज्यात गोऱ्या हिरॉईन का\n#BBCShe : 'काहींना बलात्काराच्या बातम्यांमध्येच 'रस'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराजकारण, निवडणुका आणि #BeyondFakeNews\nगुजरात दंगल पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; मोदींच्या अडचणी वाढल्या\nराज 'भैय्या' ठाकरे का जात आहेत मुंबईतील उत्तर भारतीय पंचायतीत\nछत्तीसगड निवडणूक : 'साहेब.. मतदान करू, पण बोटांना शाई नका लावू'\nव्हेनेझुएलातल्या 90 टक्के लोकांवर ओढावलंय दरिद्र्य आणि उपासमार\nअनंत कुमार यांना झालेला फुफ्फुसाचा कॅन्सर नेमका काय आहे\nभविष्यात मशरूममधूनही होऊ शकते वीज निर्मिती\n'शिंकताना काळजी घ्या, अन्यथा एखादी साथ भयंकर ठरू शकते'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-11-14T02:45:00Z", "digest": "sha1:N467KOMG6UWYL2VZMGYKPMYESJ2Y7RLM", "length": 6540, "nlines": 289, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रान्समधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► तुलूझ‎ (२ प)\n► नीस‎ (२ प)\n► पॅरिस‎ (२ क, ९ प)\n► बोर्दू‎ (३ प)\n► मार्सेल‎ (३ प)\n► रेंस‎ (२ प)\n► ऱ्हेन‎ (२ प)\n\"फ्रान्समधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ५० पैकी खालील ५० पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १५:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-mayor-selection-6th-march-32443", "date_download": "2018-11-14T03:41:57Z", "digest": "sha1:5ELS7O475WZEEFGWLXWNWBZ4E7SU3PI6", "length": 12254, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur mayor selection 6th march सोलापूरच्या महापौरांची सहा मार्चला निवड | eSakal", "raw_content": "\nसोलापूरच्या महापौरांची सहा मार्चला निवड\nरविवार, 26 फेब्रुवारी 2017\nसोलापूर - महापौरांची निवड सहा मार्च रोजी होणार आहे. याच वेळी उपमहापौरांसह स्थायी आणि परिवहन समितीच्या सदस्यांचीही निवड केली जाणार आहे. त्यासाठी विशेष बैठक बोलावण्याचे पत्र आयुक्तांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविले आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त किंवा त्यांनी पाठविलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होईल. यंदा महापौरपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.\nसोलापूर - महापौरांची निवड सहा मार्च रोजी होणार आहे. याच वेळी उपमहापौरांसह स्थायी आणि परिवहन समितीच्या सदस्यांचीही निवड केली जाणार आहे. त्यासाठी विशेष बैठक बोलावण्याचे पत्र आयुक्तांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविले आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त किंवा त्यांनी पाठविलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होईल. यंदा महापौरपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.\nमहापालिकेच्या 2017-22 या पाच वर्षांसाठी झालेल्या निवडणुकीत 49 जागा मिळवून भाजपने ऐतहासिक यश मिळवले आहे. त्याखालोखाल शिवसेना 21, कॉंग्रेस 14, \"एमआयएम' नऊ, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी चार आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला आणखी चार मतांची आवश्‍यकता आहे. विनाअट आणि सोलापूर विकासाचे ध्येय असलेल्या पक्षाला सोबत घेऊन काम करण्याचे धोरण भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतले आहे. त्यास कोण प्रतिसाद देते हे लवकरच स्पष्ट होईल.\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B9-2/", "date_download": "2018-11-14T03:28:30Z", "digest": "sha1:BNWYUNSKYWYNHMW7N2AXAASVIJ6JC6YH", "length": 8041, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंत्रोपचार प्रकरणाचा अहवाल उपसंचालकांकडे सादर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमंत्रोपचार प्रकरणाचा अहवाल उपसंचालकांकडे सादर\nपुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या मांत्रिक व डॉक्‍टरांच्या मंत्रोपचारप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य उपसंचालक कार्यालयाला अंतिम अहवाल पाठवला आहे. यामध्ये संध्या सोनवणे यांच्यावर उपचार करणारे डॉक्‍टर, दीनानाथमधील नर्स यांचे जबाब तसेच उपचारांची कागदपत्रे पाठविण्यात आली आहेत. हा अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाने राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.\nदीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिला रुग्णावर खासगी डॉक्‍टरने परस्पर मांत्रिकाद्वारे फुले व इतर वस्तू डोक्‍यापासून पायापर्यंत सहा वेळा उतरून टाकल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, महिलेचा 11 मार्चला मृत्यू झाला. या विरोधात पोलिसांत फौजदारी गुन्हाही दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणाची आरोग्य विभागाकडून केली जाणारी तपासणी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल उपसंचलाक कार्यालयाकडे पाठविल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.\nया अहवालामध्ये कोणत्या शिफारशी केल्या आहेत, ते गुलदस्त्यात आहेत. या अहवालात संध्या यांच्यावर उपचार करणारे डॉ. सतीश चव्हाण, डॉ. अनुराधा कुकडे, डॉ. शिवाजी विभूते आणि डॉ. धनराज गायकवाड यांचे लेखी जबाब घेण्यात आले आहेत. तसेच दीनानाथमधील मांत्रिकाचा व्हिडिओ काढताना तेथे उपस्थित असलेली नर्स आणि फार्मासिस्ट यांचाही जबाब घेण्यात आल्याचे कळते आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleम्हाळसाकांत खंडाबाच्या मंदिराला दिल्या खुर्च्या\nNext articleवाढदिवसानिमित्त आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य भेट\nवाढत्या गुन्ह्यांची दखल पोलीस घेतील का\nब्राझिलमध्ये भूस्खलनामुळे 10 जणांचा मृत्यू\nपोलिसांच्या सोंगापुढे अट्टल गुन्हेगारांचे पितळ उघडे\nकॅनडामध्ये दोन विमानांची आकाशात टक्कर\nनिर्दयी मुलाने आईचा केला खून\nनियोजन करून शेवगावच्या व्यापाऱ्याची लूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-grampanchayat-election-junnar-100887", "date_download": "2018-11-14T03:55:15Z", "digest": "sha1:MRCRUCHE3HU63534MD5NKN6QE2RQLEWY", "length": 12480, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news grampanchayat election junnar गोळेगावला ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विकास ताम्हाणे व पल्लवी डोके विजयी | eSakal", "raw_content": "\nगोळेगावला ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विकास ताम्हाणे व पल्लवी डोके विजयी\nशनिवार, 3 मार्च 2018\nजुन्नर (पुणे) : गोळेगाव ता.जुन्नर ग्रामपंचायत पोट निवडणुकीत विकास ताम्हाणे व पल्लवी डोके अनुक्रमे मते 227 व 189 मते मिळवून विजयी झाले. डी.पी.माळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.\nनिवडणुकीचा खर्च न दिल्याने गोळेगाव ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक तीन व वॉर्ड क्रमांक चार मधील प्रत्येकी एक जागा रिक्त झाली होती. त्यासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत वॉर्ड क्रमांक तीन मधून सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा पल्लवी मंगेश डोके तर वार्ड क्रमांक चार मधून बळीराजा कृषी मंडळाचे सदस्य विकास सिताराम ताम्हाणे विजयी झाले.\nजुन्नर (पुणे) : गोळेगाव ता.जुन्नर ग्रामपंचायत पोट निवडणुकीत विकास ताम्हाणे व पल्लवी डोके अनुक्रमे मते 227 व 189 मते मिळवून विजयी झाले. डी.पी.माळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.\nनिवडणुकीचा खर्च न दिल्याने गोळेगाव ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक तीन व वॉर्ड क्रमांक चार मधील प्रत्येकी एक जागा रिक्त झाली होती. त्यासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत वॉर्ड क्रमांक तीन मधून सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा पल्लवी मंगेश डोके तर वार्ड क्रमांक चार मधून बळीराजा कृषी मंडळाचे सदस्य विकास सिताराम ताम्हाणे विजयी झाले.\nयावेळी गिरीजा पसंस्थेचे अध्यक्ष राजेश बिडवई , लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सचिव शंकर ताम्हाणे ,विश्वस्त जयवंत डोके , गोळेगाव सोसायटीचे चेअरमन जितेंद्र बिडवई , सदाशिव ताम्हाणे , गणपत मेहेर, आदी मान्यवरांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला .\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nउल्हासनगरात झळकली डंपिंग हटावची पोस्टर्स; गाड्या रोखण्याचा इशारा\nउल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-12-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-40/", "date_download": "2018-11-14T02:35:20Z", "digest": "sha1:TJ42LJOMMO4XE2TIUVBDBPDLC4NZ7HXT", "length": 9110, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संघर्षामुळे जगातील 12 कोटी 40 लाख भुकेलेल्यांना अन्न मिळणे दुरापास्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंघर्षामुळे जगातील 12 कोटी 40 लाख भुकेलेल्यांना अन्न मिळणे दुरापास्त\nतितक्‍या लोकांचे भूकेने बळी जाण्याची स्थिती\nसंयुक्तराष्ट्रे – जगातील 12 कोटी 40 लाख लोकसंख्या असलेल्या भागातील लोकांना तेथे सुरू असलेल्या संघर्षामुळे अन्न पुरवणे जिकरीचे बनले असून हे लोक आता त्यामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे आहेत असा गंभीर इशारा संयुक्तराष्ट्रांच्या फूड एजन्सीने दिला आहे.\nया एजन्सीचे डेव्हीड बीस्ले यांनी सांगितले की सोमालिया, येमेन, दक्षिण सुदान आणि ईशान्य नायजेरीया या चार देशातील सुमारे 3 कोटी 20 लाख लोकांना रोजचे अन्न मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यांना अन्न पुरवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत पण तेथे सुरू असलेल्या संघर्षामुळे त्यांच्या पर्यंत अन्न पुरवणे जिकीरीचे बनले आहे त्यामुळे हे लोक आज भूकेने मृत्यूच्या दारात उभे आहेत.\nअन्न आणि संघर्ष यांच्यातील संघर्ष विनाशाच्या उंबरठ्यावर आहे असे त्यांनी म्हटले आहे. संघर्षाच्या स्थितीमुळे अन्नाची असुरक्षितता निर्माण होते आणि या अन्न असुरक्षिततेमुळे पुहा संघर्ष उद्‌भवतो अशा विचीत्र स्थितीत हे देश सापडले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. आज जगातील ज्या 81 कोटी 40 लाख लोकांपुढे अन्नाची समस्या आहे. त्यापैकी 60 टक्के लोक असे आहेत की त्यांना यापुढचे जेवण आपल्याला कोठून मिळणार आहे याची समस्या आहे. आणि हे सगळे लोक ज्या भागात संघर्ष सुरू आहे त्या भागातील रहिवासी आहेत.\nजगातील अन्न उत्पादन वाढले आहे अनेक ठिकाणी दारिद्य्राचेही मोठ्या प्रमाणावर निमुर्लन होत आहे. त्यामुळे त्यांची खरेदीची शक्तीही वाढली आहे पण जगातील ज्या भागात मोठ्या प्रमाणावर धार्मिक, वांशिक अथवा सामाजिक विद्वेषातू संघर्षाची स्थिती उद्‌भवली आहे त्या देशातील लोकांपुढे मोठ्या प्रमाणात अन्नाची असुरक्षितता निर्माण झाली असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविविध देशांच्या व्यापार निर्बंधांमुळे जागतिक अर्थकारणाला धोका\nNext articleभारतीय वंशाच्या व्यक्तीचे अमेरिकी हवाई तळावर अपघाती निधन\nरेशन कार्डावर आता आयोडीनयुक्त मीठ मिळणार\nअन्नाविषबाधेपासून जपा स्वतःला ( भाग २ )\nपाकिस्तान अजूनही दहशतवाद पोसतो आहे\nगडकरींच्या गावातील पराभव ही आगामी निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची नांदी – अशोक चव्हाण\nओलांद यांच्या आरोपावर सितारामन यांचे प्रतिआरोप\nभारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Swachy-India-Beti-Bachao-Message-From-Skating-Rally/", "date_download": "2018-11-14T02:30:38Z", "digest": "sha1:U7YDVX7NF4RA2EWHUNWYSZUCHSHAZHWK", "length": 9768, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्केटिंग रॅलीतून स्वच्छ भारत, बेटी बचाओ संदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › स्केटिंग रॅलीतून स्वच्छ भारत, बेटी बचाओ संदेश\nस्केटिंग रॅलीतून स्वच्छ भारत, बेटी बचाओ संदेश\n‘बेटी बचाओ, बेटी पढाओ...’, ‘लेक वाचवा...’ यासह ‘स्वच्छ भारत-सुंदर भारत...’, ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनास शुभेच्छा...’, ‘कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे...’ अशा विविध विषयांवरील फलकांसह स्केटिंगपटूंनी सोमवारी कोल्हापूर शहरात जनजागृती केली. निमित्त होतं अमृतमहोत्सवी दैनिक ‘पुढारी’च्या 79 व्या वर्धापनदिनाचे.\nकोल्हापूर जिल्हा हौशी रोलर स्केटिंग संघटना, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्र आणि जुना बुधवार पेठेतील कदम परिवाराच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘शुभसंदेश’ स्केटिंग रॅली काढण्यात आली. यंदा रॅलीचे 40 वे वर्ष होते. यानिमित्ताने बालचमूंनी खाऊच्या पैशातून बचत केलेला निधी बालकल्याण संकुलासाठी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडे सुपूर्द केला.\nऐतिहासिक बिंदू चौकातून रॅलीची सुरुवात माजी नगरसेवक पांडुरंग इंगवले, तौफीक कोतवाल आणि सुहास जाधव यांच्या हस्ते झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली भाऊसिंगजी रोडवरील ‘पुढारी भवन’ येथे आली. याठिकाणी रॅलीचे स्वागत नूतन महापौर सौ. स्वाती यवलुजे व दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले. यावेळी अ‍ॅड. धनंजय पठाडे, माजी नगरसेवक दत्तात्रय इंगवले, जयेश ओसवाल, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, प्रशिक्षक महेश कदम, भास्कर कदम व तेजस्विनी कदम आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यानंतर बालचमूंनी ‘पुढारी’चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव व राजवीर आणि तेजराज जाधव यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. स्पेश ऑलिम्पीक भारत स्पर्धेत दोन कांस्य पदकांची कमाई करणार्‍या ओम जगताप याचा विशेष सत्कार महापौर स्वाती यवलुजे व संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.\nस्केटिंग रॅलीत किरण शंकर हराळे, सारंग व श्रेयस गोपुकुमार, पृथ्वीराज परशराम फाळके, यशस्वीनी सुजय पवार, सुबहान तौफिक कोतवाल, नोमान असिफ कोतवाल, हिबा जावेद कोतवाल, सैफ समिर सरगुर, हितेन राजेंद्र सरनाईक, अवनि राजेंद्र कदम, साईश राम शिर्के, धीरज शरद पाटील, हरिष उमेश लाटकर, प्रवीण तुकाराम बोटे, अहमद शकुर रईस, खुशी शरद थडके, बिलाल वसिम शेख, इरफाज अझरुद्दीन शेख, पार्थ सुहास जाधव, यश भिकू कांबळे, समृद्धी शरद पाटील, हिबा व जिशान परवेज बागवान या स्केटिंगपटूंसह सौ. उज्ज्वला हराळे, मीनाक्षी गोपुकुमार, सौ. शिल्पा फाळके, समृद्धी पवार, तौफिक कोतवाल, समिर सरगुर, राजेंद्र सरनाईक, संपदा सरनाईक, इंद्रायनी कदम, श्‍वेता शिर्के, पाकिजा अब्दूल शकुररईस, जयाराणी शरद थडके, वसिम अंंजूम शेख, नासिया आझरुद्दीन शेख, सुहास सुरेश जाधव, समद सरफराज बागवान, ओम व हर्षवर्धन मेघशाम जगताप, रुग्वेद जाधव, फबिया सरगुर, साकिद रेटरेकर, अब्दूला व हुमेरा जावेद कोतवाल, निहाल आसिफ कोतवाल, हर्षदा जगताप, सौ. आरती जगताप, अफसरा सरगुर पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.\nसंयोजन आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम, भास्कर कदम, तेजस्वीनी कदम, धनश्री कदम, विरश्री कदम, देवेंद्र कदम, मोरेश्‍वर कदम आदींनी केले.\n‘पुढारी’वर वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव\nइचलकरंजीतील जर्मन गँगला ‘मोका’\nपाटणकर व सुरेश कुलकर्णी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस\nचेन्‍नईत ५० कोटीला गंडा; फरारी संशयिताला अटक\nपन्हाळा येथे तटबंदीस आग\nजुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-front-for-the-honor-of-Bhide-Guruji/", "date_download": "2018-11-14T02:32:35Z", "digest": "sha1:5P6KSQAFL7TOWSESGQJ5TARDZFUYJGK2", "length": 8202, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिडे गुरूजींच्या सन्मानार्थ मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › भिडे गुरूजींच्या सन्मानार्थ मोर्चा\nभिडे गुरूजींच्या सन्मानार्थ मोर्चा\nसांगली येथील शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांच्या सन्मानार्थ बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शहर-जिल्ह्यातील हिंदू संघटना तसेच हिंदुत्ववादी राजकीय पक्षांच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला.\n1 जानेवारी 2018 रोजी भीमा- कोरेगाव येथे जातीय दंगल घडली होती. या दंगलीस शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी जबाबदार असून त्यांना अटक करावी या मागणीसाठी दलित संघटनांनी एल्गार मोर्चा काढला होता व भिडे गुरूजींना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र या प्रकरणात भिडे गुरूजींचा काहीही संबंध नसून त्यांच्या सन्मानार्थ बुधवारी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर, विश्‍व हिंदू परिषद, हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटना तसेच शिवसेना, भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट महामोर्चा काढण्यात आला.\nभिडे गुरूजी वढू बुद्रुक येथे येणार असून सभा घेणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविणार्‍या विकी सौंडे याची सखोल चौकशी करावी, राहुल फटांगडे या तरुणाच्या खुनाची सखोल चौकशी करून दोषी असणार्‍यांवर सक्‍त कारवाई करावी, भिडे गुरूजींचा या प्रकरणात सहभाग नसतानादेखील त्यांचा या प्रकरणाशी संबंध असून त्यांच्यावर कारवाई करा म्हणणार्‍यांची सखोल चौकशी करावी तसेच भिडे गुरुजींवर दाखल केलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी शहर-जिल्ह्यातील हिंदू संघटना तसेच हिंदुत्ववादी राजकीय पक्षांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.\nया मोर्चाची सुरुवात चार हुतात्मा पुतळा चौकातून करण्यात आली. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्‍वर प्रशालेमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आला व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी मोर्चाला शिवसेना शहराध्यक्ष प्रताप चव्हाण, हिंदू महासभेचे माजी राज्याध्यक्ष अभयसिंह इंचगावकर, दत्तात्रय पिसे, विश्‍व हिंदू परिषदेचे रवींद्र साळे, माजी नगरिसेविका रोहिणी तडवळकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी महेश धाराशिवकर, गुरुशांत धत्तुरगावकर, विजय पुकाळे, चंद्रिका चव्हाण, शुभांगी बुवा, पुरूषोत्तम कारकल तसेच मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nछ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा\nरिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास\nडॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल\nसर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान\nनेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार\nपैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punecrimepatrol.com/2017/01/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%95/", "date_download": "2018-11-14T02:35:04Z", "digest": "sha1:263IP6OAHTO3JWOR7QGS72WRSZ2ZRPPZ", "length": 8909, "nlines": 75, "source_domain": "punecrimepatrol.com", "title": "पुणे रेल्वे पोलिसांनी पकडले अडीच कोटी चे सोने ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव – Pune Crime Patrol", "raw_content": "\nपुणे रेल्वे पोलिसांनी पकडले अडीच कोटी चे सोने ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव\nपुणे २७ जाने १७ (पीसीपी) : पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या तपासणीमध्ये चेन्नईहून मुंबईला नेण्यात येत असलेले तब्बल अडीच कोटींचे साडेआठ किलो सोने लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून याबाबत प्राप्तिकर विभागाला कळवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी दिली.\nशुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सहायक फौजदार बाबासाहेब ओंबासे, संतोष लाखे, भिमाशंकर बमनाळीकर, मिलींद आळंदे, गणेश शिंदे, अशोक गायकवाड, अमरदीप साळुंके, कैलास जाधव हे पोलीस अधिक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांनी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकांवर घातपात विरोधी तपासणी कडक करण्याच्या सुचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी व फलाटावर गस्त घालीत होते. त्यावेळी फलाट क्रमांक एकवर चेन्नई एक्स्प्रेस लागलेली होती. गाडीच्या क्रमांक एकच्या बोगीमध्ये 17 व 18 क्रमांकाच्या सीटवर तीन जण संशयास्पद अवस्थेत बसलेले आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. त्यांच्याबाबत संशय अधिकच बळावल्याने पोलीस पथक त्यांच्यासोबत खडकी स्थानकापर्यंत गेले. त्यांच्याजवळील बॅगेमध्ये दोन प्लास्टीक बॉक्समध्ये जड वस्तू असल्याचे लक्षात येताच त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पंचांसमक्ष बॉक्स उघडले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगड्या आणि सोन्याचे दागिने तसेच 24 कॅरेटच्या सोन्याचे पत्र्याच्या पट्ट्या मिळून आल्या.\nतपासा मध्ये त्या तिघांची ओळख पटल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली , सदर इसम आरविंद प्रेमाराम प्रजापती (वय 35, रा. अभया नगर, काळाचौकी, मुंबई), विपुल जेठमल रावल (वय 19, रा. तखतगड, जि. पाली, राजस्थान), प्रतापसिंग कालुसिंग राव (वय 27, रा. बेयणा, ता. मावली, जि. उदयपुर, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nप्रजापती हा ‘कुरीअर’ म्हणून काम करतो. त्याच्याकडे अशा प्रकारचा माल वाहून नेण्याचा परवाना आहे. तो हे सोने घेऊन मुंबईच्या जव्हेरी बाजारातील प्रकाश जैन या सराफाकडे देणार होता. त्याने हे सोने चेन्नईमधून नेमके कोणाकडून घेतले आहे याची माहिती दिली नाही. जप्त करण्यात आलेल्या ऐवजामध्ये 6 किलो 599 ग्रॅम सोन्याच्या पत्र्याच्या पट्ट्यांसह दिड किलो दागिन्यांचा समावेश आहे. दागिन्यांमध्ये जवळपास 140 बांगड्या, नेकलेस, राणीहार यांचा समावेश आहे. या सर्व ऐवजाचे वजन साडेआठ किलो असून 2 कोटी 49 लाख 17 हजार 588 रुपयांचा हा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत प्राप्तिकर विभागाला माहिती कळवण्यात आली असून या तिघांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ही कारवाई अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, उपविभागीय अधिकारी प्रफुल्ल क्षिरसागर, वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पीसीपी/डीजे १८ ३०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/nitishkumar-role-reservation-support-41891", "date_download": "2018-11-14T03:21:14Z", "digest": "sha1:GEMWUQNE6JUL6IQQ3GAP6R3XSH4HO7E5", "length": 12815, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "nitishkumar role for reservation support 'नितीशकुमारांची भूमिका आरक्षण समर्थनाचीच' | eSakal", "raw_content": "\n'नितीशकुमारांची भूमिका आरक्षण समर्थनाचीच'\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nमुंबई - महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल-पाटीदार, उत्तरेत जाट व गुज्जर यांची आंदोलने ही सर्व बाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया आहे. शेतकरी समाजाच्या उद्‌ध्वस्तीकरणावर उत्तर न शोधले गेल्याने हे सारे शेतकरी समाज आरक्षण मागत आहेत. संपन्न मानले गेलेले समाज आड इतक्‍या विपन्नावस्थेला जावा ही शोकांतिका आहे, अशा शब्दांत संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मराठा-पाटीदार-जाट समाजातून होणाऱ्या आरक्षणाच्या मागणीचे समर्थन केले.\nगेल्या रविवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश मेळाव्याचे उद्‌घाटन करताना नितीशकुमार यांनी आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली होती.\nनितीशकुमार हे मराठा-पाटीदार-जाट आरक्षणाचे केवळ समर्थकच नव्हेत तर उद्‌गाते असल्याचे, पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी म्हटले आहे. पंचवीस वर्षांपूर्वी केंद्र सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री असताना त्यांनी या तिन्ही समाजांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली होती. मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना हा निर्णय होणं आवश्‍यक असल्याचा आग्रह त्यांनी धरला होता, असे स्पष्टीकरण पाटील यांनी नितीशकुमार यांच्या भूमिकेविषयी बोलताना दिले.\nनितीशकुमार यांच्या विवेचनानुसार जागतिकीकरणानंतर शेतकऱ्यांच्या मागे सरकारही उभे न राहिल्याने शेतीव्यवसाय संकटात आला.\nशेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि आरक्षणाची मागणी ही त्याचीच प्रतिक्रिया असल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यांचा आग्रह स्वीकारला गेला असता तर मंडल निर्णयाच्या पाठोपाठ जाट, मराठा, पटेल यांच्या आरक्षणाचाही मुद्दा पंचवीस वर्षांपूर्वीच सुटला असता, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/marathi-news-pune-news-home-pmc-100146", "date_download": "2018-11-14T02:24:11Z", "digest": "sha1:WOPMLBDSWHMOWEROVK4KKYTTGEKDHFJM", "length": 3393, "nlines": 25, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news pune news home PMC आता घरे स्वस्त होणार | eSakal", "raw_content": "\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.assalkolhapuri.com/2011/01/blog-post_12.html", "date_download": "2018-11-14T03:47:20Z", "digest": "sha1:BW2NHHNPBCM2QV4FXC2XMETB6EP3JR5X", "length": 6315, "nlines": 63, "source_domain": "www.assalkolhapuri.com", "title": "अस्सल-कोल्हापूरी: आणि हे काय???", "raw_content": "\nकाय सांगायच तुम्हाला; मंडळी आपल्या ब्लॉग ने आज व्हिजिटर्स च शतक पूर्ण केल आणि ते पण फ़क्त ७ दिवसात व्हिजिट्स तरी कुठन कुठन म्हणता, भारत म्हणू नका, तुमचा त्यो इंग्लंड म्हणू नका, अमेरिका म्हणू नका, अगदी ओमान, ईजिप्त, मलेशिया मधन सुद्धा व्हिजिट मिळाल्या.\nखरच भावानो (आणि बहिणींनो म्हणाव का नाही याचा अजून विचार चाललाय...... अजून काय ठरल नाही पण यंदाच्या वर्षात सांगतो नक्की) तुमच्या उदंड प्रतिसादा बद्दल खरच तुमच मनापस्न आभार.\nहे सगळ अजून आपला ब्लॉग मराठी ब्लॉग विश्व वर समाविष्ट झाला नसताना सुध्धा; खरच हे सगळ फक्त तुमच्यामूळच. असच प्रेम राहून दे आपल्या ब्लॉगवर; आधन-मधन कधी तरी एखादी भेट नक्की देत जावा; आपलाच ब्लॉग हाय.\nआणि हो तुम्हाला कधी काय बी सांगाव वाटल; कधी काय कमी जास्त वाटल तर बिनधास्त सांगायच; लाजायच नाही आजिबात. पब्लिकमधी सांगायच नसल तर खाजगीत पण चालल tumacha.assalkolhapuri@gmail.com वर.\nकाय हाय; ब्लॉग जरी माझा असला तरी नाव शेवटी आपल्या कोल्हापूरचच लावतोय ना\nत्यामुळ कोल्हापूरच्या नावाला शोभलसाच ब्लॉग झाला पाहिजे ........काय \nहो एक सांगायचच राहिल. बर का मंडळी लवकरच आपला ब्लॉग आता आपल्या स्वता:च्या पत्त्यावर दिसणार आहे....... म्हणजे लवकरच आपला ब्लॉग आता आपल्या स्वता:च्या पत्त्यावर दिसणार आहे....... म्हणजे आहो www.assalkolhapuri.com वर. म्हणजे कस तुमाला लक्षात ठेवायला बर.\nतवा अगदी हक्कान आपल्या ब्लॉगला व्हिजिट द्याची.\nबराय मग भेटू परत.\nचूक भूल, देणे घेणे.\n‘सकाळ’ भारी का ‘पुढारी’\nमागच्याच आठवड्यात दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली कोल्हापुरात खपात ' सकाळ ' नंबर वन लगेच दुसरयाच दिवाशी ‘ दै. पुढारी ’ ने प...\nहेंच असं आसतय बघा.\nआज कालच्या पोरींचा काय नेम नाही. ह्या कुठ कधी कशा वागतील हेचा भरवसा हेंच्या आई-बापालाच काय पण प्रत्यक्षात ब्रह्मदेवाच्या बाला सुध्धा देता ...\nगेल्या ५-६ महिन्यात मुन्नी आणि शीला या दोन नावांचा भलताच बोलबाला झाला. मुन्नीची बदनामी आणि शिलाची जवानी दोन्ही अगदी टॉपवर होत्या. त्यामुळ बा...\nपोलीस खात्याच्या आयचा घो.\n(सविस्तर बातमी वाचण्यासाठी शेजारील चित्रावर क्लिक करा) आता काय बोलणार जरा तर काय जनाची नाही तर मनाची जरा तर काय जनाची नाही तर मनाची लोक बोलतात ते काय उगीच नाही. हेंच...\nबघा काय Adjust हुतंय का \nआमच 'दादया' म्हणजे रांगडा गडी. वारणेकाठच्या गावातला. घरची बक्कळ शेती, टेन्शन म्हणून कसलं ते नाही. त्यामुळं ...\nबघा काय Adjust हुतंय का \nया सगळ्यांच पुढे होत तरी काय\nसंक्रमण काळाचा आणखिन एक बळी\nआपण कुणाचच काय ठिवून घेत नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dence-fog-at-many-placecs-in-world/", "date_download": "2018-11-14T03:19:41Z", "digest": "sha1:L4GK627D5YEGSNIRYPDVYOIFD2UXIVZ2", "length": 19711, "nlines": 278, "source_domain": "www.saamana.com", "title": "सगळीकडेच ‘फॉग चल रहा है’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपु. ल. सन्मान झाकीर हुसेन, पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर\nसिंधुदुर्ग-रत्नागिरीतील मासळीवरील बंदी उठवा, राज्य सरकारचे गोव्याला पत्र\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी…\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nसगळीकडेच ‘फॉग चल रहा है’\nउत्तर हिंदुस्थान कडाक्याच्याथंडीने गारठला आहे. अनेक भागांमध्ये दाट धुकं पसरलं आहे. दिल्लीमधअये २६ जानेवारीच्या परेडची लगबगही याच दाट धुक्यामध्ये सुरू आहे. उत्तर हिंदुस्थानाप्रमाणे विदेशामध्येही धुक्याच्या दाट चादरीमध्ये अनेक भाग गुरफटलेले बघायला मिळतायत. पाहूयात धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या भागांची काही छायाचित्रं\nधुक्यामुळे पुढचं काहीच दिसत नसल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग मंदावलाय\nधुक्यामुळे पुढचं काहीच दिसत नसल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग मंदावलाय\nबीकानेर स्टेशनदेखील दाट धुक्यात हरवलं होतं\nअलाहाबाद स्टेशनवर ट्रेनची वाट बघणारा हा प्रवासी\nधुक्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावतायत, ज्यामुळे जबलपूर स्टेशनवर खोळबंलेल्या प्रवाशांची अशी अवस्था झाली होती.\nअलाहाबाद स्टेशनवर देखील धुक्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता\nधुक्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावतायत, ज्यामुळे जबलपूर स्टेशनवर खोळबंलेल्या प्रवाशांची अशी अवस्था झाली होती.\nहा फोटो अलाहाबाद इथला असून, या फोटोत धुक्यातून वाट काढत धावणारी रेल्वे बघायला मिळतेय.\nफरीदाबाद-गुरूग्राम एक्सप्रेसवे वर दाट धुक्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती.\nगुरुग्राममध्ये दाट धुक्यातूनही नागरिक वाट काढत इच्छित ठिकाणी जाताना दिसत होते.\nगुरूग्राममधली थंडीच्या मोसमातील प्रत्येक सकाळी ही काहीशी अशीच असते\nदिल्लीतील रायसीना हिल्सला देखील धुक्याने वेढलं आहे\nकडाक्याची थंडी असूनही श्रीनगरजवळ झेलम नदीत वाळू उपसणारे पहाटेच कामाला लागले होते\nधुक्याने वेढलेलं जैसलमेर शहर\nकेरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील अनेक भागात धुकं बघायला मिळत होतं\nधुक्याने गुरफटलेल्या दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आलेला जवान\nकडाक्याच्या थंडीतही जवानांचा दिल्लीतील साऊथ ब्लॉक इथे कडक पहारा असल्याचं बघायला मिळालं\nजम्मूमध्ये दाट धुकं आणि थंडी असूनही आपले जवान सतर्क आहेत\nसंयुक्त अरब अमिरातीमधला जगातला सगळ्यात उंच बुर्ज खलिफा टॉवर देखील धुक्यात हरवल्यासारखा वाटत होता\nलंडनमधील प्रसिद्ध बिग बेन टॉवरलाही धुक्याने वेढा घातला होता\nस्पेनच्या उत्तर भागातील पाम्पलोन भागातील प्राचीन ब्रीजवरून धुक्यातून वाट काढणारी वाहनं\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील१४वे जागतिक मराठी संमेलन मुंबईत\nपुढीलफेरीवाला योजनेला राज्य सरकारची मंजुरी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपु. ल. सन्मान झाकीर हुसेन, पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर\nसिंधुदुर्ग-रत्नागिरीतील मासळीवरील बंदी उठवा, राज्य सरकारचे गोव्याला पत्र\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी...\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/big-b-twited-cms-helicopter-accident-video-261461.html", "date_download": "2018-11-14T03:12:22Z", "digest": "sha1:TLPGKP4BI6ZR73C6R3ULJ3SUOKCTVDNQ", "length": 12017, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिग बींनी ट्विट केला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टर अपघाताचा व्हिडिओ", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nबिग बींनी ट्विट केला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टर अपघाताचा व्हिडिओ\nबाॅलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करून या घटनेची माहिती दिलीच.\n25 मे : निलंग्याहून मुंबईकडे येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळलं. मुख्यमंत्री आणि हेलिकाॅप्टरमधले इतर सुखरूप होते. पण ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सगळ्यांनीच मुख्यमंत्र्यांबद्दल काळजी व्यक्त केली. अगदी बाॅलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करून या घटनेची माहिती दिलीच. शिवाय त्यांनी अपघाताचा ते व्हिडिओही ट्विट केला.\nअमिताभ बच्चन नेहमीच ट्विटरवर अॅक्टिव असतात. कुठल्याही मोठ्या सामाजिक घटनेची दखल ते घेतातच. आताही त्यांनी मुख्यमंंत्र्यांच्या अपघाताची दखल तातडीनं घेतली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: big bTweetअमिताभ बच्चनहेलिकाॅप्टर\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nशाहरुखच्या बाजीगरला 25 वर्षं पूर्ण, त्यावेळी घडल्या होत्या 'या' महत्त्वाच्या घटना\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/iti-cancellation-schedule/articleshow/64578869.cms", "date_download": "2018-11-14T03:46:13Z", "digest": "sha1:XXR26FFHTMBEWU6JMOSAUS476X3RAFO5", "length": 12045, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: iti cancellation schedule - आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक रद्द | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nआयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक रद्द\nम टा प्रतिनिधी, मुंबईव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने एक जून रोजी जाहीर केलेले 'आयटीआय' प्रवेशाचे वेळापत्रक अचानक रद्द करण्यात आले आहे...\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने एक जून रोजी जाहीर केलेले 'आयटीआय' प्रवेशाचे वेळापत्रक अचानक रद्द करण्यात आले आहे. दहावी इयत्तेनंतर 'आयटीआय'ला येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता, दहावीचा निकाल लागण्यापूर्वी इतर विद्यार्थ्यांचे (दहावी फ्रेशर्स वगळता) प्रवेशअर्ज सादर व्हावे, यासाठी 'आयटीआय'ने १ जून रोजीच प्रवेशअर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु, दहावीच्या गुणपत्रिकांअभावी हा अभिनव प्रयोग फसल्याने पूर्ण प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक रद्द करण्याची वेळ 'आयटीआय'वर आली आहे.\nदहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यातील सर्व सरकारी तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील ऑनलाइन प्रवेशाला सुरुवात करण्यात आली होती. त्याचसोबत सर्व फेऱ्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. परंतु, दहावीचा निकाल लागल्यानंतर 'आयटीआय'च्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरताना दहावी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत स्वीकारली न जाणे, मिळालेले गुण न दिसणे अशा अनेक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन जाहीर झालेल्या निकालांमध्ये एनसीसी, स्काऊट गाइड तसेच तंत्रज्ञान विषयांचे गुण दाखवले नसल्याने या गुणपत्रिकांचा आयटीआय प्रवेशासाठी काहीही उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना २२ जून रोजी शाळांमधून मूळ गुणपत्रिका मिळणार असून त्यानंतरच सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nनवी मुंबई याा सुपरहिट\nवकिलांच्या कार्यालयातील कर्मचारी पगाराविना\nनेरूळ-खारकोपर रेल्वेमार्गाचे आज लोकार्पण\nवाशी मार्केटमध्ये चोरांचा सुळसुळाट\n‘सातव्या वेतना’बाबतनवीन वर्षात सुवार्ता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक रद्द...\n‘तोडलेली दुकाने पुन्हा बांधून द्या\nनीरव मोदीविरोधात अजामीनपात्र वॉरंट...\nआजपासून रंगदेवतेचा वार्षिक उत्सव...\nभय्युजी महाराज मुख्यमंत्री प्रतिक्रिया...\nडेब्रिज भरारी पथकातील कर्मचाऱ्यांची फसवणूक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/kshreyawad-between-mp-shivajirao-adhalrav-patil-and-mla-baburao-pacharne/", "date_download": "2018-11-14T02:44:22Z", "digest": "sha1:ERA4RVCNHQOIXZ3C7KHNAVRSW6QW6VUK", "length": 9380, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'त्या' आठपदरी रस्त्यासाठी माझेच प्रयत्न", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘त्या’ आठपदरी रस्त्यासाठी माझेच प्रयत्न\nखा. शिवाजीराव आढळराव पाटील आणि आ.बाबूराव पाचर्णेमध्ये श्रेयवाद\nटिम महाराष्ट्र देशा : पुणे -अहमदनगर- औरंगाबाद असा 235 कीमीचा रस्ता आठपदरी करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. हा रस्ता ऑक्टोबर 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला असून 553 (एफ) असा क्रमांक देण्यात आला आहे.\nया रस्त्यासंदर्भात खा.शिवाजीराव आढळराव पाटील म्हणतात की , पूणे शिरूर नगर हा राज्यसरकारच्या ताब्यात होता. मात्र आठ महिन्यापूर्वी हा रस्ता राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला. त्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. पूणे- शिरूर – नगर हा रस्ता वाघोली सह लोणीकंद ,कोरेगाव भीमा, शिक्रापूर, शिरूर आदी गावांतून जाणारा अतिशय महत्वाचा रस्ता आहे. कोरेगाव भीमा , रांजणगाव, MIDC आणि निवासी क्षेत्र तसेच मराठवाडा ,विदर्भाकडे जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असल्याने वाहनांची मोठी गर्दी वाढलेली आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे यासाठी काही वर्षांपासून माझे प्रयत्न सुरु आहेत.\nतर शिरूर -हवेली चे आमदार बाबूराव पाचर्णे म्हणतात की, हा रस्ता राज्यसरकारच्या ताब्यात होता. तेव्हा मी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो . सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या मदतीने पूणे ते शिरूर 70 कीमी च्या विकासासाठी 1200 कोटी रूपयांचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनात या DPR ला मंजूरी देखील मिळाली होती. मात्र हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत झाल्याने पूढील काम ते करणार आहेत. आम्ही तयार केलेला डी.पी.आर त्यांना देणार असून रस्त्याचे रुंदीकरण तातडीने करण्यात यावे यासाठी पाठपूरावा करणार आहे. सदर आठपदरी रस्त्याने पूणे ते औरंगाबाद हे अंतर केवळ तीन तासांचे होणार आहे.\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपुणे- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीला अजून दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू…\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/dr-nanda-haram-write-article-saptarang-108288", "date_download": "2018-11-14T03:08:29Z", "digest": "sha1:AZADYT7T2HUWHDLZ5ZYLUPUOF6CCG7RC", "length": 30749, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr nanda haram write article in saptarang मळभ (डॉ. नंदा हरम) | eSakal", "raw_content": "\nमळभ (डॉ. नंदा हरम)\nरविवार, 8 एप्रिल 2018\nकामानिमित्त महिनाभर बाहेरगावी गेलेला माझा नवरा शेखर दोन-तीन दिवसांनी परत आला. त्याला पाहिलं आणि माझ्या मनाचा बांधच फुटला. मी त्याच्या मिठीत शिरून रडू लागले. त्याला काही कळेचना. तो म्हणाला ः \"मृणाल, अगं अशी काय करतेस ए वेडाबाई, जणू काही मी पहिल्यांदाच बाहेरगावाहून आल्यासारखी करते आहेस तू... ए वेडाबाई, जणू काही मी पहिल्यांदाच बाहेरगावाहून आल्यासारखी करते आहेस तू...\nत्याला काय सांगणार मी\nकामानिमित्त महिनाभर बाहेरगावी गेलेला माझा नवरा शेखर दोन-तीन दिवसांनी परत आला. त्याला पाहिलं आणि माझ्या मनाचा बांधच फुटला. मी त्याच्या मिठीत शिरून रडू लागले. त्याला काही कळेचना. तो म्हणाला ः \"मृणाल, अगं अशी काय करतेस ए वेडाबाई, जणू काही मी पहिल्यांदाच बाहेरगावाहून आल्यासारखी करते आहेस तू... ए वेडाबाई, जणू काही मी पहिल्यांदाच बाहेरगावाहून आल्यासारखी करते आहेस तू...\nत्याला काय सांगणार मी\nमाझा रियाज चाललेला होता. माझ्या नकळत तल्लीनपणे मी गात होते. शेवटी भैरवीला सुरवात केली. \"श्‍यामसुंदर मनमोहन...' आणि अचानक मी थांबले. माझे साथीदार तबलावादक प्रकाशभाऊही लगेच थांबले. खोलीत नीरव शांतता पसरली. प्रकाशभाऊ घसा खाकरून म्हणाले ः \"\"मृणालिनीताई...'' त्यांच्या हाकेनं मी भानावर आले आणि जाणवलं की माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत. अचानक लक्षात आलं की रियाज करत असताना हे काय घडलं अगदी कानकोंडी अवस्था झाली. \"\"प्रकाशभाऊ, आलेच हं...'' असं म्हणून चटकन आत गेले.\nआतल्या खोलीत जाऊन अश्रूंना आणखी वाट करून दिली. कळत नव्हतं...नेमकं काय होतंय ज्या क्षणी मी \"मनमोहन...' असं म्हटलं त्या क्षणी मोहनचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यांसमोर तरळला आणि त्याच्याच विचारात मी हरवून गेले. रियाज करताना पहिल्यांदाच माझ्या हातून असं काहीतरी घडलं होतं. लक्ष विचलित करणारं. सूर अर्ध्यावर टाकून मी उठले, याची टोचणी मनाला लागली होती. तोंडावर पाण्याचे हबके मारले, तोंड पुसलं आणि मी पुन्हा बाहेर आले.\nप्रकाशभाऊ वाटच बघत होते.\nते मला म्हणाले ः \"\"ताई, बऱ्या आहात ना काय होतंय\n\"\"बरं वाटत नाही,'' असं सांगत मी त्यांना म्हणाले ः \"\"आज रियाज आपण इथंच थांबवू या. मी विश्रांती घेते. पुन्हा रियाज करायचा असेल, तेव्हा बोलावेन मी तुम्हाला.''\nत्यांच्या उत्तराची वाट न बघताच मी आत निघून गेले. घरात मी एकटीच होते.\nशेखर - माझा नवरा - कामानिमित्त गेला महिनाभर बाहेरगावी गेला होता. मी बिछान्यावर अंग टाकलं.\nडोळे पुन्हा वाहू लागले...रडू नेमकं कशाचं येतंय, हे मला कळत नव्हतं; पण मोहनच्या विचारानं आपण इतके का विचलित झालो आहोत, याचं माझं मलाच नवल वाटत होतं. खरंच...मोहन, तू अशी काय जादू केलीस की मी एवढी गुरफटत गेले माझी आणि मोहनची ओळख केवळ गेल्या काही महिन्यांतली. लगतचा सगळा भूतकाळ फेर धरून माझ्याभोवती नाचू लागला...\nमला चांगलं आठवतंय, साधारणचः सहा-सात महिन्यांपूर्वी माझा गाण्याचा कार्यक्रम झाला होता. गाणं संपल्यावर मोहन माझ्याकडं आला आणि माझ्या गाण्याची स्तुती करू लागला. आभार मानून, जुजबी बोलून मी माझ्या मार्गाला लागले. यानंतर पंधरा-एक दिवसांनीच माझा पुन्हा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यावर याही वेळी मोहन माझ्या जवळ आला आणि म्हणाला ः \"\"दीदी, मारुबिहाग तर इतका सुंदर गायलात तुम्ही...कान अगदी तृप्त झाले.''\n-मी म्हटलं ः \"\"आपल्यासारख्या रसिकश्रोत्यांची दाद हीच आमची कमाई असते आपली ओळख\n\"\"मी मोहन...'' असं म्हणत त्यानं त्याचं कार्ड माझ्या हातात ठेवलं.\nपुढं काही बोलणार, तेवढ्यात इतर रसिकश्रोते तिथं आले आणि मी त्यांच्या गराड्यात अडकले.\nनंतरच्याही दोन कार्यक्रमांना मोहन आला होता आणि कार्यक्रम संपल्यावर आवर्जून गाण्यातल्या आवडलेल्या जागा सांगून गेला होता. त्यानंतरचा नाशिकचा कार्यक्रम चांगलाच स्मरणात राहिला. मध्यंतराच्या वेळी समोर बघते तर मोहन माझ्याकडंच बघून हात हलवत होता. मध्यंतरानंतर कार्यक्रम खूपच रंगला. एकदा मोहन तिथं बसला आहे, हे लक्षात आल्यावर माझी नजर सारखी सारखी त्याच्याकडं वळत होती. तो गाणं ऐकण्यात कमालाचा रंगून गेला होता आणि उत्स्फूर्तपणे दाद देत होता. त्याच्या चेहऱ्यावरून कौतुक अगदी ओसंडून वाहत होतं. कार्यक्रम संपवून बाहेर पडले आणि मन अगदी नकळत त्याचा शोध घेऊ लागलं. एवढ्यात सोमनाथ - माझा ड्रायव्हर - गाडी घेऊन आला, त्यामुळं मी लगेच गाडीत बसले. मोहनची भेट न झाल्यामुळं थोडी हुरहूर लागली. थोडं अंतर पार केलं आणि अचानक गाडी आचके देऊन बंद पडली. एकतर रात्रीचे बारा वाजून गेले होते, कुठं जवळपास गॅरेज असल्याचंही दिसत नव्हतं. गाडी सुरू करण्याचे सोमनाथचे प्रयत्न सुरू होते. एवढ्यात दुरून एक मोटरसायकल येताना दिसली. ती आमच्या गाडीजवळ येऊन थांबली. हेल्मेट असल्यामुळं कोण व्यक्ती आहे, हे समजत नव्हतं; त्यामुळं मी थोडी धास्तावलेच. त्या व्यक्तीनं हेल्मेट काढलं अन्‌ बघते तर काय...चक्क मोहनच माझ्या पुढं उभा होता मी न राहवून म्हटलं ः \"\"अगदी देवासारखा आलास, नाव सार्थ केलंस मी न राहवून म्हटलं ः \"\"अगदी देवासारखा आलास, नाव सार्थ केलंस\nथोडंसं बावरून तो म्हणाला ः \"\"काहीतरीच काय दीदी मी तुमच्या सेवेकरिता कधीही तयार आहे.''\n'' या माझ्या प्रश्‍नावर तो तत्परतेनं म्हणाला ः \"\"तुमची हरकत नसेल तर गाडीचा काय प्रॉब्लेम झालाय ते बघू का\n\"हा कालचा मुलगा काय फॉल्ट शोधणार' असं सोमनाथच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. त्याच्या नाराजीकडं दुर्लक्ष करून मी मोहनला म्हटलं ः \"\"बघ प्रयत्न करून.''\n-मोहननं बारकाईनं निरीक्षण केलं. थोडा वेळ गेला; पण त्यानं गाडी स्टार्ट करून दिली.\n-मी मनापासून त्याचे आभार मानले आणि घरी येण्याचं आमंत्रणही दिलं.\nत्याला मी पत्ता सांगणार, तर तो म्हणाला ः \"\"दीदी, तुम्ही कुठं राहता हे सांगायची गरजच नाही. मी येईन जरूर\nतो कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी मी घरी गेले. रियाज तर रोज सुरूच असायचा. कार्यक्रम असला की त्यानुसार वेगवेगळे राग, चीजा यांचा सराव चालायचा. अशीच एकदा रियाजाला बसले होते. त्या दिवशी चांगलाच सूर लागला होता. अगदी तल्लीन झाले होते. गाणं संपलं आणि टाळ्यांच्या आवाजानं डोळे उघडले. बघते तर मोहन उभा राहून टाळ्या वाजवत होता.\n' त्याचे डोळेच सांगत होते. त्या दिवसानंतर काय माहीत, असं काय घडलं... त्यानं जणू काही जादूच केली माझ्यावर. उठता-बसता त्याचाच विचार...रियाजाच्या वेळी क्वचित यायचा; पण तो असला की खूप छान वाटायचं. गाणं खुलायचं. त्यानंतरच्या जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमाला त्याची हजेरी होती. हळूहळू तो माझ्याबरोबर गाडीनंच येऊ-जाऊ लागला.\nप्रकाशभाऊ उगीचच अस्वस्थ होत आहेत, असं वाटायचं.\nएकदा त्यांना मी हटकलंही ः \"\"नाही ताई, काही नाही'' असं म्हणत त्यांनी विषयाला बगल दिली.\nमला कळत नव्हतं, यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे मला त्याची सोबत आवडते, त्याच्या उपस्थितीत माझा कार्यक्रम बहरतो; यात गैर काय, तेच मला कळत नव्हतं.\nपण एक मात्र खरं, की जसजसा मी त्याचा विचार करत होते; तसतशी मी त्याच्यात गुंतत जात होते. कधीही भेट झाली की गाण्याविषयीच गप्पा चालायच्या. आमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आम्ही दोघं एक अवाक्षरही कधी बोललो नव्हतो. आठेक दिवस तो भेटला नाही की बेचैनी यायची हे मात्र खरं अचानक एक दिवस त्यानं अशी काही बातमी सांगितली, की माझं अवसानच गळालं.\nमाझं पोस्टिंग न्यूयॉर्कला झालं असून, कमीत कमी एक वर्षाचं प्रोजेक्‍ट असेल; पण जास्त काळही लागू शकतो,'' मोहननं माहिती दिली.\nमोहननं हे सांगितल्यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी, हेच मला कळेनासं झालं. बातमी चांगली असली तरी आता तो दुरावणार, या कल्पनेनं मी पार गोंधळून गेले. त्याचं अभिनंदन करणं तर दूरच; पण माझेच डोळे भरून आल्याचं बघून मोहनही भांबावला. तो म्हणाला ः \"\"दीदी, अहो असं काय करता मला वाटलं, तुम्हाला खूप आनंद होईल अन्‌ मला मस्त पार्टी मिळेल मला वाटलं, तुम्हाला खूप आनंद होईल अन्‌ मला मस्त पार्टी मिळेल\nनंतर तो दिङ्‌मूढ होऊन बघतच राहिला. माझ्या मनात आलं ः \"खरंच किती भाबडा आहे मोहन...मी त्याच्यात किती गुंतलेय, याचा त्याला काही पत्ताच नाही पण चला, एका अर्थानं हेही बरंच झालं...या कानाचं त्या कानाला कळू द्यायला नको.'\n- मी सावरत म्हटलं ः \"\"मोहन, अरे काही नाही. तुझी मला इतकी सवय झाली आहे, की \"तुझ्याशिवाय माझा कार्यक्रम' ही कल्पनाच मला सहन होत नाही.''\nतो म्हणाला ः \"\"अहो दीदी, काहीतरीच तुमचं तुमचे कितीतरी श्रोते आहेत. त्या असंख्य श्रोत्यांमधलाच मी एक.''\nतसं पाहिलं तर तेही खरंच होतं, त्याच्या दृष्टीनं...पण माझ्यासाठी तो फक्त श्रोता नव्हता. नेमक काय नातं म्हणायचं आमच्यातलं त्याचा सहवास मला हवाहवासा वाटतो, त्याच्याबरोबर बोलत राहावंसं वाटतं; पण नेमकं काय आवडतं त्याचा सहवास मला हवाहवासा वाटतो, त्याच्याबरोबर बोलत राहावंसं वाटतं; पण नेमकं काय आवडतं नेमकं काय वाटतं प्रश्‍नावर प्रश्‍न...पण उत्तर सापडेना. मग वाटलं, जाऊ दे. प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर मिळालंच पाहिजे, असा आग्रह का काही प्रश्‍नं अनुत्तरितच राहावेत...नाही तरी आता तो चाललेलाच आहे...परदेशात.\nमाझ्या मनातलं वादळ आतल्या आत मी परतवलं. त्याचं अभिनंदन केलं. दुसऱ्या दिवशीच्या पार्टीचं निश्‍चित केलं. कारण, लगेच दोन दिवसांत तो गावाला म्हणजे नाशिकला जाऊन आई-बाबांना भेटून येणार होता. गाडी बंद पडली असताना नाशिकला तो त्या रात्री देवासारखा कसा धावून आला, त्याचा उलगडा मला आत्ता झाला. तेव्हा मी विचारच केला नव्हता. दुसऱ्या दिवशी पार्टी झाली. माझ्याच कार्यक्रमाची सीडी मी त्याला भेट दिली. त्यानं माझा निरोप घेतला.\nवरकरणी मी खूप शांत राहण्याचा प्रयत्न करत होते; पण आतून मात्र ढासळले होते. खूप काही गमावल्यासारखं वाटत होतं मला. कुणाशीही हे बोलता येत नव्हतं.\nभूतकाळातला हा फेरफटका मारल्यावर मन थोडंसं शांत झालं. लक्षात आलं की केवळ त्याच्या सहवासाची आपल्याला सवय झाली होती. कामानिमित्त बाहेरगावी गेलेला माझा नवरा शेखर दोन-तीन दिवसांनी परत आला. त्याला पाहिलं आणि माझ्या मनाचा बांधच फुटला. मी त्याच्या मिठीत शिरून रडू लागले. त्याला कळेचना. तो म्हणाला ः \"\"मृणाल, अगं अशी काय करतेस ए वेडाबाई, जणू काही मी पहिल्यांदाच बाहेरगावाहून आल्यासारखी करते आहेस तू... ए वेडाबाई, जणू काही मी पहिल्यांदाच बाहेरगावाहून आल्यासारखी करते आहेस तू...\nत्याला काय सांगणार मी\nएक खरं, शेखरच्या कुशीत मला खूप बरं वाटत होतं. त्याचा आश्‍वासक स्पर्श सुखावत होता. शेखरच्या मिठीत शिरणारी मी तीच होते. त्या भावना, त्यांची तीव्रता तीच होती. त्यात काही बदल नव्हता. एका झटक्‍यात मनावरचं मळभ निघून गेलं. आता खूप मोकळं वाटत होतं. मनाची संभ्रमावस्था दूर झाली होती.\nमी सावरले. परत एकदा मी दिनक्रमात गुरफटून गेले. मनाच्या तारा परत झंकारू लागल्या आणि गळ्यातल्या सुरांनी ताल पकडला.\n\"श्‍यामसुंदर मनमोहन...' रियाज करताना डोळे आता हसत होते...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर\nबुलडाणा : तालुक्यातील वडगाव (खंडोपंत) येथील शेतकरी हे त्यांच्या शेतातील विहिरीवरील मोटारपंप सुरू करण्यासाठी जात असताना अचानक बिबट्याने शेतकर्‍यावर...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/new-species-tree-found-32581", "date_download": "2018-11-14T03:02:53Z", "digest": "sha1:WZ7TMTI7V572A3X6NWEFMXN2S6BZNRTU", "length": 11621, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "new species of tree found वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध | eSakal", "raw_content": "\nवनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध\nसोमवार, 27 फेब्रुवारी 2017\nकोची : इडुक्की जिल्ह्यातील इडाथट्टू आणि कन्नडिपारा भागात वनस्पतीच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. मनकुलम जंगलभागात सापडलेल्या या वनस्पतीला इम्पॅटिअन मनकुलामेन्सिस असे नाव देण्यात आले आहे. विभागीय वनअधिकारी बी. नागराज यांनी सर्वप्रथम जुलै 2015 मध्ये या वनस्पतीचा शोध लावला होता.\nकोची : इडुक्की जिल्ह्यातील इडाथट्टू आणि कन्नडिपारा भागात वनस्पतीच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. मनकुलम जंगलभागात सापडलेल्या या वनस्पतीला इम्पॅटिअन मनकुलामेन्सिस असे नाव देण्यात आले आहे. विभागीय वनअधिकारी बी. नागराज यांनी सर्वप्रथम जुलै 2015 मध्ये या वनस्पतीचा शोध लावला होता.\nइम्पॅटिअन श्रेणीतील ही वनस्पती नवी असल्याचे त्या वेळी नागराज यांनी सांगितले होते, या कामात त्यांना संशोधक के. एम. प्रभुकुमार यांची मदत लाभली होती. 2016च्या सप्टेंबरमध्ये कन्नडिपारा येथे ही वनस्पती पुन्हा आढळली, जगासाठी मात्र ती अनोळखी वनस्पतीच होती. आता आंतरराष्ट्रीय जनरल फायटोटाक्‍सामध्ये याबाबतचे शोधपत्र छापून आले असून, या वनस्पतीची 100 ते 150 झाडेच सापडली असल्याने तिला अतिशय चिंताजनक श्रेणीत दाखल करण्यात आले आहे.\nही वनस्पती दगडांमध्ये असलेल्या ओलाव्यात वाढते, तिला जुलै ते ऑक्‍टोबर दरम्यान फुले येतात आणि ती पांढरी असून, त्यांच्यावर गुलाबी रंगाची हलकी छटा असते, अशी माहिती या शोधपत्रात देण्यात आली आहे.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nश्रीलंका हा हिंदी महासागरातील छोटासा बेटांचा देश. दक्षिण आशियात भारतानंतर लोकशाही प्रगल्भतेने राबविणारा देश म्हणून श्रीलंकेची ख्याती सर्वश्रुत आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-14T02:48:06Z", "digest": "sha1:D6QB6IFCU7YBNMQVPXDE7KTTTK4ZTMOV", "length": 3762, "nlines": 39, "source_domain": "2know.in", "title": "वाय-फाय | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nजुन्या वाय-फाय राऊटरची रेंज कमी पडू लागली, तेंव्हा मी एक नवीन वाय-फाय राऊटर विकत घ्यायचे ठरवले. फारसा विचार न करता ज्या राऊटरला …\nस्वतःचे मोबाईल नेटवर्क सुरु करा\nस्वतःचे मोबाईल नेटवर्क म्हणजे मला असं नेटवर्क म्हणायचं आहे की, ज्यावरुन आपण आसपासच्या ठराविक क्षेत्रात खाजगी कॉल करु शकतो. हे तसं वरवकरणी …\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\nआजकाल प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये ‘वाय-फाय’ (Wi-Fi) नेटवर्कशी जोडलं जाण्याची सुविधा असते. वाय-फाय नेटवर्क हे इंटरनेटशी संबंधीत आहे. ‘वाय-फाय’च्या माध्यमातून आपल्याला एका ठराविक …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punecrimepatrol.com/2016/07/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T02:31:12Z", "digest": "sha1:GPI5YQDAEUEQUZKEM7BY4E2SFTAGZJUB", "length": 5330, "nlines": 74, "source_domain": "punecrimepatrol.com", "title": "रेल्वे पोलीसांची कामगीरी – Pune Crime Patrol", "raw_content": "\nरेल्वे प्रवासात आजारी पडलेल्या महीलेच्या मदती करीता सह पो आयुक्त श्री सुनील रामानंद यांचे मार्फत अती पो अधीक्षक तुशार दोशींची मदत.\nपुणे ०४ जुलै : कल्याण येथुन उद्यान एक्सप्रेसने बंगळुरु करीता निघालेल्या सौ आशा प्रकाश जैन यांच्या औषधाच्या गोळ्या कल्याण येथेच राहील्या, रेल्वेने पुणे स्थानक सोडल्या नंतर त्यांची तब्येत बीघडली असता त्यांनी त्यांच्या भावाला बंगळुरु येथे संम्पर्क साधला, आशा यांना रेल्वेची जास्त माहीती नसल्यामुळे त्यांच्या भावाने पुणे शहरात त्यांच्या ओळखीच्या पत्रकाराला संपर्क केला, सदर पत्रकाराने त्वरीत हालचाल करुन सदर बाब सह पोलीस आयुक्त श्री सुनील रामानंद यांचे कानावर घातली, सह आयुक्तांनी रेल्वे अति पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांना संम्पर्क करुन, रेल्वे कुर्डवाडी स्थानकात पोचणे आधीच सहायक पोलीस निरीक्षक रामदास आवारे व त्यांचे सहकारी, आशा जैन यांना लागणारी औषधे घेउन तयार होते, थोड्याच वेळात उद्यान एक्सप्रेसचे आगमन झाले व पोलीसांनी त्वरीत आशा जैन ज्या डब्यात प्रवास करत होत्या तेंथे जाउन त्यांना औशधे दीली, जैन यांनी लागलीच औषधे घेतली व त्यांना लगेच बरे वाटंले, श्री आवारे यांनी जैन यांना सोलापुर येथे जात असलेल्या महीला पोलीस कर्मचार्याला सोबत करुन दीली तसेच आवश्यक वाटल्यास सदर महीला कर्मचार्याला काही सुचना दिल्या.\nरेल्वे पोलीसांनी केलेल्या मदती करीता आशा जैन व संतोष जैन व डब्यातील प्रवाषांनी जल्लोष केला, व सर्वांनी खुप खुप आभार मानले, तसेच रेल्वे पोलीसांच्या च्या मदती मुळे एका महीलेला झालेला धोका टळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Five-employees-of-Kudchade-Health-Center-are-facing-malaria/", "date_download": "2018-11-14T02:29:33Z", "digest": "sha1:KFUVIROWVC7MS73L6PDMY42Z6ZEBSEGU", "length": 8576, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुडचडे आरोग्य केंद्राच्या पाच कर्मचार्‍यांना मलेरिया | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › कुडचडे आरोग्य केंद्राच्या पाच कर्मचार्‍यांना मलेरिया\nकुडचडे आरोग्य केंद्राच्या पाच कर्मचार्‍यांना मलेरिया\nमडगाव : विशाल नाईक\nसांगे, केपे, कुडचडे आणि सावर्डे अशा चार मतदारसंघातील रुग्णांची सेवा बजावणार्‍या कुडचडे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिके बरोबर इस्पितळाच्या रुग्णवाहिकेचे दोन चालक आणि दोन सुरक्षारक्षक मिळून पाच जणांना मलेरियाची लागण झाल्याने कुडचडे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nया पाच जणांबरोबर नवीन इस्पितळाच्या बांधकामावर काम करणारे अनेक कामगार मलेरिया बाधित असून त्यांच्यावर उपचार करून त्याना घरी पाठणविण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकाराने कुडचडे भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.\nसविस्तर वृत्ताप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून कुडचडे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. पावसात कंत्राटदाराकडून काँक्रीटचे काम केले जाते. गेल्या वेळी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे इस्पितळाच्या बांधकामांत पाणी शिरले होते. यावेळी देखील कंत्राटदराने योग्य खबरदारी न घेतल्याने बांधकामांत चिखल साचून अनेकांना मलेरियाची लागण झाली आहे. आरोग्य केंद्राने खबरदारीचे उपाय म्हणून बांधकामावरील कामगारांना बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी औषधांचे फवारे मारण्याकरिता यंत्र उपलब्ध करून दिले आहे. इस्पितळाचे कर्मचारी मलेरियाचा धसका घेऊन या ठिकाणी काम करत आहेत. सदर इस्पितळ अजून बांधून पूर्ण झालेले नाही. बांधकामाची गती रोडावत चालल्याने अखेर वाहन पार्किंगसाठी उभारण्यात आलेल्या तळमजल्यात हे आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून इस्पितळ पार्कींगच्या जागेत सुरू आहे पण शेजारीच दुसर्‍या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने चिखल, साचलेले पाणी आणि इतर अस्वच्छतेच्या प्रकारांमुळे पावसाळ्यातील रोगांची भीती रुग्णांबरोबर इस्पितळातील कर्मचारी वर्गाला भेडसावू लागली आहे.\nखुद्द इस्पितळाचे कर्मकचार्‍यांना मलेरियाची लागण झाल्याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात अली होती. विशेष म्हणजे मलेरिया झालेल्या या रुग्णांना इस्पितळात जास्त दिवस भरती करून ठेवण्यात आले नाही. इस्पितळात चौकशी केली असता त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत अशी माहिती प्राप्त झाली.\nआरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहनराव देसाई यांना विचारले असता पाच कर्मचा़र्‍यांना मलेरियाची लागण झाली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मलेरिया बाधित असलेले दोन सुरक्षारक्षक सांगे येथील आहेत. त्यामुळे त्यांना मलेरियाची लागण इथेच झाली आहे, असे म्हणता येणार नाही तसेच रुग्णवाहिकेच्या दोन चालकांपैकीं एकजण वाळपई येथील तर दुसरा सांगे येथील राहणारा आहे. इस्पितळाची परिचारिका मात्र इथलीच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nइस्पितळाच्या बांधकामावर काम करणारे कामगार वास्को व इतर भागातून आणले जात आहेत. गेल्या आठवड्यात अनेक कामगारांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळून आले होते. पण आरोग्य केंद्राने योग्य ती काळजी घेतली होती. सध्या मलेरिया नियंत्रणात असल्याचे डॉ. देसाई म्हणाले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Tribal-Community-Front/", "date_download": "2018-11-14T02:51:17Z", "digest": "sha1:YNJAF4VYPVQ2DEV2MNGDE735CDITDOWF", "length": 5000, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आदिवासी समाजाचा मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › आदिवासी समाजाचा मोर्चा\nआदिवासी समाज बांधवाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. 4) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चेकरांनी पारंपरिक वेशभूषा करत लक्ष वेधून घेतले.\nजिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. त्यात प्रामुख्याने शंबरी आर्थिक विकास महामंडळ कायम ठेवून त्यांची शाखा जिल्हानिहाय सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. आदिवासी वाड्या-वस्त्यांवर जाऊन पंचनामे केल्यानंतर जात प्रमाणपत्राचे वाटप करावे.\nगायरान जमीन कसणार्‍या आदिवासींच्या नावावर सातबारा करण्यात यावा. आदिवासी जात प्रमाणपत्रासाठी 1951 ची लावलेली खासरा पाहणी पत्रक ही जाचक अट रद्द करण्यात यावी, राज्यातील आदिवासींना दारिद्य्र रेषेखाली सामावून घेणे. आदिवासी वाड्यांवर स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात यावी. आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह बंद करण्यात येऊ नये. जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास फाशीची शिक्षा करण्यात यावी. तसेच त्या पीडित मुलीस शासनाकडून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर एकलव्य ब्रिगेड सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश वेताळ, मराठवाडा अध्यक्ष प्रल्हाद दळवी, जिल्हाध्यक्ष नितेश बरडे, तालुकाध्यक्ष कृष्णा गायकवाड यांची स्वाक्षरी आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-ambulance-stuck-in-Vehicles-crowd/", "date_download": "2018-11-14T02:59:23Z", "digest": "sha1:YQHP4A6CUHI3NC3EQNXE2MJKRVF7HBVB", "length": 8021, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाहनांच्या गर्दीत आजही अडकली अ‍ॅम्ब्युलन्स | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › वाहनांच्या गर्दीत आजही अडकली अ‍ॅम्ब्युलन्स\nवाहनांच्या गर्दीत आजही अडकली अ‍ॅम्ब्युलन्स\nकोल्हापूर : विजय पाटील\nक्षणभराचा उशीर झाला तर कुणाचा जीव जाऊ शकतो आणि थोडंसं लवकर पोहोचलं, तर लाखमोलाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे सायरन वाजत येणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून द्यायला हवी; परंतु शुक्रवारी दुपारी सायरन वाजवत रुग्णालयात पेशंटला घेऊन जाणारी अ‍ॅम्ब्युलन्स पुन्हा वाहनांच्या गर्दीत अडकली. बर्‍याच वेळानंतर अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मिळाली व ती भुर्रकन हॉस्पिटलच्या दिशेने गेली.\nकोल्हापुरातील रंकाळा रोडवरील वाहनांच्या कोंडीमुळे एक अ‍ॅम्ब्युलन्स गर्दीत अडकली. कोंडीमुळे अ‍ॅम्ब्युलन्सला दवाखान्यात पोहोचण्यास उशीर झाला. या विलंबामुळे अ‍ॅम्ब्युलन्समधील तीन वर्षांच्या चिमुकल्याला प्राण गमवावे लागले. हॉस्पिटलच्या दारातच ‘सोनू’ नावाच्या या बालकाने त्याच्या वडिलांच्या मांडीवरच मान टाकली. ही अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना नुकतीच घडून गेली; पण या निमित्ताने अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून देण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला. कारण, अ‍ॅम्ब्युलन्समध्ये असणारा रुग्ण हा कोणाचा तरी कणखर बाप असू शकतो. कुणाची तरी कनवाळू माय असू शकते. असू शकते कोणा माता-पित्याला जीव लावणारी गोड छकुली किंवा खोडकर पिंट्या. याहीपेक्षा जीवनाशी संघर्ष करणारा कोणीही ‘माणूस’ उपचारासाठी असू शकतो यामध्ये. शेवटी माणूस महत्त्वाचा.\nत्याचे आयुष्य तर अनमोल. लाखमोलाचं.\nशुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास भाऊसिंगजी रोडवर पुन्हा सायरन वाजवत हॉस्पिटलकडे जाणारी अ‍ॅम्ब्युलन्स वाहनांच्या गर्दीत अडकली. सायरन वाजत असतानाही काही वेळ अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मिळत नव्हती. सीपीआरसमोरच हा प्रकार दिसून आला. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये असणार्‍या पेशंटच्या जीवन-मरणाशी संघर्ष सुरू असताना वाहतूक कोंडीमुळे विलंब होणे म्हणजे विनाकारण एखाद्याचा जीव घालवण्यासारखे आहे. त्यामुळे काहीही झाले तरी सायरन वाजवत पाठीमागून येणार्‍या किंवा समोरून आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून देण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. ही जबाबदारी जशी वाहनधारकांची आहे. तशीच पादचार्‍यांची आहे. त्या पटीतच रस्त्यावर टवाळक्या पीटत घोळके करून वाट अडवणार्‍यांचीसुद्धा आहे.\n‘आधी अ‍ॅम्ब्युलन्सला वाट द्या’ जनचळवळ\n‘आधी अ‍ॅम्ब्युलन्सला वाट द्या, असे आवाहन करणारी लोकचळवळ शुक्रवारपासून शहरात विविध संघटनांच्या वतीने सुरू झाली. ही जनजागृती शहरासह आता तालुक्याच्या ठिकाणी आणि महामार्गांपर्यंत केली जाणार आहे. यासाठी अनेक संस्था, संघटनांनी उत्स्फूर्त पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातही याबाबतचे मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातून सुरू झालेल्या या चळवळीचे लोण आता इतर जिल्ह्यांतही वेगाने पसरत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच याबाबत गांभीर्याने दक्ष राहून वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Budget-live-Updates-Sudhir-Mungantiwar-Maharashtra-Budget-2018-19/", "date_download": "2018-11-14T03:04:57Z", "digest": "sha1:IRPJHOQIR5GKG5G42CFNVRHLNZFJESFL", "length": 7281, "nlines": 67, "source_domain": "www.pudhari.news", "title": " Budget live : ३२ हजार नव्या करदात्यांची नोंदणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › Budget live : ३२ हजार नव्या करदात्यांची नोंदणी\nBudget live : ३२ हजार नव्या करदात्यांची नोंदणी\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमहाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी २०१८-१९ चा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. यंदाचा त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. राज्याच्या चौथ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर अधिक भर देण्यात आला आहे. केंद्राप्रमाणेच राज्याच्या अर्थसंकल्पातही शेतक-यांचे उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. चौथा अर्थसंकल्प सादर करणे अभिमानास्पद असल्याचे सांगत मुनगंटीवारांनी अर्थ संकल्प सादर केला.\n*सभागृहाचे या दिवसाचे कामकाज संपले\n*जीएसटी लागू झाल्यापासून राज्यात ३२ हजार नव्या करदात्यांची नोंदणी\n*अर्थसंकल्पाचा भाग दुसरा सादर करण्यास सुरुवात\n*सातव्या वेतन आयोगाबाबात कोणतीही घोषणा नाही\n*लांज्यात नवीन पर्यटन स्थळ\n*पु.ल देशपांडे आणि गदिमांच्या शताब्दीसाठी ५ कोटींचा निधी\n*सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी १० कोटी\n*गणपतीपुळे विकासासाठी २० कोटी\n*रामटेकच्या विकासासाठी २५ कोटींची तरतूद\n*२ रुपये किलो तांदूळ आणि ३ रुपये किलो गहू\n*राज्यभर अहिल्याबाई होळकर सामाजिक सभागृहे बांधणार, ३० कोटींची तरतूद\n*राज्यभर अनुसुचीत जातीसाठी ९९४९ कोटींची घोषणा\n* काथ्या उद्योगासाठी १० कोटीचा निधी\n* सिंधुदुर्गात मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणार, निधीची घोषणा मात्र नाही\n*कोकणातील खार बंधाऱ्यासाठी ६० कोटींचा निधी\n* स्मार्टसिटी योजनेसाठी १ हजार ३१६ कोटी\n* घनकचरा १ हजार ५२६ कोटींची तरतूद\n* १५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना या विशेष योजनेचा लाभ घेता येईल\n* सांडपाणी नियोजनासाठी विशेष योजना, मुख्यमंत्री सांडपाणी योजनेसाठी ३३५ कोटी\n* न्यायालयांच्या इमारतीसाठी ७०० कोटींची तरतूद\n* कृषीवाहिनीअंतर्गत १२ तास वीज मिळणार\n* वीज निर्मितीसाठी ४०४ कोटी\n* १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारणार\n* मिहान विमानतळासाठी १०० कोटींची तरतूद\n*रस्तेविभागासाठी एकूण १० हजार ८२८ कोटी\n* प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी ५० कोटींची तरतूद\n* अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी ४०० कोटी\n* मागासवर्गीय उद्योजकांसाठी खास तरतूद\n* सागरी शिवस्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद\n* बाजार समित्यांमध्ये ई- ट्रेंडिगची सुविधा\n* शेतमाल तारण योजनेसाठी ९ कोटींची तरतूद\n* धान्य चाळणी यंत्रणेसाठी २५ टक्के अनुदान\n*इंदू मीलसाठी १५० कोटींची तरतूद\n* जलयुक्त शिवारासाठी १ हजार ५०० कोटी\n* सूक्ष्म आणि लघू उद्योगांना प्राधान्य\n* वृक्षारोपणासाठी शेतकऱ्यांना मिळणार ५० टक्के अनुदान\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dismissal-of-the-Patrachal-Society/", "date_download": "2018-11-14T02:32:53Z", "digest": "sha1:RLFF7JAZOGTVECLOAH5FA6J23YCONSKM", "length": 6780, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पत्राचाळ सोसायटी बरखास्त! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्राचाळ सोसायटी बरखास्त\nगोरेगाव येथील सिद्धार्थ नगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणार्‍या विकासक गुरू आशिष कन्ट्रक्शनच्या विरोधात म्हाडाने कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात म्हाडाने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत गृहनिर्माण सहकार उपनिबंधक यांनी पुनर्विकास प्रकल्पातील घोटाळेबाजांना साथ देणार्‍या पदाधिकार्‍यांची सोसायटीच बरखास्त करत प्रशासकाची नियुक्ती केली आहे.\nपत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प राबविणार्‍या विकासकाने प्रकल्पाचे काम रखवडले. त्याचबरोबर पत्राचाळ सहकारी गृहनिर्माण संस्थेने आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे. गृहनिर्माण सोसायटीच्या संचालकांनी बर्‍याच ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले असून सोसायटीचे कामकाज चालविण्यास पदाधिकारी अकार्यक्षम असल्याचा ठपका उपनिबंधकानी ठेवला आहे. नवीन संचालक मंडळाची निवड होईपर्यंत दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी डी. आर. पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nयासंदर्भात डी. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘उपनिबंधकांनी सोसायटी बरखास्त करण्याचे आदेश 8 डिसेंबरच्या पत्रानुसार आपल्याला दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार पत्राचाळ गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची बैठक घेण्यात येईल. त्यात नव्या संचालक मंडळाची नियुक्ती केली जाईल’, असे सांगितले. ज्या ठिकाणी यापूर्वीच्या पदाधिकार्‍यांनी चुका केल्या असतील त्या दुरुस्त केल्या जातील. या प्रकरणात दोषी असणार्‍यांवर म्हाडा त्यांच्या नियमानुसार कारवाई करेल असे, त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधला असता, आपण हिवाळी अधिवेशनाच्या कामात नागपूर येथे व्यस्त आहोत’, असे त्यांनी सांगितले.\nमुंबादेवी मंदिर सरकारच्या नियंत्रणात\nपॅनक्‍लबच्या ६ संचालकांविरुद्ध गुन्हा\nमुंबई-कोल्हापूर/नाशिक विमानसेवेचा मुहूर्त ठरला\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह कुठल्याच उत्सवावर खर्च करू नका\nरेखा, अमृता सुभाष यांना स्मिता पाटील पुरस्कार जाहीर\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/accident-in-mahad-14-passenger-injures/", "date_download": "2018-11-14T02:34:21Z", "digest": "sha1:CYXBWJAKIB2PMUGKTOB56RUQAR2VIVUZ", "length": 4742, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोंझर घाटात एसटी बसला अपघात, १४ प्रवासी जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोंझर घाटात एसटी बसला अपघात, १४ प्रवासी जखमी\nकोंझर घाटात एसटी बसला अपघात, १४ प्रवासी जखमी\nराज्य परिवहन महामंडळाच्या सांदोशी बोरिवली या बसला आज (दि. २६ जुलै)सकाळी पावणे अकराच्या सुमारास कोझर घाटात अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १४ प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याच्या तक्रारी बसमधील प्रवाशांनी केल्या असून, यासंदर्भात संबंधित चालकांविरोधात कारवाई करण्यात येईल असे आगार व्यवस्थापक कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जखमी प्रवाशांवर बाजारातील आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत.\nमहाड आगारातून रोज सुटणारी सांदोशी बोरिवली ही बस (क्र.m h20/ b l 1871)सकाळी दहा वाजता सादोशी गावातून बोरिवलीकडे रवाना झाली होती. पाचाड या गावी या गाडीमध्ये प्रवासी भरल्यानंतर अपघात ठिकाणी येईपर्यंत गाडीतील विद्यार्थी व प्रवाशांनी चालक बनसोडे यांना गाडी वेगात न नेण्याची वारंवार विनंती केली. मात्र, या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्‍यामुळे घाटातील एका वळणावर गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूच्या शेतामध्ये गेली. यात बसमधील १४ प्रवाशी जखमी झाले आहेत.\nस्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमी प्रवाशांना पाताळा आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, काही रुग्णांना सोडून देण्यात आले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/PMRADA-development-plan-to-build-Sarabana-Jurong-company/", "date_download": "2018-11-14T02:55:12Z", "digest": "sha1:JHYZC6MEO7JASOY6VXVND2QNYKFF3JCU", "length": 8772, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘सरबाणा जुराँग’ कंपनी तयार करणार ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘सरबाणा जुराँग’ कंपनी तयार करणार ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा\nनियोजनबद्ध विकास करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा (डीपी) सिंगापूर येथील ‘सरबाणा जुराँग’ कंपनी तयार करणार आहे. त्यामुळे पुण्याचा विकास सिंगापूरच्या धर्तीवर होऊ शकेल. त्यासाठी महाराष्ट्र आणि सिंगापूर सरकारमध्ये बुधवारी करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उद्योगमंत्री एस. ईश्‍वरन यांनी संयुक्त करारनाम्यावर स्वाक्षरी केली.\nपुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, उद्योग आणि यामुळे वाढणार्‍या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे होते. पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार्‍या विकास आराखड्यामध्ये अनेक प्रकारच्या उणिवा जाणवत होत्या. त्यामुळे पुढील पन्नास वर्षांसाठीचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासाठी पीएमआरडीएचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या महानगरांच्या विकास आराखड्यांनुसार पीएमआरडीएच्या विकास आरखड्याचे काम सिंगापूर येथील अनुभवी ‘सरबाणा जुराँग’ कंपनीकडे देण्याचा निर्णय बुधवारी सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीत घेतला. विकास आराखड्याच्या पूर्व अनुभवांचा फायदा पुण्याच्या विकास आराखड्यासाठी व्हावा, अशा सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या.\nया सूचनेनंतर महाराष्ट्र सरकार व सिंगापूर सरकारच्या सचिवांची पुणे महानगर प्राधिकरणाच्या आयुक्तांसह समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सखोलपणे अभ्यास करून आपला अहवाल एप्रिलमध्ये सादर केला.\nयावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की महाराष्ट्र आणि सिंगापूर सरकारमधील करार, हा ऐतिहासिक क्षण आहे. मी व्यक्तिशः सिंगापूर सरकारच्या कार्यपद्धतीने प्रभावीत झालो आहे. पुढील तीस ते चाळीस वर्षे ही भूमिका पुणे शहर निभावणार आहे. याकरिता पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ‘सरबाणा जुरॉग’ कंपनीस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते, सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त लिम थ्वॉन क्वॉन, सिंगापूर सरकारचे प्रतिनिधी डॉ. फ्रान्सिस च्वॉन उपस्थित होते.\nसिंगापूर हा छोटा देश आहे. आम्ही फार कमी देशांबरोबर काम करतो. महाराष्ट्र व सिंगापूर शासनामध्ये पारदर्शकतेचे साधर्म्य आहे. मोठ्या शहरांचा विकास करण्याचा अनुभव दोन्ही शासनांना आहे. पुणे महानगर विकास आराखड्याबरोबरच पुढील काळात विमानतळासह परवडणार्‍या घरांसाठीदेखील एकत्र काम करू, असे सिंगापूरचे मंत्री ईश्‍वरन यांनी सांगितले.\nविकास आराखड्यात रिंगरोड, मेट्रोचे जाळे, पुणे शहर ते पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्याचे नियोजन, कचरा प्रश्‍न, समान पाणीवाटप, टाउनशिपच्या माध्यमातून परवडणार्‍या घरांची निर्मिती, पयर्टन विकास, रोजगारनिर्मितीसाठी नवीन औद्योगिक केंद्रांच्या निर्मितीचा समावेश केला जाणार आहे. या आराखड्याचा मसुदा दहा महिन्यांत तयार करण्यात येणार आहे, तर पूर्ण आराखडा दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल. - किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7810-sudhir-mungantiwar-on-maharashtra-s-t-buses", "date_download": "2018-11-14T03:36:47Z", "digest": "sha1:WFKKNAVP2G4WR2VWGNIM2KP3NB42CB6X", "length": 7393, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "एस.टी महामंडाळाला नवीन 500 बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी - सुधीर मुनगंटीवार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएस.टी महामंडाळाला नवीन 500 बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी - सुधीर मुनगंटीवार\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 06 September 2018\nएस.टी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन असून सर्वसामान्य नागरिक या बसमधून प्रवास करत असतात. त्यांचा हा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला नवीन 500 बसेस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nबुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एस.टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिसिंह देओल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nआज एस.टी बस ही ग्रामीण महाराष्ट्राचा आधार आहे. सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या एस.टी बसमधून प्रवास करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे.\nमहामंडळाने ही पुढाकार घेऊन एस.टी बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील काही स्थानकांच्या कामांचा आढावाही घेतला.\nतसेच उर्वरित स्थानकांच्या कामांनाही गती देण्यात यावी, ज्या कंत्राटदारांना बसस्थानकांची कामे देण्यात आली आहेत.\nत्यांच्याकडून स्थानकांच्या विकासाचे काम वेळेत आणि दर्जात्मक पद्धतीने करून घेण्यात यावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/jewelry-Theft-Worker-arrested-in-Mapusa/", "date_download": "2018-11-14T02:34:42Z", "digest": "sha1:YJIQR52OXBUKW7OEPQ4GJIDAU5U3IPRB", "length": 4308, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दागिने घेऊन पसार झालेल्या कामगाराला म्हापश्यात अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › दागिने घेऊन पसार झालेल्या कामगाराला म्हापश्यात अटक\nदागिने घेऊन पसार झालेल्या कामगाराला म्हापश्यात अटक\nघरमालकिणीला मारहाण करून दागिने घेऊन पसार झालेल्या विक्रम माणिक (20)या मुळच्या छत्तीसगड येथील युवकाला म्हापसा पोलिसांनी अटक केली. दरम्यान,जखमी वृध्द घरमालकिणीला गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरमालकिणीला मारहाण करून तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या , सोनसाखळी तसेच मुलीच्या हातातील सोनसाखळी असा दीड लाख रुपयांचा ऐवज घेऊन घरगडी म्हणून आलेल्या तरूणाने दुसर्‍या दिवशी पहाटे पळ काढल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. सिरसाटवाडा (अन्साभाट) येथील कुसुम सिरसाट (86)यांनी विक्रम या युवकाला घरकामासाठी बोलावले. संध्याकाळी उशिरापर्यंत काम केल्यानंतर इथेच झोपतो, असे घरमालकिणीला त्याने सांगितले. नंतर पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास तो कुसुमच्या खोलीत गेला व त्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी व अन्य दागिन मारहाण करून हिसकावून घेतले.दरम्यान श्रध्दा या कुसुमच्या मुलीने आरडा ओरड केल्याने शेजारी जमा झाले.त्यांनी जखमी कुसुमला दवाखान्यात दाखल केले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Sindhudurg-Pattheri-Tiger-issue/", "date_download": "2018-11-14T03:01:49Z", "digest": "sha1:JEU3H666BNZ43PHNSWTLTR6BPVRYTUJC", "length": 8828, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गात पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गात पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित\nसिंधुदुर्गात पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित\nसावंतवाडी : दत्तप्रसाद पोकळे\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेत दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पर्वतरांगा, गोव्यातील म्हादई व कर्नाटकातील भीमगड परिसरात पट्टेरी वाघाच्या पाऊलखुणा पगमार्क व वाघाच्या अस्तित्वाचे अन्य पुरावे आढळून आले आहेत. दोडामार्गनजीक असलेल्या म्हादई अभयारण्यात तर पट्टेरी वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये बंदिस्त झाला आहे. मुख्य म्हणजे या परिसरातील वाघाच्या अस्तित्वाबाबत वन विभागाच्या अधिकार्‍यांनीही पुष्टी केली आहे.\nजिल्ह्यातील आंबोलीपासून मांगेलीपर्यंतचा पश्‍चिम घाटाचा पट्टा वाघांचा कॉरिडॉर मानला जातो. राधानगरी ते भीमगड या सह्याद्री वाईल्डलाइफ कॉरिडॉरचा भाग असलेल्या या पट्ट्यात अनेक वेळा वाघाचे अस्तित्व आढळले आहे. मात्र वाघाचे अस्तित्व दाखवले तर परमोच्च सुरक्षिततेची अतिरिक्‍त जबाबदारी येईल. यामुळे तसेच काही प्रस्तावित खनिज प्रकल्पांमुळेही वन विभागाने अनेकदा वाघाचे अस्तित्व दडपले होते. दाभिल ते मांगेली या परिसरात अनेकदा ग्रामस्थांना वाघाचे दर्शनही झाले होते. या पार्श्‍वभूमीवर येथील वाघाच्या अस्तित्वाबाबत सखोल संशोधन करण्याची मागणी सातत्याने होत होती.\nदरम्यान, पुणे येथील वन्यजीव तज्ज्ञ गिरीश पंजाबी यांनी गतवर्षी वन विभागाच्या साहाय्याने दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात कॅमेरा ट्रॅप व अन्य पद्धतीने केलेल्या वन्यजीवांच्या अभ्यासात पट्टेरी वाघाचे अस्तित्वही कॅमेराबद्ध झाले होते.यांनतर राज्याचा वनविभाग खडबडून जागा झाला होता.वन विभागाच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी या घटनेनंतर तिलारी परिसराची पाहणीही केली होती. याबाबतचा अहवालही शासनाजवळ उपलब्ध आहे. मात्र, त्यांनतर या परिसरात वाघाच्या अस्तित्वाबाबत वन विभागाने कोणतीही कार्यवाही केली नसतानाच आता पुन्हा एकदा तिलारी परिसरात वाघाचे अस्तित्व समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात अखिल भारतीय व्याग्र गणना करण्यात आली होती. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण,वन विभाग तसेच अनेक वन्यजीव तज्ज्ञांचा सहभाग असलेली ही व्याघ्र गणना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही करण्यात आली होती.\nया व्याघ्र गणनेनुसार गोव्यातील म्हादई अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वाघाचे अस्तित्व आढळले आहे.तर जैविक घटकांच्या अनुकूल स्थितीमुळे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पर्वतरांगा व कर्नाटकातील भीमगड परिसरातहि पट्टेरी वाघांनी आपले अधिवास निर्माण केल्याचे समोर आले आहे. कर्नाटकातील डोंगाओ, शिरोली, पोस्टोली, कांगला, चापोली, अमगा, चिखले, चापगो ते चोरला घाट या तिलारी व म्हादई परिसरानजीक असलेल्या भागातही वाघाचे अस्तित्व कॅमेरा बद्ध झाले आहे.मुख्य म्हणजे या परिसर राधानगरी ते भीमगड वाइल्डलाइफ कॉर्रिडॉरचा भाग आहे.तिलारी परिसरातील जैवसंपन्न घनदाट जंगल वन्यजीवांसाठी अनुकूल घनत्व प्रदान करते,त्यामुळे वाघांनी म्हादई व भीमगड परिसराशी संलग्‍न अशा तिलारी परिसरात अधिवास बनवले आहेत,जे वाघांच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण आहेत,असे वन्यजीव तज्ज्ञ गिरीश पंजाबी यांनी सांगितले.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tkthvac.com/mr/tkt-20er-2-5kw-roof-top.html", "date_download": "2018-11-14T03:26:26Z", "digest": "sha1:BOTZZGRZIPB7FR6ULXUWGOEBNDO3NUCT", "length": 11170, "nlines": 266, "source_domain": "www.tkthvac.com", "title": "TKT-20ER (2.5KW, वर छप्पर) - चीन तापमान Kingtec", "raw_content": "\nट्रक एअर कंडिशनर बॅटरी चेंडू\nट्रक एअर कंडिशनर इंजिन चेंडू\nडिझेल इंजिन रेफ्रिजरेशन युनिट\nइलेक्ट्रिक बस एअर कंडिशनर\nअसेच थांबा ट्रक रेफ्रिजरेशन युनिट\nट्रक एअर कंडिशनर बॅटरी चेंडू\nट्रक एअर कंडिशनर इंजिन चेंडू\nडिझेल इंजिन रेफ्रिजरेशन युनिट\nइलेक्ट्रिक बस एअर कंडिशनर\nअसेच थांबा ट्रक रेफ्रिजरेशन युनिट\nTKT-20ES (2.0 केव्ही, स्प्लिट)\nकोणत्याही .: आदर्श TKT-20ER\nड्राइव्ह मोड: बॅटरी चेंडू\nअर्ज: हेवी ट्रक, ट्रक, खाण मशीन, मोटर मुख्यपृष्ठ इ\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nTKT-20ER ट्रक एसी प्रणाली एक ट्रक, ट्रेलर, घरी मोटर आणि कॅरवान पूर्ण विद्युत एअर कंडिशनर, वर छप्पर डिझाईन आहे. हे देखील ड्राइव्हर एक चांगली झोप असणे इंजिन बंद असते, तेव्हा थंड वातावरण बनवण्यासाठी, काम करू शकता. काय अधिक आहे, इंधन जतन ड्रायव्हिंग करताना अनेक ड्राइव्हर्स् वापरत आहात.\nTKT-20ER कारण प्रवाह लाइन स्वरूप, बिग थंड क्षमता, विश्वसनीय कामगिरी, पर्यावरण अनुकूल, सोपे प्रतिष्ठापन च्या, अमेरिका, मेक्सिको, मिड आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मिड पूर्व, दक्षिण आफ्रिका, युरोप आणि आशिया इतर देशांत विकले जाते आणि ऑपरेशन, कमी आवाज स्वस्त किंमत, आणि वेळ कमी चालू चालवणे, 8-9 तास काम रीचार्ज एक वेळ.\n※ छप्पर डिझाईन, प्रवाह लाइन स्वरूप;\nबिग थंड क्षमता ※, मोठ्या प्रमाणावर जागतिक प्रत्येक हॉट ठिकाण Applicated;\nसोपे प्रतिष्ठापन आणि ऑपरेशन ※;\nसाठी बेजार Dirver शांत वातावरण पुरविण्यासाठी, कमी आवाज ※\nवाफेचे पाणी करणारे यंत्र\nवाफेचे पाणी करणारे यंत्र चाहता प्रमाण\nवाफेचे पाणी करणारे यंत्र हवाई प्रवाह\nEvaporator कामगार च्या प्रमाण\nवर छप्पर युनिट आकारमान\nमागील: TKT-20ES (2.0 केव्ही, स्प्लिट)\n12 व्होल्ट एअर कंडिशनर\n12 व्होल्ट ट्रॅक्टर रेल्वे इंजिन एअर कंडिशनर\n12V 24v डीसी एअर कंडिशनर\nट्रॅक्टर्स साठी 12V एअर कंडिशनर\n12V डीसी एअर कंडिशनर\n12V इलेक्ट्रिक एअर कंडिशनर\n12V आर एअर कंडिशनर\n12V ट्रॅक्टर एअर कंडिशनर\n12V / 24v एअर कंडिशनर\nखोदणारा साठी 24v एअर कंडिशनर\nएअर कंडिशनर साठी बोट\nफोर्कलिफ्ट रेल्वे इंजिन साठी एअर कंडिशनर\nटॉवर क्रेन साठी एअर कंडिशनर\nएअर कंडिशनर साठी ट्रॅक्टर\nबॅटरी चेंडू ट्रक एअर कंडिशनर\nट्रक साठी बॅटरी समर्थित एअर कंडिशनर\nबॅटरी समर्थित ट्रक एअर कंडिशनर\nबॅटरी ट्रक एअर कंडिशनर\nफोर्कलिफ्ट रेल्वे इंजिन एअर कंडिशनर\nट्रक 12V एअर कंडिशनर\nट्रक एअर कंडिशनर आणि बाहेर नाही\nट्रक एअर कंडिशनिंग संच\nट्रक एअर कंडिशनिंग युनिट\nट्रक रेल्वे इंजिन एअर कंडिशनर\nट्रक केबिन एअर कंडिशनिंग\nट्रक कॅम्पर एअर कंडिशनर\nविक्रीसाठी ट्रक कॅम्पर एअर कंडिशनर\nट्रक डीसी एअर कंडिशनर\nट्रक मिनी स्प्लिट एअर कंडिशनर\nट्रक पार्किंग एअर कंडिशनर\nट्रक पोर्टेबल एअर कंडिशनर\nट्रक छप्पर एअर कंडिशनर\nट्रक रूफ एअर कंडिशनर\nट्रक स्लीपर एअर कंडिशनर\nट्रक स्प्लिट एअर कंडिशनर\nव्हॉल्वो ट्रक एअर कंडिशनर\nTKT-20ES (2.0 केव्ही, स्प्लिट)\nTKT-40SD कॅरवान एअर कंडिशनर\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://manogate.blogspot.com/2006/05/blog-post_24.html", "date_download": "2018-11-14T03:19:01Z", "digest": "sha1:QTTZ3DODU2XNXUVZDRBOYMY6J74ULNKD", "length": 3580, "nlines": 37, "source_domain": "manogate.blogspot.com", "title": "गप्पा गोष्टी: टाइम मशिन", "raw_content": "\nकधी मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी, कधी एकटेपणा घालवण्यासाठी, तर कधी फक्त गंमत म्हणून.. केलेल्या ह्या \"गप्पा गोष्टी\"\nकाही दिवसांपूर्वी जुने फोटो बघायची हुक्की आली. लगेच सगळे जुने-पुराणे अल्बम बाहेर काढून मी पसारा मांडून बसले. बालपणी आई-बाबांसमोर केलेली नाटकं, तेव्हाचे टिल्ले-पिल्ले मित्र-मैत्रिणी, शाळेत नाचात मी केलेला कृष्णाचा पार्ट आणि आईने केलेला तो मेक-अप, तो आवडला नाही म्हणून फुरंगटून बसलेली आईची \"ती\" बाळकृष्ण.. हे आणि त्यानंरची कित्येक ग्यादरिंग, माझ्या भावाचा जन्म, त्याचे लहान असतानाचे फोटो.. (आई ग कित्ती गोड दिसायचा तो.. आता अगदीच सांडासारखा वाढलाय.) आमचे दोघांचे वाढदिवस, आमच्या ट्रिप्स, आजी-आजोबांची साठी-पंचाहत्तरी, भावाची मुंज, कॊलेजमधले दोस्त लोक, हॊस्टेलवर घातलेले गोंधळ, गोवा, हेद्वी आणि महाबळेश्वरच्या आमच्या ग्रुपच्या ट्रिप्स.. आमचा पहिला valentine's day, लग्न, reception, honeymoon.. काय काय नाही साठलेलं त्या अल्बम्समध्ये कित्ती गोड दिसायचा तो.. आता अगदीच सांडासारखा वाढलाय.) आमचे दोघांचे वाढदिवस, आमच्या ट्रिप्स, आजी-आजोबांची साठी-पंचाहत्तरी, भावाची मुंज, कॊलेजमधले दोस्त लोक, हॊस्टेलवर घातलेले गोंधळ, गोवा, हेद्वी आणि महाबळेश्वरच्या आमच्या ग्रुपच्या ट्रिप्स.. आमचा पहिला valentine's day, लग्न, reception, honeymoon.. काय काय नाही साठलेलं त्या अल्बम्समध्ये असं वाटतं माझं सगळं आयुष्य सामावलंय फोटोंच्या छोट्याश्या बॊक्समध्ये असं वाटतं माझं सगळं आयुष्य सामावलंय फोटोंच्या छोट्याश्या बॊक्समध्ये तो उघडला की जणू माझा भूतकाळ समोर उभा ठाकतो, आठवणींवर बसलेली धूळ झटकली जाते आणि पुन्हा जगते मी ते सोनेरी दिवस मनातल्या मनात.\nकिती मोठी देणगी दिली आहे ना विज्ञानानं आपल्याला. It is kind of a Time Machine, isn't it गतायुष्याची सैर करायची संधी किती सुलभ आहे आपल्यासाठी.. हो ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Aurangabad-District-bank-lost-9-crores/", "date_download": "2018-11-14T02:29:16Z", "digest": "sha1:ONA7GAPE4QOUAO4FV4TR724NZAYKXUHN", "length": 6269, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा बँकेला ९ कोटींचा तोटा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › जिल्हा बँकेला ९ कोटींचा तोटा\nजिल्हा बँकेला ९ कोटींचा तोटा\nगेल्या वर्षी 12 कोटी 9 लाख रुपयांचा नफा मिळवणारी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मावळत्या आर्थिक वर्षात मात्र 9 कोटी 5 लाखांचा तोटा झाला आहे. बँकेच्या तोट्यासह कर्मचार्‍यांचे रजा रोखीकरण आणि अंधानेर शाखेतील गैरव्यवहारामुळे बँकेची मासिक सभा वादळी ठरली. संचालकांनी प्रशासनावर प्रश्‍नांची सरबत्ती लावत धारेवर धरले.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची गुरुवारी (दि. 17) मासिक बैठक पार पडली. यावेळी चेअरमन सुरेश पाटील, उपाध्यक्ष दामोदर नवपुते, आ. संदीपान भुमरे, संचालक किरण पाटील डोणगावकर, अशोक मगर, नंदकिशोर गांधीले, प्रभाकर पालोदकर यांची उपस्थिती होती. डोणगावकर यांनी बँकेच्या नफ्याची माहिती विचारली. व्यवस्थापकीय संचालक राजेश्‍वर कल्याणकर यांनी 2017-18 आर्थिक वर्षात बँकेला 9 कोटी 5 लाखांचा तोटा झाल्याचे यावेळी स्पष्ट केले. गेल्यावर्षी बँकेला 12 कोटी 9 लाखांचा नफा झाला होता. यंदाचा तोटा वगळता बँकेकडे तीन कोटी तीन लाखांचा संचित नफा शिल्‍लक आहे.\nअंधानेर वि.का.से. संस्थेच्या 2014-15 आणि 2015-16 आर्थिक वर्षात शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जावरील व्याजाची वसुली चलन पाचवरील बेरीज आणि बँकेत भरलेली रक्‍कम यात 1 लाख 84 हजार 17 रुपयांची तफावत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे तत्कालीन निरीक्षक (भाग चौकसनीस) एन. डी. भदाणे यांच्या निलंबनाची मागणी संचालक मगर यांनी लावून धरली. तसेच तसेच वडनेर इतर तीन शाखांतील कर्मचार्‍यांनी भदाणे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीतही भरारी पथकाला तथ्य आढळल्याचे नमूद केले यानंतर चेअरमन सुरेश पाटील यांनी भदाणे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याचे मगर यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या बहुचर्चित सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे श्री रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेला अधिक गती मिळेल. योजना त्वरित कार्यान्वित होण्यासाठी अधिक कसोशीने प्रयत्न केले जातील, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Ordinance-for-transfer-of-space-for-a-medical-college/", "date_download": "2018-11-14T02:40:57Z", "digest": "sha1:T2IJGU2NJ6DVTOXPJ7CKS6XIGTRVQVLR", "length": 6426, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृष्णा खोरे महामंडळाची 25 एकर जागेवर लवकरच कामास होणार प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कृष्णा खोरे महामंडळाची 25 एकर जागेवर लवकरच कामास होणार प्रारंभ\nवैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरणाचा अध्यादेश\nसातारा येथील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची कृष्णानगर येथील 25 एकर जागा विनाअट व विनामुल्य वैद्यकीय शिक्षण विभागास कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. त्याबाबतचा अध्यादेश शुक्रवारी संबंधीत कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे.\nसातारा येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 रुग्ण खाटांचे संलग्नित रूग्णालय सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरता प्रथम जिल्हाधिकारी यांच्या ताब्यातील माहुली येथील गायरान जागा निश्‍चित करण्यात आली होती. परंतु ही जागा सातारा शहरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असल्याने महाविद्यालय व रूग्णालयाकरता गैरसोयीची आहे. त्यामुळे कृष्णानगर सातारा येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ पुणे यांच्या ताब्यातील जागा हस्तांतरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होवून जागेअभावी महाविद्यालयाचे घोंगडे भिजत राहिले होते. नुकतीच 29 मे रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या महाविद्यालयास मंजूरी देण्यात आली.\nयेथील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ पुणे यांची कृष्णानगर सातारा येथील 25 एकर जागा विनाअट व विनामूल्य वैद्यकीय शिक्षण विभागास कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाचे अवर सचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल यांनी शुक्रवारी काढला असून तो शासनाच्या विविध विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवला आहे.सातारा येथे हे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. शासनाकडे पाठपुरावा केला होता.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/tasavade-MIDC-case-issue/", "date_download": "2018-11-14T02:30:12Z", "digest": "sha1:EIPELHH4ZU6TILHNPWNFBK76DWCWVZ7M", "length": 7460, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जमीन गेली, बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › जमीन गेली, बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही नाही\nजमीन गेली, बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही नाही\nतासवडे टोलनाका : प्रविण माळी\nएक, दोन नव्हे तर तब्बल एकोणीस एकर जमीन तासवडे एमआयडीसीसाठी 1986 ला संपादित झाल्यानंतर तळबीडमधील माळी कुटुंबिय भूमिहीन झाले. या 19 एकरमधील 7 एकराची ‘बिगर शेती’ करण्यासाठी केलेला खर्च यामुळे पाण्यात गेला.यानंतर एमआयडीसीत उद्योगासाठी दीड एकर खरेदी केली. वेळेत बांधकाम न केल्याने एमआयडीसीने तब्बल साडेतीन लाखांचा दंड वसूल केला. इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून चार वर्षे झाली तरीही ‘बांधकाम पूर्णत्वाचा’ दाखला अद्याप माळी कुटुंबियांना मिळालेला नाही.\nधनाजी माळी यांची तळबीड येथे वडलोपार्जित एकोणीस एकर जमीन होती. एमआयडीसी स्थापना होण्यापूर्वी त्यांनी व्यवसायाकरीता या जमिनीतील सात एकर जमीन बिगरशेती केली होती. त्यानंतर 1986 मध्ये एमआयडीसीसाठी जमीन सपांदीत करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी माळी यांची जमीन एमआयडीला लागून असल्याने एमआयडीसी व्यवस्थापनाने त्यांची बिगरशेती केलेल्या सात एकरासह एकोणीस एकर जमीन सपांदित केली. त्यामुळे माळी कुटुंब भूमीहीन झाले.\nकेवळ चार हजार रूपयांच्या कवडीमोल दराने त्यांची सर्व जमीन एमआयडीसीसाठी घेण्यात आली. माळी 1997 साली यांनी व्यवसायकरीता एमआयडीसीकडे दीड एकर भूखंडची मागणी केली. एमआयडीसीने त्यांना बाजारभावाने दीड एकराचे तब्बल साडेचार लाख रूपये भरण्यास सांगितले.\nमाळी यांना एकोणीस एकर जमीन सपांदित केल्यानंतर केवळ 76 हजार रूपये मिळाले. त्यांना आपल्या जवळचे साडे तीन लाख भरून भूखंड घ्यावा लागला. त्यांनी त्या जागेवर बांधकाम सुरू केले. अर्थिक टंचाईमुळे इमारतीचे बांधकाम काही काळ रखडले. एमआयडीसीने बांधकाम रखडले म्हणून त्यांच्याकडून तीन लाख रूपये दंड भरून घेतला.\nयानंतर त्यांनी 2014 ला इमारत बाधंकाम पूर्ण करून एमआयडीसी कार्यालयाकडे इमारत पूर्ण झाल्याबाबतचा दाखला मिळण्यासाठी ऑनलाईन कागदपत्रांची पुर्तता करून अर्ज केला. परंतु चार वर्षापासून त्यांना एमआयडीसीकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला गेला नाही. तळबीड व वराडे गावातील अनेक शेतकर्‍यांची हीच अवस्था एमआयडीसी प्रशासनाने केली आहे. त्यामध्ये अनेकजण बेघर झाले आहेत. स्थानिकांवर एमआयडीसीकडून गेल्या पंचवीस वर्षांपासून अन्याय सुरु आहे.\nमात्र, या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी शेतकर्‍यांची एकी नाही. याचा फायदा एमआयडीसी कंपनी व्यवस्थापन उचलत आहे. जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून एमआयडीसीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज शेतकरी व्यक्‍त करीत आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/separatists-have-no-right-to-talk-about-article-35a-omar-abdullah/", "date_download": "2018-11-14T03:47:33Z", "digest": "sha1:QSD7QTZU2GV4YHFZ4OYS6N5LHKKCD5KT", "length": 7754, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'३५ अ' कलम रद्द झाल्यास राज्यविषयक कायदा संपुष्टात येईल –ओमर अब्दुला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘३५ अ’ कलम रद्द झाल्यास राज्यविषयक कायदा संपुष्टात येईल –ओमर अब्दुला\nश्रीनगर: घटनेतील ‘३५अ’ कलम रद्द झाल्यास काश्मीर विषयक कायदे संपुष्टात येतील अशी टीका काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज केले आहे. ‘३५ अ’ कलमावरून भाजप जम्मू विरुद्ध काश्मीर असा वाद निर्माण करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ‘३५ अ’ कलम रद्द केल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये बाहेरील लोकांना जमिनी विकत घेता येतील, ते सरकारी नोकऱ्या मिळवतील. येथील सरकार त्यांच्या मुलांना शाळांमध्ये शिष्यवृत्या देईल, आरोग्याच्या सोयी सुविधाही मिळतील. तसेच हे कलम रद्द केल्यास काश्मीरला त्याचा फायदा होईल,असे सांगून भारतीय जनता पक्ष जनतेची दिशाभूल करीत आहे. येथे जमीनीची खरेदी करणारे आणि रोजगार मिळविणारे प्रथम जम्मूमध्ये जातील त्यामुळे साहाजिकच काश्मीरकडे दुर्लक्ष होईल. येथील जनता स्वत: सुरक्षित नाही तर बाहेरुन येणारे नागरिक येथे जमीनी घेऊन काय करतील, असा प्रश्नही त्यांनी विचारला.\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/component/tags/tag/301-entertainment", "date_download": "2018-11-14T02:35:43Z", "digest": "sha1:QPHTXMIA46QW5YX3H4JVQI6OAKDQXO7V", "length": 4188, "nlines": 112, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "entertainment - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘एंटरन्टेमेंट बँक ऑफ इंडिया’च्य़ा नावाने लुटलं दुकान\n‘न्यूड’सीनेमाला ओपनिंग फिल्मचा बहुमान\nअभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nअमिताभ आणि ऋषी कपूर यांच्या आगामी सिनेमाचं नवं पोस्टर लाँच\nआमीर खानचं 'हे' पात्र आता गुगल मॅपवर\nकपिल शर्माच्या मदतीला धावली 'भाभीजी'\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nदेसी गर्ल होणार अमेरिकन दुल्हन \nबिग बॉस 12 आजपासून होणार सुरु\nबॅडमिंटनपटू सायना नेहवाल लवकरच अडकणार विवाहबंधनात\nरजनीकांत- अक्षय कुमार आमने सामने, '2.0' चा भन्नाट ट्रेलर\nलव्हयात्रीच्या प्रमोशनला सलमानची धमाल...\nविराटने केलं अनुष्काचं कौतुक, पण अनुष्का म्हणाली...\nशाहरुखच्या बंगल्याला हजारो दिव्यांची रोषणाई\nसंजूच्या दमदार डायलॉगसह ‘प्रस्थानम’चा पोस्टर रिलीज...\nसानिया मिर्झाच्या 'बेबी बॉय'चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/operation-underway-at-karan-nagar-in-srinagar-near-by-crpf-camp/articleshow/62899214.cms", "date_download": "2018-11-14T03:45:45Z", "digest": "sha1:6TSQKL2NIBPQXDZRSNO2EX2BZ2UYHXXD", "length": 11705, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "karan nagar crpf camp: operation underway at karan nagar in srinagar near by crpf camp - श्रीनगरमध्ये दोन अतिरेक्यांना कंठस्नान | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nश्रीनगरमध्ये दोन अतिरेक्यांना कंठस्नान\nश्रीनगरच्या करणनगरमध्ये सीआरपीएफच्या तळाजवळील इमारतीत लपून बसलेल्या चार दहशतवाद्यांपैकी दोघांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. तब्बल ३० तासांहून अधिक काळ सुरू असलेली ही चकमक अजून सुरूच आहे. मात्र काही लोकांनी जवानांवर दगडफेक सुरू केल्याने लष्करी कारवाईत अडथळा निर्माण होत आहे.\nविरोध म्हणून तरुणी स्वत: व...\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र...\nश्रीनगरच्या करणनगरमध्ये सीआरपीएफच्या तळाजवळील इमारतीत लपून बसलेल्या चार दहशतवाद्यांपैकी दोघांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. तब्बल ३० तासांहून अधिक काळ सुरू असलेली ही चकमक अजून सुरूच आहे. मात्र काही लोकांनी जवानांवर दगडफेक सुरू केल्याने लष्करी कारवाईत अडथळा निर्माण होत आहे.\nसुंजवान येथे लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर अतिरेक्यांनी सोमवारी श्रीनगरातील करणनगर येथील सीआरपीएफच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अतिरेक्यांच्या या हल्ल्यात एक जवान शहीदही झाला होता. या अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण ते मुख्यालयात घुसण्यात अयशस्वी ठरले. मात्र जवळच्याच एका इमारतीत घुसून त्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. तब्बल ३० तासांहून अधिक काळ ही चकमक सुरू होती. आज दुपारी जवानांनी या इमारती भोवती वेढा देऊन दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. दरम्यान, ही चकमक सुरू असतानाच जवानांनी या इमारतीतील पाच कुटुंबांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.\nIn Videos: करण नगर चकमकीचे दृश्य\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nराफेल विमानांचा सौदा उघड\nRafale Deal: 'दसॉल्ट'च्या सीईओचं राहुल गांधींना उत्तर\nRafale Deal: '...म्हणून सरकारनं केला नवा राफेल करार'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nश्रीनगरमध्ये दोन अतिरेक्यांना कंठस्नान...\n ऑडिशनमध्ये कपडे उतरवण्याची मागणी...\nकेरळमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; माकपवर आरोप...\nकेरळच्या शिपयार्डमध्ये स्फोट; पाच ठार...\nश्रीनगर: दोन दहशतवादी इमारतीत लपले...\nमेव्हण्याच्या लग्नाला आला नाही, जावयाला चोप...\nमुख्यमंत्री फडणवीसांविरोधात सर्वाधिक गुन्हे...\nदोषी नेते पक्षाचे अध्यक्ष कसे\nपुन्हा हल्ला, पुन्हा शहीद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/insurance-companies-ban-on-bogus-pathalogies-and-lab/articleshow/62922707.cms", "date_download": "2018-11-14T03:43:57Z", "digest": "sha1:NMAYB4T3MWXVH7IOSFTA7YUBKVO4PRCJ", "length": 13927, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: insurance companies ban on bogus pathalogies and lab - बोगस पॅथॉलॉजी लॅबना विमा कंपन्यांचाही चाप | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nबोगस पॅथॉलॉजी लॅबना विमा कंपन्यांचाही चाप\nबोगस पॅथॉलॉजी लॅबच्या मुसक्या आवळण्यासाठी आता विमा कंपन्यांनीही पुढाकार घेतला आहे. प्रशिक्षित पॅथॉलॉजिस्ट नसलेल्या लॅबकडून मिळालेले आरोग्य चाचण्यांचे अहवाल ग्राह्य मानण्यात येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका विमा कंपन्यांनी घेतली आहे. दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने नोंदणीकृत डॉक्टरांची सही नसल्यास ते अहवाल ग्राह्य धरू नयेत, असे सर्व प्रादेशिक कार्यालयांना कळवले आहे.\nबोगस पॅथॉलॉजी लॅबना विमा कंपन्यांचाही चाप\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nबोगस पॅथॉलॉजी लॅबच्या मुसक्या आवळण्यासाठी आता विमा कंपन्यांनीही पुढाकार घेतला आहे. प्रशिक्षित पॅथॉलॉजिस्ट नसलेल्या लॅबकडून मिळालेले आरोग्य चाचण्यांचे अहवाल ग्राह्य मानण्यात येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका विमा कंपन्यांनी घेतली आहे. दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने नोंदणीकृत डॉक्टरांची सही नसल्यास ते अहवाल ग्राह्य धरू नयेत, असे सर्व प्रादेशिक कार्यालयांना कळवले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने आरोग्य तपासण्यांचा अहवाल पॅथॉलॉजी विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या स्वाक्षरीने देण्यात यावेत, असे निर्देश दिले आहेत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानेही डॉक्टरांना तशी सक्त ताकीद दिली आहे. प्रत्यक्षात मात्र हे नियम मुंबईतील अनेक पॅथलॅबमध्ये पायदळी तुडवले जातात. रुग्ण अनेकदा विम्याच्या रकमेचा परतावा मागताना कोणत्याही पॅथलॅबमधून आणलेला अहवाल सादर करतात. या आरोग्यनिदान चाचण्या पॅथॉलॉजी लॅबमधील कोणत्या तंत्रज्ञांनी केल्या आहेत, याची विचारणाही रुग्ण करत नाही. वैद्यकीय उपचारांसाठी या चाचण्यांचे नेमके निदान होणे गरजेचे असते. प्रशिक्षित पॅथॉलॉजिस्टला संपूर्ण आरोग्यशास्त्राची नेमकेपणाने माहिती असते. त्यामुळे रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी समजून घेऊन तो लक्षणांचा विचार करू शकतो. कोणत्या चाचण्या करणे अधिक गरजेचे आहे, त्या कशा करायला हव्यात, याचे मार्गदर्शनही करू शकतो.\nविमा कंपन्यांनी याच कारणास्तव शंका उपस्थित करून विम्याचा परतावा देण्यास नकार दिला तर रुग्ण अधिक सजग होतील, अशी अपेक्षा अधिकृत पॅथॉलॉजिस्टनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. बोगस पॅथॉलॉजी लॅबचा विळखा सोडवायचा असेल, तर सगळ्याच पातळ्यांवर भरीव प्रयत्न करण्याची गरज असून मानवाधिकार आयोग, न्यायालयासह विमा कंपन्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्वसामान्यांना निश्चित दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nभाऊ कदम यांचा माफीनामा\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\nविरुद्ध दिशेचा दरवाजा उघडला; AC लोकलमध्ये गोंधळ\nविद्यार्थीही ग्राहक, मागू शकतो न्याय: ग्राहक मंच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबोगस पॅथॉलॉजी लॅबना विमा कंपन्यांचाही चाप...\nकेजरीवाल यांची ईर्षा पक्षाच्या मूळावर...\nअडीच लाखांच्या हेरॉइनसह महिलेला अटक...\nएल्फिन्स्टन दुर्घटनाग्रस्तांची मदतीसाठी फरफट\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप स्थगित...\nबेस्ट कर्मचारी संपावर ठाम...\nमुंबईत ओला कॅबचालकाची पाठलाग करून हत्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37370", "date_download": "2018-11-14T04:01:00Z", "digest": "sha1:XBACIOHAP3Q5QLTSX2GHU24FISWVPSNC", "length": 4220, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "धग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /धग\n---- खालील ओळी या दुषकाळग्रस्त भागातील प्रत्यक स्त्रिचे प्रतिनिधीत्व करतात हे कृपया वाचकांनी लक्षात घावे.\nमाझं मातीचच लेणं, माझं मातीमोल जिणं\nऊन्हाळली काया माझी त्याले मातीचच वाण\nआग पेटलेला दिस असं जाळतोय रान,\nजणू नागव्य़ाने भोग ऊन्ह मागतया दान.\nआयुष्याची अशी दाही दिशा होरपळ,\nमरूनीया पुन्हा किती साठवावे बळ\nभुईवर ठरेना माझा संसाराचा खेळ,\nकवळून घेऊ किती माझं फाटकं आभाळ\n@सुधाकरजी छान आहे. भावना\nभावना चांगली व्यक्त होते आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/56900", "date_download": "2018-11-14T03:36:20Z", "digest": "sha1:IXJZTBNA7LNMTW5PI5DABP2DBU3OJS4G", "length": 3538, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - इथली सिस्टीम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - इथली सिस्टीम\nतडका - इथली सिस्टीम\nजे मागून आलेय ते ते\nसारे मिळून काम करतात\nबैल निघून गेल्यावर मग\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61751", "date_download": "2018-11-14T03:44:32Z", "digest": "sha1:UKUBQYIZ4BHH7HPHRBGEZO6W4PAFBL6H", "length": 30886, "nlines": 298, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गाना न आया, बजाना न आया | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गाना न आया, बजाना न आया\nगाना न आया, बजाना न आया\nएक थोर गायक म्हणून गेलेला आहे, 'गाना न आया, बजाना न आया, दिलबर को अपना बनाना न आया'. आमची हे असले संशोधन करणारी टीम यातील तिन्ही गोष्टींशी अगदी परिचित आहेच. या संशोधनात वेळ जात असल्यानेच आम्हाला या गोष्टी जमलेल्या नाहीत. मात्र आमचे टीकाकार याच्या बरोब्बर उलटे आहे असा आरोप करतात.\nतर पूर्वीच्या ऋषीमुनींनी जशी जीवनाची कोडी सोडवली, तशी आमची टीम चित्रपटातील कोडी सोडवणे हे आपले ध्येय समजते. या टीम ला दिल समजले, इश्क समजले, बरेच काही नियम समजले, पण ही गाणी मात्र काय खाउन लिहीली गेली आहेत ते अजिबात कळत नाही. तर आमच्या टीम ने काही गाणी \"सोडवायचा\" प्रयत्न केला पण कोणालाही ते जमले नाही. सुरूवातीला बरे होते. लोक काय सांगायचे ते सरळसोट सांगून टाकत. कोणाला झोपवायचे असेल तर 'सो जा राजकुमारी सो जा', 'आजा री आ निंदिया...' वगैरे. या गाण्यांचे पुढे 'दो नैना एक कहानी, थोडासा बादल, थोडासा पानी' वगैरे अॅब्स्ट्रॅक्टीकरण झाले व लोक गाणी ऐकताना गुंगून जाण्यापेक्षा ती न झेपल्याने झोपू लागले. तरी उपमा कंट्रोल मधे होत्या तोपर्यंत ठीक होते. म्हणजे 'जैसे बरसे कोई बदरिया ऐसे अखियाँ बरसे' मधे ही केवळ उपमा आहे, शब्दश: घ्यायची नाही - म्हणजे डोळ्यातून अश्रू स्प्रे मारल्यासारखे खाली पडत नाहीत याची कल्पना आली. तरी पाणी वरून खाली पडते यापेक्षा या दोन्हीत काय साम्य आहे हा प्रश्न राहिलाच. पण तरी ठीक होते.\nमात्र नंतर या उपमासृष्टीत अचाट गोष्टी येउ लागल्या. त्या उपमा, अलंकार कोणालाच कळेनात. शेवटी कंटाळून यावर रिसर्च करणारे लोक सोडून जाउ लागले. त्यामुळे 'अच्छा दोस्त' नावाच्या चिरविरही व्यक्तीच्या कहाणीप्रमाणेच हा ग्रंथ अपूर्ण राहणार अशी भीती वाटू लागली. मात्र तेवढ्यात आम्हाला लक्षात आले की या रिसर्च करणार्‍यांनी ही गाणी सोडवायचा प्रयत्न करताना काही नोट्स काढल्या होत्या. त्या वाचून हे किती मोठे आव्हान होते ते वाचकांच्या लक्षात यावे म्हणून त्याच येथे एकत्रित करून सादर करत आहोत. पुढील रिसर्च कोणाला करायचा असेल तर जरूर याचा फायदा होईल. नाहीतरी विज्ञानातील अनेक शोध आधीच्या शोधांवर आधारितच असतात.\n१. \"फूल बने है घूंगरू, घुंगरू बन गये फूल...\"\n समजा यात सुरूवातीला m घंगरू असतील व n फुले असतील. तर त्यावर हे गाणे गायल्याने काय होईल याच्या बर्‍याच शक्यता निर्माण होतात. जीआरई वगैरे परिक्षांना हे गाणे लावता येइल अशी शिफारस आमची टीम येथे करत आहे.\nतर (m घुंगरे + n फुले) + (हे गाणे) =\nअ. n घुंगरू व m फुले: कारण अदलाबदल एकदमच झाली\nब. (m + n) फुले. कारण पहिल्यांदा फुले घुंगरांमधे बदलली व नंतर ती सगळी घुंगरे पुन्हा फुले झाली.\nक. (m + n) घुंगरे. कारण फूल बने है घुंगरू, घुंगरू बन गये फूल हे कवितेचे नियम लावले तर एकच वाक्य दोन रूपांत म्हंटले आहे त्यामुळे गणितदृष्ट्या ते वेगळे धरता येणार नाही.\nत्यामुळे या गाण्यात ऋषी कपूरने डफलीवर टिचकी वाजवल्यानंतर सृष्टीची अवस्था नक्की काय होती याबद्दल बरेच संदेह आहेत.\n२. \".. उन को ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते, अपनी तो ये आदत है के हम कुछ नही कहते\"\nहा खुलासा सुमारे साडेचार मिनीटं आणि तीन कडवी चालतो. आता 'हम कुछ नहीं कहते' म्हणून जर एवढी मोठी गजल म्हंटली जात असेल तर ही व्यक्ती बडबडी असेल तर काय होईल\n३. \"दुख मेरा दुल्हा है, बिरहा है डोली,\nआँसू की साडी है, आहोंकी चोली...\"\nया वाक्यातील उपमा ज्या दिशेने चालल्या आहेत ते पाहता पुढच्या काही वाक्यांना नक्कीच सेन्सॉर ने उडवले असेल.\n४. \" देख के तेरा रूप सलौना, चाँद भी सर को झुकाता है...\"\n५. \"ऐ चाँद मुबारक हो तुझे रात सुहानी...\"\nअरे माझ्या खगोलजीनियस मित्रा, जेव्हा तुला रात सुहानी दिसते व समोर चंद्र दिसतो तेव्हा तेथे लख्ख उन पडलेले असते. हे म्हणजे अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला ख्रिसमस ला 'लेट इट स्नो लेट इट स्नो...\" गाणे ऐकवण्यासारखे आहे..\n६. \"..जब भी झरनों से मैने सुनी रागिनी, मै ये समझा तुम्हारी ही पायल बजी\"\nउपमेला उपमा. मुळात झरनों से रागिनी हीच उपमा आहे. ती जेव्हा ऐकली तेव्हा काहीतरी दुसरे वाजल्यासारखे वाटले. म्ह्णजे मी झर्‍याचा आवाज ऐकला (मूळ आवाजः पाणी), तेव्हा मला नेहमी जे ऐकल्यासारखे वाटते (पाणी->रागिणी), तेव्हा मला तुझी पायल वाजल्यासारखे वाटले (पाणी->रागिणी->पायल)\n७. \"जिन्हे इस जहाँ ने भुला दिया, मेरा नाम उन मे ही जोड दो,\nमुझे तुमसे कुछ भी ना चाहिये, मुझे मेरे हाल पे छोड दो\"\nमहापालिका विस्मृतीत गेलेले कवी विभाग-२. रजिस्टरः ११/मविगेक/२०१५\nलेखनिकः \"अं.... काय नाव लिहायचं\n८. \"कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा...\nउनसे कहना जब से गये तुम मै तो अधूरी लगती हूँ..\nयहाँ का मौसम बडा हसीं है फिरभी...\"\nकबूतर म्हणेल हे सगळं चिठ्ठीतच का नाही लिहीलं उगाच आणखी मला काम. बातम्या झाल्या, मौसम का हाल झाला, आता त्यात \" ब्रिस्बन कसौटी मे सचिन तेंदुलकर ब्यानवे पे खेल रहे है...\" घाला म्हणजे स्कोरबिर ही सांगून पूर्ण बातमीपत्रच तयार होईल.\n९. चाँद को क्या मालूम, चाहता है उसे कोई चकोर\nवो बेचारा दूर से देखें, करे न कोई शोर\nकायच्या काय. चकोर गप्प बसला म्हणे. तो ओरडला असता तर चंद्राला ते कळणारच होते\n१०. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी\nदिसशी तू, नवतरूणी काश्मिरी\nहे गाणे गाजल्याच्या नोंदी सापडतात. पण आश्चर्य म्हणजे या गाण्यात तो तिची तारीफ करत आहे असे समीक्षक लोकांना वाटलेले दिसते. म्हणजे कोणाला हे गाणे कळालेच नसावे.\nयातून वरच्या दोन्हींत जेवढा फरक आहे तेवढा खालच्या दोन्हीत आहे असेच सुचवायचे असावे. तसेच भारतात व्हर्च्युअल रिअॅलिटी खूप आधीपासून होती हे हे गाणे सिद्ध करते, ती ही टेलिपॅथिक. तिने गॉगल घातल्यावर याला काश्मीर दिसते.\n\"हम तुम, एक कमरे मे बंद हो, और चाबी खो जाय\"\nयातील कमरेमे बंद होण्याच्या फॅण्टसीमुळे यातील लॉजिकल गोची पुढे येत नाही. जर दोघे खोलीच्या आत असतील तर आतून कुलूप कशाला लावायची गरज आहे केवळ कडी लावून काम होणार नाही का केवळ कडी लावून काम होणार नाही का याउलट जर कुलूप दुसर्‍याच कोणीतरी बाहेरून लावले असेल तर किल्ली हरवली काय किंवा सापडली काय काहीच फरक पडणार नाही. पण एकूणच फार ब्राइट नसावेत हे. घनघोर अंधेरा फक्त \"आगे\" असतो, किंवा दोघांपैकी कोणाला खावे हे वाघ यांचे ऐकणार असे समज हेच दाखवतात.\n१२. \"हमने सनम को खत लिखा, खत मे लिखा,\nऐ दिलरूबा, दिल की गली, शहर-ए-वफा...\"\nहे पत्र नक्कीच मिळाले नसणार. पत्ता नीट लिहीत नाहीत आणि उगाच पोष्टाला दोष. वरचा दिल की गली वगैरे पत्ता जरी खरा मानला तरी तो पत्राच्या वर लिहायचा असतो, पत्राच्या आत नाही.\n१३. तुझको नजरे ढूँढ रही है, मुखडा तो दिखलाजा हो मुखडा तो दिखलाजा\nरस्ते पर है आस लगाये आनेवाले आजा...\nवाट पाहात आहे ते ठीक आहे, पण रस्त्यावर कशाला बसायला पाहिजे. त्यात मुखडा तो दिखलाजा म्हंटल्यावर ताबडतोब दोन बकर्‍या तिच्याजवळ येत असल्याने हे गाणे नक्की कोणाला उद्देशून आहे याबद्दलही शंका आहेत.\n१४. हाय ये फूलसा चेहरा, ये घनेरी जुल्फे\nमेरे शेरों से भी तुम मुझको हसीं लगती हो\nसर्कशीतील रिंगमास्टर च्या सत्कारसभेत पत्नीला उद्देशून केलेली तारीफ.\n15. दूरातल्या दिव्यांचे, मणिहार मांडलेले\nपाण्यात चांदण्यांचे, आभाळ सांडलेले\nया लेले ला काय काय अचाट गोष्टी करायला सांगत आहेत या गाण्यात मणिहार काय मांड, आभाळ काय सांड, काहीही.\nपण एकूणच या लेले लोकांबद्दल फार आकस दिसतो. स्वतःच्या बाहुपाशांत कोणी 'लेले' असून सुद्धा एकटेच फिरत असल्याच्या तक्रारीही सापडल्या आहेत\n“फिरते है हम अकेले, बाहोंमे कोई लेले”\n ते चित्रपण काय झकासच जमलेय\n>>> अं.... काय नाव लिहायचं\nमस्त. मजा आली वाचताना.\nमस्त. मजा आली वाचताना.\nखतरनाक लिहीलंय, सगळ्यात जास्त\nखतरनाक लिहीलंय, सगळ्यात जास्त कलम ८ मुळे झाले.\nफा इज बॅक.. भारीच\nफा इज बॅक.. भारीच\nआप को देखा तो फूलों को पसीना आ गया..... बद्दल आपली संशोधक टीम काय म्हणेल\nआणि ते खालचे चित्र कुठून शोधून काढलेस की तूच काढलेस..\nईतरांनी प्रतिसादात पुढचे द्या आता...\nहिंदी/मराठी गाण्यातल्या उपमा (आणि रूपकही) अलंकाराबद्दलची नावड ओतप्रोत जाणवत आहे लेखातून\nहे पत्र नक्कीच मिळाले नसणार. पत्ता नीट लिहीत नाहीत आणि उगाच पोष्टाला दोष. वरचा दिल की गली वगैरे पत्ता जरी खरा मानला तरी तो पत्राच्या वर लिहायचा असतो, पत्राच्या आत नाही.<<<<<\nनाहीच मिळत. गाण्याच्या शेवटच्या कडव्यात पोस्टखाते 'पत्ता सापडत नाही' म्हणून पत्र परत धाडते हे सांगितलेलं आहे. खरंतर, हिंदी सिनेमावाल्यांसाठी पोस्टखात्याने नीट पिनकोड वगैरे घालून पत्ता कसा लिहावा / सांगावा, याचा कोर्स घेणे गरजेचे आहे. नाहीतर भेटीस इच्छुक मुलींना 'रुपनगर, प्रेमगली, खोली नंबर ४२०' असला अर्धवट पत्ता सांगायचा आणि नंतर 'मैं दुनिया में अकेला हूं' म्हणून तक्रारी करायच्या याला काही अर्थ नाही.\nलेले मंडळींवरचे संशोधनही विचार करण्याजोगे आहे. एवढी अन्यायकारक वागणूक मिळूनही लेले मंडळींनी फक्त झीनत अमानमुळे त्याचा निषेध केलेला नाही, असे माझे मत आहे.\nफा.. आपने तो मेरा शनीवार बनां\nफा.. आपने तो मेरा शनीवार बनां दिया.\nबरीच गाणी सुटली आहेत. अजून\nबरीच गाणी सुटली आहेत. अजून येऊ द्या.\nएक तो फारेंड का लेख उपरसे\nएक तो फारेंड का लेख उपरसे श्रदधा का प्रतिसाद हहपुवा\nमुखडा तो दिखलाजा म्हंटल्यावर\nमुखडा तो दिखलाजा म्हंटल्यावर ताबडतोब दोन बकर्‍या तिच्याजवळ येत असल्याने>>\nब्रिस्बन कसौटी मे सचिन तेंदुलकर ब्यानवे पे खेल रहे है...\" घाला>>\nबाहोंमे कोई लेले>>> तु फा न\n:हहवडापाव: भारी लिहीलयसं .\n:हहवडापाव: >> हे काय आहे श्री\n“फिरते है हम अकेले, बाहोंमे\n“फिरते है हम अकेले, बाहोंमे कोई लेले”\nकोसळलो हे वाचून ....अफाट लिहिलंय, याचे अजून पुढचे भाग यायला हवेत\n@ फा, खुपच छान\n@ फा, खुपच छान\nतुमच्या या उपमा/ रुपकाच्या संतापात माझी अजुन भर.\nते गुलजार नावाचे सदग्रुहस्थ तर वात आणतात हो.\n१. ११६ चांद की राते एक तुम्हारे कांधेका तील\nतो चंद्र ही स्वतःला २९ व्या दिवशी शोधत फिरत असेल अवकाशात. ह्याला सलग ११६ रात्री कुठुन गावल्या देव जाणे.\n२. हमने देखी है, इन आखोंकी महकती \"खुशबु\"\nडोळ्याच्या ह्या सुवासिक तर्हा ही फक्त एका गुलजार ला कळतात. बाकी, मेडिकल कॉलेजमधे काय घंटा शिकवतात का\n३. सपने सुरिले सपने, कुछ हसके कुछ गमके, तेरी आंखोके साये चुराये रसिली यादोंने..\nघोळ घोळ .. प्रचंड घोळ ...\nहमने देखी है, इन आखोंकी महकती\nहमने देखी है, इन आखोंकी महकती \"खुशबु\"\nप्यार मे दिवाने हो गये - सगळ्या संवेदनाच बदलल्या सारखे वाटतेय - नाकात सारखा त्याचा आवाज गुंजतोय, कानांसमोर सतत त्याचीच प्रतिमा आहे आणि डोळ्यांत त्याच्या डोळ्यांचा सुवास दरवळतोय असे ती खुबीने सांगतेय.\nमस्त रे , फा\nमस्त रे , फा\nफा आणी श्रद्धा, तूम्ही आय\nफा आणी श्रद्धा, तूम्ही आय क्यु काढलाय का, नक्कीच २०० असेल.\nआजच फिल्मफेअर मधे कपिल शर्मा\nआजच फिल्मफेअर मधे कपिल शर्मा म्हणालेला\nतुने मेरा दुध पिया है तु बिल्कुल मेरे जैसा है\nहे कस बरोबर नाही, किसीने भैस का दुध पिया होगा वो क्या भैस के जैसा दिखेगा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/pips-for-prevent-diabetics/", "date_download": "2018-11-14T02:39:06Z", "digest": "sha1:DZPAHCQMQB3UQM6HQYYQ4K3L6CSFKGT4", "length": 16970, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "टीप्स – मधुमेह टाळण्यासाठी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nअवनीच्या एन्काऊंटरची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nटीप्स – मधुमेह टाळण्यासाठी\nटीप्स ः मधुमेह टाळण्यासाठी\nमधुमेहींनी आपले शरीर सतत कार्यक्षम ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी उठल्यावर नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे असते. व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच नृत्य करणे, खेळणे, भरभर चालणे यामुळे टाइप टू मधुमेहाची शक्यता 30 टक्क्यांनी कमी होते. जेवल्यावर लगेच न झोपता पंधरा मिनिटे चालून मगच झोपायला हवे.\nआरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यसनांपासून दूर राहणे. मधुमेहींनी धूम्रपान, मद्यपान, सिगारेट, तंबाखू या व्यसनांपासून दूरच राहावे. या सवयींमुळे आयुष्य कमी होते.\nतणावाचा परिणाम हा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक असतो. तणाव हे मधुमेहाचे सर्वात मोठे कारण आहे. केवळ मधुमेहच नक्हे, तर अनेक आजारांना आमंत्रण असते. त्यामुळे तणावापासून दूर रहा. तणावासाठी मेडिटेशन फायदेशीर आहे.\nमधुमेहींसाठी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. नियमित औषधे असल्यामुळे मधुमेही रुग्णांना भूकही लागते. अशा वेळी आरोग्यदायी आहार घेणे गरजेचे असते. मधुमेहींनी किशेषतः तंतुमय पदार्थांनी युक्त अन्न खावे. तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळाकेत.\nया रुग्णांनी पुरेशी झोप घेणे त्यांच्या तब्येतीसाठी आवश्यक असते. किमान सात ते आठ तास झोप घेतल्यावर त्यांचा थकवा जाऊन ताजेतवाने वाटेल. झोप व्यवस्थित झाली की, माणसाला कुठल्याच गोष्टीचा कंटाळा येत नाही आणि चिडचिडही होत नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढील‘काळाचौकीच्या महागणपती’सह बड्या मंडळांचे राजे निघाले दरबाराकडे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-cops-son-confesses-killing-mother_writing-a-message-in-her-blood-261496.html", "date_download": "2018-11-14T03:18:46Z", "digest": "sha1:ZKMR6RNPS3DM7YKL2MKB2GZSEUXD3X5X", "length": 12132, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "होय, 'मी आईला मारलं!', पीआय ज्ञानेश्वर गणोरेंच्या मुलाची कबुली", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nहोय, 'मी आईला मारलं', पीआय ज्ञानेश्वर गणोरेंच्या मुलाची कबुली\nदीपालींच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा सिद्धांत याला जोधपूरमध्ये अटक करण्यात आलीये.\n25 मे : मुंबईतल्या पीआय ज्ञानेश्वर गणोरे यांची पत्नी दीपाली गणोरेंच्या हत्येचं गुढ अखेर उकललंय. मुलगा सिद्धांतच आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिलीये.\nदीपालींच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा सिद्धांत याला जोधपूरमध्ये अटक करण्यात आलीये. दीपालींच्या हत्येनंतर सिद्धांत गायब होता. पोलिसांनी जोधपूर रेल्वे स्टेशनजवळच्या एका हॉटेलमधून त्याला अटक केलीये.\nदीपाली आणि ज्ञानेश्वर सतत भांडायचे, शिवाय दीपाली त्याला वाईट वागणूक देत असल्याचं सिद्धांतचं म्हणणं आहे. मंगळवारी दीपाली यांनी सिद्धांतजवळ त्याचं प्रगती पुस्तक मागितलं. सिद्धांतनं परीक्षाच दिली नव्हती. त्यामुळे त्याच्याकडं प्रगती पुस्तकच नव्हतं. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सिद्धांतनं दीपालीची हत्या केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/news18-lokmat-whatsapp-bulletin-08-july-295065.html", "date_download": "2018-11-14T03:12:13Z", "digest": "sha1:CUCYZF7YX6FR65AN42EQYA7ELSBC3PII", "length": 12029, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (08 जुलै)", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (08 जुलै)\n1) तिलारी घाटात कार दरीत कोसळली, 5 तरुणाचा जागीच मृत्यू\n2) VIDEO :एसटीचा प्रवास ठरला अखेरचा,बसखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू\n3) ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे\n4) चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री आले आणि गेले, राजू शेट्टींची पलटवार\n5) रशियात अवतरी 'पूनम पांडे',न्यूड होण्याची केली होती घोषणा पण...\n6) मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू\n7) धक्कादायक: आता गाड्यांना धक्का मारण्यासाठी घेतले जातायेत पैसे\n8) वसई पूर्व- पश्चिम मार्ग जोडणारा अंबाडी ओव्हर ब्रिज बंद\n9) भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या\n10) ...म्हणून दिल्ली- पुणे विमानाची इंदौरला करण्यात आली 'इमरजन्सी लँडिंग'\n11) पुन्हा एकदा मॉडेलिंग क्षेत्रात परतली शमीची पत्नी\n12) रशियात अवतरी 'पूनम पांडे',न्यूड होण्याची केली होती घोषणा पण...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/railway-station/videos/", "date_download": "2018-11-14T03:11:28Z", "digest": "sha1:XFUQEPKEDFLXHBHO7QWK7IFQUUD6DTAR", "length": 12970, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Railway Station- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nमुंबई, 13 नोव्हेंबर : धावत्या गाडीतून उतरताना पडलेल्या एका प्रवाशाचे दोन आरपीएफ जवानांनी प्राण वाचवले. मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास दादर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक 6 वर घडलेली ही घटना सिसि टिव्हीत कैद झाली आहे. 'चालत्या गाडतून उतरू नका'', अशी सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते, पण त्याकडे जीणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. ही घटना दादर रेल्वे स्थानकावर तेव्हा घडली, जेव्हा सुरेंद्र ताटी नामक 24 वर्षीय युवक हैद्राबादला जाणाऱ्या गाडीतून उतरण्याचाय प्रयत्नात होता. दरवाज्यात सामान घेऊन उभ्या असलेल्या सुरेंद्रने उलट्या दिशेने उतरण्याचा प्रयत्न करताच त्याचा तोल गेला आणि धावत्या गाडीच्या आणि फलाटामधील जागेत त्याचा एक पाय अडकला गाडीनं त्याला फरफटत नेलं. पण, त्याचं दैव बलवत्तर की, त्याच फलाटावर ड्युटीवर असलेल्या विनीत सिंह आणि दीवान सिंग या आरपीआफ जवानांनी धाव घेतली आणि त्याला सुरक्षीत बाहेर काढलं. यावेळी त्या जवानांच्या मदतीला फलाटावर उभे असलेले कही लोकंही धाऊन आले.\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nमहाराष्ट्र Oct 7, 2018\nVIDEO: नागपूर रेल्वे स्थानकावर पेट्रोलच्या मालगाडीला आग, पण...\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nVIDEO : तीन वर्षाच्या चिमुकलीसह ती रेल्वे रूळावर जाऊन झोपली\nVIDEO : धावत्या रेल्वेत चढण्याची घाई अंगाशी, पण....\nVIDEO : ....आणि चर्चगेट स्टेशनमध्ये अवतरली पंढरी \nपरळ स्थानकाचा ग्राऊंड रिपोर्ट\n'चालत्या रेल्वेत चढू नका \nमुंबईत रेल्वे स्टेशनवरची वायफाय होणार बंद\nविरार रेल्वे स्टेशनवर भरदिवसा प्रवाशाची हत्या\nदादर स्थानकावर धावती लोकल पकडताना प्रवाशाचा मृत्यू\nबहादूर प्रवाशाने वाचविला चिमुरड्याचा जीव, थरारक दृश्य कॅमेर्‍यात कैद\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/8-hours-Duty-For-Mumbai-Police/", "date_download": "2018-11-14T02:41:19Z", "digest": "sha1:6U3VIUJJKN6JWMDCOWYI6PTQFQQWYS2A", "length": 8536, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसांना आता आठ तास काम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांना आता आठ तास काम\nपोलिसांना आता आठ तास काम\nयेत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये पोलिसांना आठ तासांची पाळी सुरू करण्यात येणार आहे. देवनार पोलिस ठाण्यात दीड वर्षापूर्वी हा प्रयोग राबवल्यानंतर शहरातील 49 पोलिस ठाण्यांचा कारभार तीन पाळ्यांमध्ये यशस्वीपणे सुरू करण्यात आला. त्यात आणखी 15 पोलिस ठाण्यांची भर पडली. या उपक्रमामुळे पोलिस कार्यतत्पर झालेच, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल दिसत आहेत.\nपोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या पुढाकाराने 5 मे 2016 रोजी देवनार पोलिस ठाण्यात या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली. नेहमीच्या कामकाजासोबत महापालिका निवडणूक, बकरी ईदसह मोठे सण, महापुरुषांची जयंती या धावपळीच्या काळातही देवनार पोलिसांनी उपलब्ध मनुष्यबळाचे अचूक नियोजन करून आठ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये यशस्वी काम करून दाखवले. त्यानंतर हा प्रयोग शहरातील अन्य पोलिस ठाण्यांमध्ये सुरू करण्यात आला. वेळोवेळी घेण्यात आलेल्या आढाव्यात प्रयोग यशस्वी ठरल्याने शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये तो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या 64 पोलिस ठाण्यांचे काम तीन पाळ्यांमध्ये सुरू आहे. उर्वरित 30 पोलिस ठाण्यांमध्ये ही कार्यपद्धती लवकर सुरू करून प्रजासत्ताक दिनाआधी शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांचे काम तीन पाळ्यांमध्ये चालवण्याचा पोलिस आयुक्तांचा मानस आहे.\nतूर्तास ही कार्यपद्धती पोलिस ठाण्यांमध्ये नेमणूक असलेल्या पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक या कर्मचार्‍यांपुरतीच मर्यादित आहे. भविष्यात लिस मुख्यालय, सशस्त्र विभागासह अन्य शाखांमध्येही ही कार्यपद्धती सुरू करता येईल का, यावर निर्णय घेण्यात येणार आहे. या कार्यपद्धतीमुळे उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन केल्याने पोलिस ठाण्यांची कार्यतत्परता उंचावली आहे. गस्तीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात चार वायरसेल व्हॅन आहेत. पूर्वी 12 तासांच्या दोन पाळ्यांमध्ये ही व्हॅन सरासरी 240 किलोमीटर कापून गस्त घालत असे. आता तीन पाळ्यांमध्ये ही वाहने एकूण 360 किलोमीटर फिरून गस्त घालतात. तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातात. पोलिसांच्या मुख्य कक्षांना जास्त मनुष्यबळ मिळू लागले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांसोबत, गुन्हा नोंदवणे, गार्‍हाणी ऐकणे, गुन्ह्याची उकल, बंदोबस्त, गस्तयासाठी जास्त मनुष्यबळ मिळू लागले आहे.\nयापूर्वी बारा तासांच्या दोन पाळ्यांमध्ये पोलिस काम करत. गंभीर गुन्हा घडला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवला, निवडणूक, सण-उत्सवांमध्ये पोलिस 16 ते 18 तास अडकून पडत असत. आता ही वेळ आठ तास म्हणजेच निम्मी झाल्याने पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे .\nधुक्यामुळे मरेच्या लोकल १५ मिनिटे लवकर\nछगन भुजबळांच्या जामिनावर उद्या फैसला\nमुंबई महापालिकेचा कोट्यधीश अभियंता\nशस्त्रास्त्रप्रकरणी शिवडीतून आणखी एक ताब्यात\nवर्षभरात पालिकेचे २८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात\nमध्य रेल्वेवर उद्यापासून बम्बार्डिअरच्या १२ फेर्‍या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Come-together-in-a-plastic-ban-exhibition-Chief-Minister-and-Thackerays-denial/", "date_download": "2018-11-14T02:43:11Z", "digest": "sha1:JCW4EVSCGGBVLPLINF4YJK2BAHXTHYOD", "length": 6019, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिकबंदी प्रदर्शनात एकत्र येण्यास मुख्यमंत्री व ठाकरे यांचा नकार ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदी प्रदर्शनात एकत्र येण्यास मुख्यमंत्री व ठाकरे यांचा नकार \nप्लास्टिकबंदी प्रदर्शनात एकत्र येण्यास मुख्यमंत्री व ठाकरे यांचा नकार \nमुंबई : राजेश सावंत\nमातोश्रीत जाऊन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना-भाजपातील संबंध सुधारतील असे वाटत होते. पण शिवसेना शिबिरात ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकणारच अशी दिलेली आरोळी.. त्यानंतर महापालिकेने आयोजित केलेल्या तीन दिवसीय प्लास्टिकबंदी कार्यशाळेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांसह ठाकरे यांनी एकत्र येण्यास दिलेला नकार, त्यामुळे शिवसेना-भाजपातील दरी अजूनच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.\nकेंद्र व राज्यात भाजपा-शिवसेना सत्तेत असली तरी, भाजपा-शिवसेनेत आलबेल नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. राज्यात शिवसेनेची वाढलेली ताकद लक्षात येताच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीत जाऊन घेतलेल्या भेटीमुळे भाजपा-शिवसेना एकत्र येईल, असे वाटत होते. पण शिवसेनेच्या महाशिबिरात ठाकरे यांनी महाराष्ट्रात भगवा फडकणार असे ठणकावून सांगत युतीचा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपात खटके उडण्याची शक्यता आहे. भाजपा-शिवसेनेत वाद असले तरी, उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीमुळे अजूनपर्यंत राज्यातील सत्ता टिकून आहे.\nगेल्या चार वर्षात महापालिकेच्या जाहीर कार्यक्रमात ठाकरे व मुख्यमंत्री अनेकदा एका व्यासपीठावर आले होते. पालिका सभागृहातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री अवर्जुन उपस्थित होते. पण शहा-ठाकरे भेटीनंतर शिवसेनेच्या महामेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची एकहाती सत्ता येण्याच्या केलेल्या गर्जनेमुळे भाजपाचे नेतेच नाही तर, मुख्यमंत्र्यांनीही ठाकरे यांची साथ सोडल्याचे बोलले जात आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/In-Legislature-Convention-Todays-starred-question/", "date_download": "2018-11-14T02:33:07Z", "digest": "sha1:LD72KHV3NCG23DQ2TZ4XSGPYQ6YCOKRO", "length": 4917, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विधीमंडळ अधिवेशनात आज तारांकित प्रश्‍न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › विधीमंडळ अधिवेशनात आज तारांकित प्रश्‍न\nविधीमंडळ अधिवेशनात आज तारांकित प्रश्‍न\nअनिकेत कोथळे खूनप्रकरणी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. मंगळवारी होणार्‍या चर्चेत आठव्या क्रमांकावर हा प्रश्‍न आहे. त्यामुळे त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली. अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी मिळावी यासाठीही या अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nबडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी अनिकेतचा पोलिस कोठडीत खून करून मृतदेह जाळला होता. ही घटना घडल्यानंतर आमदार गाडगीळ यांनी त्याची तात्काळ दखल घेत शहर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली होती. राज्यभर हे प्रकरण गाजत असताना याप्रकरणी कोथळे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली असून त्यावर उद्या तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.\nजत नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्‍नेनवर\nलाच घेताना पाटबंधारेचा शाखा अभियंता जाळ्यात\nकर्जमाफीचे १०० कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर\nमाजी नगरसेवकाच्या चौकशीची शक्यता\nविधीमंडळ अधिवेशनात आज तारांकित प्रश्‍न\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/chandulal-patel-success-celebration-bjp-17523", "date_download": "2018-11-14T03:57:49Z", "digest": "sha1:WV427755P725JDTYXW6Q3SIBLNMJAJ46", "length": 17564, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "chandulal patel success celebration by bjp पटेलांच्या यशाचा भाजपतर्फे विजयोत्सव | eSakal", "raw_content": "\nपटेलांच्या यशाचा भाजपतर्फे विजयोत्सव\nबुधवार, 23 नोव्हेंबर 2016\nजळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत चंदुलाल पटेल यांचा विजय झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप कार्यालय व नवनिर्वाचित आमदार पटेल यांच्या निवासस्थानी फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व श्री. पटेल यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिवसभर पाहावयास मिळाले.\nजळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत चंदुलाल पटेल यांचा विजय झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप कार्यालय व नवनिर्वाचित आमदार पटेल यांच्या निवासस्थानी फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व श्री. पटेल यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिवसभर पाहावयास मिळाले.\nसकाळी विजयी झाल्याचे कळाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार पटेल यांनी भाजप कार्यालय गाठले. तेथे भाजप कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. \"भाजपचा विजय असो', \"गिरीशभाऊ आगे बढो'च्या घोषणा दिल्या. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार हरिभाऊ जावळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयाग कोळी आदी उपस्थित होते.\nमाजी आमदार जैनांचे घेतले आशीर्वाद\nभाजप कार्यालयातून आमदार पटेलांसह जलसंपदामंत्री महाजन, आमदार जावळे, भोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष वाघ, माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानी गेले. तेथे आमदार पटेल यांनी श्री. जैन यांचे आशीर्वाद घेतले. आज श्री. जैन यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्यापाठोपाठ इतरांनीही श्री. जैन यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, सुनील मुंदडा आदी उपस्थित होते. \"माझ्यापेक्षा मोठा हो' असा आशीर्वाद माजी आमदार जैन यांनी आमदार पटेल यांना दिला.\nआमदार पटेलांसह सर्व मंडळी पटेल यांच्या ओंकारेश्‍वर मंदिराजवळील बंगल्यावर गेले. तेथे फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आमदार पटेल यांचे स्वागत व औक्षण करण्यात आले. मंत्री महाजन, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, श्रीकांत खटोड, अक्षय खटोड यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी, शुभचिंतकांनी गर्दी केली होती. यावेळी एक तास फटाक्‍यांची आतषबाजी करीत ढोल-ताशे वाजवून एकप्रकारे दिवाळीच साजरी झाली.\nअसे आहे पटेल यांचे कुटुंबीय\n* आमदार पटेल यांना तीन मोठे बंधू (देवराम, भवन, यशवंत) व बहीण आहे. पत्नी शारदाबेन, आई कुंवरबेन आहे. दोन मुले- आशीष व रोहित आहेत. वडील विश्रामभाई यांचे निधन झाले आहे. पटेल कुटुंबीय बांधकाम, पेपर मिल, सॉ मिल, पॅकिंग इंडस्ट्रीज या व्यवसायांत आहेत.\nकुंवरबेन पटेल (आई) - चंदुलालला निवडणुकीत विजयी होवो, असा आशीर्वाद दिला होता. देवाकडे त्याच्या विजयासाठी प्रार्थना केली होती. माझा मुलगा आमदार झाला, ही आनंदाची व ऐतिहासिक घटना आहे. त्याच्या हातून समाजकार्य घडो.\nशारदाबेन पटेल (पत्नी) - आमच्या कुटुंबातून कोणी आमदार होईल, असे वाटले नव्हते. अचानक त्यांनी आमदारकीच्या उमेदवारीचा अर्ज भरला अन्‌ ते विजयी झाले. हा आनंद अवर्णनीय आहे. विजयामुळे आम्ही पटेल कुटुंबीय अतिशय आनंदात आहोत.\nआशिष पटेल (मोठा मुलगा) - आम्ही आतापर्यंत व्यवसायात होतो. आता वडील राजकारणात आले आहेत, याचा आनंद आहे. लोकांची सेवा करण्याची ही मोठी संधी आहे. तिचा आम्ही पुरेपूर उपयोग करू.\nरोहित पटेल (लहान मुलगा) - पप्पांना निवडणुकीत यश मिळाल्याने साहजिकच आम्हाला अत्यानंद झाला आहे. माझ्या मित्र परिवारालाही आनंद झाला. पप्पा आमदार झाल्याचा अभिमान आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nवृद्ध शेतकऱ्याचा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा\nसंग्रामपूर : शासनाच्या हमीभाव योजनेत मुलाने विकलेल्या तुरीचे पैसे व्याजासकट देण्यात यावे. यासाठी वयोवृद्ध वडिलांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/krida-cricket/injured-kedar-jadhav-miss-ipl-2018-108640", "date_download": "2018-11-14T03:19:11Z", "digest": "sha1:YITVWMBH7ZYAPGTT5XUYRBLJOY4S24YJ", "length": 7520, "nlines": 54, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Injured Kedar Jadhav to miss IPL 2018 केदार जाधव आयपीएलमधून बाहेर | eSakal", "raw_content": "\nकेदार जाधव आयपीएलमधून बाहेर\nवृत्तसंस्था | सोमवार, 9 एप्रिल 2018\nचेन्नई : महाराष्ट्रातील हुकमी फलंदाज आणि तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई संघाला विजय मिळवून देणारा केदार जाधव यंदाच्या आयपीएलमधून बाहेर गेला आहे.\nआम्हाला हा मोठा धक्का असल्याचे मत चेन्नई संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक माईक हसी यांनी व्यक्त केले.\nमुंबईविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना 13 व्या षटकात केदारच्या मांडीचा स्नायू दुखावला. त्यामुळे त्याला काही काळासाठी निवृत्त व्हावे लागले; परंतु संघाला गरज असल्यामुळे अखेरच्या षटकात तो मैदानात परतला आणि षटकार व चौकार मारून त्याने संघाला विजय मिळवून दिला होता.\nचेन्नई : महाराष्ट्रातील हुकमी फलंदाज आणि तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई संघाला विजय मिळवून देणारा केदार जाधव यंदाच्या आयपीएलमधून बाहेर गेला आहे.\nआम्हाला हा मोठा धक्का असल्याचे मत चेन्नई संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक माईक हसी यांनी व्यक्त केले.\nमुंबईविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना 13 व्या षटकात केदारच्या मांडीचा स्नायू दुखावला. त्यामुळे त्याला काही काळासाठी निवृत्त व्हावे लागले; परंतु संघाला गरज असल्यामुळे अखेरच्या षटकात तो मैदानात परतला आणि षटकार व चौकार मारून त्याने संघाला विजय मिळवून दिला होता.\nकाही सामने तो खेळू शकणार नाही असे सुरवातीचे चित्र होते; परंतु त्याची दुखापत लवकर बरी होण्यासारखी नाही. परिणामी त्याला संपूर्ण स्पर्धेसच मुकावे लागणार आहे. चेन्नईने त्याला सात कोटी 80 लाख रुपये मोजले होते. त्याचा बदली खेळाडू म्हणून चेन्नईने अजून कोणाची निवड केलेली नाही.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/krida/marathi-news-sunit-jadhav-body-building-show-100068", "date_download": "2018-11-14T03:36:51Z", "digest": "sha1:A4RQLOBKGSCVDCSCUHZ5ZBSMNOH2UXGK", "length": 22884, "nlines": 56, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Marathi news Sunit Jadhav body building show सुनीत जाधव सलग पाचव्यांदा 'महाराष्ट्र श्री' | eSakal", "raw_content": "\nसुनीत जाधव सलग पाचव्यांदा 'महाराष्ट्र श्री'\nवृत्तसंस्था | सोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nफिजीक स्पोर्टस्मध्ये पुणेकर सरस\nमुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंनी मुख्य स्पर्धा गाजविली असली तरी फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुणेकर सरस दिसले. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुण्याच्या रोहन पाटणकरने सुवर्णमयी कामगिरी केली. त्याच्याच जिल्हयाचा किरण साठे दुसरा आला. तिसरे स्थान मुंबईकर रोहन कदमने संपादले. महिलांच्या मॉडेल स्पोर्टस् प्रकारात पुण्याचीच स्टेला गौडे अव्वल आली. तिने मुंबईच्या डॉ. रिता तारीला मागे टाकून सुवर्ण जिंकले. पुण्याची आदिती बंग तिसरी आली.\nमुंबई : डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱया महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर मात करीत सुनीतने आपले सलग पाचवे राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीमपराक्रम केला. फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुणेकरांनी बाजी मारली. पुरूषांमध्ये रोहन पाटणकर तर महिलांमध्ये स्टेला गौडे अजिंक्य ठरली. संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवले. मुंबईने सांघिक विजेतेपदावर तर उपनगरने उपविजेतेपदावर आपला कब्जा केला.\nशनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीतील फुललेले पीळदार सौंदर्य पाहिल्यानंतर रविवारची अंतिम फेरी ब्लॉकबस्टर होणार असा अंदाज होताच आणि मुंबईच्या वांद्य्रात क्रीडाप्रेमींना संडे ब्लॉकबस्टर अनुभवायला मिळालाच. वांद्रे पूर्वेला असलेले पीडब्ल्यूडी मैदान सायंकाळी पाच वाजताच खचाखच भरले होते आणि स्पर्धा सुरू होईपर्यंत मैदानाबाहेरही गर्दीचा महापूर दिसू लागला. आयोजक आणि क्रीडाप्रेमी कृष्णा (महेश) पारकर यांनी अभिनव फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने साकारलेला शरीरसौष्ठवाचा राज्य सोहळा बॉलीवूडच्या इव्हेंटला साजेसा असाच झाला. एकापेक्षा एक स्पर्धक, विक्रमी बक्षीसे, विक्रमी गर्दी, विक्रमी प्रतिसाद असे अनेक विक्रम नोंदविणाऱया महाराष्ट्र श्रीचे दिमाखदार आयोजन करून आयोजक पारकर यांनी अभूतपूर्व आयोजनाचाही नवा इतिहास घडवला.\nसुनीत... सुनीत... चाच आवाज चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्ससाठी दहा गटातील विजेते मंचावर आले तेव्हाच प्रेक्षकांमधून फक्त सुनीत... सुनीत...चाच आवाज येत होता. अंतिम लढतीत सुनीत हा महेंद्र चव्हाण आणि अतुल आंब्रेवर मात करून सलग पाचव्यांदा बाजी मारणार हा विश्र्वास जमलेल्या पाच हजार मुंबईकरांना आधीपासूनच होता आणि या अजिंक्यपद गटाच्या सात सर्वसामान्य पोझेस झाल्यानंतर सुनीतचे जेतेपदही निश्चित झाले. आयोजक कृष्णा पारकर यांनी महाराष्ट्र श्रीचे नाव जाहीर करण्यापूर्वीच प्रेक्षकांनीच सुनीत... सुनीतचा जयघोष करून त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विजेत्या सुनीतला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह रॉयल एनफिल्ड देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आयोजक कृष्णा पारकर, स्पर्धेचे प्रायोजक साई कन्सल्टन्सीचे सीएमडी अमित वाधवानी, अमरजीत मिश्रा, व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे, तसेच ऍड. विक्रम रोठे, मदन कडू, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे यांच्या उपस्थितीत पार पडला.\nदोघा पुणेकर महेंद्रांमध्ये जोरदार संघर्ष रविवारची अंतिम फेरी इतकी उत्कंठावर्धक होती की खेळाडूंनी तब्बल सहा तास क्रीडाप्रेमींना खिळवून ठेवले. अंतिम फेरीसाठी पात्र झालेल्या खेळाडूंपैकी प्रत्येक गटात किमान तीन-चार विजेते दिसत होते. पूर्ण स्पर्धेवर मुंबई आणि उपनगरच्याच खेळाडूंचे वर्चस्व दिसले. अनेक गटात काँटे की टक्कर झाली. पण आठवणीत राहिला तो दोन पुणेकर महेंद्र यांच्यात झालेला संघर्ष. 90 ते 100 किलो वजनी गटात फक्त चार खेळाडू होते. त्यापैकी महेंद्र चव्हाण आणि महेंद्र पगडे यांच्यात तब्बल तीनदा कंपेरिजन करण्यात आली. दोन्ही पुणेकर महेंद्र एकास एक असल्यामुळे गटविजेता नेमका कोण, हे ठरवणे जजेससाठी फार आव्हानात्मक होते. जजेसनी दोनदा कंपेरिजन केल्यानंतर व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर आणि छत्रपती पुरस्कार विजेते आनंद गोसावी यांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनीही दोघांची कंपेरिजन घेतली आणि आपला निर्णय कळविला. तीन-तीनदा कंपेरिजन केल्यानंतर महेंद्र चव्हाणला गटविजेता घोषित करण्यात आले आणि स्पर्धेतला एक संभाव्य विजेता महेंद्र पगडे गटातच बाद झाला.\nमुंबई श्रीची ठाणे श्री विजेत्यावर मात 85 किलो वजनी गटातही गटविजेतेपदासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या गटातील पाचही खेळाडू भारी होते. गेल्या आठवड्यात मुंबई श्री झालेल्या सुजन पिळणकरची गाठ ठाणे श्री अजय नायरशी पडली. या दोघांतही पंचांनी कंपेरिजन केली आणि आपला कौल सुजनच्या बाजूने दिला. मुंबई श्रीत उपविजेत्या ठरलेल्या सकिंदर सिंगला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तर रोहित शेट्टी तिसरा आला.\nमुंबईची दहशत, उपनगरचे वर्चस्व यंदाही महाराष्ट्र श्रीवर मुंबईचेच वर्चस्व राहणार हे आधीच स्पष्ट होते. मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी आपली ताकद अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली. अंतिम फेरीत पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या 47 खेळाडूंपैकी 28 खेळाडू मुंबई-उपनगरचे होते. त्यापैकी सहा गटात मुंबईकरांनी गटविजेतेपदाचा मान मिळविला. दोघांनी प्रत्येकी तीन-तीन गटविजेतेपद पटकावली तर सुनीतने महाराष्ट्र श्री जिंकून मुंबईला सांघिक विजेतेपदाचाही मान मिळवून दिला. मुंबईने 80 किलो वजनीगटात निर्भेळ यश संपादले. या गटातील तिन्ही पदके मुंबईच्याच सागर कातुर्डे, सुयश पाटील आणि सुशांत रांजणकरने पटकावली. मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेच्या 65 किलो गटात पुण्याचा श्रीनिवास वास्के तर 90-100 वजनीगटात महेंद्र चव्हाण अव्वल आला. पुण्याने या दोन गटविजेतेपदाबरोबर फिजीक स्पोर्टस्ची दोन्ही सुवर्ण पदकेही जिंकली. तसेच पश्चिम ठाणे आणि पालघर या जिल्हयांनीही प्रत्येकी एक सुवर्ण जिंकले.\nफिजीक स्पोर्टस्मध्ये पुणेकर सरस मुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंनी मुख्य स्पर्धा गाजविली असली तरी फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुणेकर सरस दिसले. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुण्याच्या रोहन पाटणकरने सुवर्णमयी कामगिरी केली. त्याच्याच जिल्हयाचा किरण साठे दुसरा आला. तिसरे स्थान मुंबईकर रोहन कदमने संपादले. महिलांच्या मॉडेल स्पोर्टस् प्रकारात पुण्याचीच स्टेला गौडे अव्वल आली. तिने मुंबईच्या डॉ. रिता तारीला मागे टाकून सुवर्ण जिंकले. पुण्याची आदिती बंग तिसरी आली.\nमहाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल 55 किलो वजनी गट ः 1. संदेश सकपाळ (मुं. उपनगर), 2. नितीन शिगवण (मुं. उपनगर), 3. ओमकार आंबोकर (मुंबई), 4. राजेश तारवे (मुंबई), 5. कुतुबुद्दीन (कोल्हापूर). 60 किलो वजनी गट ः 1. नितीन म्हात्रे (प. ठाणे), 2. विनायक गोळेकर (मुंबई), 3. तेजस भालेकर (मुंबई), 4. संदीप पाटील (ठाणे), 5. बप्पन दास (मुं. उपनगर). 65 किलो वजनी गट ः 1. श्रीनिवास वास्के (पुणे), 2. आदित्य झगडे ( मुं. उपनगर), 3. प्रतिक पांचाळ ( मुं. उपनगर), 4. फय्याज शेख (सातारा), 5. उमेश पांचाळ (मुंबई). 70 किलो वजनी गट ः 1. रितेश नाईक (पालघर), 2. सचिन खांबे (पुणे), 3. विघ्नेश पंडित (मुंबई), 4. अमित सिंग (मुंबई), 5. रविंद्र वंजारी ( जळगाव). 75 किलो वजनी गट ः 1. सुशील मुरकर (मुं. उपनगर), 2. समीर भिलारे (मुंबई), 3. अमोल गायकवाड (मुंबई), 4. ऋषिकेश पासलकर (पुणे), 5. स्वप्निल नेवाळकर ( पालघर). 80 किलो वजनी गट ः 1. सागर कातुर्डे (मुंबई), 2. सुयश पाटील ( मुंबई), 3. सुशांत रांजणकर (मुंबई), 4. संदेश नलावडे (पुणे), 5. प्रशांत परब (मुंबई). 85 किलो वजनी गट ः 1. सुजन पिळणकर (मुंबई), 2. अजय नायर ( ठाणे), 3. रोहित शेट्टी (मुं. उपनगर), 4. सकिंदर सिंग (मुं. उपनगर), 5. रोहन धुरी (मुंबई). 90 किलो वजनी गट ः 1. सुनीत जाधव ( मुंबई), 2. राहुल कदम ( पुणे), 3. सचिन डोंगरे ( मुं. उपनगर), 4. योगेश सिलिबेरू ( ठाणे), 5. इंदेश पाटील ( पुणे). 90-100 किलो गट 1. महेंद्र चव्हाण (पुणे), 2. महेंद्र पगडे (पुणे), 3. श्रीदीप गावडे ( मुंबई). 4. नितीन रूपाले ( मुं. उपनगर). 100 किलोवरील गट ः 1. अतुल आंब्रे (मुंबई), 2. अक्षय मोगरकर ( ठाणे), 3. अक्षय वांजळे (पुणे). फिजीक फिटनेस (पुरूष) ः 1. रोहन पाटणकर ( पुणे), 2. किरण साठे (पुणे), 3. रोहन कदम (मुंबई), 4. हनिफ भक्षे ( ठाणे), 5. गौरव यादव (सातारा). स्पोर्टस् मॉडेल (महिला) ः 1. स्टेला गौडे ( पुणे), 2. डॉ. रिता तारी (मुंबई), 3. आदिती बंग ( पुणे), 4. तन्वीर फातिमा हक (पुणे), 5. निशरीन पारिख (मुंबई).\nसर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू : अतुल आंब्रे ( मुंबई) बेस्ट पोझर : श्रीनिवास वास्के ( पुणे) सांघिक उपविजेतेपद : मुंबई उपनगर सांघिक विजेतेपद : मुंबई उपविजेता : महेंद्र चव्हाण ( पुणे) महाराष्ट्र श्री : सुनीत जाधव (मुंबई)\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nसंवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती...\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/india-world/7525-kerala-s-man-made-flood", "date_download": "2018-11-14T03:08:55Z", "digest": "sha1:4BKFIFYZI44QWMJILTOZBXAOFOP2NFD6", "length": 7462, "nlines": 145, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "केरळमधील पूर मानवनिर्मित! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र वेब न्यूज\nकेरळमध्ये गेल्या शंभर वर्षांतील सर्वांत भीषण पूर आला आहे. या भीषण आपत्तीत 300 हू अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. केरळवासीयांच्या पुनर्वसनासाठी सरकारतर्फे मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यांना देशभरातून मदतही मिळत आहे. मात्र मुख्य प्रश्न असा आहे, की केरळमध्ये यंदा प्रलयस्थिती का निर्माण झाली ही केवळ नैसर्गिक आपत्ती आहे, की यासाठी माणूस जबाबदार आहे\nज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि पश्चिम घाट संवर्धन समितीचे माधव गाडगीळ यांनी मात्र हा पूर मानवनिर्मित असल्याचा दावा केला आहे. एवढंच नव्हे, तर गाडगीळ यांनी केरळमध्ये पूर परिस्थितीचं 2011 साली भाकीतही केलं होतं. गाडगीळ यांचा अभ्यासपूर्ण अहवाल सरकारने फेटाळून लावला होता. मात्र त्याचेच परिणाम आता दिसत आहेत.\nपावसाचं संकट जरी नैसर्गिक आपत्ती असली, तरी पुरासाठी मात्र मानवच जबाबदार आहे,\nयाची काय आहेत कारणं, ते पाहा-\nठराविक मध्यंतराने धरणांतून पाणी सोडण्य़ाऐवजी एकाच वेळी सर्व धरणांतून पाणी सोडण्यात आलं\nयामुळे लाखो लीटर पाणी शहरांत शिरलं\nपेरियार नदीपासून अवघ्या 400 मीटर बांधलेल्या कोची विमानतळात पाणी शिरलं\nपश्चिम घाटात सुरू आसलेली अनियंत्रित डोंगरफोड\nसर्वच पक्षाचे राजकारणी चालवत असलेल्या अवैध दगडखाणी\nयांसारख्या कारणांमुळे पर्यावरणाची अपरीमित हानी झाली.\nसर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय लोकांनी मिळून पर्यावरणाचा –हास केल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे.\nराज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी \nपुतळा बांधून भारताने गमावली बाजी, चीनला मात्र मिळणार हवा ताजी\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2018-11-14T02:09:41Z", "digest": "sha1:ILL7EGI7LQ2H26T6OEV6PEWVL4F3ZALX", "length": 12208, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयुक्‍तांचा पाय पालिकेतून निघेना… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआयुक्‍तांचा पाय पालिकेतून निघेना…\nमुदतवाढीसाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच घातले साकडे\nआणखी सहा महिन्यांची मागितली मुदतवाढ\nपुणे- महापालिकेत तब्बल साडेतीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात सहसचिवपदी बढती झाली आहे. मात्र, त्यानंतरही त्यांचा पाय महापालिकेतून निघत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुदतवाढीचे साकडे घातले आहे. आयुक्तांनी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मागितल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आली.\nकेंद्रात वर्णी लागल्यानंतर पुढील दहा दिवसांत पदभार सोडणार, असे स्वत: आयुक्तांनीच सांगितले होते. मात्र, त्या आदेशाला 20 दिवस झाले, तरी अजून आयुक्त आपल्या पदावरच कायम आहेत. त्यामुळे त्यांच्या मुदतवाढीच्या मागणीच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. महापालिकेत आयुक्त म्हणून कुणाल कुमार यांचा जवळपास साडेतीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत राज्यभरातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतानाच; कुणाल कुमार यांच्या बदलीबाबतही चर्चा होती.\nमहापालिकेच्या महत्त्वाकांक्षी समान पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी आयुक्तांची बदलली होत नसल्याचे सांगण्यात येत होते. आता या योजनेलाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता कधीही त्यांची बदली होईल, प्रामुख्याने केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी दिल्लीत त्यांची नगरविकास खात्यात बदली होणार असल्याची चर्चा यापूर्वी अनेकवेळा झाली होती. त्यानुसार कुमार यांची दिल्लीत बदली होणार, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. मात्र, त्यांच्याकडे केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या सहसचिवपदी बदली निश्‍चित झाली आहे. केंद्र शासनाचे अधिकारी आणि त्यांच्या पदांच्या यादीतून ही बाब समोर आली आहे. या पदावर त्यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केंद्रशासनाकडून ही यादी 7 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती.\nमागील आठवड्यात कुणाल कुमार यांनी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. त्यासाठी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. यापूर्वी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आयुक्तांनी समान पाणी योजनेसाठी मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर त्यांनी शहरातील सायकल योजना आणि नुकतीच पार्किंग पॉलिसीही मंजूर करून घेतली. मात्र, त्यांचा महत्वांकाक्षी प्रकल्प असलेली मुळा-मुठा नदी सुधार योजना आणि नदीकाठ विकसन प्रकल्प केवळ मान्य असून त्यांचे काम अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे कारण आयुक्तांकडून पुढे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.\nसौरभ राव यांचेही कारण\nमहापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे नाव निश्‍चित समजले जात आहे. मात्र, सध्या राव यांच्याकडे पुरंदर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारी आहे. या विमानतळाची अंतिम मान्यता आणि भूसंपादन अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे राव यांची जिल्हाधिकारी पदावरून बदली झाल्यास हे काम मागे पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शासनाकडून अजून राव यांचीही बदली थांबविण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तांनी राव यांचा निर्णय होईपर्यंत महापालिकेत कायम ठेवण्यासाठी आयुक्तांचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडेटा लिक प्रकरणी सरकारची फेसबुकला नोटीस\nNext articleउपायुक्त कुलकर्णी यांचे निलंबन मागे\nहंगामपूर्व द्राक्षांची मार्केट यार्डात आवक सुरू\nपुणे मेट्रोचे साहित्य कचऱ्यात\nनियम धाब्यावर बसवून जलसंपदा विभागाची निविदा प्रक्रिया\n“जायका’मुळे मैलापाणी नदीत सोडणे थांबेल का\nदुप्पट अनुदान वाढीचा निर्णय प्रलंबित\nनागरिक पर्यटनाला; चोरांची दिवाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_83.html", "date_download": "2018-11-14T02:51:42Z", "digest": "sha1:3HANIMXO7UITW35GJLVAWLMV2TNXKUNA", "length": 9430, "nlines": 115, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "घाबरलेल्या लोकांची पळापळ, अनेक जण जखमी ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » अनेक जण जखमी , घाबरलेल्या लोकांची पळापळ , महाराष्ट्र » घाबरलेल्या लोकांची पळापळ, अनेक जण जखमी\nघाबरलेल्या लोकांची पळापळ, अनेक जण जखमी\nदारू पाजल्यामुळे औरंगाबादच्या बाजारात रेड्याचा राडा\nदिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होत असतानाच मंगळवारी रात्री मस्तावलेल्या रेड्याने धुमाकूळ घातल्याने अनेकांची धांदल उडाली. काही युवकांनी त्याच्या पाठीमागे वाहने पळविल्याने तो अधिकच बिथरला. रेडा अचानक हल्ला करेल या भीतीने नागरिकांची धावपळ उडाली होती. यात काही नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.\nदिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात कपडे व इतर साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे. त्यातच मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास नागरिक खरेदीत मग्न असताना गुलमंडी येथे अचानक एक रेडा आला. यामुळे घाबरलेले लोक आरडाओरड करू लागले. अनेक जण दुकानात शिरले, तर काही जण जिथे उंच ओट्यावर जागा दिसेल तिथे जाऊन उभे राहिले. या यामुळे बाजारात एकच गोंधळ उडाला होता. कोणी तरी रेड्याला दारू पाजल्यामुळे तो गुलमंडी, दिवाणदेवडी, केळीबाजार, सिटीचौक, मछलीखडक या मार्गावर सैरावैरा पळत होता.\nअवघ्या एक तासात त्याने या परिसराला 4 फेर्‍या मारल्या. 10 ते 15 दुचाकीस्वार त्याचा पाठलाग करीत होते. ‘हटो हटो’ असे म्हणत ते लोकांना सावध करीत होते. मात्र, त्यांच्या ओरडण्याने व पाठलाग करीत असल्याने रेडा अधिकच बिथरला होता. तो आणखी वेगाने रस्त्यावरून धावत होता. यात काही नागरिक रस्त्यावर पडले. मात्र, किती जण जखमी झाले, याची माहिती मिळू शकली नाही.\nयामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. याबाबत प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, या रेड्याच्या पाठीमागे युवक दुचाकी घेऊन लागले होते. यामुळे तो बिथरला होता. युवक त्याच्या पाठीमागे लागले नसते तर तो कुठे तरी एका जागेवर थांबला असता. या हेल्याचा मालक कोण आहे, हे कळू शकले नाही. मुख्य बाजारपेठेत हेला रात्री धुमाकूळ घालत असताना पोलीस मात्र, दिसून आले नाही, असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Standing-Committee-without-the-chamber/", "date_download": "2018-11-14T03:00:16Z", "digest": "sha1:EUFBRTMN6VUN5UDNSGBX5W5QR7X3KAW7", "length": 6301, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्थायी समितीचा कारभार चेंबरविना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › स्थायी समितीचा कारभार चेंबरविना\nस्थायी समितीचा कारभार चेंबरविना\nजि. पं. कार्यालयामध्ये स्थायी समिती अध्यक्षांना कायमस्वरुपी चेंबरची सोय नसल्याने कसरत करावी लागत आहे. नवनियुक्त अध्यक्षांनाही याचा सामना करावा लागणार असून ते कोणती भूमिका घेतात याकडे नजरा लागून राहिल्या आहेत. जिल्ह्याचा कारभार हाकण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांना कायमस्वरुपी कार्यालयाची आवश्यकता आहे.\nबेळगाव जिल्हा विस्ताराने सर्वाधिक मोठा असून राज्यात सदस्यांचीही संख्या मोठी आहे. सभागृहात दहा तालुक्यातील 90 सदस्य कार्यरत आहेत. त्यांचे कामकाज करण्यासाठी कार्यरत असणार्‍या स्थायी समिती अध्यक्षांना कामकाज पाहण्यासाठी मात्र कार्यालयाची वानवा आहे. यामुळे कारभार कसा हाकावा असा प्रश्‍न नूतन अध्यक्षांना भेडसावत आहे.\nजि. पं. मध्ये पाच स्थायी समिती कार्यरत आहेत. त्यापैकी दोन स्थायी समितींची जबाबदारी अध्यक्ष व उपाध्यक्षाकडे आहे. उर्वरित तीन अध्यक्षांना कार्यालयाची आवश्यकता आहे. प्रशासनाने मात्र याकडे कानाडोळा केला असून याचा फटका अध्यक्षांना सहन करावा लागत आहे.\nयापूर्वीदेखील कार्यरत असणार्‍या अध्यक्षांना याप्रकारचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे काही अध्यक्षांनी वैयक्तिक कार्यालये सुरू करून नागरिकांची सोय करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, यासाठी अध्यक्षांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.\nजि. पं. चा कारभार सुरळीत चालवण्यात स्थायी समितीची महत्त्वाची भूमिका असते. वेगवेगळ्या समितीमध्ये होणार्‍या कामकाजावर जि. पं. ची रुपरेषा ठरत असते. त्याचबरोबर स्थायी समिती अध्यक्षाकडे असणार्‍या अधिकारामुळे जिल्हाभरातील नागरीक तक्रारी घेऊन येत असतात. त्यांच्या सोयीसाठी कार्यालयाची गरज असते. मात्र पाच पैकी तीन अध्यक्षांना आपला कारभार जि. पं. अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष यांच्या कार्यालयातून हाकण्याची कसरत करावी लागते.\nबेळगाव जि. पं. ची इमारत प्रशस्त आहे. याठिकाणी वेगवेगळी कार्यालये कार्यरत आहेत. अधिकार्‍यासाठी स्वतंत्र चेंबर आहेत. मात्र, स्थायी समिती अध्यक्षासाठी जागा नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Bench-Meeting-today-in-Mumbai-for-the-demand-for-Cabinet-resolution/", "date_download": "2018-11-14T02:31:07Z", "digest": "sha1:KFBWJ7KUXHQNE255UGOGYKJHY65X3QH5", "length": 5036, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खंडपीठ : मंत्रिमंडळ ठरावाच्या मागणीसाठी मुंबईत आज बैठक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › खंडपीठ : मंत्रिमंडळ ठरावाच्या मागणीसाठी मुंबईत आज बैठक\nखंडपीठ : मंत्रिमंडळ ठरावाच्या मागणीसाठी मुंबईत आज बैठक\nमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी बुधवारी (दि. 14) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दालनात दुपारी दोन वाजता बैठक होत आहे. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, असा राज्य मंत्रिमंडळाचा ठराव द्यावा, अशी प्रमुख मागणी या बैठकीत केली जाणार आहे.\nखंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी सहा जिल्ह्यांतील वकील आणि पक्षकारांचा लढा सुरू आहे. उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूरला खंडपीठ होण्याबाबत सकारात्मक अहवाल दिला आहे. त्यापूर्वीच राज्य सरकारनेही पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे; पण खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, असा राज्य मंत्रिमंडळाचा स्वयंस्पष्ट ठराव आवश्यक आहे. या बैठकीला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. नारायण भांदिगरे, सचिव अ‍ॅड. किरण पाटील, अ‍ॅड. विक्रम झिटे, अ‍ॅड. रोहन पाटोळे, अ‍ॅड. संग्राम पाटील, अ‍ॅड. दीप्ती घाटगे, अ‍ॅड. सतीश कुंभार यांच्यासह काही ज्येष्ठ वकील आणि खंडपीठ कृती समितीचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/To-maintain-the-tradition-of-playing-football-continuously/", "date_download": "2018-11-14T02:50:39Z", "digest": "sha1:LMNDFVXZVHVUOXUBXETWZXQI3FDJZPDM", "length": 9421, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धडपड फुटबॉलची परंपरा अखंड राखण्यासाठीची! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › धडपड फुटबॉलची परंपरा अखंड राखण्यासाठीची\nधडपड फुटबॉलची परंपरा अखंड राखण्यासाठीची\nकोल्हापूर : सागर यादव\nराजर्षी शाहू, छत्रपती राजाराम, प्रिन्स शिवाजी आणि छत्रपती शहाजी महाराज यांच्या राजाश्रयासह क्रीडाप्रेमी लोकाश्रयाच्या भक्‍कम पाठबळामुळे कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेने शतकोत्तर वाटचाल सुरू ठेवली आहे. या परंपरेचे जतन-संवर्धन-संरक्षण करून ती अखंड राखण्यासाठी शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळासारख्या संस्था-संघटनांनी केले आहे. 1994 पासून फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून नवोदित फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य ही संस्था करत असून यंदा या स्पर्धेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.\nकोल्हापुरात प्रतिवर्षी रंगणार्‍या फुटबॉल हंगामात अनेक संयोजक विविध बक्षिसांच्या स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित करतात. मात्र, यात सातत्य नसते. मात्र, शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळाने 1994 पासून आजतागायत\nस्पर्धेचे अखंड आयोजन केले आहे. इतर संयोजकांच्या तुलनेत कमी रकमेच्या बक्षिसांची स्पर्धा का असेना स्पर्धा त्यांनी घेतली आहे. यामुळे मैदानात दिवस-रात्र एक करून सराव करणार्‍या खेळाडूंना प्रत्यक्ष स्पर्धेत आपला खेळ दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे, आजही होत आहे.\nमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजू साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, अमित शिंत्रे, विजयसिंह, पिंटू, शिवराज व रवींद्र राऊत, शिरीष व विनायक पाटील, बॉबी राऊत, रितेश पाटील, रणजित, विनायक, नंदकुमार, यश, अजिंक्य, संकेत, पप्पू, कुमार, विवेक व उमेश साळोखे, योगेश, विशाल, दिगंबर, वैभव व अनुप सुतार, सर्वेश राऊत, आनंदा मेहेकर, दीपक बेडगे, उदय साळोखे, केतन चांदुगडे, सार्थक व नीलेश मगदूम, शहाजी शिंदे, शरद मेढे, सुमित कारेकर, नीलेश, रोहित व आशिष मगदूम, इंद्रजित व गौरव जाधव, स्वप्निल पोवार, अमित व सुमित कारेकर, शैलेश सूर्यवंशी, अभिजित गायकवाड अशी टीम स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिवर्षी कार्यतत्पर असते.\nवैशिष्ट्यांनी परिपूर्ण रौप्य महोत्सवी ‘अटल चषक’ स्पर्धा\nरौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा अविस्मरणीय व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (केएसडीआय) यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासात आतापर्यंतचे सर्वाधिक बक्षिसांची ही स्पर्धा आहे. विजेत्या संघास 5 लाख, उपविजेत्या संघास 3 लाख, तिसरा व चौथा क्रमांक पटकाविणार्‍या संघांना प्रत्येकी 50 हजार, दुसर्‍या फेरीतून बाद होणार्‍या संघांना प्रत्येकी 20 तर पहिल्या फेरीतून बाहेर पडणार्‍या प्रत्येक संघास 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस आहे. याशिवाय सामनावीर, मालिकावीर, लढवय्या अशा अनेक बक्षिसांनी परिपूर्ण अशी ही स्पर्धा आहे.\nयाशिवाय स्पर्धेतील सामन्यांच्या तिकिट विक्रीतून मिळणार्‍या उत्पन्‍नातून ‘कोल्हापूर फुटबॉल वेलफेअर’ फंड उभारण्यात येणार आहे. या फंडातून होतकरू-गरीब फुटबॉलपटूंना आवश्यक मदत पुरविली जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई व सर्व नगरसेवक, केएसडीआयचे अध्यक्ष सुजय पित्रे, सचिव दिग्विजय मळगे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक देसाई, तुषार देसाई, सचिव दिग्विजय मळगे, आर्टिस्ट राजू साठे, हेमंत अराध्ये, अमोल पालोजी, हेमंत कांदेकर व त्यांचे सहकारी ‘अटल चषक’स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सक्रिय आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/heavy-rain-with-wind-in-Ratnagiri/", "date_download": "2018-11-14T03:05:44Z", "digest": "sha1:LGYNTHPD75ZBJENJFIYN5CBACSI2MIPJ", "length": 6322, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्याला अवकाळीचा फटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जिल्ह्याला अवकाळीचा फटका\nवेधशाळेच्या अंदाजानुसार शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरणातच जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळीचा जोरदार फटका बसला तर काही भागात शिडकावा झाला. गेेले दोन दिवस कमालीच्या बदललेल्या वातावरणात उन्हाचा दाह नसला तरी तापमानात उकाडा जाणवत आहे. जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यासह लांजा आणि राजापूर तालुक्यांत अवकाळीच्या जोरदार सरी झाल्या. दरम्यान, आगामी 48 तास मळभी वातावरणात पाऊस पडण्याची शक्यता कुलबा वेधशाळेने वर्तविली आहे.\nकोकणात 6 डिसेंबर 2017 रोजी ओेखी वादळाचा तडाखा बसला होता. त्यानंतर सलग पाच महिने अवकाळीचे सावट जिल्ह्यावर होते. बदलेल्या वातावरणाने कोकणातील वातावरणाच्या नियमिततेत झालेले बदल आंबा हंगामाला मारक ठरले आहेत. या वातावरणाचा फटका आंब्याला बसला असून अनेक भागात उत्पादनात घट झाल्याची बागायतदारांची कैफियत आता पुढे येत आहे.\nशुक्रवारी जिल्ह्यात मळभी वातावरणात अवकाळी पाऊस झाला. हेच सातत्य शनिवारीही कायम राहण्याची अटकळ हवामान विभागाने हवाई संदेशाद्वारे बांधली होती. ती खरी ठरली. शनिवारी जिल्ह्यात पावस, हर्चे, डोर्ले, सापुचेतळे, नेवरे, गणपतीपुळे, मालगुंड आदी ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी शहरासह कुवारबाव मिरजोळे आदी ग्रामीण भागातही अवकाळी पावसाची उपस्थिती होती. पावस पंचक्रोशीत अनेक भागात पहाटे 5 पासून जोरदार पावसाने हजेरी लावली.\nलांजाच्या ग्रामीण भागासह शहरी भागात पाऊस झाला. राजापूर तालुक्यात नगरपरिषद हद्दीसह जवाहरचौक आणि अन्य परिसरात हलका पाऊस झाला. संगमेश्‍वर आणि चिपळुणातही दिवसभर मळभी वाावरण होते. संगमेश्‍वरच्या डोंगराळ भागाने व्यापलेल्या दक्षिण पट्ट्यातही अवकाळीने हलका फेर धरला होता. वळवाच्या पावसाचे सातत्य असलेल्या या भागात शनिवारी अवकाळीचा तासभर वावर होता.\nदरम्यान, रविवारीही वेधशाळेने ढगाळ वातावरणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहेे. आगामी 48 तास पावसाचे सावट कोकण किनारपट्टी राहणार असल्याचा अंदाच कुलाबा वेधशाळनेने वर्तविला आहे. मळभी वातावरणात दिवसभर ढगाळ वातावरणाचे सावट जिल्हाभर असतानाच उकाड्यातही वाढ झाली.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Panic-in-jail/", "date_download": "2018-11-14T02:30:46Z", "digest": "sha1:Z3BOAB5VELEAC5DLEALI7TMXN6J2NBYD", "length": 11035, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिंतीआडची गुंडगिरी मोडीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › भिंतीआडची गुंडगिरी मोडीत\nपुणे : अक्षय फाटक\nकारागृहातल्या भिंतीआडही आपली दहशत निर्माण ठेवत बाह्यजगतात कारवाया करणार्‍या पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, कल्याणसह अन्य कारागृहांमधील तब्बल 150 नामचिन गुंडांचे अन्य तुरुंगांमध्ये स्थानांतर केले. यात नाशिकमधील सर्वाधिक 90 जणांना समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत कारागृह दक्षता विभागानेही धडाकेबाज कारवाई करत भिंतीआड चालणारी ही गुंडगिरी मोडीत काढली आहे. विशेष म्हणजे, कारागृहातील कुख्यात गुंडांसोबत अर्थपूर्ण लागेबांधे असणार्‍या आणि याकडे कानाडोळा करणार्‍या चार वरिष्ठ अधिकार्‍यांसह 11 कर्मचार्‍यांवरही कारवाईचा बडगा उगारला गेला. त्यामुळे राज्यातील कारागृहातही गुंडगिरी करणार्‍यांना चांगलीच जरब बसली आहे.\nराज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, 31 जिल्हा कारागृहे, 13 खुली कारागृहे, एक खुली वसाहत आणि 172 उप-कारागृह आहेत. या कारागृहात जवळपास 32 हजारांहून अधिक कैदी आहेत. यात आठ हजार 646 शिक्षा झालेले आणि 24 हजार न्यायालयीन कैदी आहेत. तर, स्थानबद्ध केलेले 105 आरोपी आहेत. या सर्व कैद्यांमध्ये महिला कैद्यांची संख्या दीड हजारांच्या जवळपास आहे.\nकारागृहात येणारी प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार नसते. मात्र, अनावधानाने किंवा छोट्या चुकीमुळे पुढील काही वर्षे किंवा अख्खे आयुष्यही काही जणांना कारागृहात घालवावे लागते. तर, अनेकजण गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याने गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. राज्यातील कारागृहांमध्ये कुख्यात गुंड, गुन्हेगारी टोळ्याचे म्होरके आणि त्यांचे साथीदार, दहशतवादी, सराईत व गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत.\nमहानगरात नामचिन गुंड आणि त्यांच्या टोळ्या कार्यरत असतात. या टोळ्यांची नागरिकांमध्येही दहशत असते. टोळी युद्धातून अनेक भयावह आणि रक्तरंजित घटनाही घडल्या आहेत. त्याची झळ सर्वसामान्यांना बसते. पुण्यासारख्या शहरातही गजा मारणे, निल्या उर्फ निलेश घायवळ, बाबा बोडके या टोळ्या आहेत.\nप्रत्येक मोठ्या शहरात कमी-जास्त प्रमाणात अशी परिस्थिती आहेत. त्याला पोलिस दलांचे दुर्लक्ष आणि राजकीय व्यक्तींचे आशीर्वाद कारणीभूत ठरत असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे गँगस्टर्संना कुणाचेही भय राहिलेले नाहीत. मात्र, कायदा-सुव्यवस्था धोक्याच्या येण्याची स्थिती येताच टोळ्या आणि सराईतांवर मोक्का व स्थानबद्धसारख्या कारवाया करून त्यांची रवानगी कारागृहात होते. त्यानंतर काही प्रमाणात शहर शांत राहते. काहीकाळ कारागृहात घालवल्यानंतर कुख्यात गुंड, टोळ्यांचे म्होरके बाहेर असणार्‍या दहशतीच्या जोरावर येथेही गुंडगिरी सुरू असते. पैसा, ‘पॉवर’ आणि कारागृहातील काही अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मदतीने बाह्य जगतातही टोळ्या चालवतात.\nकारागृहातील उघड झालेल्या गैरप्रकारातून हे स्पष्ट झालेले आहे. अशाच जवळपास त्या-त्या भागातील स्थानिक व दहशत निर्माण करणार्‍या दीडशे गुंडांना राज्यातील अन्य कारागृहांमध्ये हलवले आहे. कारागृह दक्षता विभागाने ही कारवाई केली आहे.\nजवळपास शंभर मोबाईल जप्त\nकारागृहातील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी दक्षता पथक कार्यरत असते. हे पथक राज्यातील कोणत्याही कारागृहाची अचानक तपासणी करते. कारागृहात चालणार्‍या अवैध प्रकारांची माहिती देण्यासाठी कारागृहात तक्रारपेटी असते. त्यात कैदी व कर्मचारीही तक्रार करतात. तर, या पथकाचे प्रत्येक कारागृहात आपले खबरीही असतात. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षात पथकाचे सहायक आयुक्त राजेेंद्र जोशी व त्यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत जवळपास शंभर मोबाईल, काही बेकायदेशीर साहित्य हस्तगत केले. सर्वात जास्त कारवाया खबरींनी दिलेल्या माहितीवरून केल्या गेल्या आहेत.\nएखाद्या कारागृहात दक्षता पथकाने कारवाई केल्यानंतर त्याचा सविस्तर गुप्त अहवाल वरिष्ठांना देण्यात येतो. त्यात कर्मचारी किंवा अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यांवरही कारवाई केली जाते. त्यानुसार, दोन वर्षात वरिष्ठ अधिकार्‍यांसह अकरा जणांवर कारवाई झाली. यात दोन कर्मचार्‍यांचे निलंबनही करण्यात आले आहे. तर, नाशिक येथील कारागृह अधीक्षकांसोबतच तुरूंग अधिकारी व कर्मचारी अशा अकरा जणांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/dnyaneshwa-narhari-Pawar/", "date_download": "2018-11-14T02:30:57Z", "digest": "sha1:NHIPSPCR2D5JFUHEAKGECS5FOK6MAPZU", "length": 5833, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दारूड्या पतीला सक्तमजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दारूड्या पतीला सक्तमजुरी\nपत्नीच्या डोक्यात दगड घालून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या दारूड्या पतीला 7 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एन.सलीम यांनी सुनावली आहे.\nज्ञानेश्वर नरहरी पवार (वय 55, रा. भोर, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याला पत्नी सुनीता (वय 45) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनीता यांचा भाऊ किरणकुमार दत्तात्रय आगनेन (वय 38, रा. पौड, ता.मुळशी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 21 सप्टेंबर 2013 रोजी दुपारी 4.45 च्या सुमारास पौड येथे घडली. ज्ञानेश्वर आणि सुनीता यांचा विवाह 1992 मध्ये झाला.\nज्ञानेश्वर याला दारूचे व्यसन होते. तो सुनीता यांच्या चारित्र्यावर संशय घेत. त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देत असत. या त्रासाला कंटाळून त्या विवाहानंतर 4 ते 5 वर्षांनी वडिलांच्या घरी म्हणजे माहेरी येऊन राहिल्या. तेथेही जाऊन तो त्यांना मारहाण करत असे. घटनेच्या दिवशीही तो तेथे गेला. तू चांगली वागत नाही’, असे म्हणत डोक्यात दगड घालून त्याने त्यांचा खून केला. या प्रकरणात पौड पोलिसांनी ज्ञानेश्वर याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सहायक जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी 7 साक्षीदार तपासले. त्यामध्ये मृत विवाहितेच्या वडिलांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपी ज्ञानेश्वरला 304 (सदोष मनुष्यवध) नुसार दोषी धरून शिक्षा सुनावली.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Talathi-Kotwal-hit-in-Dighanchi/", "date_download": "2018-11-14T03:07:13Z", "digest": "sha1:OHP34GAWCX54MU4YTYV5DB3QTQDSAPIT", "length": 5674, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दिघंचीत तलाठी, कोतवालांना मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › दिघंचीत तलाठी, कोतवालांना मारहाण\nदिघंचीत तलाठी, कोतवालांना मारहाण\nदिघंची येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील तलाठी व कोतवालांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच मारहाणही करण्यात आली. या घटनेनंतर वाळू तस्करांनी त्यांचे वाहन घेऊन पलायन केले. याप्रकरणी तलाठी उत्तम जानकर (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन रामचंद्र जाधव ( रा.देवापूर, ता. माण, जि.सातारा), चालक अजय जाधव व त्यांच्या एका साथीदारांवर आटपाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.\nदिघंचीचे मंडल अधिकारी पांडुरंग कोळी, तलाठी उत्तम जानकर आणि कोतवाल शिवाजी पुसावळे दिघंची येथे सकाळी अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेले होते.तहसीलदारांच्या सूचनेनुसार पांढरेवाडी येथे हे पथक गेले. पांढरेवाडीच्या तालमीपासून रानमळा रस्त्यावर त्यांना वाळूने भरलेली विना नंबरची महिंद्रा पीकअप दिसली.\nपथकाने विचारणा केली असता चालकाने त्याचे नांव अजय जाधव असल्याचे आणि मालकाचे नांव नितीन जाधव असल्याचे सांगितले.पथकाने वाहन तहसील कार्यालयास नेण्यास बजावले. तलाठी जानकर वाहनात बसले आणि कोतवाल पुसावळे मोटारसायकलवरुन वाहनामागून निघाले.\nयावेळी वाहन मालक नितीन जाधव एका साथीदारासह मोटारसायकलवरुन आले. त्याने कोतवालाची मोटारसायकल लाथ मारुन पाडली आणि गाडीची किल्ली काढून घेतली. त्यानंतर वाहनमालकाने तलाठी जानकर यांना वाहनातून खाली खेचून साथीदारासह\nतलाठी जानकर यांना शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या दरम्यान चालकाने सोलापूर जिल्ह्यातील पिलीवच्या दिशेने वाहनासह पोबारा केला. याबाबत तलाठी जानकर यांनी वाहन मालक, चालक आणि त्यांच्या एका साथीदारावर शासकीय कामात अडथळा आणून जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण करुन वाळूने भरलेली बोलेरो पीक अप गाडी जबरदस्तीने पळवून नेल्याची फिर्याद दिली आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/bhart-bhalke-speech-in-pandharpur/", "date_download": "2018-11-14T02:35:27Z", "digest": "sha1:6QLCBKGBJB26P6OK54A2W5QWMBLGSQ37", "length": 5139, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माणनदी व कॅनॉल क्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरावे : आ. भालके | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › माणनदी व कॅनॉल क्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरावे : आ. भालके\nमाणनदी व कॅनॉल क्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरावे : आ. भालके\nउजनी धरणातील सन 2017-18 मधील रब्बी हंगामाची कालवा सल्लागार समितीची बैठक बुधवारी मंत्रालय येथे पार पडली. या बैठकीत उजनी धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी माण नदीला आणि कॅनॉलला सोडण्यात येणार असून या भागात असणार्‍या गांवातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज फॉर्म 6 नमुन्याचा फॉर्म विभागीय कार्यालयात त्वरित भरावेत असे आवाहन आ. भारत भालके यांनी केली आहे.\nया बैठकीला पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री विजयकुमार देशमुख, आ. भारत भालके, आ. बबनदादा शिंदे, सह.मुख्य अभियंता विलास रजपूत , अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, कार्यकारी अभियंता नारायण जोशी, जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.\nसदर मिटिंगमध्ये कॅनॉल व माण नदीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याने या भागातील शेतकर्‍यांना या पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे.\nपाण्याची मागणी संबंधित शेतकर्‍यांनी त्वरीत करणे गरजेचे असून पाणी मागणीचे अर्ज शेतकर्‍यांनी वेळेत न भरल्यास व पूर्ण मागणी न झाल्यास शेतकर्‍यांचे हक्काचे पाणी इतरत्र वळविले जाऊ शकते. त्यामुळे या कॅनॉलवर आधारीत असणार्‍या गांवातील शेतकर्‍यांनी तत्काळ पाणी मागणी अर्ज भरावेत अशी विनंती आ.भारत भालके यांनी केली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/bottle-close-water-sailer-rally-41147", "date_download": "2018-11-14T02:58:18Z", "digest": "sha1:AX5MA5LFJJ7MTKC4CIVHAQF342BQI5FS", "length": 11465, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "bottle close water sailer rally बाटलीबंद पाणी विक्रेत्यांचा मोर्चा | eSakal", "raw_content": "\nबाटलीबंद पाणी विक्रेत्यांचा मोर्चा\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nमुंबई - बाटलीबंद पाणी बेकायदा विकणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातील शेकडो पाणीविक्रेते या मोर्चात सहभागी झाले.\nमुंबई - बाटलीबंद पाणी बेकायदा विकणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातील शेकडो पाणीविक्रेते या मोर्चात सहभागी झाले.\n\"आयएसआय'चे मानांकन नसलेल्या कंपन्यांमार्फत बेकायदा पाणीविक्री सुरू आहे. या कंपन्यांनी \"एफडीए'कडून परवानगी घेतलेली नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. परवानाधारक कंपन्यांचा व्यवसाय धोक्‍यात आल्याने महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनने गुरुवारी दुपारी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी एफडीए कार्यालयाजवळ अडवला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/ganesh-festival-satara/", "date_download": "2018-11-14T02:28:31Z", "digest": "sha1:QTMGNW7O4S45URUU3T56RYB6J46VJKUT", "length": 24023, "nlines": 230, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "खेळ मांडियेला...क्रीडा गणेश - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी खेळ मांडियेला…क्रीडा गणेश\nसातारा : सातारा शहरातील सदाशिवपेठेतील खण आळीत राहणार्‍या आणि न्यायालयातून सेवानिवृत्तीनंतरही निवृत्त न होता खर्‍या अर्थाने रिचार्ज झालेल्या हरहुन्नरी कलाकार, संगीत समीक्षक व जून्या गाण्यांची विशेष आवड असणार्‍या व त्यावर आजवर शेकडो लेख लिहणार्‍या लेखक, समिक्षक अशा पद्माकर पाठकजी यांनी आपल्या घरात सालाबादप्रमाणे अनोखा गणपती व त्याची आरास साकारली आहे.\nनुकत्याच झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धांचे औचित्य लक्षात घेवून विविध खेळांची माहिती सांगणारा हा क्रिडा गणेश विशेष लक्षवेधक ठरत आहे. याबद्दल माहिती देताना पद्माकर पाठकजी म्हणाले की, ज्ञानगणेश आणि संगीत गणेश या सलग दोन वर्षांच्या सजावटीनंतर यंदाही सातार्‍याच्या घरी काही तरी वेगळी थीम घेऊन सजावट करण्याचा विचार सुरू होता. रशियात यंदाच्या वर्षी झालेला फुटबॉल विश्वचषक, जकार्तामध्ये नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा यांच्या पार्श्वभूमीवर क्रीडा गणेश साकारण्याची कल्पना काही महिन्यांपूर्वी सुचली आणि मग आम्ही सगळेच कामाला लागलो. घरात सध्या कोणीही चॅम्पियन नसताना, क्रीडा संस्कृतीचे वातावरण नसतानाही हा विषय एक आव्हान म्हणून मांडायचे निश्चित केले. बैठ्या, मैदानी, साहसी अशा विविध 21 क्रीडा प्रकारांचे साहित्य गोळा करण्याचे ठरवले. त्यात सारीपाट, लगोरीपासून ते अगदी दांडपट्टा, ढाल तलवारीपर्यंत आणि सापशिडी, कॅरम, बुद्धिबळापासून ते क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, गोल्फपर्यंत खेळांचं साहित्य गोळा केलं. जे खेळ कोणत्याही साहित्याशिवाय खेळले जातात. त्यांच्या छोट्या प्रतिकृती केल्या. काही पारंपरिक खेळांची चित्रही काढून घेतली. सजावटीच्या पार्श्वभूमीसाठी मैदान गाजवणार्‍याफ भारतीय खेळाडूंची छायाचित्रेही कोलाज करून वापरण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे लोगो, शुभंकर यांचा वापर असलेली पृथ्वीही या सजावटीत समाविष्ट केली. सजावटीला पूरक म्हणून क्रीडाविषयक पुस्तके, क्रीडाविषयक चित्रपटांची पोस्टर्स, जुनी नियतकालिके, वृत्तपत्रांचे अंक असं सारं काही विविध ठिकाणहून गोळा केलं. निवडक 21 खेळांच्या माहितीचे एकत्रीकरणही केले आणि या सजावटीच्या निमित्ताने क्रीडा संस्कृती जपणार्‍या सातार्‍यातील महत्त्वाच्या संस्थांची नोंदही घेतली.\nविविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सातार्‍यातील खेळाडूंची यादीही अथक प्रयत्नांनी तयार केली. क्रीडा या क्षेत्राचा विस्तार प्रचंड असल्यामुळे सर्व गोष्टींचा समावेश त्यात करण्यात आलेला नाही, काही महत्त्वाच्या खेळांची माहिती, साहित्य जमा करणे शक्य झाले नाही. जागेच्या आणि इतर मर्यादा होत्याच. तरीही ही सजावट परीपूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या अथक प्रयत्नांतून क्रीडा गणेश साकारला. हा सारा खेळ मांडायला अनेक हातांचे सहकार्य लाभले. अनेकांनी मदत केली, त्यांच्या सहकार्याशिवाय हा क्रीडा गणेश साकारणे निव्वळ अशक्य गोष्ट होती.\nPrevious Newsसातारचा डॉ. आंबेडकर विद्यार्थी दिवस आता देशभर अरुण जावळे यांचे शर्थीचे प्रयत्न\nNext Newsजिल्ह्यात 522 गावात एक गाव एक गणपती\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nसातारा देशाला दिशा देणारा जिल्हा : संदीप पाटील ; सर्व संघटनांच्यावतीने पोलीस...\nपेट्रोल 3 रुपये 38 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 67 पैशांनी...\nपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी व विरोधक भिडले ; अशोक मोने व वसंत...\nमहिलेने एटीएम मधून चोरले 50 हजार रुपये ; रहिमतपूर पोलिसांनी...\nकर्नल आर डी निकम यांच्या 95 व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिरास...\nसावनी शेंडेंच्या मैफलीतून सातारकरांनी अनुभवला शास्त्रीय संगीताचा स्वर्गीय आनंद\nबनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीवर वारस नोंद; मंडलाधिकारी, तलाठ्यासह पाच जणांवर गुन्हा...\nबांधकाम मंत्र्यांच्या काळात कराड चिपळूण रस्त्यावर दोन ठिकाणी टोल घेवूनही खड्डे...\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Internet-will-start-today/", "date_download": "2018-11-14T02:54:34Z", "digest": "sha1:C3OLKSATISXDDPB37FMHTOSWAS5VX3T2", "length": 4876, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आज सुरू होणार इंटरनेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › आज सुरू होणार इंटरनेट\nआज सुरू होणार इंटरनेट\nदंगलीच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियात पसरणार्‍या अफवांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शनिवारी 48 तासांसाठी मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यानुसार, सोमवारी इंटरनेट सुरू होण्याची शक्यता होती, मात्र आणखी 24 तासांसाठी ही सेवा बंद केल्यामुळे आता मंगळवारी (दि. 15) सकाळी इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.\nजुन्या औरंगाबादमध्ये शुक्रवारी (दि. 11) रात्री अचानक दंगल पेटली. गांधीनगर, मोतीकारंजा, राजाबाजार, शहागंज, नवाबपुरा चौक, जिन्सी भागात तुफान दगडफेक करून अनेक दुकाने जाळण्यात आली. यात कोट्यवधीचे नुकसान झाले. दरम्यान, या दंगलीनंतर शहरात अफवांचे पेव फुटले होते. सोशल मीडियावर विविध व्हिडिओ, मेसेज पाठवून दंगल भडकावण्याचे कारस्थान रचण्यात येत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे विविध मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा शनिवारी (दि. 12) दुपारपासून 48 तासांसाठी बंद करण्यात आली होती. आता पुन्हा सोमवारी (दि.14) सकाळी 7 वाजेपासून पुढील 24 तासांसाठी ही सेवा बंद करण्यात आली. मंगळवारी सकाळी इंटरनेट सुरू होण्याची शक्यता आहे. सलग दुसर्‍या दिवशी इंटरनेटसह मोबाइलची एसएमएस सेवाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे ब्रॉडबँड आणि कॉम्प्युटरच्या साहाय्याने ऑनलाइन व्यवहार करणार्‍यांना ओटीपी (वन टाईम पासवर्ड) देखील मिळत नव्हता. ओटीपी अभावी ऑनलाइन व्यवहार, मोबाइल बँकिंग, मनी ट्रान्सफर करणे अशक्य झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/I-will-wait-but-go-to-ST-passengers/", "date_download": "2018-11-14T02:30:15Z", "digest": "sha1:PQTWVKB3QWKYQC5GUTJD3KKNUPVKWOQX", "length": 6151, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाट पाहीन, पण... एस.टी.नेच जाईन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › वाट पाहीन, पण... एस.टी.नेच जाईन\nवाट पाहीन, पण... एस.टी.नेच जाईन\nगावी निघालेले, खोळंबलेले प्रवासी आणि वेतनवाढीतील गफलत कमी करावी, यासाठी दोन दिवस ताटकळत थांबून असलेले एस.टी.तील कर्मचारी, अशा घालमेलीत मध्यवर्ती बसस्थानक सुन्न होता. शनिवारी रात्री संप मिटल्याचे जाहीर होताच सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासी आणि कर्मचार्‍यांची लगबग वाढू लागली, पण रविवारी पहाटेपासून खर्‍या अर्थाने एस.टी.ची वाहतूक सुरळीत सुरू झाली.\nपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली वेतनवाढ अमान्य करत एस.टी.तील कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे एस.टी.तील कर्मचारी शुक्रवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले होते. हा संप अघोषित असल्यामुळे प्रशासनाची थोडी पंचायत झाली, अखेर मान्यता प्राप्त कामगार संघटनेने कर्मचार्‍यांसाठी संपात सहभागी होऊ, असा इशारा दिला. त्यानंतर शनिवारी रात्री महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना,इंटक च्या पदाधिकार्‍यांबरोबर परिवहन मंत्र्यांनी चर्चा केली आणि त्यातून तोडगा योग्य तोडगा निघाल्यानंतर कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला.\nसंपाच्या कालावधीत गेली दोन दिवस खाजगी कंपनीच्या शिवशाही बसेस सुरु होत्या, तर काही ठिकाणी लाल गाड्या सोडल्या जात होत्या. गेल्या दोन दिवसात 2200 फेल्यापैकी अवघ्या 120 फेर्‍या गेल्या, 90 टक्के बस वाहतूक टप्प झाली होती. शनिवारी रात्री संप मिटल्यानंतर रविवारी सकाळपासून एसटी कर्मचार्‍यांनी जल्लोष करत गाड्यांचा ताबा घेण्यासाठी आगार गाठले, तर कंट्रोलरनी जागा पकडून गाड्यांच्या नोंदी सुरु केला, तर टाईम टेबल प्रमाणे कोणत्या फलाटवर कोणती गाडी आहे, याची माहिती देणे सुरु केले.\nकर्मचार्‍यांनी संप केल्यामुळे दोन दिवस एसटी वाहतूक बंद होती, हे प्रवाशांना समजले होते, त्यामुळे गेली दोन दिवस मध्यवर्ती बस परिसर किरकोळ प्रवासी होते. मात्र रात्रीच संप मिटल्याने रविवारी सकाळपासूनच गर्दी वाढू लागली. दुपारी मध्यवर्ती बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Udayanraje-Bhosale-organized-a-meeting-of-Corporators-of-Satara-Vikas-Aghadi/", "date_download": "2018-11-14T03:22:17Z", "digest": "sha1:QAU4RLMVWXRYMZJ3NSZWPPSLIMHLAG2R", "length": 7493, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरपालिकेच्या विशेष सभेसाठी ‘साविआ’ची रणनीती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › नगरपालिकेच्या विशेष सभेसाठी ‘साविआ’ची रणनीती\nनगरपालिकेच्या विशेष सभेसाठी ‘साविआ’ची रणनीती\nसातारा नगरपालिकेची विशेष सभा प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी होत असून या सभेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची बैठक जिल्हा शासकीय विश्रामृहावर घेतली. या बैठकीत नगर विकास आघाडी तसेच भाजप नगरसेवकांच्या कामांचे विषय विशेष सभेनंतर बोलावण्यात येणार्‍या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी घेण्यात येणार्‍या विषयांवर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता.\nसातारा नगरपालिकेत सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे. मात्र, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर सातारा प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्याची नोटीस सदस्यांना मिळताच सातारा विकास आघाडीने मवाळ धोरण अवलंबले. गेली चार दिवस सुरू असलेल्या टीका-टिप्पणीनंतर सातारा विकास आघाडीने तडजोडीची भूमिका घेतली.\nसातारा प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर असलेल्या चार विषयांमध्ये विरोधकांचे विषयही घेण्यात आले आहेत. या सभेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची सोमवारी दुपारी 1 वाजता बैठक झाली. यावेळी आघाडीतील सर्व पदाधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते. विशेष सभा झाल्यावर चार-पाच दिवसांत सर्वसाधारण सभा बोलावून अजेंड्यावर विरोधकांचे विषय घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी 6 वाजता जिल्हा शासकीय विश्रामृहावर सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली.\nयावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के तसेच आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवकही उपस्थित होते. खा. उदयनराजे यांनी बैठकीत शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी आघाडीच्या पदाधिकार्‍यांसोबत त्यांनी सर्वसाधारण सभा घेण्यावर चर्चा केली. त्यावेळी नगर विकास आघाडी तसेच भाजप नगरसेवकांचे तहकूब विषय मंजुरीसाठी विषयपत्रिकेवर घेण्याची भूमिका नगरसेवक तसेच पदाधिकार्‍यांनी दर्शवली. त्यामुळे विशेष सभा झाल्यानंतर चार-पाच दिवसांनी सर्वसाधारण सभा घेवून विरोधकांचे विषय मंजूर केले जाणार असल्याची माहिती आघाडीतील सूत्रांनी दिली. मंगळवारी स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आल्याने साविआच्या बैठकीत आणखीही विषयावर चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशिल आघाडीने गुलदस्त्यात ठेवला. विरोधकांच्या विषयांवरुन रात्री उशिरपर्यंत साविआ पदाधिकार्‍यांमध्ये खल सुरु होता.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-politics-killing-soldiers-terror-attacks-insult-says-mulayam-singh-yadav", "date_download": "2018-11-14T03:15:37Z", "digest": "sha1:4FIAXEG7TP2I5RK6W5NH6VQKIJT2BLHH", "length": 11653, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national politics Killing of soldiers in terror attacks an insult says Mulayam Singh Yadav जवानांची हत्या हा त्यांचा अपमान : मुलायमसिंह | eSakal", "raw_content": "\nजवानांची हत्या हा त्यांचा अपमान : मुलायमसिंह\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nपाकिस्तान आपल्या देशातील जवानांची हत्या करत आहे. त्यामुळे हा देशातील लष्कराचा अपमान आहे. ही किरकोळ बाब नाही. दहशतावाद्यांशी लढताना लष्काराला मुक्तता दिली जात नाही, अशी मला माहिती मिळत आहे. मात्र, आता लष्कराला मुक्त हाताने कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे.\nनवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी शहीद जवानांबाबत बुधवारी वक्तव्य केले. ते म्हणाले, ''दहशतवादी हल्ल्यात जवानांची हत्या हा त्यांचा अपमान आहे, दहशतवाद्यांशी लढण्यासाठी त्यांना मुक्तता दिली पाहिजे''.\nलोकसभेत त्यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आपले जवान जगात सगळ्यात उत्तम आहेत. मात्र, पाकिस्तान आपल्या देशातील जवानांची हत्या करत आहे. त्यामुळे हा देशातील लष्कराचा अपमान आहे. ही किरकोळ बाब नाही. दहशतावाद्यांशी लढताना लष्काराला मुक्तता दिली जात नाही, असे मला वाटते. मात्र, आता लष्कराला मुक्त हाताने कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे.\nदरम्यान, लष्करात जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचे जवान मरत नाहीत, असे वक्तव्य भाजप खासदार नेपालसिंह यांनी केले होते.\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nपुणे - शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना दिलाच कसा, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार...\nब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेचा प्रश्‍न मार्गी\nसातारा - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत वर्ये (ता. सातारा) येथील गायरानातील दोन हेक्‍टर जागा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावावर करण्याचे आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-satara-news-fancy-number-plate-rto-revenue-102808", "date_download": "2018-11-14T03:47:55Z", "digest": "sha1:JXHYAGVYR2UEXR5WECEG6R6JKTLOY4A2", "length": 14060, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news satara news fancy number plate rto revenue ‘फॅन्सी’ क्रमांकाची वाढतेय ‘क्रेझ’ | eSakal", "raw_content": "\n‘फॅन्सी’ क्रमांकाची वाढतेय ‘क्रेझ’\nबुधवार, 14 मार्च 2018\nसातारा - अकरा महिन्यांत आकर्षक क्रमांकाच्या शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यावरून जिल्ह्यात आकर्षक क्रमांकाची क्रेझ वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.\nसातारा - अकरा महिन्यांत आकर्षक क्रमांकाच्या शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यावरून जिल्ह्यात आकर्षक क्रमांकाची क्रेझ वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.\nगेल्या काही वर्षांपासून आकर्षक क्रमांक घेण्याची क्रेझ वाढत आहे. त्यामध्ये युवकांबरोबर प्रौढांचाही जास्त सहभाग आहे. त्यामुळे दर वर्षी आकर्षक क्रमांकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होत आहे. गेल्या ११ महिन्यांत सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाला आकर्षक क्रमांकाच्या शुल्कापासून तीन कोटी २४ लाख ४७ हजार ५०० रुपये महसूल मिळाला आहे. त्यात पाच हजार रुपयापर्यंतच्या क्रमांकातून सर्वाधिक एक कोटी ३६ लाख, साडेसात ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या शुल्कातून ४३ लाख ८० हजार, दहा ते वीस हजारांच्या दरम्यानच्या क्रमांकातून ३१ लाख ७० हजार, वीस हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या क्रमांकातून ७३ लाख सात हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ५० हजार ते एक लाख रुपयापर्यंतच्या शुल्क सहा वाहनधारकांनी भरले आहे. त्यातून चार लाख २० हजार रुपये, तर एक लाख ते अडीच लाख रुपयांपर्यंतची रक्कम १६ वाहनधारकांनी एका नंबरसाठी मोजली आहे. त्यातून २५ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ११ महिन्यांत चार हजार ५४४ जणांनी आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरण्याची तयारी दर्शविली आहे.\nदुचाकी वाहनांच्या संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर आकर्षक क्रमांकासाठी पसंतीही वाढत आहे. त्यामुळे नवीन सिरीज खुल्या होत आहेत. आज दुचाकी वाहनांसाठी आकर्षक वाहन क्रमांकाची एमएच ११ सीएन ही नवी मालिका उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू होत आहे. या वेळी नवीन वाहन मालिका संगणकीय वाहन चार या प्रणालीवर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा, तसेच येताना पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्राची प्रत, तसेच ई- मेल आयडी, मोबाईल क्रमांक व पिन कोड क्रमांक अर्जासोबत देणे बंधनकारक असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-supreme-court-wish-death-102430", "date_download": "2018-11-14T03:12:41Z", "digest": "sha1:7AZKT4BMG32Q24QPN436WRGXSEXUGNJ5", "length": 15320, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news supreme court wish death इच्छामरणाबाबत दिलेल्या निर्णयामुळे दिलासा | eSakal", "raw_content": "\nइच्छामरणाबाबत दिलेल्या निर्णयामुळे दिलासा\nसोमवार, 12 मार्च 2018\nपुणे - इच्छामरणाबाबत (पॅसिव्ह इथुनेशिया) सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल दिला; परंतु इच्छामरणाला परवानगी देताना काही अटी-शर्तीही ठेवल्या आहेत. न्यायालयाच्या या निकालामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्यांना इच्छामरणाचा अधिकार मिळाला असून, त्यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.\nपुणे - इच्छामरणाबाबत (पॅसिव्ह इथुनेशिया) सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल दिला; परंतु इच्छामरणाला परवानगी देताना काही अटी-शर्तीही ठेवल्या आहेत. न्यायालयाच्या या निकालामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्यांना इच्छामरणाचा अधिकार मिळाला असून, त्यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.\nया संदर्भात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘‘ससून रुग्णालयामध्ये अद्याप अशी एकही केस झालेली नाही. दुर्धर आजाराने त्रस्त असलेले, अंथरुणाला खिळलेले आणि व्हेटिंलेटरवर असलेल्या रुग्णांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल.’’\nमानसोपचार तज्ज्ञ डॉ. अरविंद पंचनदीकर म्हणाले, ‘‘मुळात सन्मानाने जगण्याचा जसा सर्वांचा अधिकार आहे. तसा सन्मानाने मरणाचादेखील अधिकार मिळाला पाहिजे. आत्महत्या ही नैराश्‍यातून येते, तर इच्छामरण हा विचारपूर्वक, जाणिवेतून घेतलेला निर्णय असतो. दुर्धर आजाराने त्रस्त, अंथरुणाला खिळून राहिलेल्यांना या निर्णयामुळे नक्की दिलासा मिळेल. यामुळे मानवी हक्कांमध्ये इच्छामरणाचादेखील समावेश होईल. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मुद्‌द्‌याला कायद्याने संमती मिळाली आहे.’’\n‘मिळून साऱ्या जणी’ मासिकाच्या संपादक गीताली विनायक मंदाकिनी म्हणाल्या, ‘‘या निर्णयामुळे सन्मानाने मरण्याचा अधिकार कायद्याने मान्य झाला आहे; परंतु या कायद्याचा गैरवापर होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली गेली आहे. या निर्णयामुळे दिलासा मिळेल.’’\nमुंबईचे डॉ. कुलाबावाला सोसायटी फॉर डाइंग विथ डिग्नीटी संस्थेचे अध्यक्ष होते. अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत आम्ही केंद्र व राज्य सरकारकडे स्वतंत्र कायद्यासंदर्भात तसेच इच्छा मृत्यूपत्राबद्दल पाठपुरावा केला होता. दुर्धर आजार झालेल्या, अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल. भारतीय राज्यघटनेतील कलम २५ ‘अ’नुसार स्वतःच्या धर्माप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. अन्न व पाण्याचा त्याग करून देह सोडण्याची प्राचीन प्रथा आहे. हिंदू धर्मात प्रायोपवेशन, जैन धर्मात संथारा व सल्लेखना प्रथा आणि बौद्ध धर्मामध्येदेखील अशी परंपरा होती. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे.\n- डॉ. कल्याण गंगवाल, सदस्य, सोसायटी फॉर डाइंग विथ डिग्नीटी\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nकरमाळ्याच्या राजकारणाची दिशा बदलते आहे\nकरमाळा : सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्याचे राजकारण नेहमीच वेगवेगळ्या विषयाने चर्चेत राहिले आहे. गेल्या महिन्यात बाजार समिती सभापती निवडीवेळी...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेचा प्रश्‍न मार्गी\nसातारा - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत वर्ये (ता. सातारा) येथील गायरानातील दोन हेक्‍टर जागा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावावर करण्याचे आदेश...\nउल्हासनगरचा डीपी रद्द करण्सासाठी शिवसेना नगरसेवकाचे आमरण उपोषण\nउल्हासनगर : रस्ता रुंदीकरणात दोनदा घरे गेल्यावर नागरिकांनी उर्वरित जागेत त्यांचा पुन्हा संसार थाटला. मात्र नव्या विकास आराखड्यात अर्थात डीपीत पुन्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/surat-bhusawal-railway-route-start-nandurbar-11722", "date_download": "2018-11-14T03:18:16Z", "digest": "sha1:TY6JGDMXNDBUTOFLOPFJ3HDAUAJFHAML", "length": 11614, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "surat-bhusawal railway route start in nandurbar सुरत-भुसावळ मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू | eSakal", "raw_content": "\nसुरत-भुसावळ मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nनंदुरबार - पाचोराबारी (ता. नंदुरबार) गावाजवळ रेल्वे ट्रॅक खचून उखडलेल्या रुळामुळे सुरत- भुसावळ रेल्वेमार्गावरील ठप्प झालेली वाहतूक आजपासून सुरू झाली आहे. सकाळी साडेसहाला घटनास्थळी पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून वाहतूक सुरू करण्यात आली.\nनंदुरबार - पाचोराबारी (ता. नंदुरबार) गावाजवळ रेल्वे ट्रॅक खचून उखडलेल्या रुळामुळे सुरत- भुसावळ रेल्वेमार्गावरील ठप्प झालेली वाहतूक आजपासून सुरू झाली आहे. सकाळी साडेसहाला घटनास्थळी पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून वाहतूक सुरू करण्यात आली.\nपाचोराबारी गावाजवळ १० जुलैला रात्री ढगफुटीमुळे रेल्वे रुळाचा ट्रॅक तीन किलोमीटरपर्यंत खचला होता. त्यामुळे सुरत- नंदुरबार पॅसेंजरचे पाच डबे रुळावरून घसरले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ डबे घसरल्याचे पाहून घाबरलेल्या तीन जणांनी उडी मारली होती. त्यांना किरकोळ जखम झाली होती. मात्र, रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नंदुरबारसह सुरत, गोध्रा, मुंबई येथील तांत्रिक कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. त्यांच्यासोबत रेल्वेचे अभियंता, तांत्रिक अधिकारी, पोलिस प्रशासन, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तेथे तळ ठोकला होता.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/prakash-ambedkar-vanchit-bahujan-aghadi-congress-alliance-news-updates/", "date_download": "2018-11-14T02:43:55Z", "digest": "sha1:PYHZV2OOMZTTAASDT3DHHWJREWYFFJHP", "length": 9224, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळेंना उमेदवारी मिळाल्यास आघाडी करणार नाही - प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळेंना उमेदवारी मिळाल्यास आघाडी करणार नाही – प्रकाश आंबेडकर\nउस्मानाबाद : आपण दलितोत्तर राजकारण करू नये यासाठी आपल्यावर स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षातील नेतेच दबाव आणत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हंटलं आहे. तसेच स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे पक्षच सध्या घराणेशाहीला सर्वात जास्त प्राधान्य देत आहेत. जर सुप्रिया सुळे, अजित पवार आणि राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षांनी उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्यासोबत आघाडी करणार नसल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.\nपुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील धनगर, माळी, कोळी अशा प्रत्येक जातीच्या उमेदवारांना लोकसभेसाठी किमान दोन जागा द्याव्यात, असा प्रस्ताव आपण सर्वच धर्मनिरपेक्ष पक्षांसमोर मांडला आहे. अद्याप आपणास कोणीच प्रतिसाद दिलेला नाही. समाजातील वंचित घटकांना मागील ७० वर्षांत देशाच्या सभागृहात जाण्याची संधी मिळालेली नाही.\nआगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) संविधानविरोधी धोरणांना रोखायचे असेल तर सर्व वंचित घटकांना समान संधी द्यायला हवी. केंद्र आणि राज्य सरकारचा दहशत निर्माण करणे हा धोरणात्मक कार्यक्रम सध्या सुरू आहे. मुक्त विचार करणाऱ्यांना दबावाखाली घेतले जात आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांप्रमाणे यांना भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून अधिकारी वर्गाला धमकावून पसा गोळा केला जात असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.\nखडसे नरमले : गिरीश महाजनांच्या नेतृत्वात काम करण्यास खडसे तयार\nसंविधान बदलण्याचा काँग्रेस – भाजपचा डाव – आंबेडकर\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/viru-salute-to-the-person-who-digs-the-potholes-on-his-own/", "date_download": "2018-11-14T02:42:38Z", "digest": "sha1:PMLASV2DF4VAQDOUVGDOPWNMS4NPJ5YR", "length": 8569, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्वखर्चाने खड्डे बुजवणाऱ्या व्यक्तिला विरुचा सलाम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nस्वखर्चाने खड्डे बुजवणाऱ्या व्यक्तिला विरुचा सलाम\nट्विटर केला फोटो शेयर\nवेबटीम: वीरेंद्र सेहवाग कायमच ट्विटर वर वेगवेगळ्या विषयावर भाष्य करत असतो कधी तिखटपने बोलतो तर कधी खुपच मिश्किल प्रतिक्रिया देत असतो. हैदराबाद मधील एक व्यक्ति जी स्वताच्या पैशातुन रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवन्याचे काम करत आहे. गंगाधर कथनाम अस या व्यक्तिच नाव आहे. विरुने आपल्या खास शैलीमधून या अवलियाला ट्विटर वर सलाम केला आहे व त्यांचा फोटो देखील शेयर केला आहे.\nहैदराबादच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गंगाधर कथनाम त्रस्त झाले होते. सात वर्षांपूर्वी त्यांनी खड्डे बुजवण्याची मोहीमच हाती घेतली. सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या खिशातून पाच हजार रुपये खर्च करुन एक खड्डा बुजवला होता. पण ते यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ख़ड्डे बुजवण्याचा ध्यासच घेतला. रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर गंगाधर कथनाम हे त्यांना मिळत असलेल्या पेन्शनमधून रस्ते दुरुस्तीचे काम करतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे बाराशे खड्डे बुजवले आहेत. यांच्या कामाने सेहवाग प्रभावित झाला असून त्याने ट्विटरवर गंगाधर कथनाम यांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गंगाधर कथनाम खड्डे बुजवण्याचे काम करताना दिसत आहेत. सेहवागने ट्विट केल्यानंतर अनेकांनी गंगाधर कथनाम यांच्या कामाचे तोड़ भरून कौतुक केले आहे.\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nबीड-जिल्ह्यात दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर बनली असतांना बैठकांवर बैठका हे काही आम्हाला मान्य नाही असं सांगत…\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/we-will-be-the-ruling-party-do-what-you-want-to-do-prakash-ambedkar/", "date_download": "2018-11-14T03:09:46Z", "digest": "sha1:T5T65FNYWCSUCA7OFRZ4D6KNO4FTHYJN", "length": 8100, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आम्ही सत्ताधारी होणारच ! तुम्हाला काय करायचं ते करा – प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n तुम्हाला काय करायचं ते करा – प्रकाश आंबेडकर\nपुणे : सत्ता काबीज करायची असेल तर मत ट्रान्स्फरेबल असलं पाहिजे. एकत्र येण्यासाठी हे करणं आवश्यक आहे. आमचं बहुजनपण मतातून दिसलं पाहिजे. तसेच प्रलोभनांना बळी न पडता आम्ही सत्ता ताब्यात घेऊ. चार महिने तुम्हाला काय खेळ करायचा ते करा, आम्ही सत्ताधारी होणारच असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भटक्या विमुक्त जातींच्या सत्ता निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.\nशात अस्वस्थता निर्माण करुन दंगली घडवण्याचा सरकारचा अजेंडा आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. आरक्षण संपवण्यासाठी यज्ञ सुरू आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही , असा सवालही आंबेडकरांनी केला आहे.\nगेल्या वर्षी 20 डिसेंबरला कोरेगाव मधील मशीद जाळली, त्याचा अद्याप तपास नाही. या सरकारचा अजेंडा दंगली घडवणे हा आहे, मध्यप्रदेशात आरक्षण संपवण्यासाठी बजरंग दल, आरएसएसवाले 51 ठिकाणी यज्ञ करण्यात येत आहेत. मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही असा थेट आरोप प्रकाश आंबेडकरांनी भाजप सरकारवर केला आहे.\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nबीड-जिल्ह्यात दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर बनली असतांना बैठकांवर बैठका हे काही आम्हाला मान्य नाही असं सांगत…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/opec-will-cut-down-oil-production-12858", "date_download": "2018-11-14T03:22:04Z", "digest": "sha1:2UT2XSVBJMKKEVSATR3DQBHRMW5XMWKI", "length": 12190, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "OPEC will cut down on oil production तेल उत्पादन कमी करण्याचा 'ओपेक’चा निर्णय | eSakal", "raw_content": "\nतेल उत्पादन कमी करण्याचा 'ओपेक’चा निर्णय\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nतेलाचे भाव 2014 च्या मध्यापासून निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहेत. भावातील घसरण रोखण्यासाठी उत्पादन घटविण्याच्या पर्यायावर मागील काही काळ चर्चा सुरू होती. मात्र याला ‘ओपेक‘मधील काही देशांचा आक्षेप होता. आता या निर्णयावर एकमत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढून स्थिरता येणार आहे.\nअल्जायर्स : कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन 7 लाख 50 हजार बॅरलपर्यंत कमी करण्याचा निर्णय ‘ओपेक‘ या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने घेतला आहे. या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी पाच टक्के वाढ झाली.\nअल्जायर्स येथे सुरू असलेल्या ‘ओपेक‘च्या बैठकीत कोणताही तोडगा निघण्याची आशा आंतरराष्ट्रीय बाजाराला वाटत नव्हती. यातच अनपेक्षितपणे ‘ओपेक\"ने तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतल्याने तेलाचे भाव वाढले. लंडनमध्ये ब्रेंट नॉथ सी क्रूड तेलाचा भाव प्रतिबॅरल 2.72 डॉलरने वाढून 48.69 डॉलरवर गेला. न्यूयॉर्कच्या वेस्ट टेक्‍सास इंटरमिजिएटचा भाव प्रतिबॅरल 2.38 डॉलरने वाढून 47.05 डॉलरवर पोचला. ‘ओपेक‘चे सदस्य देश जगभरातील कच्च्या तेलापैकी 40 टक्के उत्पादन करतात. नोव्हेंबरपासून त्यांनी प्रतिदिन 3.25 कोटी बॅरलपर्यंत उत्पादन कमी करण्यावर सहमती दर्शविली आहे.\nतेलाचे भाव 2014 च्या मध्यापासून निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहेत. भावातील घसरण रोखण्यासाठी उत्पादन घटविण्याच्या पर्यायावर मागील काही काळ चर्चा सुरू होती. मात्र याला ‘ओपेक‘मधील काही देशांचा आक्षेप होता. आता या निर्णयावर एकमत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढून स्थिरता येणार आहे.\n‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले\nनागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी...\nविंबल्डन उपविजेता अँडरसनही आकर्षण\nपुणे - नववर्षात होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेत सहाव्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन हासुद्धा आकर्षण असेल. यंदा...\nबचत गटांच्या महिलांची अमेरिका सवारी\nमुंबई : ग्रामीण बचत गटांच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तूंचे आता थेट अमेरिकेत प्रदर्शन होणार आहे. यात वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची...\nयापुढची वाटचाल खूप जबाबदारीची (रुचिरा केदार)\nगाणं शिकायला लागल्यापासून ते गायक होण्यापर्यंतची वाट अतिशय खडतर आहेच; पण स्वतःवर आणि आपल्या गुरूंवर नितांत विश्वास आणि श्रद्धा असेल व खूप मेहनत...\nन्यूयॉर्क : बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांची संख्या सुमारे दहा लाखांपर्यंत पोचली असून, रोहिंग्या निर्वासित हे उपासमारीला आणि हालाखीच्या...\nन्यूयॉर्क - भारताने चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत २२ अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpurs-citizen-foreign-tour-41031", "date_download": "2018-11-14T03:43:48Z", "digest": "sha1:CNBUJDPFX2BUDCYHZSECAGH442N2IJV6", "length": 14133, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagpur's citizen foreign tour नागपूरकरांच्या विदेशवाऱ्या वाढताहेत | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nनागपूर - उन्हाळा म्हटला की शाळेला सुटी आणि सुटी म्हटली की मामाचे गाव, ही संकल्पना केव्हाच नष्ट झाली. आता सुटी म्हटली की थंड हवेचे ठिकाण हे समीकरण हिट झाले असून, नागपूरकरांनी पर्यटनासाठी देशाअंतर्गत तसेच विदेशी स्थळांना पसंती दर्शविली आहे. ‘ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूरकरांच्या विदेशवाऱ्या काही वर्षांत वाढल्या आहेत.\nनागपूर - उन्हाळा म्हटला की शाळेला सुटी आणि सुटी म्हटली की मामाचे गाव, ही संकल्पना केव्हाच नष्ट झाली. आता सुटी म्हटली की थंड हवेचे ठिकाण हे समीकरण हिट झाले असून, नागपूरकरांनी पर्यटनासाठी देशाअंतर्गत तसेच विदेशी स्थळांना पसंती दर्शविली आहे. ‘ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूरकरांच्या विदेशवाऱ्या काही वर्षांत वाढल्या आहेत.\nउन्हाळ्यातील पर्यटन या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले. यामध्ये देशाअंतर्गत, देशाबाहेरील तसेच महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना नागपूरकरांची पसंती आदी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. सर्वेक्षणानुसार या उन्हाळ्यात पर्यटनासाठी कुठे जायचे नियोजन असेल, तर निश्‍चितच दक्षिण भारताची निवड करा. प्रत्येक वर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक येथे येतात. तुम्हाला उन्हाळ्याची सुटी शांत आणि निसर्गरम्य वातावरणात घालावयाची असेल, तर त्यासाठी दक्षिणेतील देवबाग बीच उत्तम पर्याय राहील. येथे हार्सले टेकड्यांच्या नैसर्गिक दृश्‍यांचा आनंद घेता येईल. या व्यतिरिक्त शहरातील गर्दीपासून दूर असलेले मुदूमलाई पार्क आणि कोची बंदरालाही भेट देता येईल. दक्षिण भारतात ते सर्व आहे जे एका पर्यटकाला हवे असते, असे या सर्वेक्षणाचे म्हणणे आहे.\nदार्जिलिंग, उटी ही थंड हवेची ठिकाणे आजही नागपूरकरांच्या ‘फेव्हरेट’ आहेत. अमेरिका, सिंगापूर, बॅंकॉक, पटाया, सेशल्स, नेपाळ, श्रीलंका, युरोप येथे जाण्याकडे पर्यटकांचा कल दिसून येतोय. सर्वेक्षणानुसार ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या पासपोर्ट तयार करणे शक्‍य झाल्याच्या कारणाचादेखील वाढलेल्या विदेशवारींमध्ये हात आहे. बजेटचा विचार करता मध्यमवर्गीयांनी राज्यातील माथेरान, कोकण याशिवाय गणपतीपुळे, सिंहगड, जंजिरा गड, महाबळेश्‍वर यांना पसंती दर्शविली आहे.\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nसुट्यांमुळे शनिवारवाडा पर्यटकांनी बहरला\nपुणे - पुणे म्हटलं, की सारसबाग, लालमहाल, पर्वती डोळ्यासमोर येते. पण यातील शनिवारवाड्याचा थाट वेगळाच.... थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65422/by-subject/1/297", "date_download": "2018-11-14T02:31:33Z", "digest": "sha1:4TG2KTUW3Q5Q4R2Q3KABREDK7FDPMEXQ", "length": 3043, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गद्यलेखन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी भाषा दिन २०१८ /मराठी भाषा दिन २०१८ विषयवार यादी /विषय /गद्यलेखन\nरसग्रहण-कुसुमाग्रज-पावनखिंडीत लेखनाचा धागा सिम्बा 24 Jun 18 2018 - 5:12am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१८\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/japan-assist-india-development-three-smart-cities-24601", "date_download": "2018-11-14T03:31:48Z", "digest": "sha1:KZOZR4M5EFVANSHNXPSVEHEMQ77HOT4A", "length": 12823, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Japan to assist india with development of three smart cities जपानही करणार 'स्मार्ट सिटी' प्रकल्पासाठी सहकार्य | eSakal", "raw_content": "\nजपानही करणार 'स्मार्ट सिटी' प्रकल्पासाठी सहकार्य\nगुरुवार, 5 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात समाविष्ट असलेल्या चेन्नई, अहमदाबाद आणि वाराणसी या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी जपानने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात समाविष्ट असलेल्या चेन्नई, अहमदाबाद आणि वाराणसी या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी जपानने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.\nकेंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांच्यासोबत आज जपानचे भारतातील राजदूत केनजी हिरामत्सु यांची बैठक झाली. त्यामध्ये केनजी यांनी भारतातील शहरांच्या विकासासाठी भारत सरकारच्या प्रकल्पांमध्ये भागीदार होण्यास जपान उत्सुक असल्याचे सांगितले. हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याबाबत नायडू यांनी यावेळी सांगितले. त्यावर केनजी यांनी, \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कृतींवर आधारित दृष्टिकोन जुळवून घेण्यास आम्हाला आवडेल', असे स्पष्ट केले. युकेचे उच्चायुक्त डॉमिनीक अस्क्विथ यांनीही नायडू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नागरी विकासासंदर्भात ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आल्यानंतर भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली.\nस्मार्ट सिटी प्रकल्पातील एकूण शहरांपैकी 15 शहरांच्या विकास करण्यासाठी आतापर्यंत जगातील प्रमुख देश समोर आले आहेत. युकेने पुणे, अमरावती आणि इंदोर; फ्रान्सने चंदीगढ, पुद्दुचेरी आणि नागपूर; जर्मनीने भुवनेश्‍वर, कोईम्बतूर आणि कोची तर युनायटेड स्टेटस्‌ डेव्हलपमेंट एजन्सीने विशाखापट्टनम, अजमेर आणि अलाहाबाद ही शहरे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/3.html", "date_download": "2018-11-14T02:13:02Z", "digest": "sha1:XK6YY6TXH2DL72DV2NQ6R3H42DVG5FGI", "length": 9928, "nlines": 115, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "औषधाला पैसे नसल्याने आजीनेच 3 महिन्यांच्या नातीचा घोटला गळा ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » औषधाला पैसे नसल्याने आजीनेच 3 महिन्यांच्या नातीचा घोटला गळा , महाराष्ट्र » औषधाला पैसे नसल्याने आजीनेच 3 महिन्यांच्या नातीचा घोटला गळा\nऔषधाला पैसे नसल्याने आजीनेच 3 महिन्यांच्या नातीचा घोटला गळा\nशनिवारी सकाळी सासू बाळाला घेऊन बाहेरच्या खोलीत बसली होती. शहनाज आतल्या खोलीत घरातील काम करत होती. काही वेळाने बाळाचा काहीच आवाज येत नसल्याने तिने बाहेर येऊन पाहिले असता बाळ कसलीच हालचाल करत नसल्याचे तिला दिसून आले. तिने बाळाला उठवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याने कसलीच हालचाल केली नाही.\nआईचे दूध कमी झाल्याने दुधाला आणि औषधाला पैसे कुठून आणायचे या विवंचनेतून आजीनेच 3 महिन्यांच्या नातीचा गळा घोटून खून केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शिफाना असे त्या 3 महिन्याच्या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. सून शहनाज शब्बीर मुल्ला हिने दिलेल्या फिर्यादीनुसार आजी महोबतबी आदम मुल्ला हिला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nकोल्हापुरातील यादवनगर परिसरातील कोटीतीर्थ वसाहत येथील शब्बीर मुल्ला यांच्यासोबत शहनाज मुल्ला यांचा मे 2017 मध्ये विवाह झाला होता. तीन महिन्यांपूर्वी त्यांना एक मुलगी झाली. पण जन्मापासून ती सारखी आजारी असायची. शिवाय शहनाज अशक्त असल्याने तिच्या दुधावर बाळाचे पोट भरत नव्हते. त्यामुळे दूध पावडर आणून बाळाला द्यावे लागत होते. त्यामुळे नेहमी खर्च होत होता. यावरुन सासू महोबतबी आदम मुल्ला तिला नेहमी टोमणे मारत असे. शिवाय शब्बीरचे दुसरे लग्न करुन देतो, अशी धमकी देत होती.\nशनिवारी सकाळी सासू बाळाला घेऊन बाहेरच्या खोलीत बसली होती. सून शहनाज आतल्या खोलीत घरातील काम आवारात होत्या. काही वेळाने बाळाचा काहीच आवाज येत नसल्याने तिने बाहेर येऊन पाहिले असता बाळ कसलीच हालचाल करत नसल्याचे तिला दिसून आले. तिने बाळाला उठवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याने कसलीच हालचाल केली नाही. तेव्हा तिला बाळाच्या गळ्यावर वळ दिसून आला.\nशहनाजने तत्काळ बाळाला सीपीआर येथे दाखल केले. परंतू डॉक्टरांनी बाळ उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. त्यानुसार सून शहनाजने याबाबत राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली असून, सासू महोबतबी आदम मुल्ला हिला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/masale-bhat-recipe-in-marathi-on-saamana/", "date_download": "2018-11-14T03:01:41Z", "digest": "sha1:RVYDHGNWO5AUROL2A6UMBUXYNDCUKW4K", "length": 18026, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "खानाखजाना : मसाले भात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nखानाखजाना : मसाले भात\nसाहित्य : (मसाल्याकरिता) धणे, १ स्टार फूल, थोडेसे लवंग, १ दालचिनीचा तुकडा. (भातासाठी) १ चमचा तेल, मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, १ चमचा आलं पेस्ट, २ हिरव्या मिरच्या, हळद, गोडा मसाला, लाल तिखट, फ्लॉवर, मध्यम आकारात चिरलेले बटाटे, गाजर, टोमॅटो, शेंगदाणे, २ कप तांदूळ, पाऊण कप पाणी, चवीनुसार मीठ, तूप, चिरलेली कोथिंबीर, खवलेलं खोबरं.\nकृती : सर्वप्रथम धणे, स्टार फूल, लवंग, दालचिनीचा तुकडा ४-५ मिनिटे मध्य आचेवर हलका रंग येईपर्यंत परतून घ्यावा. नंतर मिक्सरमध्ये जाडंभरडं वाटून घ्यावा. मसालेभाताची फोडणी करण्यासाठी गॅसवरील पातेल्यात दोन चमचे तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये मोहरी, जिरं, चार-पाच तमालपत्र तेलात परतवावीत. नंतर बारीक चिरलेला कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत परतावा. यामध्ये किसलेलं आलं, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला घालून मिनिटभर परतवावं. गोडा मसाला तिखटापेक्षा जास्त घालावा. त्यानंतर बटाटा आणि फ्लॉवरचे तुकडे घालावेत. हे एकत्र करून झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घ्या. यामध्ये पाणी घालू नये फक्त वाफवून घ्यावे. नंतर गाजर, श्रावणी घेवडा, तोंडली, मटार, टोमॅटो, थोडेसे कच्चे शेंगदाणे घालून पुन्हा नीट ढवळून घ्यावं. आता एक कपभर सुरती कोलम तांदूळ धुऊन घाला. यामध्ये एक कप तांदळाला पाऊण कप पाणी घाला. चवीनुसार मीठ व वाटलेला गरम मसाला घाला. मोठय़ा आचेवर उकळी येऊ द्यावी. मग आवडीनुसार चमचाभर साजूक तूप घालावे. झाकण ठेवून आणि मंद आचेवर मसाले भात शिजू द्यावा. शिजलेला मसाले भात व्यवस्थित परतून घ्यावा, जेणेकरून त्यातील मसाला आणि भाज्या एकजीव होतील. सर्व्ह करताना वरून साजूक तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालावं\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचिमणीच्या मनात काय सुरू आहे\nपुढीलइस्रोचा ‘जीसॅट-११’ ३० नोव्हेंबरला अवकाशात झेपावणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/zodiac-signs/gemini/", "date_download": "2018-11-14T03:10:21Z", "digest": "sha1:BKGNCKZFAO6ZTLSEZ7EGEYKJY57CIMZV", "length": 23320, "nlines": 257, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "मिथुन राशिचक्र चिन्हे", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान राशिचक्र चिन्हे मिथुन\nमिथुन राशीसाठी विशेष ऑफर\nमिथुन दैनिक राशि फल14-11-2018\nकोणत्याही प्रकारच्या आपत्तीपासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. शस्त्रकि�...अधिक\nमिथुन साप्ताहिक राशिफल 11-11-2018 - 17-11-2018\nह्या आठवडयाच्या सुरवातीस आपली विचारशैली सकारात्मक होऊन आपण अतिशय आशावादी व्हाल. आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम म�...अधिक\nमिथुन मासिक राशिफलNov 2018\nप्रेम संबंधात व संततीशी वाद - विवाद होणार नाहीत ह्याची खबरदारी घ्यावी. भागीदारी व्यवसायात एखादी मोठी मागणी येण्य�...अधिक\nवर्ष शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आणि फलदायी राहणार आहे. आणि खास करून नियमित अभ्यासात तुमची रुची अधिक राहण...अधिक\nमिथुन राशी चे विवरण\nमिथुन राशी चे लोक हे हजर जवाबी आणि स्फूर्ती वाले असतात. डबल चिन्ह प्रतीक असणारे हे लोक आकर्षक आणि मैत्री पूर्ण असतात. यांची जाणून घेणाची प्रवृत्ती आणि हुशारी या मुले हे लोक सामाजिक कार्यक्रमात आणि मध्ये आकर्षणाचे केंद्र ठरतात. केवळ हे चांगले काम करणारे नसून चांगले ऐकणारे पण आहेत त्या मुळे नवीन काही शिकून प्रतिक्रिया देऊ शकतात त्यामुळे यांचे जीवन हे बोलणे ,माहिती जाणून घेणे ह्या गोष्टी मध्ये फिरत असते.\nहे ज्या सवांद मध्ये...\nअधिक माहिती: मिथुन राशीचे विवरण\nमिथुन राशी बद्दल जाणून घ्या\nसंस्कृत नाव : मिथुन\nनावाचा अर्थ : जुळे\nप्रकार : वायु, परिवर्तनशील, नकारात्मक\nस्वामि ग्रह : बुध\nशुभ रंग : नारिंगी, पिवळा, लिंबू ,\nअधिक जाणून ध्याः मिथुन\nअधिक माहिती: मिथुन राशी बद्दल जाणून ध्या\nजन्म कुंडली - विनामूल्य\nआपल्या वैयक्तिक माहितीच्या आधारावर आपली जन्मकुंडली आणि इतर महत्त्वपूर्ण ग्रहविषयक माहिती मिळवा - विनामूल्य\nआपल्या राशीचा चिन्ह हे जुळे आहे जे तुमच्या प्रकृती मध्ये असणारे उत दर्शवते . आपल्या व्यवहारात असणारी विसंगती तुम्हाला दुसऱ्यांपासून वेगळं ठेवते . उदाहरणार्थ असं कि एखाद्या दिवशी जर आपण एखाद्या गोष्टीला आवड दाखवली तर होऊ शकत कि दुसऱ्या वेळेस दुसरी गोष्ट असू शकते . एकाच वेळेस तुम्हाला प्रेम आणि तिरस्कार यांना अनुभवू शकता . खरतर , कधी कधी तुमच्या साठी या दोघं भावनांमध्ये फरक करणं कठीण होऊन जात . हे फक्त तुम्हालाच गोंधळात नाही टाकत तर पण तुमच्या आजूबाजूला राहणारे पण गोंधळून जातात . हे तुमच्या निर्णयांना पण प्रभावित करतात . आणि आपण शेवटी तुमच्या शत्रूंच्या हितचिंतक सारखा विचार करू लागतात . तरी आपल्याला अंतदृष्टी भेट म्हणून मिळाली आहे . असं असू शकत कि या बद्दल तुम्हाला काही माहिती नसेल . पण जेव्हा तुम्हाला या बद्दल माहित होईल तेव्हा तुम्ही याचा दुरुपयोग करू शकतात . आपण एक चांगले वार्ता देणारे , उत्कृष्ठ वक्तृत्व करणारे आणि मजेदार असू शकतात त्यामुळे तुमचे चांगले मित्र बनू शकतात .\nस्वामी ग्रह : बुध\nबुध हा सूर्याजवळचा ....\nअधिक माहिती: मिथुन राशीचा स्वभाव\nआपली ज्योतिषीय प्रोफाइल - विनामूल्य\nआपल्या राशीचक्र प्रोफाइल, अंकशास्त्र प्रोफाइल आणि चीनी कुंडलीवर आधारित आपण इतरांपेक्षा कसे काय वेगळे आहात हे समजून घ्या - विनामूल्य\nमिथुन राशीचे लोक बडबडे असतात . आणि त्यांना इतर लोकांशी संवाद साधायला खूप आवडते . लोकांना भेटणे आणि विविध स्थळांना भेट देणे त्यांना आवडते . कायम प्रवास करणे आणि नेहमी पुढे जात राहणे यांना आवडते . यांना इतरांच्या नेतृत्वाखाली काम करणे आणि एकाच व्यवसायात कायम स्वरूपी काम करणे हे या राशीच्या लोकांना आवडत नाही . म्हणजेच हे लोक नेहमी कायम नवीन कामात फिरते राहतात . या राशीच्या लोकांचे आवडीचे काम म्हणजे कामात समान आवड असणाऱ्या लोकांना एकत्र आणणे समाज सेवा करणे आणि मध्यस्ती करून नवीन स्वस्था निर्माण करणे यांना आवडते . सगळ्यांशी चांगले गोड संवाद साधने आणि इतरांची चर्चा करणे हे या राशीच्या लोकांना खूप आवडते .\nअधिक माहिती: मिथुन व्यावसायिक रूपरेखा\nचंद्र राशी अहवाल - विनामूल्य\nआपली चंद्र राशी हि आपल्या व्यक्तिमत्वाचे प्राथमिक निर्देशक आहे. आपण कोणत्या व्यक्तिमत्वाच्या प्रकाराचे आहात हे जाणून घ्या - विनामूल्य\nमिथुन राशीचे प्रेम संबंध :\nगुण : परिवर्तन , नम्रता ,पुरुषत्व , सकारात्मक\nस्वामी ग्रह : बुध\nप्रेमात दिले जाणारे धडे : सावध आणि बुध्दिपूर्ण प्रेरणा , विभिन्नता , प्रयोगासाठी तयार राहणं आणि खुल्या मनाचा राहणं .\nप्रेमात घेतले जाणारे धडे : प्रेमाची सुप्त मन खोलपणा , उबदार पण , प्रेमळपणा ची प्रशंसा करणे .\nअधिक माहिती: मिथुन राशीचे प्रेम संबंध\nमिथुन राशीच्या व्यक्तीचे संबंध\nमिथुन राशीचे लोक एका प्रियकराचा रूपात खूप मजा देऊ शकतात . ते लोक उत्साही ,मजेशीर,आणि तेजस्वी बुद्धीचे असतात . प्रास्ताविक गप्पा गोष्टी यांच्या करता तितक्याच महत्वाच्या आहेत जितक्या त्या वास्तवात महत्वाच्या आहेत ,आणि जेव्हा व्यवहारज्ञानाची गोष्ट येते तेव्हा त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही . हे लोक वेगवेगळ्या लोकांसोबत वेळ घालवतात जो पर्यंत यांना त्यांच्या बुद्धी ला आणि त्यांच्या उर्जेला समान अशी जोडीदार मिळत नाही . मिथुन राशीच्या लोकांना उत्साह , अष्टपैलू प्रतिभा , समाधान आणि उत्साह भासवण्याचा गरज आहे . एक वेळा जर हे मिसळून गेले तर दीर्घ काळा पर्यंत उपयुक्त जीवन शैली मध्ये व्यवस्थित होऊ शकतात .\nअधिक माहिती: मिथुन राशी चे संबंध\nप्रेम कुंडली अहवाल - विनामूल्य\nआपण आणि आपल्या जोडीदारामधील प्रेमभावना या 100% मोफत अहवालात जाणून घ्या \nह्या नक्षत्रचे देव चंद्र आणि स्वामी मंगळ आहे. हे लोक उत्साही आणि मेहनत करणारे असतात. ह्या राशी चे लोकांमध्ये कूटनीतीचे गुण खूप कमी असतात. पुरुष जातीमध्ये संपूर्ण पुरुषत्व आणि स्त्रिया मध्ये संपूर्ण स्त्रीत्व चे गुण आढळतात. यांच्यामध्ये आत्मविश्वास खूप जास्त असतो. आपले लक्ष मिळवणासाठी ते खूप मेहनत करतात. यांचा स्वभाव सरळ असतो आणि जीवन हे सफल होते. ह्या राशी चा लोकांमध्ये शारीरिक सुख मिळवणेची खूप जास्त इच्छा असते.\nअधिक माहिती: मिथुन राशीतील नक्षत्रे\nमिथुन राशीच्या जातकाची जीवनशैली\nमिथुन राशीच्या जातकांचा आहार:\nयांना अशा खाद्य पदार्थांची गरज असते कि जे त्यांच्या फुफुस आणि स्नायूंना निरोगी ठेवेल . पालक ,टमाटे,संत्री ,हिरवी भाजी पाला ,आलुबुखार, किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती, नारळ आणि गहू त्यांना चांगले आहेत. त्यांना अशा चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य असलेली पेये म्हणून चहा घेणारे आणि कार्बोनेट पेय पासून दूर राहावे | तसेच धूम्रपान पासून हि दूर राहा . डोके आणि स्नायू तंत्राचा लागतात काम करण्यासाठी चांगला पौष्टीक आहाराची गरज असते. जे ओमेगा -३ फॅटी ऍसिडस् , मासे आणि शिंगाडा यामध्ये आढळते.\nअधिक माहिती: मिथुन राशीच्या जातकाची जीवनशैली\nमंगळ दोष - विनामूल्य\nआपल्या मनामध्ये 'लग्न' विचार आहे का मग तुमच्या जन्मकुंडलीच्या आधारावर, मांगलिक आहात काय हे जाणा तेही विनामूल्य\nआमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न \nउत्तराची भाषा निवडा मराठी हिन्दी English प्रश्नाचे स्वरूप/क्षेत्र निवडा प्रश्न निवडा\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.\nतज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा\nटॉप 9 विक्री अहवाल\n2018 कारकीर्द अहवाल @ 3499\nव्यवसायातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178.96\nकरिअरसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nप्रेमातसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nविवाहसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nज्योतिषांशी संवाद साधा @ 799\nकरिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178\n2018 विवाह संभावना @ 3499\nकुंडली सुसंगतपणा @ 1794.64\nतुम्हाला कदाचित हे सुद्धा आवडेल\nविजय माल्या २०१८ ज्योतिष भविष्यवाणी: त्याच्या आयुष्यात काय आहे ते जाणून घ्या. त्याचे ...\nगणेशा यांनी पी. व्ही. सिंधू यांचे कुंडलीचे विश्लेषण केले आहे कि हे नवीन बॅडमिंटन खेळा�...\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांच�...\nफेसबुक स्टॉक क्रॅशः फेसबुकच्या स्टॉक किंमतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात कसे जायचे ते जा...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/wai-nagar-palika-election-news/", "date_download": "2018-11-14T03:31:20Z", "digest": "sha1:P74LKGXEZ4ECUXS4RESPYD4YKVPTEWN5", "length": 23029, "nlines": 241, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "वाई नगरपालिकेच्या निवडणूकीत 75 टक्के विक्रमी मतदान - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी वाई नगरपालिकेच्या निवडणूकीत 75 टक्के विक्रमी मतदान\nवाई नगरपालिकेच्या निवडणूकीत 75 टक्के विक्रमी मतदान\nवाई : संपूर्ण राज्यासह सातारा जिल्ह्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणूकींची जोरदार रणधुमाळी चालू असून सर्वप्रमुख पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. राज्य शासनाने या निवडणूकीमध्ये नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याची प्रक्रिया ठेवल्याने नगराध्यक्ष पदासाठी इच्छूकांची संख्या वाढल्याने चुरस वाढली होती. जिल्ह्यात आठ नगरपालिका व सहा नगरपंचायतींची निवडणूक असून वाई नगरपालिकेच्या दहा प्रभागातून वीस नगरसेवक पदांसाठी 51 उमेदवार रिंगणात आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत.\nवाई नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडी, भाजप, कॉग्रेस व आरपीआय पुरस्कृत वाई विकास महाआघाडी, शिवसेना व अपक्ष यांच्यात लढत आहे. शहराची एकूण मतदार संख्या 29137 असून यामध्ये महिला 14679 व पुरूष 14458 येवढे मतदार आहे. रविवारी सकाळी 7.30 वाजता 39 मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदारांची गर्दी दिसून आली. प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची बुथवर मोठी गर्दी दिसून येत होती. सकाळी आकरापर्यंत 23 टक्के मतदार दुपारी 2 वाजेपर्यंत 44 टक्के मतदान झाले तर संध्याकाळी 5.30 पर्यंत 75 टक्के येवढे मतदान झाले.\nजेष्ठांना कार्यकर्ते वहानाच्या मदतीने मतदान केंद्रावर जाण्याची परवानगी देण्यात आल्याने ताण-तणावाचे वातावरण झाले नाही. तालुक्याचे आ. मकरंद पाटील व माजी आ. मदन भोसले यांनी वाई शहरातील सर्व मतदान केंद्रांना भेट देवून आढावा घेतला. सकाळी थंडी असतानाही मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले. काही संवेदनशिल मतदान केंद्रावर यामध्ये प्रभाग क्रंमाक आठ व नऊ येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवसभरात शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.\nचोख बंदोबस्त : वाई नगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेसाठी संपुर्ण वाई शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामध्ये एक डी.वाय.एस.पी., एक पी.आय, तीन ए.पी.आय., चार पी.एस.आय., 90 पोलिस, तीस होमगार्ड तर चार फोरेस्ट ऑफीससर तैनात करण्यात आले होते.\nPrevious Newsसातारा जिल्ह्यात सरासरी 74.81% मतदान, 52 नगराध्यक्ष व 1 हजार 24 उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद ; मतदारांचा कौल कोणाला निकालाकडे लक्ष ; खंडाळा , म्हसवड, वाईत धक्कादायक निकालाची शक्यता ; सातार्‍यात मारामारीमुळे तणाव, 10 जण ताब्यात\nNext Newsरहिमतपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये 85.71 टक्के मतदान\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nदुचाकीवरील स्टीकर फाडल्याने लल्लन जाधवसह पाच जणांवर गुन्हा\nतोतया पत्रकार – पोलिसांची मल्हारपेठेत झाडा- झडती ; नागरिकांच्या सतर्कतेने...\nसमाजाशी एकरुप होईपर्यंत संघाचे काम सुरु राहणार : पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताचे...\nतडका ३१ जुलै २०१६\nऔंध येथील जुगार अड्ड्यावर छापा\nमराठा आरक्षण संदर्भात सातारा येथे जनसुनावणी\nफलटण येथे खून झालेल्या युवकाची ओळख पटली ; सचिन ठाकुर...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nकाळचौंडी येथील तलावाला गळती ठेकेदाराकडून निकृष्ट काम,ग्रामस्थाचा उपोषणाचा इशारा\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर...\nजबाबदारी स्वीकारुन मांढरदेव देवस्थानने नियोजन करावे : जिल्हाधिकारी\n‘अफजलखान प्रवृत्ती संपवून तरुणांनी शिवाजी महाराजांचे अनुकरण करावे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/cartoons/?filter_by=random_posts", "date_download": "2018-11-14T02:36:40Z", "digest": "sha1:GHR2BMR4MMRSYK5I4KGGMCINULH5NM3A", "length": 15726, "nlines": 233, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "तडका Archives - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका – ०३ जुलै २०१६\nसंततधार पावसाने ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव ; कोयना विभागातील शेतकऱ्यांची नुकसान...\nहॉस्पिटलचा जैविक कचरा ओढ्यात ; शेंद्रे ग्रामपंचायतीने पाहणी करून केला पंचनामा\n‘त्या’ नराधमांना फासावर लटकताना पहायचे आहे ; कोपर्डीच्या भगिनीला सातार्‍यात श्रद्धांजली...\n51 कोटी खर्चून उभारण्यात येणार्‍या पोवई नाका उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन\nएकीमुळे गावाचा विकास होतो हे केळोली गावाने दाखवून दिले : आ....\nमहाबळेश्वर मध्ये पशु-पक्षांसाठी पाणी व निवासाची सोय करून देण्याचा उपक्रम\nमराठा मोर्चात आचारसंहितेचे पालन करावे ; राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले...\nपाटण ( आंब्रुळे ) येथे श्री. महंत पीर योगी भाईनाथजी महाराजांकडुन...\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-14T02:24:30Z", "digest": "sha1:TV5R7RLCVYWHJKZOTQUA6V47Q6RWL7BD", "length": 6731, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उजनीलगतची चारा पिके लोळवली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउजनीलगतची चारा पिके लोळवली\nपळसदेव- इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाला रविवारी (दि.27) रात्री जोरदार वादळी वाऱ्याचा फटका बसला. उजनी धरणालगत शेतकऱ्यांची चारा पिके पावसामुळे लोळली आहेत तर अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा रात्रीपासून गायब झाला आहे.\nकळस, पळसदेव, लोणी-देवकर, रुई, न्हावी, लाकडी, अकोले, डाळज भागात रविवारी रात्री आठ वाजल्यानंतर सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची मका, कडवळसारखी चारा पिके जमीनदोस्त झाली आहेत. शिवाय शेतातील आंबा पिकालाही याचा मोठा फटका बसला आहे. या वादळी वाऱ्यामुळे इंदापूर उपविभागातील उच्च वाहिनीचे पाच तर इतर वाहिनीचे 22 खांब पडले आहेत. यामुळे पळसदेव भागातील वीज गायब झाली होती. दरम्यान, वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे उपविभागीय अभियंता आर.एम. गोफणे यांनी सांगितले. तर पळसदेव येथील खडकवासला पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यमापक यंत्रावर या पावसाची नोंद तीन मिलि मिटर एवढी झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाराष्ट्र क्रांती सेनेचे कार्यालय पाडले\nNext articleकुरकुंभच्या सरपंचपदी भोसले\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/mahesh-tiwari-gadchiroli-dist-35-yrs-blog-268232.html", "date_download": "2018-11-14T03:18:43Z", "digest": "sha1:QQKAOYTIAUSCHGSXXE47JBI4HEBGWHHH", "length": 13676, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - गडचिरोली जिल्हा निर्मितीला 35 वर्षे उलटूनही विकास कोसो मैल दूरच !–News18 Lokmat", "raw_content": "\nगडचिरोली जिल्हा निर्मितीला 35 वर्षे उलटूनही विकास कोसो मैल दूरच \nगडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला आज 35 वर्षे पूर्ण झाली मात्र कोट्यावधीच्या खनिज संपत्तीने समृध्द असलेला हा जिल्हा आजही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. आयबीएन लोकमतचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी यांचा विशेष ब्लॉग\nमहेश तिवारी, प्रतिनिधीगडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला आज 35 वर्षे पूर्ण झाली मात्र कोट्यावधीच्या खनिज संपत्तीने समृध्द असलेला हा जिल्हा आजही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४४१२ चौ. किमी. आहे. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी ऐवजी स्वतंत्र गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला.गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेला असून तेलंगाणा छत्तीसगड राज्याच्या सीमा लागून आहेत. गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्सल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोली जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगल असून या जिल्ह्यात माओवाद्यानी 1980 च्या काळात प्रवेश केला गेल्या तीस वर्षापासून माओवाद्यांच्या हिंसक कारवायात हा जिल्हा होरपळत आहे मात्र, गेल्या चार वर्षात गडचिरोली पोलिसांना माओवादविरोधी अभियानावर यश मिळाले आहे. माओवादी चळवळीत गेलेल्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी सुरु केलेल्या आत्मसमर्पण योजनेला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे मात्र अजुनही विकासाची गती आहे तिथेच आहे. आजही अनेक गावांना एसटीचे दर्शन झालेले नाही जिल्ह्याच्या बारा तालुक्यासाठी केवळ दोनच बस आगार आहेत. जिल्हयात आरोग्याची अवस्था अतिशय वाईट आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर सोडा वेळेवर नर्सही उपलब्ध होत नाही, तापाची गोळीही वेळेवर उपलब्ध होत नाही त्यात कहर म्हणजे शस्त्रक्रियेची प्रसुती म्हणजे सिजरींग अजूनही दुर्गम भागात स्वप्नच असून त्यामुळे अनेक गर्भवती मातांना आपला जीव गमवावे लागले आहेत.\nया जिल्हयात चपराळा सोमनूर बिनागुंडा इथं चांगले पर्टनस्थळ उभे राहू शकते. मार्कडा कालेश्वर हे तिथक्षेत्र असून अनेक तिर्थयात्री इथं भेट देतात, या ठिकाणांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास लोकानांही रोजगार मिळू शकतो. स्वर्गीय आर. आर. पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याच्या समस्येवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रेजेन्टेशन सादर केले होते. मात्र, मुंबईत दर महिन्यात गडचिरोली जिल्ह्याच्या समस्येवर दर महिन्याला दोन बैठका मुंबईत व्हायच्या आता मात्र, गेल्या तीन वर्षात किती बैठका झाल्या असतील, हा संशोधनाचा विषय आहे. सध्याचे पालकमंत्री तर लोकांशी संवादच साधत नाहीत. जिल्ह्यात नागरिकांना त्यांची भेटही मिळत नाही. गडचिरोलीचा मुंबईत आवाजच ऐकू येत नाही, असे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत पाचवेळा भेट दिली, ही दिलासा देणारी बाब आहे. भात हे जिल्ह्याचे मुख्य पिक आहे. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात मोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिलचा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. यामुळे, जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरणीची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात फक्त १८.५ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेची सुविधा आहे.गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यतः गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलगु, बंगाली, छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ तालुके आहेत. जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायती असून १६८८ राजस्व गावे अस्तित्वात आहेत. जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा व एक लोकसभा क्षेत्र (चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग मिळून) असून १२ पंचायत समीती आहेत. जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज ही दोन शहरे असून येथे नगरपालिका आहेत. गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असून तिचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून दक्षिण भागाला जिल्हा वसलेला आहे. गोदावरी नदीच्या उपनद्या जसे प्राणहिता (वैनगंगा व वर्धा या उपनद्या मिळून) व इंद्रावती ह्या मुख्य नद्या जिल्ह्याच्या सीमाभागात वाहतात मात्र अजूनही सिंचनाच्या बाबतीत कोरडाच आहे. सिंचन प्रकल्प नसल्याने शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तेलंगाणा सीमेवर सिरोंचा तालुक्यातल्या नागरीकांचा विरोध असतानाही तेलंगाणा सरकारचा महात्वाकांक्षी मेडीगड्डा प्रकल्पाचं काम सुरु झालं आहे. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्याचे नुकसान होणार असून अनेक गावांना पुराचा फटका बसणार आहे. मात्र, लोकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करुन राज्य सरकारने तेलंगणा सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामाला मान्यता दिली. जिल्ह्याच्या पूर्वेत्तर भागात, धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा तालुके असून घनदाट जंगलाने व्याप्त आहे. जिल्ह्याच्या भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत मात्र जगातलं सर्वोत्तम सागवानाचं जंगल तसेच हजारो कोटींची खनिज संपत्ती असलेल्या या जिल्ह्याची निर्मिती लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यासोबतच झाली असताना त्या दोन जिल्ह्याच्या तुलनेत हा जिल्हा आजही विकासापासून कोसो मैल दूर आहे, हे दूर्दैव म्हणावे लागेल.\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/my-life/", "date_download": "2018-11-14T03:10:08Z", "digest": "sha1:23C434YK7L6TRXUJ5WB3ZFSWSSNHAGRP", "length": 21914, "nlines": 261, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "Free Astrology Online | Personal Astrology Advice | तज्ञ ज्योतिष मार्गदर्शन | Jyotish Astrology In Marathi | Lokmat.com", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान माझे आयुष्\nआमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न \nउत्तराची भाषा निवडा मराठी हिन्दी English प्रश्नाचे स्वरूप/क्षेत्र निवडा प्रश्न निवडा\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.\nतुमचे हस्तलिखित अहवाल मिळवा\nतुमचे हस्तलिखित अहवाल मिळवा\nप्रेम आणि लैंगिक सुख\nवर्ष 2018 कसे असेल ह्याबद्दल ग्रह काय म्हणत आहेत, ते माहिती करून घ्या. मग ते प्रेम, नोकरी, पैसा, आरोग्य, शिक्षण ह्यांच्यापैकी कशाही बद्दल असू शकेल. तुमच्या आयुष्यातील ह्या आणि इतर बऱ्याच गोष्टींबद्दल जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा असू शकेल. म्हणूनच ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टी २०१७ च्या तपशीलवार वार्षिक भविष्यकथन अहवालात तुम्हाला वाचायला मिळतील. भविष्यात काय वाढून ठेवले आहे, ह्याबाबत माहिती असली तर ती बऱ्याच प्रकारे उपयोगात येऊ शकते. उदाहरणार्थ, अडचणींना तोंड देण्याची तयारी आपण आधीपासूनच करू शकतो, आपली जी काही पीछेहाट होणार असेल ती कमी होण्यासाठी काही उपाय आधीच करू शकतो, इत्यादी. अर्थात काही चांगल्या गोष्टी आधीपासून कळल्या तर फारच छान आमच्या ह्या उत्पादनाद्वारे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्राशी संबंधित असे दर महिन्याचे भविष्य तुम्हाला कळते.\n2018 मध्ये जलद करिअर प्रगती करू इच्छिता आम्ही मदत करू शकतो\n2018 मध्ये आम्ही आपणास आपला व्यवसाय जलद वाढण्यास मदत करू. निश्चितच\nआपण 2018 मध्ये लग्न कराल का\n2018 मध्ये अधिक पैसे मिळवा. आम्ही वचन देतो\nतुमच्या इच्छाआकांक्षा पूर्ण व्हाव्या ह्यासाठी तुम्ही अगदी निर्धास्तपणे आमच्यावर अवलंबून राहा. खासकरून तुम्ही व्यवसाय करत असता, तेव्हा लोकांची नाडी तुम्हाला ओळखता येणे फार महत्वाचे असते. त्यांना काय आवडते, काय आवडत नाही, एखादी वस्तू त्यांनी विकत घेण्यामागे किंवा नाकारण्यामागे कोणते कारण आहे / होते, हे तुम्हाला कळणे आवश्यक असते. आत्ताच्या गळेकापू स्पर्धेच्या जगात तुम्ही स्वतःच्या प्रतिस्पर्ध्याच्या एक पाऊल पुढेच असणे गरजेचे असते. असे करताना केवळ नाविन्यपूर्ण शोध लावून किंवा वस्तू तयार करून भागत नाही तर उपलब्ध सामग्री कमीतकमी खर्च होईल अशा प्रकारे वापरावी लागते. आपल्या कारकीर्दीच्या बाबतीतही असेच असते. अदृष्टात काय वाढून ठेवले असेल किंवा आपल्या व्यावसायिक कारकीर्दीच्या संदर्भात ग्रह काय सूचना देत आहेत, ह्याची किंचित कल्पना जर आपल्याला आधीपासूनच असली तर त्याची आपल्याला खूपच मदत होऊ शकते.\nव्यवसायातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला\nआपल्या व्यवसायात प्रगती नाही आम्ही मदत करू शकतो\nव्यवसायासाठी, संपूर्ण प्रगती आणि सोडविण्याच्या समस्यांसाठी वैदिक उपाय शोधा.\nकरिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला\nआपल्या कारकिर्दीत प्रगती नाही आम्ही मदत करू शकतो\nआपल्या धीमी करिअर प्रगतीमुळे निराश\nवैयक्तिकविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला\nआपल्या वैयक्तिक मध्ये प्रगती नाही आम्ही मदत करू शकतो\nनातेसंबंधातविषयी 3 प्रश्न विचारा\nआपल्या नातेसंबंधात प्रगती नाही आम्ही मदत करू शकतो\nकरिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला\nआपल्या कारकिर्दीत प्रगती नाही आम्ही मदत करू शकतो\nआपल्या धीमी करिअर प्रगतीमुळे निराश\nसंपत्तीसाठी आणि सोडविण्याच्या समस्यांसाठी वैदिक उपाय शोधा.\nसंपत्तीविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला\nआपल्या संपत्तीमध्ये प्रगती नाही आम्ही मदत करू शकतो\nवारसा बद्दल एक प्रश्न विचारा\nसंपत्तीविषयी 3 प्रश्न विचारा\nआपल्या संपत्तीमध्ये प्रगती नाही आम्ही मदत करू शकतो\nप्रेम आणि लैंगिक सुख\nप्रेम आणि लैंगिक सुख\nप्रेमातसाठी समस्यांसाठी वैदिक उपाय शोधा.\nप्रेमातविषयी 3 प्रश्न विचारा\nआपल्या प्रेमात प्रगती नाही आम्ही मदत करू शकतो\nप्रेमातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला\nआपल्या प्रेमात प्रगती नाही आम्ही मदत करू शकतो\nप्रेमसंबंध कसे सांभाळावे ह्याबद्दल अतिशय उपयोगी सल्ला. तुमच्या कुंडलीत ते सगळे काही असते. तुम्ही स्वतःच्या विवाहाबद्दल जे काही जाणून घेऊ इच्छित असाल, ते तर आम्ही तुम्हाला सांगूच, पण त्यापेक्षाही बरेच काही अधिकही सांगू. तुमचा वैवाहिक जोडीदार कासा / कशी असेल आणि तुमचा प्रेमविवाह होईल की पारंपारिक पद्धतीने ठरवून होईल तेसुद्धा तुमच्या कुंडलीतून वाचता येते. ग्रहांच्या नकारात्मक प्रभावामुळे तुमच्या विवाहाला कदाचित विलंब होत असेल, अडचणी येत असतील. तुमच्या मुलांशी तुमचे संबंध कसे असतील, त्यांची शिक्षणे कशी होतील, अभ्यासात ती मुले कशी असतील, त्याप्रमाणेच अभ्यासात एकाग्रता करण्यात त्यांना अडचणी येत असल्या तर त्या दूर कशा कराव्या हेसुद्धा त्या अहवालात तुम्हाला वाचायला मिळेल.\nविलंब, वैवाहिक जीवन विवाह आणि इतर विवाह प्रश्नांसाठी वैदिक उपाय शोधा.\nआपल्या लग्नाला विलंब होत आहे का आम्ही मदत करू शकतो\nयोतिषशास्त्र गेली हजारो वर्षे अस्तित्वात आहे. त्या शास्त्राच्या अभ्यासामागचा मूळ हेतू असा होता की, आकाशस्थ ग्रह आणि ताऱ्यांच्या जागांचा अभ्यास करून त्यांचा पृथ्वीवर घडणाऱ्या घटनांशी काय संबंध आहे ह्याचे निरीक्षण व अभ्यास करून त्यांच्या नोंदी करणे आणि नंतर त्या आकाशस्थ गोलांच्या स्थितीवरून पृथ्वीवर कोणत्या घटना घडू शकतील त्यांचा अंदाज बांधणे. बदलत्या काळाची पावले ओळखून अस्तो.लोकमत.कॉमने हे शास्त्र ऑनलाईन उपलब्ध करून दिले. व्यक्तीच्या जन्मकुंडलीच्या आधारे त्यांनी दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्यकथन करण्यास सुरुवात केली. त्याशिवाय व्यक्तीच्या आयुष्यातील व्यावसायिक कारकीर्द, आर्थिक स्थिती, प्रेम, शिक्षण, मालमत्ता आणि इतर व्यक्तिगत बाबींबद्दलही भविष्य वर्तवण्यास सुरुवात केली. हे भविष्यकथन त्या व्यक्तीच्या मागणीनुसार अहवालाच्या रुपात उपलब्ध करून दिले जाते.\nसगळ्या प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डांद्वारे आणि पैसे भरण्याच्या पद्धतीद्वारे आम्ही पैसे स्वीकारतो.\n७२ तासांत अहवाल उपलब्ध\nआपण मागणी नोंदवलेली आमची उत्पादने तसेच सेवांची परिपूर्ती ७२ तासांत व्हावी यासाठी आम्ही जास्तीत जास्त श्रम घेतो.\n१००% समाधान मिळण्याची खात्री\nएकदा आपण आमच्याशी जोडले गेलात की, उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा तुम्हाला पटापट मिळतील ह्याची खात्री बाळगा. तुमचे समाधान, हीच आमची प्रेरणा \nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/agro/agrowon-news-nagpur-tur-harbhara-105681", "date_download": "2018-11-14T03:30:30Z", "digest": "sha1:7N3QXQJ4HCVZDVIGWRVSAJCMGD5LGWD2", "length": 10537, "nlines": 53, "source_domain": "amp.esakal.com", "title": "agrowon news nagpur tur harbhara नागपूर बाजारात हरभरा, तुरीच्या दरांत घसरण | eSakal", "raw_content": "\nनागपूर बाजारात हरभरा, तुरीच्या दरांत घसरण\nविनोद इंगोले | मंगळवार, 27 मार्च 2018\nनागपूर - स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा, तूर, सोयाबीन यांसारख्या मुख्य शेतीमालाच्या दरांत घसरण होत असल्याचे चित्र आहे. हरभरा ३४६२ रुपये प्रतिक्‍विंटलवरून ३४४४ रुपये क्‍विंटलवर पोचला. तूर गेल्या आठवड्यात ४१०० रुपये क्‍विंटल होती. तुरीच्या दरातही घसरण होत ३९५८ रुपयांवर हे दर पोचले.\nनागपूर - स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा, तूर, सोयाबीन यांसारख्या मुख्य शेतीमालाच्या दरांत घसरण होत असल्याचे चित्र आहे. हरभरा ३४६२ रुपये प्रतिक्‍विंटलवरून ३४४४ रुपये क्‍विंटलवर पोचला. तूर गेल्या आठवड्यात ४१०० रुपये क्‍विंटल होती. तुरीच्या दरातही घसरण होत ३९५८ रुपयांवर हे दर पोचले.\nबाजार समितीत गेल्या आठवड्यात हरभरा ३००० ते ३४६२ रुपये प्रतिक्‍विंटल होता. हरभऱ्याची आवक ५५०८ क्‍विंटलची नोंदविली गेली. त्यानंतर आठवड्यातच पुन्हा दरात घसरण होत हे दर ३१०० ते ३३८६ रुपये क्‍विंटलवर पोचले. २४ मार्च रोजी २३१३ क्‍विंटल हरभरा आवक झाली. आवक कमी झाल्यानंतरही दरात घसरण झाली आहे. २० मार्च रोजी तुरीची २६६९ क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. ३६०० ते ४१०० रुपये क्‍विंटल दराने या दिवशी तुरीचे व्यवहार झाले. त्यानंतर मात्र तुरीच्या दरात घरसण झाल्याचे व्यापारी सूत्र सांगतात. २४ मार्च रोजी १८१४ क्‍विंटल आवक झाली, तर दर ३६५० ते ३९५८ क्‍विंटलवर पोचले. जवसाचीदेखील बाजारात २० क्‍विंटल आवक झाली. ४००० ते ४२०० रुपये क्‍विंटलचा दर जवसाला मिळाला. २०० मार्च रोजी एकच दिवस ही आवक झाल्याचे व्यापारी सांगतात. सोयाबीनचीदेखील बाजरात आवक होत असून, ३२०० ते ३६७१ रुपये क्‍विंटल सोयाबीनचे दर होते. २० मार्चला ५१४ क्‍विंटल सोयाबीनची आवक नोंदविली गेली. २४ मार्च रोजी ३२०० ते ३६०० रुपये क्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार झाले. २६८ क्‍विंटलची आवक या दिवशी नोंदविण्यात आली.\nसंत्रा, मोसंबीची आवक बाजारात संत्रा, मोसंबीची आवक नियमित आहे. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना २८०० ते ३४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर होता. २० मार्चला २००० क्‍विंटलची आवक झाली. संत्रा दरात तेजी अनुभवता आली. ३००० ते ४००० रुपये क्‍विंटलवर दर पोचले. संत्र्यांची २००० क्‍विंटल आवक झाली. मोसंबीचे दर ३००० त ४००० रुपये क्‍विंटल होते. त्यात घसरण होत २६०० ते ३२०० रुपये क्‍विंटलवर ते आले. मोसंबीची २४ मार्चला ३५० क्‍विंटल आवक झाली.\nबटाटा स्थिर भंडारा, नागपूर जिल्ह्यांत शेतकऱ्यांद्वारे बटाटा उत्पादन होते. त्यासोबतच लगतच्या मध्य प्रदेशमधूनदेखील बटाटा आवक होत आहे. ८०० ते १००० रुपये क्‍विंटल दराने बटाट्याचे व्यवहार होत होते. २१ मार्चला ९०० ते ११०० रुपये क्‍विंटलचा अपवाद वगळता आता दर ८०० ते १००० रुपयांवर स्थिर आहेत.\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nनागपूर ः भारतीय सेनेचे साहित्य घेऊन जाणाऱ्या रेल्वेगाडीचे ट्रॉली वॅगन रुळावरून घसरले. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ अपघातग्रस्त गाडीच हटवून मार्ग मोकळा केला. रेल्वेची गती कमी असल्याने मोठी घटना टळली असे सूत्रांनी सांगतिले.\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nवृद्ध शेतकऱ्याचा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा\nसंग्रामपूर : शासनाच्या हमीभाव योजनेत मुलाने विकलेल्या तुरीचे पैसे व्याजासकट देण्यात यावे. यासाठी वयोवृद्ध वडिलांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/an-interview-with-falguni-pathak/", "date_download": "2018-11-14T02:17:09Z", "digest": "sha1:7CWYUXM4BE5TM3M52P4YNUENBCOQMQWK", "length": 27832, "nlines": 250, "source_domain": "www.saamana.com", "title": "फाल्गुनीचा ‘संकल्प’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ ब्लॉग जिंदगी के सफर में\nप्रसिद्धीचा राजमार्ग असलेल्या बॉलीवूडमध्ये नशीब न आजमावता आपण निवडलेल्या मार्गावर बॉलीवूडकरांना थिरकायला भाग पाडणारी सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक तिच्या नावापुढे ‘दांडिया क्वीन’ ही बिरुदावली चिकटवली, तिच्या चाहत्यांनी तिच्या नावापुढे ‘दांडिया क्वीन’ ही बिरुदावली चिकटवली, तिच्या चाहत्यांनी तीस वर्षांत तिने निर्माण केलेले महागरब्याचे प्रस्थ पाहता तिचा प्रवास थक्क करायला लावतो.\nइंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नसताना, नामांकित ब्रँडचे पाठबळ नसताना ‘फाल्गुनी’ हे नाव स्वत:च एक ब्रँडनेम झाले. ती आता नवरात्रीचा मुख्य धागा झाली आहे. `संकल्प’ ह्या तिच्या संगीत वाद्यवृंदाने आजवर लाखो लोकांना नाचवले आहे. ज्यात ३ वर्षांपासून ते ६०-७० वयोगटांतील लोकांचा, तसेच अमिताभ बच्चनपासून समस्त बॉलीवूड नटनट्यांचाही सहभाग असतो.\nगोड गळा, लाघवी स्वभाव आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व ह्या तिन्ही गोष्टी फाल्गुनीला दैवी देणगी म्हणून मिळाल्या आहेत. १२ मार्च १९६९ चा तिचा जन्म आहे. मूळची अहमदाबादची असलेली फाल्गुनी जन्माने मुंबईकर आहे. तिची आई गायिका आणि बहिणी संगीत विशारद आहेत. फाल्गुनीने एका जागी बसून संगीताचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नसले, तरी तिच्यावर आई आणि बहिणींमुळे आपसुकच संगीताचे संस्कार झाले. घरात २४ तास रेडियो सुरू असल्याने लता-आशा-रफी-किशोर हे तिचे बालपणापासून गुरू होते. त्यांच्याबरोबर ती गाण्याचा सराव करीत असे.\nवयाच्या नवव्या वर्षी तिने पहिल्यांदा व्यासपीठावर `लैला मै लैला’ हे गाणे सादर केले होते. त्यानंतर तिला नवरात्रीत गायिका म्हणून ब्रेक मिळू लागला. समूह गायक ते मुख्य गायक हा प्रवास पूर्ण करण्यास तिला १९८९ पर्यंत वाट बघावी लागली. तिचा आत्मविश्वास वाढला. १९९४ मध्ये तिने `ता थैया’ नावाचा संगीत वाद्यवृंद सुरू केला. सोसायटीत, घरगुती समारंभात कार्यक्रम करून ती दिवसाला २०-२५ रुपये कमवत असे. हळूहळू गरब्यासाठी तिची लोकप्रियता वाढू लागली, तस तसे तिचे मानधनही वाढू लागले. आजच्या घडीला तिच फाल्गुनी दिवसाला २०-२५ लाख रुपये कमाई करत आहे. मात्र, ह्या यशासाठी तिला बरीच स्थित्यंतरे बघावी लागली, अपार मेहनत घ्यावी लागली, तेव्हा कुठे ती प्रसिद्धीच्या शिखरावर स्थिरावली.\nगरबा म्हणजे फाल्गुनी असे समीकरण तयार होऊ लागले. वर्षभरात कोकिळेसारखी लुप्त होणारी फाल्गुनी नवरात्रीच्या दिवसांत प्रगट होत असे. अजूनही तिचा तोच नेम असतो. वर्षभरात तिचे देश-विदेशांत कार्यक्रम सुरू असतात आणि नवरात्रीच्या सुमारास मुंबई-गुजरातमध्ये तिचा मंजूळ सूर कानी पडतो.\nगरब्याची लोकप्रियता पाहता चाहत्यांच्या मागणीनुसार फाल्गुनीने १९९८ मध्ये `नॉनस्टाप गरबा’ची सीडी रेकॉर्ड करायचे ठरवले. त्यावर रेकॉर्ड कंपनीच्या मालकांनी तिला तिने अभ्यासलेल्या राजस्थानी, गुजराती पारंपरिक लोकगीतांना नव्याने चाली बांधून ती गाणी रेकॉर्ड करण्याचा सल्ला दिला. तिने तसे केलेही एका राजस्थानी लोकगीताच्या आधारावर `चुडी जो खनके हाथों में’ हे गाणे गायले आणि हलक्या फुलक्या लव्हस्टोरीवर चित्रित करून प्रकाशित केले. तो काळ होता डीजेचा, रिमेक्सचा एका राजस्थानी लोकगीताच्या आधारावर `चुडी जो खनके हाथों में’ हे गाणे गायले आणि हलक्या फुलक्या लव्हस्टोरीवर चित्रित करून प्रकाशित केले. तो काळ होता डीजेचा, रिमेक्सचा जुन्या गाण्यांचे विद्रुपीकरण ऐकून लोक कंटाळले होते, अशातच फाल्गुनीचे हे नवे कोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले, पसंतीस उतरले आणि गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर फाल्गुनीने दहा-बारा गाण्यांचा धडाकाच लावला. गाण्याचे सुश्राव्य संगीत, त्यात गुंफलेली प्रेमकथा आणि आकर्षक चित्रण ह्यामुळे तिच्या अलबमची सगळी गाणी हीट झाली. पुढे पुढे तिथेही स्पर्धा होऊ लागली, श्रेय लाटण्याची कामे होऊ लागली. ह्या बॉलीवूडच्या वाळवीला कंटाळून फाल्गुनीने अलबमचे काम थांबवले आणि आपल्या सांगीतिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले.\nफाल्गुनीच्या कार्यक्रमांना तिचे चाहते भरजरी पेहराव करून येतात. मात्र फाल्गुनीने कधीच तसा पोशाख केला नाही. ती तिच्या पुरुषी पेहरावामुळे आणि केशरचनेमुळे लोकांच्या स्मरणात राहिली. त्याबद्दल विचारले असता फाल्गुनी सांगते, `आम्हा बहिणींमध्ये मी सगळ्यांत धाकटी. भाऊ होईल ह्या आशेवर असलेल्या माझ्या बहिणींनी मला बालपणापासून मुलासारखेच वागवले. शाळेतल्या एक-दोन स्पर्धा वगळता मी मुलींसारखा पेहराव कधीच केला नाही. माझा वेश मला आवडतो. मुलींसारखा पेहराव नाही, त्यामुळे मुलींसारखा नट्टा-पट्टाही मला जमत नाही आणि आवडतही नाही. स्टेजवर कॅमेऱ्यासमोर नीट दिसावे, म्हणून माझी आर्टिस्ट मला तयार करून देते, तेवढाच काय तो मेक-अप बाकी माझे सगळे सौंदर्य मी गाण्यातच ओतते बाकी माझे सगळे सौंदर्य मी गाण्यातच ओतते\nआजमितीस फाल्गुनी पाठक ही उत्तम गायिका तर आहेच, शिवाय उत्तम संगीत संयोजकही आहे. गेली अनेक वर्षे तिचा वाद्यवृंद लोकांचे मनोरंजन करत आहे. ती सांगते, `गायिका म्हणून मी जेव्हा इतरांच्या कार्यक्रमात गायचे, तेव्हा मानधन मिळाल्यावर माझा आणि कार्यक्रमाचा संबंध संपुष्टात येत असे. मात्र, कार्यक्रमाची संयोजक मीच आहे म्हटल्यावर माझ्यावर असंख्य जबाबदाऱ्या असतात. गाण्यांची, गायकांची, वादकांची, वाद्यांची निवड करण्यापासून ते थेट तालिम घेणे, कार्यक्रमाआधी माईक तपासणे इथपर्यंत सर्व कामांवर मला देखरेख ठेवावी लागते. कार्यक्रम वेळेत सुरू करण्यावर माझा नेहमीच भर असतो. आपल्यासाठी पैसे खर्चून आलेल्या आपल्या चाहत्याला ताटकळत ठेवणे मला पसंत नाही. उपस्थित प्रत्येकाला `पैसा वसूल’ झाल्याचा आनंद मिळवून देणे हे माझ्या कार्यक्रमाचे ध्येय असते. मी कार्यक्रमाला कितीही सरावले असले, तरी दरवेळेस मनात थोडीफार भीती असतेच, जी व्यासपीठावर पाय ठेवता क्षणीच कुठल्या कुठे पळून जाते.’\nफाल्गुनीच्या लोकप्रियतेमुळे गरबा-दांडियाच्या क्लासेसलाही उधाण आले आहे. गरबा खेळताना सर्वांना एकसारखा पदन्यास करता यावा म्हणून लोक चार महिने आधी शिकवणी घेतात आणि नवरात्रीच्या दिवसात समूहाने नृत्य करून आनंद घेतात. याबाबत फाल्गुनीला विचारले असता ती सांगते, `नवरात्रीत देवीच्या भक्तिरंगात बेभान होऊन नाचणे हा ह्या उत्सवाचा मुख्य आशय आहे. माझ्या कार्यक्रमांत अंबा मातेचा जागर, हिंदी, मराठी, राजस्थानी, पंजाबी लोकगीते, चित्रपटगीते ह्यांचाही समावेश असतो. माझ्या सगळ्या गाण्यांमधून मी तो आनंद उपभोगते. राहिला प्रश्न लोकांचा, तर तो त्यांचा आनंद आहे. त्यातून कोणाचेही नुकसान नाही. हा उत्सव आनंद देणारा आहे आणि त्या आनंदाचा मी एक भाग होऊ शकले, ह्याचा मला आनंद आहे.’\nफाल्गुनी पाठक ही आज एक मोठी सेलिब्रेटी असली, तरी तिला तुमच्या आमच्यासारखे कौटुंबिक जीवन जगायला आवडते. तिला सर्व प्रकारचे शाकाहारी जेवण आवडते, भैयाजीच्या ठेल्यावर जाऊन पाणीपुरी, शेवपुरीचा फडशा पाडायला आवडतो. कार्यक्रम नसतानाच्या काळात ठिकठिकाणी फिरायला जाणे आवडते. नातेवाईकांची, मित्रपरिवाराची भेट घेणे आवडते. फाल्गुनीला ऐकण्यासाठी तिचे चाहते पैसे खर्चून तिच्या कार्यक्रमास हजेरी लावतात, परंतु त्यांच्या घरगुती कार्यक्रमात फाल्गुनीच्या बहिणी गातात आणि ती श्रोत्यांच्या भूमिकेत असते.\nआजवर मिळालेल्या यशाबद्दल फाल्गुनी समाधानी आहे. तिचे स्वप्न विचारले असता, ती म्हणते, `आजवर जे जे घडत गेले, ते स्वप्नवतच होते. माझ्या यशाचा आलेख उंचावत राहिला, तो आरोही ठेवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहिले. माझ्या संगीताने लाखो लोकांना समाधान मिळत आहे, भविष्यातही त्यांना असाच आनंद देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, नव्हे तसा `संकल्प’च मी केला आहे.’\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगरीब असल्याचं दाखवत १२ वर्ष रेशनचं धान्य खाणाऱ्या काँग्रेस नेत्याला दंड\nपुढीलदाऊदचं केंद्राशी सेटिंग, निवडणुकीआधी हिंदुस्थानात आणण्याचा मोदींचा डाव\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘हे’ कराल तर व्हाल कंगाल\nपैशांचा पाऊस भाग ४२ :- गुंतवणुकीचे तीन फॅक्टर\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%87%E0%A4%B8_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9D_%E0%A4%9D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2018-11-14T03:02:01Z", "digest": "sha1:FQGP2LRZBYUGBFR4L6OCOUYBPZ2KFFPJ", "length": 4560, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो - विकिपीडिया", "raw_content": "होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो\nहोजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो [उच्चार:xo̞'se̞ lu'is ro̞'ðɾiʝe̞θ θapa'te̞ɾo̞] (ऑगस्ट ४, इ.स. १९६० - ) हा स्पेनचा माजी पंतप्रधान आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९६० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१४ रोजी ०१:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/desh/marathi-news-goa-news-shivaji-maharaj-statue-shift-municipal-corporation-100622", "date_download": "2018-11-14T03:26:26Z", "digest": "sha1:ADFQSHCFO3TSU53I2CR3M3U3XMFY4X3X", "length": 7041, "nlines": 46, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Marathi news goa news shivaji maharaj statue shift by municipal corporation गोवा - वाळपईत शिवाजी महाराजांचा पुतळा पालिकेने रातोरात हलवला | eSakal", "raw_content": "\nगोवा - वाळपईत शिवाजी महाराजांचा पुतळा पालिकेने रातोरात हलवला\nपद्माकर केळकर | गुरुवार, 1 मार्च 2018\nवाळपई (गोवा) : वाळपई सत्तरी येथील हातवाडा येथे शिवप्रेमींनी गेल्या वर्षी 19 फेब्रुवारीच्या पहाटे शिवपुतळा बसविला होता. काही महिन्याअगोदर यापरिसरात सरकारने 15 मीटर क्षेञावर 144 कलम लागु केले. होते. आज 1 मार्चला पहाटे 5.30 च्या सुमारास वाळपई नगरपालिकेने पोलीस संरक्षणात हा पुतळा हटविला आहे. ही खबर वाळपई परिसरात पसरतात सकाळपासून तमाम शिवप्रेमींनी वाळपईत जमा होण्यास सुरुवात केली.\nवाळपई (गोवा) : वाळपई सत्तरी येथील हातवाडा येथे शिवप्रेमींनी गेल्या वर्षी 19 फेब्रुवारीच्या पहाटे शिवपुतळा बसविला होता. काही महिन्याअगोदर यापरिसरात सरकारने 15 मीटर क्षेञावर 144 कलम लागु केले. होते. आज 1 मार्चला पहाटे 5.30 च्या सुमारास वाळपई नगरपालिकेने पोलीस संरक्षणात हा पुतळा हटविला आहे. ही खबर वाळपई परिसरात पसरतात सकाळपासून तमाम शिवप्रेमींनी वाळपईत जमा होण्यास सुरुवात केली.\nया घटनेचा तीव्र शब्दात शिवप्रेमींनी वाळपई पालिकेचा निषेध व्यक्त केला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता हा शिवपुतळा हटविल्याने वाळपईत तणावाचे वातावरण आहे. पहाटे पासुनच मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. शिवप्रेमींनी याबाबत वाळपई पोलीस स्थानकात जाऊन याविषयी जाब विचारला. तसेच वाळपई पालिकेत जाऊन जाब विचारला आहे.\nतीन पानी पत्त्याच्या जुगारावर पोलिसांचा छापा\nकऱ्हाड : तीन पानी पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 हजारांच्या रोख रकमेसह तेरा...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nभोजापूरच्या पाण्यासाठी नाशिक-पुणे महामार्गावर रस्तारोको\nतळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता....\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2018-11-14T02:38:33Z", "digest": "sha1:P2P57RDPS7PVHCTSYPLHKY6EU6IKXL7I", "length": 22172, "nlines": 172, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: बायका आणि त्यांची कामे", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nबायका आणि त्यांची कामे\nस्त्री आणि पुरूषाला समान कामाला समान वेतन असायला हवे. मग स्त्रीने कामात कुठल्याही सवलती मागू नयेत, असेच माझे मत होते. अगदी गरोदरपणात देखील...\nमुक्ताच्या वेळी मी नाशिकला एकलहर्‍याच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात होते. मी प्रेग्नंट आहे, या कारणासाठी कुठलीही सवलत कधी मागीतली नाही. तीन तीन मजले, लोखंडी जिन्याचे चढून जायचे, तिथला प्रचंड आवाज, बॉयलर रुमजवळ असो, जनरेटर्स जवळ असो की ऍश हॅन्डलिंग प्लान्ट असो की आणखी कुठे असो, मी जात असे, मला वाटे, मूल जन्माला घालणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, माझ्या नोकरीशी त्याचा काही संबंध नाही, नोकरीत मी १००% द्यायलाच हवेत. आठवा महिना संपेपर्यंत मी हे सगळं करत होते, मला कधी माझ्या शरीराची लाज वाटली नाही की कामाची नाही.\nआता माझं मत बदललं आहे. आम्हांला हे शिकायला होतं.\nआपल्याला खाजगी जीवन आणि व्यावसायिक जीवन यांची अशी फारकत करता येणार नाही. घरात आणि नोकरीच्या ठिकाणी असा माणूस विखुरलेला असू शकत नाही, तसं केलं की बायकांवर त्याचा ताण जास्त येतो. कारण नोकरीच्या ठिकाणी जशी कामाची समानता असते/असू शकते, तशी ती घरी असत नाही. बायकांचं कर्तृत्व केवळ त्यांच्या व्यावसायिक यशावर मोजलं जात नाही, तर त्यांनी घर कसं सांभाळलं, मुलांना कसं वाढवलं, हे प्रामुख्याने बघितलं जातं. ते बाईचंच काम समजलं जातं. साधं मुलाला ताप आला तर काय करायचं, रजा घ्यायची की अन्य काही व्यवस्था करायची हे बाईलाच बघायला लागतं, घरी एकशे दहा टक्के देऊन कामाच्या ठिकाणी तिने शंभर टक्के दिलंच पाहिजे असं अपेक्षिलं जातं. याकडे आपण डोळेझाक करणार का\nमूल जन्माला घालणं ही जरी खाजगी बाब असली, तरी ते मूल समाजासाठीच असतं ना बाई पुढची पिढी जन्माला घालत असते ना बाई पुढची पिढी जन्माला घालत असते ना मग या काळात जर तिला सवलती मिळाल्या तर कुठे बिघडलं मग या काळात जर तिला सवलती मिळाल्या तर कुठे बिघडलं\nपूर्वी स्त्रीवादी स्त्रिया म्हणायच्या की आम्ही पुरूषांच्या बरोबरीच्या आहोत, कुठलंही काम आम्ही त्यांच्यासारखं करू शकतो आम्हांला समानता हवी. आता स्त्रियांना कळलंय, त्या म्हणताहेत, आम्ही स्त्रिया आहोत, आम्हांला पुरूष व्हायचं नाहीये. आमच्या बाईपणासह आम्ही अभिमानाने उभ्या राहू, त्यासह आम्हांला समानता हवी.\nप्रोटेस्टंटांनी पहिल्यांदा work is worship ही संकल्पना आणली. म्हणजे रोज किंवा दर रविवारी चर्चमधे गेलंच पाहिजे असं नाही, तुम्ही तुमचं काम जीव ओतून केलंत, मन लावून केलंत की ते ईश्वराजवळ पोचतं.\nत्यामुळे ’कामाशी बांधीलकी’ हा एक प्रतिष्ठेचा विचार झाला आहे.\nबाईसाठी घर / मुलं सांभाळणं हे नैतिकदृष्ट्या अधिक वरचढ काम समजलं जातं. त्यामुळे तिच्याकडून त्या कामाला प्राथमिकता दिली जाते.\nआणि घरं आणि मुलं सांभाळणं हे काम कोणीतरी तर करायलाच हवं आहे.\nकामावर पोचायला उशीर होणार्‍या कर्मचार्‍यांत मुख्यत्वे बायका असतात, त्याच्या कारणांचा अभ्यास केला असता असं बाहेर आलं की बहुतेक सगळ्या बायकांना घरचं सारं आवरूनच घराबाहेर पडायला लागतं, तर बहुतेक सगळे पुरूष फक्त स्वत:चं आवरतात आणि घराबाहेर पडतात.\nBy विद्या कुळकर्णी - April 15, 2012\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nमला पटले हे... स्त्री पुरुषांना प्रत्येक बाबतीत समान मानता नाही येणार, कारण दोघांमध्ये निसर्गानेच इतका भेद केला आहे की तो ढाचा मोडणे कठीण आहे. त्यामुळे अशा काही सुविधा त्यांना मिळायलाच हव्यात.\nकाहीही आवडीचे करायचे असल्यास,नोकरी करायची असल्यास बायकांना घर / मुलं सांभाळणं हे कम्पलसरी आहेच.ही कामे त्यांचीच.कीत्येक घरात मी कमावतो,घर मी चालवतो.असा माज पुरुषांना असतो.आणि घर/मुलं संभाळणं याला काय अक्कल लागते असा अविर्भाव त्यांच्या वागण्या बोण्यातून आपल्याला दीसतो.समाजाला दाखवायला,चारचौघांच्यात मिरवायला या पुरुषांना शिकलेल्या बायका लागतात.पण तिने स्वत:चे काही आवडीचे करायचे म्हणाले तर घर ,मुलं संभाळून काही करायचे असेल तर करायचे अश्या मताचे पुरुष आज घरोघरी दीसतात.\nया विषयावर इतकं सुसंबद्ध लिहील्याबद्द्ल अभिनंदन...\nसगळे मुद्दे पटताहेत आणि वरचा दिपश्रीचा....\nमाझ्या स्वतःच्या बाबतीत कित्येकदा मी स्वतःच एक पाऊल मागे घेते कारण शेवटी या रॅटरेसमध्ये किती खेचलं जायचं हे आपणच ठरवायचं...काही गोष्टीमध्ये त्यामुळे आपण मागेही पडत असू पण त्याने मला स्वतःला फ़रक पडत नाही....माझी मुलं, त्यांना वेळ देणं हेही माझंच काम आहे आणि त्यातल्या अचिव्हमेंटमधला माझा आनंद कुणीही समजू/हिरावू शकणार नाही...:)\nबाळंतपणात ठीक आहे. तिथे त्या बाळाची नैसर्गिक गरज म्हणून, हक्क म्हणून, बाईने त्याच्याजवळ राहाणे आवश्यक असते. आणि बायका होता होईतो बाळंतपणाची रजा बाळाच्या जन्मानंतर वापरण्यासाठीच राखून ठेवतात. नवव्या महिन्यात विश्रांती आवश्यक असतानाही त्या तसंच रेटून काम करत असतात. पण\n\"कामावर पोचायला उशीर होणार्‍या कर्मचार्‍यांत मुख्यत्वे बायका असतात, त्याच्या कारणांचा अभ्यास केला असता असं बाहेर आलं की बहुतेक सगळ्या बायकांना घरचं सारं आवरूनच घराबाहेर पडायला लागतं, तर बहुतेक सगळे पुरूष फक्त स्वत:चं आवरतात आणि घराबाहेर पडतात\"\nहे जरी खरं असलं, यातून असा अर्थ ध्वनित होतो का की कामावर पोचायला एखादीला उशीर होत असेल तर बाकीच्यांनी ते समजून घेतले पाहिजे\nमला वाटतं ही अपेक्षा चुकीची आहे.\nअर्थार्जन हे पुरुषांचं आणि घर आणि मूल हे बायकांचं क्षेत्र अशी विभागणी पूर्वीपासूनची आहे. त्यामुळे अर्थार्जनाच्या क्षेत्रात कामाच्या वेळा, हक्काच्या रजा, सवलती या बाबतीत, घरातल्या कामांची कोणतीही जबाबदारी नसलेला पुरुष हाच प्रमाण मानला गेला आहे. त्याला कधी कामाच्या ठिकाणी उशीरापर्यंत काम करण्यात अडचण नसते, मुलांच्या आजारपणासाठी, घरी पाहुणे आले म्हणून, घरातल्या धार्मिक समारंभांसाठी म्हणून, मुलांच्या शाळेच्या कारणासाठी म्हणून रजा घ्यायची वेळ त्याच्यावर फारशी कधी येत नाही. ती बाजू बाई सांभाळतेच. नोकरी करणारी असली तरी आणि नसली तरी. त्यासाठी ती अपर्णाने लिहिल्याप्रमाणे दोन पावले मागे राहाणेही मान्य करते.\nअर्थार्जनासाठी घरदार वाऱ्यावर सोडून द्यायला लावणारी ही व्यवस्था बदलणं, 'घर, मूल ही बाईचीच जबाबदारी' या आपल्या गृहीतकात बदल झाल्याशिवाय अशक्यच आहे. पुरुषांसाठी हे गृहीतक फार सोयीचं असल्यानं त्यांच्याकडून अशा बदलाची अपेक्षा ठेवणं हे तर अनैसर्गिकच वाटावं अशी परिस्थिती अजूनही आहे. पण हळूहळू का होईना, हे बदल घडतील अशी अपेक्षा ठेवूया आणि तसे प्रयत्नही करूया.\nछान लिहीलयस.. काही मुद्यांशी मी सहमत आहे.\nबाळंतपणाच्या सुमारास सवलती घेण्याला पर्याय नसला तरी सांसारिक अडचणींचा विचार करता कायम सवलती घेण्याकडे स्त्रियांचा कल नाईलाजाने वाढत जातो. यामुळे तिचे करियर तिने गांभीर्याने घेतले तरी पुरूष सहकारी घेत नाहीत आणि घराप्रमाणेच तिथेही तिला दुय्यम स्थान मिळते. म्हणूनच बाईपणासह समानता मागणे योग्य असले तरी मिळवणे दुरापास्त आहे.\nलग्न करणे-न करणे, मूल जन्माला घालणे-न घालणे हे सामाजिक नव्हे तर वैयक्तिक प्रश्न आहेत, त्याची जबाबदारी समाजाने का घ्यावी. या बाबतीत तिला एकाच पुरूषाचे सहकार्य मिळवण्याचा हक्क आहे आणि तो म्हणजे तिचा जोडीदार. स्त्रियांना बाहेरील कामाच्या जागी वेळेच्या आणि उत्पादनक्षमतेच्या (घरी १००% द्यावेच लागत असल्याने) मर्यादा आहेत त्यामुळे त्यांनी त्या स्वीकारून समान वेतनाचा आग्रह धरू नये असे मला वाटते. जिला तसे वाटते तिने घर आणि करियर यांना स्वतंत्र पारड्यात ठेवावे.\nविषयांतर असेल , पण खालील टिप्पण करणे महत्वाचे आहे असे वाटते.\n> प्रोटेस्टंटांनी पहिल्यांदा work is worship ही संकल्पना आणली. म्हणजे रोज किंवा दर रविवारी\n>चर्चमधे गेलंच पाहिजे असं नाही, तुम्ही तुमचं काम जीव ओतून केलंत, मन लावून केलंत की ते\n>त्यामुळे ’कामाशी बांधीलकी’ हा एक प्रतिष्ठेचा विचार झाला आहे.\nसावता माळी – सन १२५० – १२९५\nकांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी |\nलसूण मिरची कोथीम्बिरी | अवघा झाला माझा हरी |\nसावन्त्याने केला मळा | विठ्ठल देखियला डोळा |\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nबायका आणि त्यांची कामे -- २\nबायका आणि त्यांची कामे\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4205", "date_download": "2018-11-14T03:09:39Z", "digest": "sha1:PSB3AU7BS6PFJCCVVCYCRLTHAI2C7MGU", "length": 16579, "nlines": 88, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nनाव ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ मात्र ‘आरएसएसच्या हातातील बाहुले’\nमराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखेर ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे.\nमहाराष्ट्र: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखेर ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यासाठी ‘एक मराठा ..लाख मराठा’ अशा घोषणा देत लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता.\nमराठा समाजाचे प्रश्‍न धसास लावण्यासाठी अशा राजकीय पक्षाची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. यानुसार राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा या नावाने पक्ष स्थापनेस मराठा समाजातील काही लोकांचा विरोध होता. म्हणून महाराष्ट्र क्रांती सेना या नावाने पक्ष स्थापन करण्यात आला आहे. परंतु सुरेश पाटील यांचा प्रवास बघितला तर पक्षाचे नाव महाराष्ट्र क्रांती सेना असले तरी हा पक्ष आरएसएस व भाजपाच्या हातातील बाहुले असण्याची जास्त शक्यता आहे.\nमहाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास काही अपवाद सोडल्यास मराठाच मुख्यमंत्री झाल्याचे लक्षात येते. परंतु त्यांनाही मराठ्यांचे प्रश्‍न सोडवता आले नाहीत. आरक्षणासारखा महत्वाचा मुद्दा असूनही त्यावेळच्या नेतृत्वाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली. मोहीते-पाटील, पवार, घोरपडे, निंबाळकर, थोरात, विखे-पाटील, वळसे-पाटील, चव्हाण, राणे ही काही घराणे सोडली तर मराठ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही.\nहीच घराणी श्रीमंत झाली. सर्वच मराठे आघाडीवर आहेत असे नाही. त्यांच्यासमोर जीवन मरणाचा प्रश्‍न आहे. ज्या मराठा समुदायातील नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले त्यांनाही आरक्षणाचा प्रश्‍न का सोडवता आला नाही. त्याला कारण मुख्यमंत्रीपदाचे पोझीशन दिले होते. म्हणजे बंगला, गाडी, नोकर-चाकर, दरवाजा ओढण्यासाठी शिपाई, सॅल्युट मारायला अधिकारी दिमतीला देण्यात आला होता.\nहे काय होते तर पोझीशन. मात्र ‘पॉवर’ नव्हती. ‘पॉवर’ म्हणजे स्वत:च्या समाजासाठी निर्णय घेण्याचा अधिकार. जर स्वत:च्या समाजासाठी निर्णय घेण्याचा अधिकार असता तर आरक्षणाचा विषय मार्गी लागला असता. म्हणजेच खचितच तो अधिकार ब्राम्हणांकडे होता. म्हणजे कॉंग्रेसची स्थापना मराठ्यांनी केली नव्हती तर ब्राम्हणांनी केली होती.\nपरंतु याच पक्षात मराठ्यांचा जास्त भरणा आहे. तीच गत भाजपाची आहे. भाजपाचीही स्थापना मराठ्यांनी केलेली नाही तर ब्राम्हणांनीच केली आहे. परंतु भाजपामध्येही मराठेच जास्त आहेत. तुम्ही विधानसभेच्या २८८ आमदारांच्या यादीवर लक्ष टाकल्यास कॉंग्रेस व भाजपामध्ये बहुतांश मराठाच आमदार आहेत. हर्षवर्धन जाधव व अन्य एक-दोन आमदार सोडले तर मराठा आरक्षणावर कुणीच राजीनामा दिलेला नाही.\nमराठ्यांना आरक्षण लागू न केल्यास आम्ही आमदारकीचा राजीनामा देतो किंवा सरकारमध्ये आम्हांला रहायचेच नाही असे सर्वपक्षीय मराठा आमदारांनी धमकावले असते तर ब्राम्हणांची पाचावर धारण बसली असती. कारण सरकारच गडगडले असते. भाजपाच्या १२२ पैकी ब्राम्हणांचे ६ आमदार सोडले तर सर्वच बहुजन समाजातील मराठा व तत्सम जातीतील आहेत. परंतु त्यांच्या डोक्यातच ब्राम्हणवाद घुसल्याने काहीच चालत नाही. एवढ्या बहुजनांना डावलून पेशवा असलेल्या ब्राम्हणाला मुख्यमंत्री केला.\nतरीही लोकांच्या लक्षात येत नाही. आता तर आरएसएस संघचालक मोहन भागवत यांनी सांगितले आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्याचबरोबर केतन तिरोडकर नावाचा ब्राम्हण कोर्टात गेला आहे. म्हणजे ३.५ टक्के असलेला विदेशी ब्राम्हण येथील मूलनिवासी लोकांचे भवितव्य ठरवत आहे.\nमहाराष्ट्र क्रांती सेनेसारखा अण्णासाहेब जावळे व शालिनीताई पाटील यांनी २००७ मध्ये क्रांती सेना नावाचा पक्ष स्थापन केला होता. तर पुरूषोत्तम खेडेकर यांनीही संभाजी ब्रिगेड नावाचा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षांना म्हणावा तसा प्रभाव पाडता आलेला नाही.\nमराठ्यांना आरक्षण मिळू शकते. त्यासाठी आज जे समुदाय आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांचा एक गट तयार करायला हवा. महाराष्ट्रात मराठा, धनगर, गुजरातमध्ये पटेल, हरियाणात जाट, राजस्थानमध्ये गुर्जर यांचा एबीसी म्हणजे ऍडीशनल बॅकवर्ड क्लास अशी तरतूद करून घटना दुरूस्ती करावी लागेल.\nपरंतु शासक असलेला ब्राम्हण या घटकांना आरक्षण देईल असे वाटत नाही. कारण एकमेकांत भांडणे लावायची मात्र कामे केली जातील. त्या माध्यमातून स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रयत्न होईल. महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची स्थापना करणारे सुरेश पाटील हे नितीन गडकरी व चंद्रकांत पाटील यांच्या हातातील बाहुले आहेत अशी विश्‍वसनीय माहिती हाती आली आहे.\nतर इचलकरंजीत सुरेश पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेशही केला होता. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे नामक विकृत व्यक्तीचाही ते समर्थक आहेत. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपानेच पाटील यांना कामाला लावले नसेल कशावरून असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे ज्यांचे विचारच स्वतंत्र नाहीत, ज्यांच्या मेंदूवर आरएसएसच्या लोकांच्या कब्जा असेल तर या पक्षाला भवितव्य नाही व महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाची भर पडली एवढेच म्हणावे लागेल.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/treasury-officials-gherao-35505", "date_download": "2018-11-14T03:14:16Z", "digest": "sha1:XPTDVXEMU5WPPW65E7Q3ONAWTBWBYW2N", "length": 16647, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Treasury officials gherao कोषागार अधिकाऱ्यांना घेराओ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 17 मार्च 2017\nसिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील लेखा शीर्षांतर्गत सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे वेतन अद्याप झालेले नाही.\nयाबाबत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आज कोषागार अधिकारी अरविंद मोटघरे यांना घेराओ घातला. कोषागार कार्यालयाच्या आडमुठ्या धोरणाबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद परिचर, चालक, श्रमिक संघ, लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.\nसिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील लेखा शीर्षांतर्गत सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे वेतन अद्याप झालेले नाही.\nयाबाबत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आज कोषागार अधिकारी अरविंद मोटघरे यांना घेराओ घातला. कोषागार कार्यालयाच्या आडमुठ्या धोरणाबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद परिचर, चालक, श्रमिक संघ, लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.\nजिल्हा परिषदेच्या सुमारे ८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाढती महागाई, मुलांच्या शाळा, महाविद्यालयाचा खर्च, दहावी-बारावीची परीक्षा, होळीचा सण या बाबी लक्षात घेता कोषागार कार्यालयाकडून वेळीच वेतन होणे आवश्‍यक होते; मात्र कोषागार कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वेतनाबाबत चौकशीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक दिली जाते, असा कर्मचाऱ्यांना आरोप आहे. याबाबत आज जिल्हा परिषद परिचर, चालक श्रमिक संघ व लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना निवेदन सादर करून त्यांचे लक्ष वेधले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष एम. आर. सोनवडेकर, नीलेश मयेकर, बी. एस. नेरूरकर, एस. एल. तावडे, प्रफुल्ल परुळेकर, विनायक पिंगुळकर, सूरज देसाई, मनीषा देसाई, प्रकाश जाधव यांच्यासह जिल्हा परिषद परिचर, चालक तसेच लिपिकवर्गीय संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारीच्या वेतनासाठी ३ मार्च २०१७ ला वेतन देयक कोषागार कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर केले आहे. मात्र त्यामध्ये त्रुटी काढल्याने आवश्‍यक बाबीची पूर्तता करण्यासाठी कोषागार कार्यालयाने १० मार्चला वेतन देयक परत केले. त्यानंतर आवश्‍यक बाबींची पूर्तता करून त्याच दिवशी पुन्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहे. त्यानंतर १५ मार्चपर्यंत वेतन झाले नाही म्हणून चौकशी केली असता कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाकडून आपल्याला कर्मचाऱ्यांच्या देयकासाठी वेळ नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत आपल्याकडे वारंवार विचारणा करू नये, असे स्पष्ट शब्दात सांगण्यात आले. अशा प्रकारे कोषागार कार्यालयाकडून बेजबाबदार उत्तरे मिळत असल्याबाबत संबंधित कनिष्ठ लिपिकाच्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे निर्देष द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.\nदोन दिवसांत देयक खर्ची\nफेब्रुवारीचे वेतन १५ मार्च उलटला तरी झाले नसल्याने संतापलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा कोषागार अधिकारी अरविंद मोटघरे यांना घेराओ घातला. अद्याप न मिळालेले वेतन आणि कार्यालयीन लिपिकाकडून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणारी उद्धट वागणूक याबाबत जाब विचारला. या वेळी दोन दिवसांत वेतन देयक खर्ची घालण्यात येईल, असे सांगितल्याचे कर्मचाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4206", "date_download": "2018-11-14T03:30:54Z", "digest": "sha1:ASU2WLS4WA6NQ7MCAJGQIBEU6MZA6YX6", "length": 10052, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nविदर्भातील साडेतीन हजार गावांमध्ये जलसंकट\n६८ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत एक मीटरहून अधिक घट\nनागपूर: पाण्याच्या प्रचंड उपशामुळे विदर्भातील ‘अतिशोषित’ बनलेल्या शेकडो गावांसह यंदा ६८ तालुक्यांमध्ये सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरच्या भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आल्यामुळे या तालुक्यांमधील ३ हजार ४०८ गावांमध्ये गंभीर जलसंकटाची शक्यता आहे.\nनव्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक यासोबत पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण विचारात घेतल्या जाते.\nत्यानुसार राज्याच्या ३३ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यातील भूजल पातळीचे निरीक्षण विहिरीतील पातळीच्या आधारे निरीक्षण करण्यात आले. यातून विदर्भातील ६८ तालुक्यांमध्ये गंभीर चित्र दिसून आले आहे.\nयंदाच्या पावसाळ्यात अमरावती विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ७७८ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ८५ आहे. अकोला व वाशिम जिल्ह्याने सरासरी पार केली असली तरी अमरावती जिल्ह्यात ७७ टक्क, यवतमाळ ७८, व बुलडाणा जिल्ह्यात ६९ टक्के पाऊस पडला.\nकमी पावसामुळे ३९ तालुक्यांतील भूजलात १ मीटरहून अधिक घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये भूजलाचे पुनर्भरण झालेलेच नाही. मात्र, २१ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत वाढ झाल्याचे निरीक्षण विहिरीतील स्थिर पाणीपातळीच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.\nभूजलाच्या पुनर्भरणासाठी जनजागृती आवश्यक असताना नेमके याकडे होणारे दुर्लक्ष भुजलाच्या मुळाशी आले आहे. पाण्याचा प्रचंड प्रमाणात होणारा उपसा या भागात न थांबल्यास आणि पुनर्भरणाकडे लक्ष न दिल्यास भविष्यात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nनागपूर विभागातील ९३६ गावांमध्ये भूजल पातळी १ मीटरपेक्षा जास्त खालावली. नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ५१९ गावांमध्ये ही घट दिसून आली आहे. वर्धा जिल्ह्यातील १९२, चंद्रपूर जिल्ह्यातील १६५, गडचिरोली जिल्ह्यातील ४६ आणि गोंदिया जिल्ह्यातील १४ गावांमध्ये भूजल पातळीत घट नोंदवण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात एकाही गावात घट झालेली नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/in-the-year-2019-narendra-modi-will-contest-the-election-from-varanasi-say-amit-shah-299230.html", "date_download": "2018-11-14T03:28:02Z", "digest": "sha1:6AW4H2RMKODPDLQWW6E3F3X7SRHOSYBI", "length": 6594, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - नरेंद्र मोदी 2019 मध्ये कुठून लढणार निवडणूक, अमित शहांनी केला खुलासा–News18 Lokmat", "raw_content": "\nनरेंद्र मोदी 2019 मध्ये कुठून लढणार निवडणूक, अमित शहांनी केला खुलासा\nनरेंद्र मोदी पुढील निवडणूक कुठून लढणार आहेत याची घोषणा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली.\nनवी दिल्ली, 7 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक कुठून लढणार यांवर सर्वांचे लक्ष लागून आहे. नरेंद्र मोदी हे गेल्यावेळेस वाराणसी आणि वडोदरा या दोन ठिकाणांहून निवडणूक लढले हेतो. याविषयावर आत्तापर्यंत बनून राहिलेल्या सस्पेंस आता संपलाय. नरेंद्र मोदी पुढील निवडणूक कुठून लढणार आहेत याची घोषणा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली. आणि त्यांचा पक्षच बहुमताने सत्ता स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.नेटवर्क18 चा विशेष कार्यक्रम 'बैठक' मध्ये अमित शहा यांनी नरेंद्र मोदी हे आगामी निवडणूक वाराणसी येथून लढणार असल्याचं स्पष्ट केलं. या कार्यक्रमात विचारल्या गेलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले की, कुणाला चांगले वाटावे यासाठी आम्ही कधीच निर्णय घेतले नाहीत, तर चांगले परिणाम देणारे निर्णय आम्ही घेतलेय. युती करून आम्ही सत्तेवर मिळवली, पण देशहिताचेच निर्णय आम्ही घेतले त्यात आम्ही कधी समझौता केला नाही. मायावती म्हणाल्या होत्या की, देशाला मजबूर नव्हे, तर मजबूत सरकार हवी आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनता ठरवेल की कशा प्रकारचं सरकार हवंय.मॉब लिंचिग प्रकरणांवर बोलताना त्यांनी आमच्या सरकारवर या प्रकरणात कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही.त्यात ज्यांची नावे आहेत त्यांच्यावह आम्ही कठोर कारवाई केली आहे.\nEVM चा विरोध करणाऱ्यांवर पण त्यांनी निशाणा साधला. जे हरले आहेत ते आता EVM च्या विषयावर राजकारण करीत असल्याचं ते म्हणाले. प्रथम त्यांनी आपण का हरलो याचा शोध घ्यावा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.आमचा नेता देशाच्या खजिन्यावर लक्ष ठेऊन आहे. मोदी सरकारने स्वंरोजगारावर भरपूर काम केलंय, तब्बल 12 कोटी लोकांना आम्ही रोजगार दिलाय. पण राहुल गांधी यांनी संसद, पंतप्रधानपदाचा अपमान आणि विरोधी पक्षाची अवहेलना केली असल्याची टीकाही त्यांनी केली.हेही वाचा..पटकथा लेखक ते मुख्यमंत्री, करुणानिधींचा जीवनप्रवासमराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सरकारकडे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मुंबईकर मेजर केपी राणे शहीद\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/in-hallabol-yatra-sharad-pawar-fired-government-281335.html", "date_download": "2018-11-14T03:27:05Z", "digest": "sha1:GUPRRTLLOPFV5IVUIEEL5CR4MP7J2NCD", "length": 13475, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं, शरद पवारांचा हल्लाबोल", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nसरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं, शरद पवारांचा हल्लाबोल\nसरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याची टीका शरद पवारांनी केलीय. औरंगाबादेत हल्लाबोल यात्रेच्या समारोपात ते बोलत होते. सरकार शेतकऱ्यांची वीज तोडतंय. पाणी देत नाही, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केलीय.\n03 फेब्रुवारी : सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याची टीका शरद पवारांनी केलीय. औरंगाबादेत हल्लाबोल यात्रेच्या समारोपात ते बोलत होते. सरकार शेतकऱ्यांची वीज तोडतंय. पाणी देत नाही, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केलीय.\nऔरंगाबादमधली इंटरनेट सेवा बंद करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. आता ते आवाज दाबतायेत त्याला बटन दाबून उत्तर द्या असं आवाहन अजित पवारांनी केलंय.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा समारोप आज औरंगाबादेत झाला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप सभा झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून 16 जानेवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सुरवात झाली होती. नऊ दिवस ही यात्रा सुरू होती. या नऊ दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सात जिल्ह्यांमधल्या 26 तालुक्‍यातल्या जनतेशी संवाद साधला. आजच्या समारोपाच्या रॅलीला विधान परिषदेतील उपनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/thai-football-team-trapped-in-cave-have-to-take-swimming-lessons-to-rescue-294755.html", "date_download": "2018-11-14T03:06:14Z", "digest": "sha1:3VHIKUTOHWA4LGBZNNXBUR4KB3TMG7D5", "length": 16159, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता गुहेतच 'त्या' मुलांना दिलं जाणार पोहण्याचं प्रशिक्षण", "raw_content": "\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nआता गुहेतच 'त्या' मुलांना दिलं जाणार पोहण्याचं प्रशिक्षण\nही मुलं ज्या गुहेत अडकली आहेत त्या गुहेत पाणी भरलं असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी सातत्याने वाढत चालली आहे.\nमुंबई, 05 जुलै: थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघाचा शोध लागला असला तरी त्यांना त्या गुहेतून बाहेर काढणं अद्याप शक्य झालेलं नाही. 12 मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक असे एकूण 13 जणं या गुहेत अडकली आहेत. नऊ दिवसांच्या अथक प्रयत्नांनी या मुलांचा शोध लागला असला तरी त्यांना बाहेर काढण्यात थायलंड सरकारला अद्याप यश आलेलं नाही. ही मुलं ज्या गुहेत अडकली आहेत त्या गुहेत पाणी भरलं असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी सातत्याने वाढत चालली आहे.\nहेही वाचा: VIDEO : बापरे,दोन कोंबड्या मारून सापाने गिळली नऊ अंडी\nसुरक्षेच्या दृष्टीनेच मुलांना गुहेमध्येच पोहण्याचे आणि पाण्यात डुबकी मारण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलांना या साऱ्या गोष्टी अगदी कमी वेळेत शिकाव्या लागणार असल्याची माहिती थायलंडचे उपपंतप्रधान प्रावित वोंगसुवान यांनी दिली. मुलांना अधिकाधिक मानसिक बळ देण्याचे सर्वपरिने प्रयत्न केले जात आहे. मुलांपर्यंत सर्व वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली असून त्यांना अन्नाचाही पुरवठा केला जात आहे.\nहेही वाचा: सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला चांगलं पेन्शन हवं मग ही गुंतवणूक कराच\nगुहेतून बाहेर पडण्याची जागा छोटी असल्यामुळे गुहेत बाहेरून मदत करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. थायलंडच्या नेव्ही सीलच्या पथकाने या बचाव मोहिमेच्या कामाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच गुहेतून पाणी उपसण्याची काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जर पाण्याची पातळी कमी झाली आणि प्रवाहाची गती मंदावली तर मुलांना बाहेर काढणे सहज शक्य होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.\n23 जून रोजी वाईल्ड बोअर फुटबॉल टीमची ही मुलं थांम लुआंग नांग नोन गी गुहा पाहण्यासाठी गेली होती. गुहेत फार आत गेल्यावर अचानक पावसाचा जोर वाढला आणि त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं. मुलांना गुहेतून बाहेर काढण्याचे सर्व पर्याय पडताळून पाहण्यात येत आहेत. यात दोन मुख्य पर्याय म्हणजे मुलांना गुहेतच पोहण्याचे आणि पाण्यात डुबकी मारण्याचे प्रशिक्षण देऊन गुहेतून बाहेर काढायचे किंवा गुह वरुन खोदून त्यांना बाहेर काढायचे. पण या दोन्ही पर्यायापैकी कोणत्याही एका पर्यायाचा जरी सरकारने विचार केला तरी मुलांना काही दिवस आतच अडकून राहावे लागणार आहे. या टीमला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत घेण्यात येत आहे. अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया आणि यूके येथून अनेक तज्ज्ञांना थायलंडमध्ये बोलावण्यात आले असून बचाव कार्याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली जात आहे.\nहेही वाचा: नवाजुद्दीन सिद्दीकी येतोय भारतीय क्रिकेट कोच बनून\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T03:06:01Z", "digest": "sha1:WXJFTE4S45FQJF4OHKQZPAY2BGHUV3B2", "length": 11078, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आॅस्ट्रेलिया- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nFIFA WORLD CUP 2018 : फ्रान्सची आॅस्ट्रेलियावर 2-1नं मात\nफिफा वर्ल्डकप स्पर्धेत 'क' गटातील बलाढ्य फ्रान्सनं ऑस्ट्रेलियाला 2-1 असं पराभूत करत विजयी सलामी दिलीय.\nCWG 2018: भारताची 10 सुवर्णपदकांची कमाई, बॅडमिंटन संघानेही पटकावले सुवर्णपदक\nCWG 2018 : संजिता चानूची सुवर्णभरारी, भारताच्या खात्यात दुसरे सुवर्ण \n... आणि स्टीवन स्मिथला रडू फुटलं\nस्टीवन स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षाची बंदी, आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा निर्णय\nऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरून स्टीव्ह स्मिथची उचलबांगडी,टीम पेन कर्णधारपदी\n19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये भारतानं आॅस्ट्रेलियाचा केला 100 धावांनी पराभव\nआॅस्ट्रेलियात 'दंगल'ला सर्वोत्कृष्ट आशियाई सिनेमाचा पुरस्कार\nस्पोर्टस Dec 2, 2017\n'विराट'चा नवा विक्रम, 'हा' रेकाॅर्ड करणारा ठरला 11 वा खेळाडू \nटी-20 सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव\nस्पोर्टस Oct 1, 2017\nकांगारूंना लोळवलं,टीम इंडिया नंबर वन\nऑस्ट्रेलियानं भारताचा 21 धावांनी केला पराभव\nदोन दिवसानंतर बदलणार क्रिकेट, हे आहेत 5 नवे नियम\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://granthali.com/product/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-vrudhtwa-deshodeshi/", "date_download": "2018-11-14T02:39:35Z", "digest": "sha1:76QLWPXUC4QPDHIXRQV6MKMVBGD6OMPO", "length": 5455, "nlines": 153, "source_domain": "granthali.com", "title": "वृद्धत्व देशोदेशी (Vrudhtwa Deshodeshi) | Granthali", "raw_content": "\nHome / मार्गदर्शनपर / वृद्धत्व देशोदेशी (Vrudhtwa Deshodeshi)\nवृद्धत्व देशोदेशी (Vrudhtwa Deshodeshi)\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nदीर्घायुष्य हे शाप की वरदान जगभर माणसांचं आयुष्य वाढत आहे. ह्या ‘बोनस’आयुष्यातीलदिवस कसे जातात जगभर माणसांचं आयुष्य वाढत आहे. ह्या ‘बोनस’आयुष्यातीलदिवस कसे जातात वृध्दाश्रम हे एक उत्तर, पण बाकी अनेक बाबींचं काय करायचं वृध्दाश्रम हे एक उत्तर, पण बाकी अनेक बाबींचं काय करायचं – हा प्रश्न जागतिक आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ह्या संबंधात कार्य कसं चाललं आहे – हा प्रश्न जागतिक आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ह्या संबंधात कार्य कसं चाललं आहे अन्य राष्ट्रांचा ह्याबाबतचा दृष्टिकोन काय असतो अन्य राष्ट्रांचा ह्याबाबतचा दृष्टिकोन काय असतो त्यांनी अशा अनेक प्रश्नांना शोधून काढलेल्या उत्तरांतून वृध्दत्वाच्या समस्येच देशोदेशीचं चित्र स्पष्ट होत जातं…\nपद्माकर नागपूरकर(Padmakar Nagpurkar), पी. के. मुत्तगी(P.Muttagi)\nप्रकाशाच्या उंबरठ्यावर (Prakashachya Umbarthyavar)\nसत्य-कथा : तरुणांना उद्योगाची प्रेरणा देणारी (Satyakatha)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/us-ohio-woman-says-on-phone-ive-got-a-boa-constrictor-stuck-to-my-face/", "date_download": "2018-11-14T03:23:38Z", "digest": "sha1:K3BLY5AQOJJK4FYQE5W5H6KE5NMHQCQK", "length": 14642, "nlines": 242, "source_domain": "www.saamana.com", "title": "अजगर नाकाला चावला, पण ती थोडक्यात वाचली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभाजपात माझ्याविरुद्ध कट रचला जातोय – अनिल गोटे\nपु. ल. सन्मान झाकीर हुसेन, पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर\nसिंधुदुर्ग-रत्नागिरीतील मासळीवरील बंदी उठवा, राज्य सरकारचे गोव्याला पत्र\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी…\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nविराट कोहली, जसप्रीत बुमराहने राखले अव्वल स्थान\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ विशेष विचित्र बातम्या\nअजगर नाकाला चावला, पण ती थोडक्यात वाचली\nभगवान शंकराच्या गळ्यातला नाग पाहून अनेक सर्प मित्र त्या पद्धतीने आपल्या गळ्यात साप धरतात. पण तुमच्या अंगावर असा नाग-साप-अजगर आला तर भितीनं घाबरयला होईल. मात्र अमेरिकेत एका महिलेलनं धाडस दाखवत स्वत:चा जीव सापाच्या तावडीतून सोडवला.\nओहायोमध्ये राहणाऱ्या एका ४५ वर्षाच्या महिलेने अनेक साप वाचवले होते. त्यामध्येच एक बोआ कंस्ट्रिकटर हा ब्राझिलचा अजगर होता. त्याने अचानक महिलेवर हल्ला केला. तिच्या कमरेला त्याने वेटोळे घातले होते आणि हळूहळू तो तिच्या नाकापर्यंत जाऊन पोहोचला. तिला हलता देखील येत नव्हते मात्र तशा स्थिती देखील तिने कंट्रोल रुमला फोन लावला आणि माहिती दिली. ‘मला अजगरानं वेढलं असून जराही हलता येणार नाही. मला वाचवा’. पुढल्या अवघ्या ४ मिनिटात मदतसाठी बचाव पथक तेथे दाखल झालं. त्यांनी पाहिलं की अजगर त्या महिलेच्या नाकाला चावत आहे. तिला शरीरावर जखमा झाल्या असून ती रक्ताने माखली आहे. त्या पथकाने तात्काळ अजगराचे तोंड कापले आणि त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबई विद्यापीठाच्या ‘होपलेस’ कारभाराला कंटाळून हातेकरांचा राजीनामा\nपुढीलआयटी रिटर्न भरला नसेल, तर आजच भरा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nलक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘हे’ कराल तर व्हाल कंगाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-fake-police-theft-case-101341", "date_download": "2018-11-14T03:41:44Z", "digest": "sha1:2CJWTAXVV4S3ZTH4PYEEQBNOWN4MMUG6", "length": 13045, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News fake police theft case तोतया पोलिसांचा ज्येष्ठास साडेतीन लाखांचा गंडा | eSakal", "raw_content": "\nतोतया पोलिसांचा ज्येष्ठास साडेतीन लाखांचा गंडा\nमंगळवार, 6 मार्च 2018\nकोल्हापूर - ‘‘मी पोलिस आहे, मला ओळखले की नाही, पुढे लूटमार सुरू आहे. तुमचे दागिने काढून रुमालात ठेवा,’ असे सांगून फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला लुटले.\nकोल्हापूर - ‘‘मी पोलिस आहे, मला ओळखले की नाही, पुढे लूटमार सुरू आहे. तुमचे दागिने काढून रुमालात ठेवा,’ असे सांगून फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला लुटले.\nत्यांच्याकडील सोन्याची चेन, अंगठी असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज काढून घेऊन दोघे तोतया पोलिस फरारी झाले.\nरुईकर कॉलनीतील मैदानावर सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. एलआयसी कॉलनीतील शिवाजी महादेव लायकर यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी लायकर नेहमीप्रमाणे रुईकर कॉलनीतील मैदानावर फिरायला निघाले होते.\nसायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना दोघांनी थांबविले. मी पोलिस आहे, मला ओळखले की नाही अशी बतावणी करून, या रस्त्याने सोने घालून फिरू नका. चार दिवस झाले लूटमार सुरू आहे, असे सांगितले. याचवेळी त्याच्या बरोबर असलेल्या एकाने खिशातील रुमाल काढून त्यांच्यासमोर ठेवला. यामध्ये तुमचे दागिने काढून ठेवा, असे सांगितले.\nपोलिस सांगतोय म्हटल्यावर लायकर यांनी दहा तोळ्यांची सोन्याची चेन, एक तोळे सोन्याची अंगठी, एक तोळे वजनाची सोन्याची चेन, सव्वा लाख रुपयांचे कंपनीमेड घड्याळ, असा सुमारे तीन लाख साठ हजार रुपयांचा ऐवज त्यांनी रुमालात ठेवला. त्यानंतर काही क्षणांतच ते फिर्यादी लायकर यांना काही न कळताच तेथून चकवा देऊन निघून गेले. थोड्या वेळानंतर लायकर यांना लुटल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.\nदोघा लुटारूंपैकी एकाचे वय अंदाजे ४० ते ४५ होते, तर दुसऱ्याचे ३० ते ३५ होते. अशाच प्रकारे सानेगुरुजी वसाहत परिसरात आठवड्यापूर्वीच चोरट्यांनी एका ज्येष्ठास लुटले. ज्येष्ठांनाच लुटणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/krida/shooter-manu-bhaker-wins-gold-heena-sidhu-silver-womens-10m-air-pistol-cwg-108316", "date_download": "2018-11-14T02:25:06Z", "digest": "sha1:LFSYHY4NMDMGBGNU7RTZZ7CGXXZBS6KQ", "length": 5548, "nlines": 47, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Shooter Manu Bhaker wins gold Heena Sidhu silver in womens 10m air pistol in CWG नेमबाजीत 16 वर्षीय मनू भाकेरचा सुवर्णवेध; हिनाला रौप्य | eSakal", "raw_content": "\nनेमबाजीत 16 वर्षीय मनू भाकेरचा सुवर्णवेध; हिनाला रौप्य\nवृत्तसंस्था | रविवार, 8 एप्रिल 2018\nसोळा वर्षीय मनूने पात्रता फेरीतच विक्रम मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने 400 पैकी 388 गुण मिळविले होते. यापूर्वीचा विक्रम 379 गुणांचा होता.\nगोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या मनू भाकेरने सुवर्णपदक पटकाविले तर हिना सिद्धू हिने रौप्यपदकावर आपले नाव कोरले.\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आज चौथ्या दिवशी भारताला दुसरे सुवर्ण मिळाले. यामुळे भारताच्या खात्यात सहा सुवर्ण झाली आहेत. मनूने 240.9 गुण मिळवीत सुवर्णपदक मिळविले. हिनाने 234 गुण मिळवीत रौप्य पदक पटकाविले. तर, ऑस्ट्रेलियाच्या एलेना गालियाबोविच 214.9 गुण मिळवीत ब्राँझपदक मिळविले.\nसोळा वर्षीय मनूने पात्रता फेरीतच विक्रम मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने 400 पैकी 388 गुण मिळविले होते. यापूर्वीचा विक्रम 379 गुणांचा होता.\nक्रिकेट हा खेळ कोणे एके काळी \"सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम...\nदेश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर विराट कोहलीचे स्पष्टीकरण\nनवी दिल्ली- क्रिकेटच्या चाहत्यांना देश सोडून जाण्याच्या सल्ला देण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल झालेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने...\nलोणच्यातून मीठ काढणार कसं\nदोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं...\nऑस्ट्रेलियात जिंकण्याची भारताला सुवर्णसंधी - सचिन\nनवी मुंबई - भारतीय संघाची सध्याची ताकद बघता विराटच्या सहकाऱ्यांना ऑस्ट्रेलियात जिंकण्याची सुवर्णसंधी आहे, असे मला खरंच वाटते. आपली वेगवान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4209", "date_download": "2018-11-14T02:39:21Z", "digest": "sha1:NJ5FGVPICVV5WTKH2KFCIWTQPZCMZWGP", "length": 8418, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआदिवासी विकासाचे ७४ कोटी गेले परत\nआदिवासींच्या विकासाकरिता आलेला ७४ कोटी रूपयांचा निधी खर्च करता आलेला नाही.\nयवतमाळ : आदिवासींच्या विकासाकरिता आलेला ७४ कोटी रूपयांचा निधी खर्च करता आलेला नाही. अखेर हा निधी आदिवासी विकास विभागाने परत केला आहे. यामध्ये खावटी कर्ज आणि उद्योगाकरिता तरतूद असणार्‍या ‘न्युक्लिअर बजेट’च्या निधीचा समावेश आहे.\nआदिवासी भागात शासनाने १९७८ मध्ये खावटी कर्ज योजना हाती घेतली. यामध्ये ३० टक्के अनुदान तर ७० टक्के रक्कम कर्जस्वरूपात अथवा धान्य स्वरूपात दिली जाते. त्यानुसार दरवर्षी शेतकर्‍यांना खावटी कर्ज दिले जात होते. यामध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंब, कोलाम, कातकरी आणि माडिया या आदीम जमातीचा समावेश आहे. तर नंदूरबार, नाशिक, ठाणे, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना प्राधान्य देण्यात आले आहे.\n२०१३-१४ मध्ये रोखीने खावटी कर्ज वितरणाचा सुधारित निर्णय घेण्यात आला. मात्र २०१४ मध्ये युती शासनाने कर्ज वाटपाची हमी घेणे टाळले आहे. यामुळे आदिवासी विकास विभागाने शासनाकडून कुठलेही निर्देश नसल्याने २०१४ पासून खावटी कर्ज वाटप बंद केले. तसा उल्लेख ४५ व्या वार्षिक अहवालात करण्यात आला आहे. ‘न्युक्लियर बजेट’च्या बाबतीत असेच झाले आहे.\nआदिवासी बांधवांना उद्योग उभे करता यावे म्हणून ५० टक्के अनुदानावर ही योजना राबविली जात होती. मात्र ही योजना अलीकडे थांबविण्यात आली आहे. बजेट आखताना खावटी कर्ज आणि न्युक्लिअर बजेटमध्ये तरतूद केली जाते. मात्र, खर्च करण्यासंदर्भात आदेश नसल्याने निधी पडून राहतो.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/forgot-password/", "date_download": "2018-11-14T02:55:21Z", "digest": "sha1:KY2RTZN3RCNGNKMIAUHAR2TR5OGGB3QD", "length": 5488, "nlines": 145, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "पासवर्ड विसरलात", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\n नोंदणी करा नोंदणी करा\nआपली रिसेट पासवर्ड लिंक आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविण्यात आली आहे.\nकृपया आपला पासवर्ड रीसेट करण्याकरिता सूचना प्राप्त करण्यासाठी खालील आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nआपल्याला दररोज भेट द्यायला आवडेल\nआपले भविष्य जाणून घ्या ते घडण्याआधी\nआगामी वैयक्तिक जीवनातील घटना, जीवन आलेख, दररोज मार्गदर्शनआणि बरेचकाही\nआयुष्यातील सर्व गोष्टींचा समाविष्ट करणारे वैयक्तिकृत ज्योतिषीय अहवालांची श्रेणी\nआपल्या वैयक्तिक तज्ज्ञ ज्योतिषाशी बोला आणि त्यांची उपलब्धता तपासा\nसमस्या सोडवण्यासाठी योग्य उपाय मिळवा\n नोंदणी करा नोंदणी करा\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_60.html", "date_download": "2018-11-14T03:07:55Z", "digest": "sha1:GGSLT4EQGNYNQMCIHFF5VE3UIBDSGTAM", "length": 8766, "nlines": 116, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "मोहन भागवत अटकेसाठी आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » मुंबई , मोहन भागवत अटकेसाठी आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा » मोहन भागवत अटकेसाठी आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा\nमोहन भागवत अटकेसाठी आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा\nसंघाकडे इतकी शस्त्रे आली कुठून\nया सरकारला उद्या कुणी विचारणार नाही, मात्र उत्तरे पोलीस खात्याला द्यावी लागतील, सरकारचे दिवस भरले आहेत. आता कारवाई पोलीस आयुक्तांनी करायला हवी. सरकारला उपद्रवाची भाषा कळत असेल तर लवकरच राज्यातील प्रत्येक गल्ली, रस्ता बंद करू, असाही इशारा आंबेडकर यांनी दिला.\nशस्त्रपूजनाच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतकी अत्याधुनिक शस्त्रे कुठून आली आहेत, याची चौकशी करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना अटक करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिला.\nगुरुवारी दुपारी 12 वाजता सीएसटी परिसरात कबीर कला मंचाने आयोजित केलेल्या निदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.\nदेशाचे रक्षण करण्यासाठी तीनही सेना कार्यरत असताना संघाची ही चौथी सेना कशाला हवी असा सवालही आंबेडकर यांनी केला. नागपुरात संघाच्या शस्त्र पूजनानंतर अत्याधुनिक शस्त्रे बाळगण्याबाबत मोहन भागवत यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली. मात्र त्याचा तपास झाला नाही किंवा कारवाईही झाली नाही. सामान्य माणसाच्या खिशात साधा चाकू सापडला तरी त्याला पोलीस ठाण्यात हेलपाटे घालावे लागतात. मात्र स्वयंचलित हत्यारे पूजेसाठी वापरणार्‍या संघावर कारवाई होत नाही.\nपंतप्रधान मोदीही संघाच्या शस्त्र पूजन कार्यक्रमाला जातात, त्यांना हा अधिकार नाही. मोदींवरही कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी, अशी आग्रही मागणी आंबेडकर यांनी केली.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_71.html", "date_download": "2018-11-14T03:33:06Z", "digest": "sha1:CTZVNSKW3UPJZRNNQ65QN6SO2Q2HZYKN", "length": 8979, "nlines": 114, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "दौलत कारखाना मालमत्ता विक्रीस जिल्हा बँकेचा विरोध ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » दौलत कारखाना मालमत्ता विक्रीस जिल्हा बँकेचा विरोध , महाराष्ट्र » दौलत कारखाना मालमत्ता विक्रीस जिल्हा बँकेचा विरोध\nदौलत कारखाना मालमत्ता विक्रीस जिल्हा बँकेचा विरोध\nचंदगड येथील दौलत सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता विक्रीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आक्षेप घेतला आहे. कारखान्याच्या सर्व मालमत्ता बँकेकडे कर्जापोटी रजिस्टर तारण असल्याने मालमत्तांची विक्री करू नका, असे पत्रच जिल्हा बँकेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी चंदगडचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्याकडे पाठविले आहे.\nगुरुवारी एका दैनिकात कारखान्याच्या मिळकत विक्रीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यात न्यूट्रियंट्स कंपनीने थकीत देणी भागविण्यासाठी कारखान्याच्या मालकीच्या जमिनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचल्यानंतर जिल्हा बँकेने तातडीने पावले उचलत सदर पत्र काढले आहे.\nया पत्रात बँकेने म्हटले आहे की, दौलत साखर कारखाना बँकेच्या थकबाकीत गेल्यामुळे बँकेने सिक्युरिटायझेशन कायद्याद्वारे कारवाई करून 12 ऑगस्ट 2016 च्या कराराने कारखाना मिळकत न्यूट्रियंट्स अ‍ॅग्रो फ्रुट्स प्रा. लि. या कंपनीस 45 वर्षे कराराने चालविण्यास दिला होता.\nया कंपनीने करारातील अटी व शर्तींचा भंग करून 25 मार्च 2018 रोजीचा बँकेत देय हप्ता, ऊस उत्पादक शेतकर्‍यांची एफआरपी रक्कम, कामगारांचे वेतन, शासकीय देणी, तोडणी वाहतूकदारांची बिले थकविली. तसेच कंपनीस बँकेने दिलेल्या साखर तारणावरील प्लेज कर्ज व हंगामपूर्व कर्जदेखील थकविल्याने बँकेत 31 मार्च 2018 रोजी याची थकबाकीपोटी तरतूद करावी लागली आहे. त्याचबरोबर न्यूट्रियंट्स अ‍ॅग्रो फ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सन 2016-17 मध्ये उत्पादित केलेली शिल्लक साखर दोन वर्षांची असल्यामुळे साखर खराब होण्याचा धोका आहे.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/ashadhi-wari-timetable-2017/", "date_download": "2018-11-14T02:22:37Z", "digest": "sha1:32VY245VT6ZG2X57NG54BGIB5VBICYLV", "length": 12105, "nlines": 239, "source_domain": "www.saamana.com", "title": "वारी पंढरीची: आळंदी ते पंढरपूर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ विशेष वारी पंढरीची\nवारी पंढरीची: आळंदी ते पंढरपूर\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पंढरीला जाण्यासाठी १७ जूनला हरीनाम गजरात माउली मंदिरातून प्रस्थान होणार आहे. श्रींच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास ९ जुलैला सुरू होईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरिंगणमध्ये अजयचा ‘देव पाहिला’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘हे’ कराल तर व्हाल कंगाल\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/college/page/53/", "date_download": "2018-11-14T02:22:13Z", "digest": "sha1:DB3PVUUBZ5QXNF5QIAQYHZE2NVP4GTUE", "length": 18562, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "कॉलेज | Saamana (सामना) | पृष्ठ 53", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nहे स्पर्धेचे जग आहे. माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, संगणकाचे युग आहे. हे आपण सतत ऐकतो, वाचतो आहोत. आयुष्य हीच जणू स्पर्धा आहे हे जवळजवळ...\nआता ड्रायव्हर सेल्फी काढणार, प्रवास सुरक्षित होणार\n नवी दिल्ली उबेर कंपनीच्या वाहनानं प्रवास करणं आता अधिक सुरक्षित होणार आहे. कंपनीनं ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल टाकत हिंदुस्थानात एक...\nबारावी पेपरफुटीवर परीक्षा संपल्यानंतरच कारवाई\nचौकशी सुरू; अहवाल आल्यानंतरच निर्णय, शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण मुंबई - या वर्षी बारावीचे तब्बल चार पेपर फुटल्याच्या घटना घडल्या असल्या तरी या प्रकरणांतील दोषींवर कारवाई...\nआयडॉलचे अॅडमिशन, परीक्षा, निकाल ‘युवा’ अॅलर्टवर\nविद्यार्थ्यांचे खेटे थांबणार आजपासून मोबाईलवर येणार सर्व मेसेज मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अॅडमिशन, परीक्षा आणि निकालासह सर्व प्रकारची माहिती ‘युवा’ अॅपवरील...\n चक्क ३० जीबी इंटरनेट मोफत\n नवी दिल्ली रिलायन्स जिओच्या फ्रि ऑफरनंतर मोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. एअरटेल कंपनीनंही ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी नवीन योजना...\nलहानग्यांसोबत गुगल डुडलची अनोखी होळी\n मुंबई देशभरात साजऱ्या होणाऱ्या होळीच्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातोय. वेगवेगळ्या देशात भारतीय लोक होळीच्या दिवशी रंगांची उधळण करतात. अशात गुगल मागे...\nरंग खेळताना ठेवा तुमच्या स्मार्टफोनला सुरक्षित\n मुंबई होळीच्या दिवशी पाण्यापासून दूर राहणं जरा कठीणच आहे. रंग खेळताना पाण्याने तुम्ही तर रंगून जाल पण, तुमचा स्मार्टफोन या सगळ्या गडबडीत...\nकोणत्याही कॉलला भुलू नका\nसध्या मोबाईलवर कॉल करून नोकरी, लॉटरी, बँक खाते अपडेट अशी विविध कारणे सांगून फसविण्याचे प्रकार घडत आहेत. कुणीही कॉल करून फोनवरून कोणतीही आमिषे तरी...\nव्हॉट्सअॅपचं जुनं स्टेट्स फीचर परत येणार\n व्हॉट्सअॅप युझर्ससाठी एक खुशखबर आहे. ही खुशखबर नवीन काहीतरी येतंय म्हणून नाही तर जुनंच परत येणार म्हणून आहे. व्हॉट्सअॅप आपलं जूनं टेक्स्ट...\nदंतवैद्यकशास्त्र ही वैद्यकशास्त्रातील करीयरची एक महत्त्वाची वाट आहे. सौंदर्य खुलवण्याकरिता सुंदर चेहऱयाप्रमाणेच चमकदार दातांचीही आवश्यकता असते. म्हणून दातांच्या आरोग्याबाबतही लोक सजग झाले आहेत. दात आणि...\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विद्यार्थीनींचे अभिनंदन\nसर्पविष मानकीकरणाचे देशपातळीवरील केंद्र होणार हाफकीनमध्ये\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/diwali17_tracker", "date_download": "2018-11-14T02:41:03Z", "digest": "sha1:F6UONJXTQ7BJ2UEVCRO3CZIZ2JQL3YFG", "length": 13896, "nlines": 107, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१७ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेष डोक्यात जाणारी व्यक्तिमत्त्वं आणि प्रवृत्ती परिकथेतील राजकुमार 11 शनिवार, 24/03/2018 - 13:34\nविशेष संपादकीय - सत्याची (असली-नसलेली) चड्डी चिंतातुर जंतू 19 बुधवार, 14/03/2018 - 21:05\nविशेष किरण नगरकर मुलाखत : भाग १ जडणघडणीविषयी ऐसीअक्षरे 13 रविवार, 17/12/2017 - 22:36\nविशेष डोळे भरून नील 16 मंगळवार, 05/12/2017 - 11:36\nविशेष चित्राला नावं ठेवा अमुक 22 शुक्रवार, 10/11/2017 - 11:55\nविशेष वसंत बिरेवारचा दुसरा दिवस १४टॅन 5 गुरुवार, 09/11/2017 - 09:45\nविशेष करीमची सातवी चूक मिलिन्द 35 सोमवार, 06/11/2017 - 21:16\nविशेष पोस्ट ट्रुथ आणि उत्क्रांती राजेश घासकडवी 38 शुक्रवार, 03/11/2017 - 04:12\nविशेष मुक्तचिंतन राहुल बनसोडे 5 गुरुवार, 02/11/2017 - 17:00\nविशेष शेरील क्रोसारखी दिसणारी मुलगी पंकज भोसले 5 बुधवार, 01/11/2017 - 17:11\nविशेष अकलेचे कांदे प्रसाद ख़ां 9 मंगळवार, 31/10/2017 - 14:21\nविशेष जाणते भ्रम : अस्मिता आणि विवेक राहुल पुंगलिया 1 मंगळवार, 31/10/2017 - 09:02\nविशेष दोन 'प्राचीन' पुस्तकांबद्दल नंदा खरे 3 शनिवार, 28/10/2017 - 12:56\nविशेष बीजेपी भगाओ - कसं आणि का सुहास पळशीकर 25 शुक्रवार, 27/10/2017 - 15:15\nविशेष गोलागमध्ये गोडबोले : तीन नाख्त द लांगेन मेसं आदूबाळ 8 शुक्रवार, 27/10/2017 - 10:02\nविशेष 'द वॉंटिंग सीड' - लेखक : अँथनी बर्जेस नंदा खरे 4 बुधवार, 25/10/2017 - 20:17\nविशेष सातशे (वाचण्यासाठीचे एक नाटक) - अंक दुसरा जयदीप चिपलकट्टी 5 बुधवार, 25/10/2017 - 18:36\nविशेष पारंपरिक पूर्णब्रह्म - आशिष नंदी ऐसीअक्षरे 19 मंगळवार, 24/10/2017 - 19:02\nविशेष ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग १ - अंगकोर वाट अरविंद कोल्हटकर 3 मंगळवार, 24/10/2017 - 17:18\nविशेष राणी, तुझा गळा मी चिरू काय\nविशेष Untitled पहिला खर्डा वैभव आबनावे 19 मंगळवार, 24/10/2017 - 09:44\nविशेष 'Panini': भाषाशास्त्रज्ञ की सॅन्डविच वरदा कोल्हटकर 14 मंगळवार, 24/10/2017 - 04:05\nविशेष नामदेव ढसाळांच्या कविता ऐसीअक्षरे 1 सोमवार, 23/10/2017 - 22:15\nविशेष ती गेली तेव्हा... शशांक ओक 5 सोमवार, 23/10/2017 - 22:02\nविशेष त्याची प्रेग्नंट बायको संतोष गुजर 2 सोमवार, 23/10/2017 - 21:49\nविशेष विद्रोही कवी प्रकाश जाधव यांच्या कविता ऐसीअक्षरे 3 सोमवार, 23/10/2017 - 21:29\nविशेष किरण नगरकर मुलाखत : भाग ३ \nविशेष मला समजलेलं पोस्ट ट्रुथ, १४० अक्षरांत - अपौरुषेय ऐसीअक्षरे 2 रविवार, 22/10/2017 - 17:54\nविशेष ऋणनिर्देश ऐसीअक्षरे शुक्रवार, 20/10/2017 - 21:18\nविशेष किरण नगरकर मुलाखत : भाग २ मिथकं आणि समकालीन वास्तव ऐसीअक्षरे 23 शुक्रवार, 20/10/2017 - 16:45\nविशेष ‘लेट कॅपिटलिझम’मधला सिनेमा - उलरिक जायडल चिंतातुर जंतू 4 शुक्रवार, 20/10/2017 - 02:31\nविशेष सदानंद रेगेंच्या कविता ऐसीअक्षरे गुरुवार, 19/10/2017 - 21:52\nविशेष दिवाळी अंकातली चित्रं डॅशी गुरुवार, 19/10/2017 - 21:37\nविशेष तुलसी परब यांच्या कविता ऐसीअक्षरे बुधवार, 18/10/2017 - 19:10\nविशेष काळाचा चतुरस्र टप्पा - विवेक मोहन राजापुरे ऐसीअक्षरे बुधवार, 18/10/2017 - 19:06\nविशेष यवन असलेला काफ़िर - हमीद दलवाईंची दिलीप चित्रेंनी घेतलेली मुलाखत ऐसीअक्षरे 1 बुधवार, 18/10/2017 - 15:56\nविशेष वैज्ञानिक साक्षरता ही नक्की कोणाची जबाबदारी: सरकारची, वैज्ञानिकांची की समाजाची रोहिणी करंदीकर 10 मंगळवार, 17/10/2017 - 19:15\nविशेष ॥ मदर्स डे ॥ आरती रानडे 3 मंगळवार, 17/10/2017 - 17:23\nविशेष ऑडन : संक्रमण, प्रत्यय आणि चार कविता शैलेन 2 मंगळवार, 17/10/2017 - 15:32\nविशेष लाटांवर लाटा कुमार केतकर 12 मंगळवार, 17/10/2017 - 11:31\nविशेष सातशे (वाचण्यासाठीचे एक नाटक) - अंक पहिला जयदीप चिपलकट्टी 10 मंगळवार, 17/10/2017 - 00:10\nविशेष हक़ीक़त को लाए तख़य्युल से बाहर\nविशेष गोलागमध्ये गोडबोले - एक जनमताचे दूध काढणे आदूबाळ 5 सोमवार, 16/10/2017 - 11:02\nविशेष गोलागमध्ये गोडबोले - दोन हळदीचा चंद्र आदूबाळ 1 सोमवार, 16/10/2017 - 09:14\nविशेष मिलिंद पदकींच्या कविता मिलिन्द 1 रविवार, 15/10/2017 - 20:46\nविशेष पोस्टट्रुथ युगात माधवकृपा मुग्धा कर्णिक शनिवार, 14/10/2017 - 20:25\nविशेष धुरिणत्वाच्या छायेतील विखुरलेली सत्ये राजेश्वरी देशपांडे शनिवार, 14/10/2017 - 20:22\nविशेष मेलानियाच्या निमित्ताने सीमा. 1 शनिवार, 14/10/2017 - 05:14\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/53541?page=6", "date_download": "2018-11-14T03:51:02Z", "digest": "sha1:B3O3DPKGY35YJLXRO2DMR4ATP5WTPKQC", "length": 17581, "nlines": 216, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डोसे प्रकार | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डोसे प्रकार\nप्रत्येक डोश्याच्या जिन्नसमध्ये जो तांदूळ दिला आहे तोच वापरून वेगवेगळ्या चवीचे डोसे चाखा. प्रत्येक प्रकारच्या डोश्याची एक वेगळी चव आहे.\n१. पेपर डोसा / साधा डोसा\nडोसा राईस / कोणताही जाड तांदूळ - ४ वाटी\nउडीद डाळ - १/२ वाटी\nपोहे - १/२ वाटी\nमेथी दाणे - १ टी स्पून\nमसाला डोसा ची बटाट्याची भाजी\nफोडणीत उभा चिरलेला कांदा, राई, चणाडाळ, उडिद डाळ. हि. मि. कढीपत्ता, घालून डाळींचा रंग लालसर झाला की त्यात थोडी हळद घालायची त्यात २ टे. स्पून पाणी घालून थोड उकळू देऊन मग त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ घाला आणि ढवळून घ्या. पाणी आटत आल की त्यात ओल खोबर आणि कोथिंबीर घाला.\n२. सेट डोसा / स्पंज डोसा / आंबोळ्या / पोळ्ये\nडोसा राईस - २ वाटी\nउकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी\nउडीद डाळ - १/२ वाटी\nपोहे - १/२ वाटी\nमेथी दाणे - १ टी स्पून\nउकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - ४ वाटी\nउडीद डाळ - १/२ वाटी\nपोहे - १/२ वाटी\nसाबुदाणा - १/२ वाटी\nचणा डाळ - १/४ वाटी\nमेथी दाणे - १ टी स्पून\n४ - थंडीतील सेट डोसा हा थोडा कडवड लागतो.\nडोसा राईस - २ वाटी\nउकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी\nउडीद डाळ - १/२ वाटी\nपोहे - १/२ वाटी\nमेथी दाणे - १/४ वाटी\nहळद - २ टी. स्पून\n५ - सेट डोसा (अजून एक प्रकार)\nडोसा राईस - २ वाटी\nउकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी\nउडीद डाळ - १/२ वाटी\nपोहे - १/२ वाटी\nमेथी दाणे - १ टि. स्पून\nचणा डाळ / चटणी डाळ - १/४ वाटी\nमुगाची डाळ - १/४ वाटी\n६ - नाचणी डोसा\nनाचणीच पीठ - ४ वाटी\nउडदाची डाळ - १/४ वाटी\nमेथी - १/४ टी स्पून\nपोहे - १/२ वाटी\nजूना कोणताही तांदूळ - ४ वाटी ( नविन तांदूळाचा थोडा सांभाळून करावा लागतो पण चविष्ट होतात म्हणून ही टीप.\nओल खोबर - २ टे. स्पून\nसाखर - १ टी. स्पून\n८. मूग डोसा (पेसाराट्टू)\nमूग - २ वाटी\nबेडगी मिरची - ४-५\nकाळी मिरी - ७-८\nआल - १/२ इंच\n१. सकाळी तांदूळ व मेथी एकत्र भिजत घाला. उडिद डाळ वेगळी भिजत घाला. साबुदाणे थोडे जास्त पाणी घालून भिजत घाला. संध्याकाळी वाटायच्या १५ मि.अगोदर पोहे भिजत घाला. चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ ही तांदूळाबरोबर भिजत घाला.\n२. ग्राइंडर किंवा मिक्सरमध्ये तांदूळ + मेथी दाणे + पोहे + चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ / साबुदाणे एकत्र बारीक वाटून घ्या. उडदाची डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.\n३. एका डब्यात मिश्रण ओतून घ्या. त्यात चवीपुरते मीठ घाला. चमच्याने मिश्रण एकाच दिशेने फेटा. १ टे. स्पून कच्चे तेल मिश्रणावर चमच्याने घाला आणि डब्याला झाकण लावून ठेवा.\n४. सकाळी मिश्रण फुगून वर येईल. चमच्याने एकाच दिशेने ढवळून घ्या.\n५. बीडाचा तवा तेल लावून गरम करून घ्या. चमच्याने मिश्रण तव्यावर घालून डोसे काढा.\nसकाळी उडीद डाळ आणि मेथी वेगवेगळ भिजत घाला. संध्याकाळी दोन्ही एकत्र बारीक वाटून घ्या.\nत्यात नाचणीच पीठ, चवीपुरत मीठ, थोड पाणी घालन एकाच दिशेने ढवळून पीठ आंबवायला ठेवा.\nसकाळी पेपर डोसे काढा. ह्याचे सेट डोसे मला नाही आवडत. हा डोसा गरम खायला जास्त चांगला लागतो.\nरात्री तांदूळ भिजत घाला. सकाळी तांदूळ, ओल खोबर, साखर घालून मिक्सरवर वाटून घ्या. एका भांड्यात हे मिश्रण काढून घ्या आणि त्यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घाला. हे मिश्रण पातळ हव.\nबिडाच्या तव्याला तेल लावून तापवून घ्या. गॅसची फ्लेम मोठीच ठेवा. मिश्रण तव्यावर ओता आणि लगेच फ्लेम स्लो करा. मंदाग्नीवर हा डोसा करतात. हव तर दुसर्‍या बाजूने एक सेंकंद भाजा. हे डोसे जाळीदार आणि पांढरे शुभ्र होतात. प्रत्येक वेळी डोसा घालताना फ्लेम मोठी हवी. घालून झाल्यावर फ्लेम स्लो करा.\nमूगाची डाळ रात्री भिजत घाला. सकाळी डाळ, बेडगी मिरची, काळी मिरी, आल घालून वाटून घ्या. चवीनुसार मीठ घालून लगेच डोसे करा.\nडोश्याच्या पीठाचे अजून काही प्रकार\nपेपर डोशाच पीठ तव्यावर पसरवल की लगेच त्यावर थोड जिर आणी उभा बारीक चिरलेला कांदा स्प्रिकंल करा. थोड तेल घालून जिर आणि कांदा दाबून घ्या. डोसा फोल्ड करून खायला घ्या. उन्हाळ्यात हा डोसा बनवला जातो. क्रिस्पी जिर कांद्याचा डोसा यम्मी लागतो. नुसता किंवा चटणीबरोबर.\nसेट डोशाच पीठ तव्यावर पसरवून त्यावर कच्च अंड फोडून घालून त्यावर मीठ , काळीमिरी पूड, कोथिंबीर, हि. मि. बारीक कापून स्प्रिकंल करतात आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजतात.\n१. डोसा राईस आणि ईडली राईस मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत. केरला स्टोअर्समध्ये फक्त ईडली राईस मिळतो.\n२. पीठात कच्चे तेल घातल्यावर पुन्हा ढवळू नये.\n३. पीठ आंबल्यावर त्यात पाणी घालू नये त्याने डोसे नीट होत नाहीत. जी काही कंन्सिस्टंसी पीठाची करायची असेल ती डाळ तांदूळ वाटल्यावर लगेच करावी.\nमूगाचा डोसा उपवासाला चालतो. रोजच्यासाठी बनवायचा असेल तर डोसा तव्यावर पसरवल्यावर त्यावर कांदा बारीक चिरून स्प्रिंकल करा.\nक्रिस्पी पेपर डोश्यासाठी टिप्स\nतवा व्यवस्थित तापवून घ्या. गॅस मिडीयम फेल्मवर ठेवा. रुमाल मीठाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात बुडवून तापलेला तव्यावर ओला रूमालने पुसून घ्या. त्यावर चमच्याने मधोमध पीठ घालून संपूर्ण तव्यावर पसरवा. एक टिस्पून तेल / बटर / घी डोश्याच्या वरच्या बाजूला सगळीकडे लागेल अस शिंपडा आणि पसरवून घ्या\nसेट डोसा, दावणगिरी डोसा बनवताना प्रत्येक वेळेस तव्याला तेल /बटर/ तूप लावून मग त्यावर पीठ घालून तुम्हाला हव्या त्या जाडीचा डोसा पसरवा.\nसेट / दावणगिरी डोसे प्रवासासाठी उपयुक्त. २-३ दिवस सहज टिकतात. सॉफ्टही राहतात.\nप्रवासासाठि नेताना हे डोसे थंड करून डब्यात भरायचे. त्याला अजिबात वाफ सुटायला नको तसेच पाण्याचा हात लावू नका.\nरीया डोसे करायला असा कितीसा\nरीया डोसे करायला असा कितीसा वेळ लागतो हव असेल तर ये माझ्याकडे मी घालते तुला डोसे खायला.\nमी केलेले डोसे आज .\nमी केलेले डोसे आज .\nsavitriankola, सॉरी उशीरा रीप्लाय देत आहे. डोसा = साधा डोसा. तेच प्रमाण घ्या. वर अपडेट करते.\nजाई, मस्त फोटो आहे.\nरीया, मीसुद्धा आमंत्रण दिल आहे ईडली-डोसे खायला.\nपरवा नीर दोसे केले होते. मस्त\nपरवा नीर दोसे केले होते. मस्त जमले.\nपहिल्या दोशाच्या वेळी भीत भीत पाणी घातल्याने तो चांगला भक्कम शरीरयष्टीचा झाला. मग पुढच्या पिठात ओतलं भसकन पाणी, नि बेस्ट झाले पुढचे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-14T02:47:05Z", "digest": "sha1:X7ERPBLLZJHSQFFRYNVK6CWT2OA22W2A", "length": 3405, "nlines": 37, "source_domain": "2know.in", "title": "ऑनलाईन मोबाईल रिचार्ज | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nतुम्ही ज्या कंपनीचे मोबाईल सिमकार्ड वापरत आहात, त्याच कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर सहजतेने तुम्हाला तुमचा मोबाईल रिचार्ज करता येत असेल, तर ही …\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पहाल\nआपली स्वतःची जर एखादी वेबसाईट असेल तर आपल्याला अशी उत्सुकता असणं सहाजीक आहे की, ‘माझ्या वेबसाईटचा जगात कितवा क्रमांक असेल’ आणि आपल्या …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/mumbai/samagra-shiksha-abhiyan-student-information-teacher-111939", "date_download": "2018-11-14T02:23:21Z", "digest": "sha1:BZGTA4BT2CVRKFWUZNSFQBY6XFAYDG25", "length": 8498, "nlines": 52, "source_domain": "amp.esakal.com", "title": "samagra shiksha abhiyan student information teacher 'समग्र शिक्षा अभियाना'चा फार्स | eSakal", "raw_content": "\n'समग्र शिक्षा अभियाना'चा फार्स\nसकाळ वृत्तसेवा | बुधवार, 25 एप्रिल 2018\nमुंबई - \"समग्र शिक्षा योजने'अंतर्गत राज्यभरातील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती देण्याची सक्ती शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षकांना केली आहे. ही माहिती भरण्यासाठी विद्यार्थीच उपलब्ध नसल्याने शिक्षक हैराण झाले आहेत.\nमुंबई - \"समग्र शिक्षा योजने'अंतर्गत राज्यभरातील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती देण्याची सक्ती शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षकांना केली आहे. ही माहिती भरण्यासाठी विद्यार्थीच उपलब्ध नसल्याने शिक्षक हैराण झाले आहेत.\nअशैक्षणिक कामाच्या वाढत्या ताणाबाबत शिक्षकांमध्ये कमालीचा संताप असताना समग्र शिक्षा अभियानाचे काम लावल्याने अनेक शिक्षक संघटनांनी या सक्‍तीचा विरोध केला आहे. दहावीचे प्रशिक्षण, \"बीएलओ'ची कामे, शाळांमधील निकालांची गडबड सुरू असताना शिक्षण विभागाने 12 एप्रिल रोजी परिपत्रकाच्या माध्यमातून समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचा आदेश दिला.\nदहावीच्या नव्या अभ्यासक्रमांवर आधारित पुस्तकांचा परिचय होण्यासाठी तब्बल दोन आठवड्यांहून अधिक काळ शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होते. हे प्रशिक्षण नुकतेच संपले. आता प्राधान्याने निकालाचे कामही मार्गी लावायचे आहे. त्यामुळे एका दिवसात कशी काय विद्यार्थ्यांची माहिती भरायची, असा प्रश्‍न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे.\nगोंधळात वाढ विद्यार्थ्यांची माहिती 44 प्रकारांत भरायची असून, त्याची अंतिम मुदत 25 एप्रिल रोजी (आज) संपत आहे. परंतु इतर व्यस्त कामांमध्ये शिक्षकांना समग्र शिक्षा अभियानात माहिती भरण्यास पुरेसा वेळच मिळाला नसल्याने गोंधळ उडाला आहे. प्रशिक्षण काळात माहिती भरणे कठीण होते. त्यात आता परीक्षा संपल्याने विद्यार्थीच उपलब्ध नसल्याने प्रणालीत विद्यार्थ्यांची माहिती भरायची कशी, हा प्रश्‍न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे.\nशिक्षकांचा मानसिक छळ सुरू आहे. शिक्षक प्रचंड तणावात आहेत. सरल प्रणालीत विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध असताना ही माहिती नव्याने भरण्याचे काम कशाला दिले जात आहे. - अनिल बोरनारे, सदस्य, शिक्षण परिषद\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\n300 रुपयांची लाच घेणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ पकडले\nसोलापूर : रेशन कार्डवरील मयत वडिलांचे नाव कमी करून मुलाच्या नावाची नोंद करण्यासाठी 300 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/zodiac-signs/scorpio/", "date_download": "2018-11-14T02:59:59Z", "digest": "sha1:VAB32AETOTYKDFADX5FOC23KN4KZMYYB", "length": 23481, "nlines": 254, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "Scorpio - Free Scorpio Horoscope,Scorpio Love Horoscope, Ganeshaspeaks.com", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान राशिचक्र चिन्हे वृश्चिक\nवृश्चिक राशीसाठी विशेष ऑफर\nवृश्चिक दैनिक राशि फल14-11-2018\nश्रीगणेश कृपेने आजचा दिवस खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय �...अधिक\nवृश्चिक साप्ताहिक राशिफल 11-11-2018 - 17-11-2018\nआपला आत्मविश्वास वाढीस लागल्याने निर्धारित वेळेत आपली कामे पूर्ण करू शकाल. व्यवसायात विस्तार करण्याची योजना तय�...अधिक\nवृश्चिक मासिक राशिफलNov 2018\nविवाहेच्छुकांचे विवाह जुळण्याचा योग आहे. संतती इच्छुक दांपत्यांना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत. महिन्याच्य...अधिक\nया वर्षाच तुम्ही जास्त करून धार्मिक आणि परोपकारच्या प्रवृत्तींमध्ये रुची घ्याल. जे लोक आरोग्याशी निगडित आजारां�...अधिक\nवृश्चिक राशिच्या आत जन्म घेतलेले लोक विंचू किवा फिनिक्स किवा ईगल द्वारे प्रतीरुपित करतात| गंभीर, शूर , वेळेवर जिद्दी, तीष्ण आणि भावुक, वृश्चिक राशि मध्ये जन्म घेतलेल्या जातकांना सामान्यतः हलक्यात नाही घेऊ शकत | हे आपल्या वायदा प्रमाणे जीवन जगतात आणि यांना विश्वास आहे कि हे आपल्या भाग्यावर याच नियंत्रण आहे | हे आपल गुपित अतिशय सुरक्षित टेवतात | हे भावनात्मक आणि हळवे मनाचे असतात |\nअधिक माहिती: वृश्चिक राशीचे विवरण\nवृश्चिक राशी बद्दल जाणून घ्या\nनावाचा अर्थ : तेकटऱकांनी (विंचू)\nप्रकार: पाणी स्थिर नकारात्मक\nस्वामी ग्रह : प्लुटो\nशुभ रंग : सुर्ख, जंग, लाल |\nशुभ दिवस: मंगळवार |\nअधिक जाणून घ्या - वृश्चिक\nअधिक माहिती: वृश्चिक राशी बद्दल जाणून ध्या\nजन्म कुंडली - विनामूल्य\nआपल्या वैयक्तिक माहितीच्या आधारावर आपली जन्मकुंडली आणि इतर महत्त्वपूर्ण ग्रहविषयक माहिती मिळवा - विनामूल्य\nवृश्चिक राशी चा स्वभाव\nहा चिन्ह सामर्थ्यवान आणि धोकादायक विंचू आहेय | काही ज्योतिष ह्या चिन्हाला अंतर्मुख स्त्री समजतात | तरी त्यांचा नैसार्गिक गुणधर्म निरनिराळा प्रकारचा आहेय | जस जासेय आपण वाढतो आपला नैसार्गिक गुणधर्मचा विस्तार होतो आणि तो शिखराला स्पर्श करण्यास तयार होतो | ह्यांच्या चोहीकडून राहण्यास एक मनोरंजक अनुभव होऊ शकतो पण त्याचबरोबर धोकादायक ही असू शकत | काही ज्योतिष आपल्या राशीला तीन वर्ग मधेय विभाजित करतात – प्रचंड आणि आवेशी – जें अधिक दयाळू असू शकतात | कलुषित करणे – जें धोकादायक असतात आणि वर्ण बदलतात- जें परिस्थितीच्या अनुसार आपली ओळख आणि व्यक्तित्वाचा रुपांतर करतात निरुपद्रवी असतात | पण बऱ्याच वेळा यांचा हेतू काय आहेय हे ओळखणं एक मोठी अडचण आहेय | काही लोकांना आपल्या असे वाटतेय कि आपण बदल्याची भावना मनात टेवतात आणि सुसंधी मीळेय पर्यंत निष्क्रिय राहतात आणि संधी मिळताच विंचू प्रमानेय डंक मारतात | आपण फार धैर्यवान असू शकता आणि आपल्या समोर काय चाललं आहेय त्याच्या एवजी मागे काय लपलेला आहेय हे जाणून घेण्यास जास्त उत्सुक राहता | आपण अतिशय हिंमतवान आहात आणि कुटली ही समस्या आली तरी निर्भयताने परिस्थिती चा सामना करता |\nप्लुटो हा मृत्यात्म्याच्या जगाचा राजा आहेय | ...\nअधिक माहिती: वृश्चिक राशीचा स्वभाव\nआपली ज्योतिषीय प्रोफाइल - विनामूल्य\nआपल्या राशीचक्र प्रोफाइल, अंकशास्त्र प्रोफाइल आणि चीनी कुंडलीवर आधारित आपण इतरांपेक्षा कसे काय वेगळे आहात हे समजून घ्या - विनामूल्य\nवृश्चिक राशि चे जातक बहुदा आत्म प्रेरित असतात आणि त्यांना माहित असत त्यांना काय पाहिजे , आपल्या जीविका आणि अन्य विषय बद्दल | हे निर्धार , ठाम आणि ठामपणे जेविकाला उपयोगात आणतात आणि विफलता तेव्हाच स्वीकारतात जेव्हा परिस्तिथी हाता बाहेर जाते आणि हरन्या शिवाय इतर काही पर्याय नाही आहेय| जेव्हा यांचा विश्वासघात होतो किवा यांना आडबाजूस केल जात तेव्हा यांना सगळ्यात जास्त दुखापत होतेय | अश्या लोकांना हे कधी क्षमा नाही करत आणि अनायासे विसरतही नाही | आणि जी लोक यांचा छेडकाढतात त्याचा हे सूड नक्कीच घेतात| वृश्चिक राशीच्या व्यक्तिना सगळ्या गूढ आणि गुपित असलेल्या वस्तूंशी स्वाभाविक आकर्षण असत | हा त्यांचा मूळ-स्वभाव आहेय कि ते आपले शिकारी डोळे नेहमी उघडे टेवतात | संघात जर एक वृश्चिक जातक असेल तर ती व्यक्ति त्या संधाची सुस्थिती खात्रीपुर्वक रक्षण करतील | एवढंच नव्हे , याच्यात उत्कृष्ट राजनैतिक नेता बाण्याची शमता आहेय ज्यामुळे संपूर्ण संघच्या प्रदर्शनात हे महात्वाच योगदान देऊ शकतात |\nअधिक माहिती: वृश्चिक व्यावसायिक रूपरेखा\nचंद्र राशी अहवाल - विनामूल्य\nआपली चंद्र राशी हि आपल्या व्यक्तिमत्वाचे प्राथमिक निर्देशक आहे. आपण कोणत्या व्यक्तिमत्वाच्या प्रकाराचे आहात हे जाणून घ्या - विनामूल्य\nवृश्चिक राशीचे प्रेम संबंध\nगुण : खंबीर, नाजूक, नकारात्मक\nस्वामी ग्रह : प्लूटो\nप्रेमात दिले जाणारे धडे : प्रेमात वेड होणे, सम्पूर्ण त्याग, सौम्य कुवत, संवेदनशील वैशिष्ट्ये\nप्रेमात घेतले जाणारे धडे : प्रेम, संपूर्ण समर्पण,...\nअधिक माहिती: वृश्चिक राशीचे प्रेम संबंध\nवृश्चिक राशीच्या व्यक्तीचे संबंध\nपूर्ण राशिचक्र मध्ये , वृश्चिक राशीचे जातक सगळ्यात जास्त भावनात्मक प्रेमी आहेत ,असे गणेश म्हणतात | हे अंतर्गतला अतिशय गंभीरतेणे घेतात | याचा भागीदार हुशार आणि प्रामाणिक जरुर असला पाहिजे | हे कुठेही प्रेम पूर्वक संभाषण करतील जर रात्री उपहारगृह मधेय जेवण्यास गेला असाल किवा वाहनात बसून घरी परत येत असाल | जेव्हा हे प्रेमाला समर्पित होतात तर शेवट पर्यत साथ सोडत नाही| पण नात्याची वाढ करने हे एक अत्यंत कठीण कार्य आहेय वृशिक जातक साठी | यांना भाविक भागीदार साठी भरवसा आणि आदर हळू हळू व छान प्रमाणे निर्मित करणे म्हत्वाचे आहेय |\nवृश्चिक जातक अतिशय कठीण...\nअधिक माहिती: वृश्चिक राशी चे संबंध\nप्रेम कुंडली अहवाल - विनामूल्य\nआपण आणि आपल्या जोडीदारामधील प्रेमभावना या 100% मोफत अहवालात जाणून घ्या \nह्या नक्षत्रचे देव इंद्र-अग्नि आहे आणि स्वामी गुरु आहेत | हे जातक अतिशय धार्मिक असतात पण त्याच बरोबर अतिशय असह्य असतात | याच्यात स्वार्थची भावना असते आणि हे दुसर्याच वाईट करून सुद्धा आपला स्वार्थ पूर्णपणे साधतात |\nअधिक माहिती: वृश्चिक राशीतील नक्षत्रे\nवृश्चिक राशीच्या जातकाची जीवनशैली\nवृश्चिक राशीच्या जातकांचा आहार :\nवृश्चिक राशीच्या जातकला पुष्कळ पाणी पिणे आणि आपल्या आरोग्यला साचवून राखण्यासाठी कोलेस्ट्रॉल आणि धातू युक्त खाद्य पदार्थ खाल्ले पाहिजे| सीपी, घोंघे, अंजीर, एवोकेडो, काळे चेरी, पनीर, कांदा , फुलकोबी, नारळ, मासे आणि शेवंड याच्या साठी अनुकूल जेवण आहेय | यांनी मादक पासून वाचले पाहिजे | हे पुनर्योजी सामर्थ्यने धन्य असतात | यांनी हे निर्णय घेतले पाहिजे कि ह्यांनी पर्याप्त मात्रात प्रोटीन घेतले पाहिजे जें ह्यांना आवशक अमीनो एसिड प्रदान करतात आणि जें शरीर साठी बिल्डिंग ब्लॉकच्या प्रमाने काम करतात |\nशारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये :\nहे सर्वसामान्य प्रमाणे तकात्वर, ..\nअधिक माहिती: वृश्चिक राशीच्या जातकाची जीवनशैली\nमंगळ दोष - विनामूल्य\nआपल्या मनामध्ये 'लग्न' विचार आहे का मग तुमच्या जन्मकुंडलीच्या आधारावर, मांगलिक आहात काय हे जाणा तेही विनामूल्य\nआमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न \nउत्तराची भाषा निवडा मराठी हिन्दी English प्रश्नाचे स्वरूप/क्षेत्र निवडा प्रश्न निवडा\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.\nतज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा\nटॉप 9 विक्री अहवाल\n2018 कारकीर्द अहवाल @ 3499\nव्यवसायातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178.96\nकरिअरसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nप्रेमातसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nविवाहसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nज्योतिषांशी संवाद साधा @ 799\nकरिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178\n2018 विवाह संभावना @ 3499\nकुंडली सुसंगतपणा @ 1794.64\nतुम्हाला कदाचित हे सुद्धा आवडेल\nविजय माल्या २०१८ ज्योतिष भविष्यवाणी: त्याच्या आयुष्यात काय आहे ते जाणून घ्या. त्याचे ...\nगणेशा यांनी पी. व्ही. सिंधू यांचे कुंडलीचे विश्लेषण केले आहे कि हे नवीन बॅडमिंटन खेळा�...\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांच�...\nफेसबुक स्टॉक क्रॅशः फेसबुकच्या स्टॉक किंमतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात कसे जायचे ते जा...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Use-sustainable-materials-for-government-construction/", "date_download": "2018-11-14T02:31:31Z", "digest": "sha1:N433MX2FPVHQP6RNR4KMYHELLZTXECCC", "length": 7092, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारी बांधकामांनाही टिकाऊ साहित्य वापरा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारी बांधकामांनाही टिकाऊ साहित्य वापरा\nसरकारी बांधकामांनाही टिकाऊ साहित्य वापरा\nसहकार चळवळीच्या या यात सहकार क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी, सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग असतो. त्यामुळे उत्कृष्ट काम करणार्‍या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार असून या पुरस्कारासाठी मुंबई पश्‍चिम उपनगर जिल्ह्याचे अधिनस्त कार्यक्षेत्रातील सहकारी क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, (3), मुंबई, श्री. महेंद्र म्हस्के यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.\nयासंदर्भात अधिक माहिती देताना श्री. महेंद्र म्हस्के म्हणाले की, देशातील सहकार चळवळीच्या विकासात राज्याचे योगदान आहे. या चळवळीच्या राज्यातील आर्थिक आणि सामाजिक विकासावर सकारात्मक व दुरगामी परिणाम झालेला आहे. सहकार चळवळीच्या या यशात सहकार क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी, सभासद, अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग असतो. सहकारी चळवळीच्या विकासात ज्या सहकारी संस्थांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यातील उत्कृष्ट सहकारी संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार देवून शासनामार्फत गौरव करण्यात येणार आहेे.\nशासन निर्णयानुसार सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांना नऊ गटात पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. प्राथमिक कृषी पत पुरवठा संस्थांना सहकारी भूषण तीन आणि सहकार निष्ठ एक असे एकूण सहा पुरस्कार; नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्थांना सहा पुरस्कार; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांना तीन पुरस्कार; नागरी सहकारी बँकांना चार पुरस्कार असे दोन्ही वर्गवारीतील पुरस्कारांचे स्वरूप आहे. हे सर्व पुरस्कार एका महसूल विभागातून एक पुरस्कार असे दिले जाणार आहेत. सहकारी साखर कारखाने, सहकार सुत गिरणी, सहकारी संघ, गृहनिर्माण संस्था, औद्योगिक संस्था, हातभार संस्था व यंत्रमाग संस्था, उपसा सिंचन संस्था व इतर संस्था, फळे भाजीपाला संस्था, खरेदी विक्री संघ, प्रक्रिय संस्था व ग्राहक संस्था, प्राथमिक दूध संघ संस्था, कुक्‍कटपालन संस्था, मत्स्य पालन संस्था व पशुसंवर्धन संस्थांचाही पुरस्कारांमध्ये समावेश आहे. पुरस्कारांची एकूण संख्या 45 असून त्यामध्ये सहकार भूषण 21 व सहकार निष्ठ 23 अशी विभागणी करण्यात आली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55671", "date_download": "2018-11-14T03:57:13Z", "digest": "sha1:TQJJ4D22X24S2A6KZHGZ5DSOJAWAQSBM", "length": 9558, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तीट कवितेला - कविता क्र.६ - समजूतदारपणा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तीट कवितेला - कविता क्र.६ - समजूतदारपणा\nतीट कवितेला - कविता क्र.६ - समजूतदारपणा\nगुलमोहरात पूर्वी काय काय लिहिलंय हे बघत असताना आम्हाला कवितांचा एक खजिनाच सापडला. काही वाचलेल्या, काही न वाचलेल्या, तर काही वाचलेल्या असूनही परत वाचताना वेगळाच अर्थ गवसलेल्या. अशा कित्येक सुंदर कविता, काळाच्या... आपल धाग्यांच्या उदरात गडप झाल्या आहेत. आता हा खजिना शेअर केल्याशिवाय आम्हाला राहवतय थोडच\nपण नुसता त्या त्या कवितेचा दुवा देण्यापेक्षा एक उपक्रम घेतला तर ह्या कवितेला तुम्ही शेवटच्या कडव्यानंतर एक कडवं जोडायच. थोडक्यात ती कविता समजून घेऊन, त्यातल्या कल्पनांचा विस्तार करून आणि अर्थातच स्वतःचा स्वतंत्र विचार करून आणखी एका कडव्याची रचना करायची, बरोबरच कवितेला एक नवीन नावही सुचवायच. कशी वाटतेय कल्पना\nयात कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेशी बरोबरी करायचा किंवा त्याच्या कलाकृतीला जरासाही धक्का लावायचा हेतू नाही. फक्त कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेला दाद देउन आपल्याला अशीच रचना करायची वेळ आली तर आपण कसा विचार करू याचा एक खेळीमेळीत अंदाज यावा आणि उत्तमोत्तम कविता पुन्हा वाचल्या जाव्यात इतकाच उद्देश आहे.\n१. या उपक्रमा अंतर्गत आम्ही मायबोलीवर पूर्व प्रकाशित कविता, कवी/ कवयित्रीच्या नावासकट प्रकाशित करू. त्या कवितेच्या शेवटी तुम्हाला एक कडवं रचायच आहे आणि त्या कवितेला एक नवीन नावही सुचवायच आहे.\n२. या उपक्रमात रोज एक नवीन कविता देण्यात येईल.\n३. कडवं आणि नाव दोन्ही सुचवणे आवश्यक आहे.\n४. तुमचं कडवं आणि नाव इथेच प्रतिसादात लिहा.\n५. एका प्रतिसादात एकच कडवं लिहिण अपेक्षित आहे.\n६. एक आयडी कितीही वेळा या उपक्रमात भाग घेऊ शकतो.\n ....... काही कळत नाहीये...\n..... नाही नाही.. किती सारखे होतो (म्हणजे आहोत) आपण ..\n .... गैरसमज.. आणि आपल्यात\nमग आठवणच यायची बंद झाली का.. तसंही नाही. रोज नाही पण बरेचदा येतच असते की आठवण..\nमग इंटरेस्ट च कमी झाला नाही... तसं काही झालं असतं तर कशाला एकमेकांना इतक्यांदा साद घातली असती\nमग नक्की झालं तरी काय\nतेच तर कळत नाहीये ना..\nआपण कायमच खूप समजून घेतलं ना एकमेकांना\nकधी मी साद घातली तर तू व्यस्त..\nकधी तुझ्या हाकेला नेमकी मी व्यस्त..\nतरी कधी राग नाही आला..\n\"काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय तू असं करणार नाहीस..\"\nअसा कितीतरी काळ लोटून गेलाय मध्ये..\nन भेटता.. न बोलताच..\nतुझ्या माझ्यातल्या या अमर्याद अंतरभर आता फक्त समजूतदारपणाच उरलाय..\nआणि म्हणूनच कदाचित हे अंतर पार करणं अशक्य आहे आपल्याला..\nमस्तय ही कविता. शिर्षक : -\nशिर्षक : - समझोता.\nअशक्य वगैरे नसत गं काही\nआणि अंतराला तर आपल्यात थाराच नाही.\nतू ही घाल साद मला, मीही देईन 'ओ' आता\nतुझंच की मी अंतर्मन, चल नव्याने करु सुरुवात...नव्याने समझोता.....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/horoscopes/weekly-horoscope/", "date_download": "2018-11-14T03:13:47Z", "digest": "sha1:INJSY745BCYW7VKIBV654TLVZPXA2AJP", "length": 13470, "nlines": 237, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "तुमचे साप्ताहिक राशीभविष्य - विनामूल्य साप्ताहिक राशीभविष्य", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान कुंडली साप्ताहिक कुंडली\nतुमचे दैनिक राशी भविष्य\nआज तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. आज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते पाहूया\nतुमचे साप्ताहिक राशी भविष्य\nपुढचा सगळा आठवडा कसा जाणार आहे, ह्या चिंतेने तुम्हाला ग्रासले आहे का आम्ही प्रसिद्ध केलेले साप्ताहिक राशिभविष्य वाचा. त्याप्रमाणे वागा आणि निर्धास्त राहा\nतुमचे मासिक राशी भविष्य\nपुढच्या महिन्यातील तुमच्या राशीभविष्याकडे नजर टाका. तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या सूचना आमच्या मासिक राशीभविष्यात दिलेल्या आढळतील.\nतुमचे वार्षिक राशी भविष्य\nपुढील वर्षातील अनुकूल आणि प्रतिकूल काळ कोणता असेल ह्याची माहिती मिळवा आणि त्यानुसार तुमचे बेत आखा. प्रतिकूल कालावधीच्या संदर्भात काळजी घेणारी पावले उचला आणि अनुकूल कालावधीचा अधिकाधिक फायदा करून घ्या\nआपल्याला शनि दोष आहे अधिक जाणून घ्या, विनामूल्य...\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nटॉप 9 विक्री अहवाल\n2018 कारकीर्द अहवाल @ 3499\nव्यवसायातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178.96\nकरिअरसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nप्रेमातसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nविवाहसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nज्योतिषांशी संवाद साधा @ 799\nकरिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178\n2018 विवाह संभावना @ 3499\nकुंडली सुसंगतपणा @ 1794.64\nआमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न \nउत्तराची भाषा निवडा मराठी हिन्दी English प्रश्नाचे स्वरूप/क्षेत्र निवडा प्रश्न निवडा\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.\nसाप्ताहिक राशी भविष्य लिहिताना प्रत्येक चांद्र राशीच्या किंवा सौर राशीच्या संदर्भात त्या आठवड्यातील खगोलीय स्थितीचा म्हणजेच ग्रहस्थितीचा अभ्यास करून त्यावर आधारित भविष्य कथन केले जाते. ह्यात व्यावसायिक कारकीर्द, धंदा, प्रेमसंबंध, वैयक्तिक परस्परसंबंध, आर्थिक स्थिती इत्यादींबद्दल भविष्यकथन केलेले असते. त्यात अनुकूल आणि प्रतिकूल कालावधी सांगितलेले असतात व त्यानुसार वाचक त्या आठवड्यासाठी स्वतःचे वेळापत्रक आखू शकतात. जेव्हा हे भविष्य फारसे चांगले नसते आणि त्या राशीच्या व्यक्तींना निराशा वाटत असेल, त्यावेळी आमच्या जगप्रसिद्ध ज्योतिषांनी लिहिलेल्या ह्या राशीभविष्यात त्याबाबत काही उपायही दिलेले असतात. त्या उपायांच्या साहाय्याने ग्रहांचे प्रतिकूल परिणाम सौम्य करण्याचा प्रयत्न करता येतो. त्याप्रमाणेच, जेव्हा ह्या राशीभविष्यात अनुकूल कालावधी दिलेले असतील, तेव्हा वाचक त्या कालावधींचा उपयोग आपले काही बेत प्रत्यक्षात आणण्यासाठी तसेच महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी करू शकतात.\nविजय माल्या त्याच्या कायदेशीर गुंतागुंतीची अवस्था मधून बाहेर येऊ शकतात का\nपी. व्ही.सिंधू साठी ज्योतिष अंदाज - येत्या काही महिन्यांत तिचा उच्च उदय होईल का\nश्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या जन्मदिवसाचे विशेष भाकीत: त्यांच्या पत्रिकेचे २०१९ साठीचे विश्लेषण.\nतुम्हाला कदाचित हे सुद्धा आवडेल\nविजय माल्या २०१८ ज्योतिष भविष्यवाणी: त्याच्या आयुष्यात काय आहे ते जाणून घ्या. त्याचे ...\nगणेशा यांनी पी. व्ही. सिंधू यांचे कुंडलीचे विश्लेषण केले आहे कि हे नवीन बॅडमिंटन खेळा�...\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांच�...\nफेसबुक स्टॉक क्रॅशः फेसबुकच्या स्टॉक किंमतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात कसे जायचे ते जा...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2548/by-subject/12/266", "date_download": "2018-11-14T03:42:36Z", "digest": "sha1:YT3HEUFNMO56UJWKIOCP64L37JSQPFHJ", "length": 5806, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पारंपारीक मराठी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र /पाककृती आणि आहारशास्त्र विषयवार यादी /प्रादेशिक /पारंपारीक मराठी\nखमंग धिरडी _पत्ताकोबी variation पाककृती किल्ली 17 Oct 3 2018 - 7:00am\nपाकातले चिरोटे पाककृती प्रीतीसंगम 18 Sep 21 2018 - 3:21am\nकोकोनट गोलगप्पा फॉर बाप्पा \nवांग्याची झटपट सुकी भाजी: प्रेमळ पद्धत पाककृती किल्ली 25 Sep 10 2018 - 10:07pm\nमराठवाडी सकस धपाटे _ दुध्याचे पाककृती किल्ली 28 Sep 30 2018 - 11:12pm\nज्वारीचे धपाटे पाककृती प्रमोद् ताम्बे 6 Aug 7 2018 - 11:54pm\nपालकाची सुकी भाजी - ज्वारीचं पीठ वापरून पाककृती योकु 36 Aug 2 2018 - 1:59pm\nथालीपिठ - मराठवाडी पद्धत, बिना भाजणीचे पाककृती किल्ली 56 Oct 19 2018 - 10:03am\nरानभाजी - पेव च्या पानांची भजी पाककृती जागू-प्राजक्ता-... 9 Jul 14 2018 - 4:54am\nढेमश्यांची सोपी भाजी पाककृती योकु 10 Jul 11 2018 - 1:22pm\nकटकटीची पण चविष्ट - भरली वांगी पाककृती योकु 20 Jul 10 2018 - 5:21am\nसातूचं पीठ - कृती आणि करून खाण्याचे प्रकार पाककृती योकु 17 Jun 14 2018 - 11:59am\nसुक्या सोड्यांचे कालवण पाककृती जागू-प्राजक्ता-... 35 मे 4 2018 - 7:11am\nबटाटा पुर्‍या पाककृती प्रमोद् ताम्बे 7 मे 2 2018 - 3:18am\nनवलकोलचा हलवा पाककृती प्रमोद् ताम्बे 4 Apr 19 2018 - 3:21am\nशेंगदाणा आमटी (खास उपवासासाठी) पाककृती Darshna 13 Apr 7 2018 - 4:28am\n(कॅन्ड) फणसाची भाजी पाककृती स्वाती_आंबोळे 73 Feb 28 2018 - 8:21am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/mumbai/1916-cm-on-karjmafi-in-vidhansabha", "date_download": "2018-11-14T02:09:17Z", "digest": "sha1:2XVWQKZWMHRVF5XKZ73FPOZY5SD7ABLX", "length": 6611, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईतील शेतकऱ्यांवरुन खडाजंगी; मुख्यमंत्र्यांचेही विरोधकांना चोख उत्तर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईतील शेतकऱ्यांवरुन खडाजंगी; मुख्यमंत्र्यांचेही विरोधकांना चोख उत्तर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईतील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीवरुन विधीमंडळात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांनी यादी ट्विटरवर\nत्यात मुंबईच्या शेतकऱ्यांचाही समावेश होता. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनीही विरोधकांना चोख उत्तर दिले.\nयुपीए सरकारनं 2008-2009 मध्ये केलेल्या कर्जमाफीत मुंबईत सर्वाधिक 208 कोटींची कर्जमाफी झाल्याचं त्यांनी अहवालासह स्पष्ट करुन दिलं. हा पद्धतीचा दोष\nहोता असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nविरोधकांनी कर्जमाफीवरुन विधीमंडळात रान उठवले. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिले.\nकर्जमाफी हा कायमस्वरुपी उपाय नाही. पण शेतकऱ्यांना सक्षम बनवणं हा मुख्य उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nशेतकरी कर्जमाफीबाबतचे निकष आणि संपूर्ण कर्जमाफी प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात माहिती दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जो 15 पानी अर्ज भरायचा\nआहे. तो सोपा अर्ज आहे. कोणीही हा अर्ज सहज भरु शकते असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/buddha-purnima-celebrations-around-the-world_photos-288773.html", "date_download": "2018-11-14T02:42:47Z", "digest": "sha1:PQXBDCF4ZCA6PA6DQN6I5N6HUYFR22G4", "length": 2420, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - जगभरात बुद्धपौर्णिमेचा उत्साह–News18 Lokmat", "raw_content": "\nआज देशभरात वैशाख पौर्णिमेचा दिनी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. आज देशभरात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरा होत आहे. बुद्ध पौर्णिमा भारतासह श्रीलंका, कंबोडिया, व्हियतनाम, चीन, नेपाळ, थायलँड, मलेशिया,म्यानमार आणि इंडोनिशामध्ये उत्साहात साजरा केली जाते. श्रीलंकेत आजचा दिवस 'वेसाक' दिवस म्हणून साजरा केला जातोय. देशभरातील बुद्ध पौर्णिमेची क्षणचित्र...\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/today-kolhapur-ratnagiri-tanishka-election-16621", "date_download": "2018-11-14T03:31:10Z", "digest": "sha1:P74HVWGWQBDBKJDKOAPW3JJGPLDTRSYU", "length": 13175, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "today kolhapur ratnagiri tanishka election कोल्हापूर, रत्नागिरीत आज \"तनिष्कां'साठी मतदान | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर, रत्नागिरीत आज \"तनिष्कां'साठी मतदान\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nकोल्हापूर - सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाची निवडणूक बुधवारी (ता. 16) कोल्हापूरसह रत्नागिरी जिल्ह्यांत होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 38 मतदारसंघांत तर रत्नागिरीतील पाच मतदारसंघांत एकूण 79 उमेदवार आहेत. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत प्रत्यक्ष बुथवर किंवा उमेदवारांना मोबाईल मतदान क्रमांकावर मिस्डकॉलद्वारे आपले मत नोंदवता येणार आहे. दरम्यान, दुपारी तीनपर्यंत त्या त्या मतदान केंद्रावर निकाल जाहीर केला जाणार आहे.\nकोल्हापूर - सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाची निवडणूक बुधवारी (ता. 16) कोल्हापूरसह रत्नागिरी जिल्ह्यांत होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 38 मतदारसंघांत तर रत्नागिरीतील पाच मतदारसंघांत एकूण 79 उमेदवार आहेत. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत प्रत्यक्ष बुथवर किंवा उमेदवारांना मोबाईल मतदान क्रमांकावर मिस्डकॉलद्वारे आपले मत नोंदवता येणार आहे. दरम्यान, दुपारी तीनपर्यंत त्या त्या मतदान केंद्रावर निकाल जाहीर केला जाणार आहे.\nतनिष्का निवडणुकीसाठी गेला महिनाभर उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली असून, सोशल मीडियाचा खुबीने वापर केला आहे. व्हॉटस्‌ऍप, फेसबुकद्वारे आपली भूमिका, मतदान मोबाईल क्रमांक पोचवला जात आहे. मतदार केंद्रातील बुथ निश्‍चित झाले असून तेथे तयारी पूर्ण झाली आहे. महिलांनी मतदान केंद्रावर जायचे, तेथे मतपत्रिका घ्यायची, उमेदवारांपैकी एका उमेदवाराच्या नावासमोर \"1' अंक लिहायचा आहे. ती पत्रिका मतपेटीत टाकायची आहे.\nयाशिवाय, मतदारांना आपल्या मोबाईलवरून मिस्डकॉल देऊन मत नोंदवता येऊ शकेल. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला टोल फ्री क्रमांक दिला आहे.\nप्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, कागल, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यांत उमेदवारांनी प्रचारावर भर दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरीसह लांजा, खेड, गुहागर, चिपळूण येथेही दिवसभर प्रचारावर उमेदवारांनी भर दिला.\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nसंवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nतीन पानी पत्त्याच्या जुगारावर पोलिसांचा छापा\nकऱ्हाड : तीन पानी पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 हजारांच्या रोख रकमेसह तेरा...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/ask-an-expert-for-accurate-answers/?utm_campaign=ASKTPMNLM&source=ASKTPMNLM", "date_download": "2018-11-14T02:20:17Z", "digest": "sha1:K5PSMYPWH7KGKAC7VD7UUGH7GEXNJWU2", "length": 31918, "nlines": 315, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "Ask An Expert For Accurate Answers - GaneshaSpeaks", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा\nतज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा\nआपल्या समस्येचे स्वरूप निवडा, आपल्या मनातील कोणताही प्रश्न विचारा व श्री. बेजान दारूवाला द्वारा प्रशिक्षित ज्योतिषां कडून ४८ तासात अचूक उत्तर मिळवा.\nसमर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.\nजर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल.\nएक विशिष्ठ प्रश्न विचारा :\nकमीत कमी ५० शब्द\n१५ वर्षांचा अनुभवगणेशास्पीक्स टीम\nरी. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी\n१५ वर्षांचा अनुभवगणेशास्पीक्स टीम\nश्री. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी\n२२ वर्षांचा अनुभव गणेशास्पीक्स टीम\nरी. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी\n२७ वर्षांचा अनुभव गणेशास्पीक्स टीम\nरी. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी\nआपणास गरज असताना तज्ञ ज्योतिषी आपले खरेच मित्र कसे बनू शकतात ह्या विषयी श्री. बेजान दारूवाला सांगत आहेत.\nआपणास कारकीर्द, नाते संबंध, आर्थिक किंवा शिक्षणा विषयीचे प्रश्न पडले आहेत का\nमाझ्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी त्वरित अचूक उत्तर देतील व उपाय सुचवतील\nमहत्वाचे निर्णय घेताना आपण गोंधळला आहात का\nमी आपणास खात्री देतो कि १५ हुन अधिक वर्षे अनुभव असलेले माझे ज्योतिषी आपल्या जीवनातील समस्या सुलभ पद्धतीने सोडवतील.\nपरिणामाबद्दल आपण काळजीत किंवा साशंक आहात का\nमाझा तज्ञ चमू आपणास काय अपेक्षा ठेवावी हे सांगून आपला आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतील.\nआपणास अपेक्षित परिणाम जीवनात मिळत नाहीत\nउपायांच्या बाबतीत माझ्या चमूस उत्कृष्ट ज्ञान असून कोणत्या ग्रहास सामर्थ्यवान बनविण्याची गरज आहे ते आपणास सांगतील.\nआपल्या आयुष्यातील सर्व क्षेत्र समाविष्ट\n४८ तासात ई-मेल द्वारा उत्तर\nमाझ्या नोकरी संदर्भात मला योग्य मार्गदर्शन केल्या बद्धल आपल्या तज्ञ ज्योतिषांचा मी अत्यंत आभारी आहे.\nरी नचिकेत साहू ह्यांचे द्वारा परीक्षण – भुवनेश्वर, भारत.\nमाझ्या कारकिर्दीबद्दल गेल्या वर्षी केलेले आपले भाकीत अगदी अचूक होते. माझ्या सारख्या व्यावसायिकांसाठी अशा प्रकारचे विश्वसनीय मार्गदर्शन खरोखरच एक आशीर्वाद समान आहे.\nरी. साकेत वैष्णव ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.\nआपल्या ज्योतिष्यानी माझ्या विवाहा संबंधी अचूक कालखंड दाखविल्यामुळे मी अत्यानंदित झाले. ह्या मार्गदर्शनामुळे निर्णय घेण्यात माझा आत्मविश्वास वाढला.\nश्रीमती पल्लवी गुप्ता ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.\nविवाहाच्या बाबतीत माझ्या मनाचा खूप गोंधळ उडाला होता. परंतु ह्या सेवेच्या मदतीने मला विलंब होण्याचे कारण समजू शकले. आभार\nश्री मंथन बारोट ह्यांचे द्वारा परीक्षण – सुरत, भारत.\nआपण माझ्या आर्थिक स्थितीचे केलेले विश्लेषण अगदी अचूक होते. तसेच मला सोपे उपाय सुचविल्याबद्दल आभार\nश्री कल्पेश मेहता ह्यांचे द्वारा परीक्षण – अहमदाबाद, भारत.\n१५ वर्षांचा अनुभवगणेशास्पीक्स टीम\nश्री. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी\n१५ वर्षांचा अनुभवगणेशास्पीक्स टीम\nरी. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी\n२२ वर्षांचा अनुभव गणेशास्पीक्स टीम\nरी. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी\n२७ वर्षांचा अनुभव गणेशास्पीक्स टीम\nरी. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी\n४८ तासात प्रश्नांची उत्तरे ई-मेल द्वारा पाठविली जातात\nतज्ञ ज्योतिषी श्री बेजान दारूवाला ह्यांच्या द्वारा प्रशिक्षित\nउत्तरात कमीत कमी ज्योतिषीय परिभाषा\nआपल्या आयुष्याशी निगडित बहुतांश प्रश्न\nआपल्या आयुष्यातील सर्व क्षेत्र समाविष्ट:\nकारकिर्दीतील समस्यां पासून ते बढती, पगारवाढ ते नोकरीत बदल, कारकिर्दीचे अनुरूप क्षेत्र ते आपणास स्वारस्य असलेल्या क्षेत्रा संबंधी मार्गदर्शन व अधिक काही – सर्वांचे उत्तर मिळवा.\nरेम किंवा पालकांनी ठरवलेला विवाह, वैवाहिक जीवनात समस्या असण्याची कारणे, द्वितीय विवाहाची शक्यता किंवा विवाहबाह्य संबंध – ह्या सारख्या आपल्या मनात असलेल्या कोणत्याही शंकेचे उत्तर मिळवा.\nआर्थिक समस्यांचे कारण, विदेशातून होणारी प्राप्ती, कर्ज, शेअर्स बाजार, जमीन जुमला, वारसाहक्क – तज्ञ ज्योतिषांकडून आपल्या नशिबात काय आहे ते जाणून घ्या.\nरेमात पडण्या पासून ते पुढील वाटचाल, संपूर्ण प्रणयी जीवनातील गुप्त पराभव – तज्ञ ज्योतिषांना विचारून आपल्या प्रणयी जीवनाचे अचूक उत्तर मिळवा.\nगर्भ धारणा ते आई वि एफ व गर्भपात, आपली प्रथम संतती ते आपल्या संततीशी आपले संबंध – आपणास ग्रह काय दर्शवितात ते जाणून घ्या.\nआपल्या व्यापारातील फायद्याची काळजी वाटते किंवा आपण व्यापार करावा कि नाही ह्याच्या विचारात आहात आपल्या व्यापाराशी निगडित प्रश्न किंवा महत्वाकांक्षे विषयी उत्तर मिळवा.\nयोग्य शाखा निवडी पासून ते उच्च शिक्षण, परीक्षा ते प्रवेश परीक्षा – आपल्या शिक्षणाशी निगडित सर्व प्रश्नांचा समावेश आम्ही केला आहे.\nपरदेश प्रवास व विझा, तीर्थयात्रा ते प्रवासास योग्य कालखंड – या व आपल्या नशिबातील प्रवास आमच्या तज्ञ ज्योतिषांच्या मदतीने शोधून काढा.\nऋतुमाना प्रमाणे होणारे आजार ते शस्त्रक्रिया, नैराश्य ते आपल्या आरोग्यासाठी योग्य उपाय – आपली काळजी घेणाऱ्यांकडून विश्वसनीय मार्गदर्शन घ्या.\nकोर्ट – केसच्या निकालाची आपणास काळजी वाटते का किंवा एखादा मालमत्ते संबंधी वाद चालू आहे का किंवा एखादा मालमत्ते संबंधी वाद चालू आहे का- विश्वसनीय मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे आपले पुढील पाऊल उचलण्याचे नियोजन करा.\nआपले भाग्य उजळावे असे वाटते कामैत्री विषयी गोंधळ होतो कामैत्री विषयी गोंधळ होतो काकिंवा नवीन वाहन खरेदीचा विचार करीत आहात काकिंवा नवीन वाहन खरेदीचा विचार करीत आहात का ज्यावर आपण विश्वास ठेवू शकता असे मार्गदर्शन मिळवा.\n४८ तासात ई-मेल द्वारा उत्तर\nमाझ्या नोकरी संदर्भात मला योग्य मार्गदर्शन केल्या बद्धल आपल्या तज्ञ ज्योतिषांचा मी अत्यंत आभारी आहे.\nश्री नचिकेत साहू ह्यांचे द्वारा परीक्षण – भुवनेश्वर, भारत.\nमाझ्या कारकिर्दीबद्दल गेल्या वर्षी केलेले आपले भाकीत अगदी अचूक होते. माझ्या सारख्या व्यावसायिकांसाठी अशा प्रकारचे विश्वसनीय मार्गदर्शन खरोखरच एक आशीर्वाद समान आहे.\nश्री. साकेत वैष्णव ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.\nआपल्या ज्योतिष्यानी माझ्या विवाहा संबंधी अचूक कालखंड दाखविल्यामुळे मी अत्यानंदित झाले. ह्या मार्गदर्शनामुळे निर्णय घेण्यात माझा आत्मविश्वास वाढला.\nश्रीमती पल्लवी गुप्ता ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.\nविवाहाच्या बाबतीत माझ्या मनाचा खूप गोंधळ उडाला होता. परंतु ह्या सेवेच्या मदतीने मला विलंब होण्याचे कारण समजू शकले. आभार\nश्री मंथन बारोट ह्यांचे द्वारा परीक्षण – सुरत, भारत.\nआपण माझ्या आर्थिक स्थितीचे केलेले विश्लेषण अगदी अचूक होते. तसेच मला सोपे उपाय सुचविल्याबद्दल आभार\nश्री कल्पेश मेहता ह्यांचे द्वारा परीक्षण – अहमदाबाद, भारत.\n(सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.००, भारत)\n४८ तासात प्रश्नांची उत्तरे ई-मेल द्वारा पाठविली जातात\nतज्ञ ज्योतिषी श्री बेजान दारूवाला ह्यांच्या द्वारा प्रशिक्षित\nउत्तरात कमीत कमी ज्योतिषीय परिभाषा\nआपल्या आयुष्याशी निगडित बहुतांश प्रश्न\nआपल्या आयुष्यातील सर्व क्षेत्र समाविष्ट\nकारकिर्दीतील समस्यां पासून ते बढती, पगारवाढ ते नोकरीत बदल, कारकिर्दीचे अनुरूप क्षेत्र ते आपणास स्वारस्य असलेल्या क्षेत्रा संबंधी मार्गदर्शन व अधिक काही – सर्वांचे उत्तर मिळवा.\nरेम किंवा पालकांनी ठरवलेला विवाह, वैवाहिक जीवनात समस्या असण्याची कारणे, द्वितीय विवाहाची शक्यता किंवा विवाहबाह्य संबंध – ह्या सारख्या आपल्या मनात असलेल्या कोणत्याही शंकेचे उत्तर मिळवा.\nआर्थिक समस्यांचे कारण, विदेशातून होणारी प्राप्ती, कर्ज, शेअर्स बाजार, जमीन जुमला, वारसाहक्क – तज्ञ ज्योतिषांकडून आपल्या नशिबात काय आहे ते जाणून घ्या.\nरेमात पडण्या पासून ते पुढील वाटचाल, संपूर्ण प्रणयी जीवनातील गुप्त पराभव – तज्ञ ज्योतिषांना विचारून आपल्या प्रणयी जीवनाचे अचूक उत्तर मिळवा.\nगर्भ धारणा ते आई वि एफ व गर्भपात, आपली प्रथम संतती ते आपल्या संततीशी आपले संबंध – आपणास ग्रह काय दर्शवितात ते जाणून घ्या.\nआपल्या व्यापारातील फायद्याची काळजी वाटते किंवा आपण व्यापार करावा कि नाही ह्याच्या विचारात आहात आपल्या व्यापाराशी निगडित प्रश्न किंवा महत्वाकांक्षे विषयी उत्तर मिळवा.\nयोग्य शाखा निवडी पासून ते उच्च शिक्षण, परीक्षा ते प्रवेश परीक्षा – आपल्या शिक्षणाशी निगडित सर्व प्रश्नांचा समावेश आम्ही केला आहे.\nपरदेश प्रवास व विझा, तीर्थयात्रा ते प्रवासास योग्य कालखंड – या व आपल्या नशिबातील प्रवास आमच्या तज्ञ ज्योतिषांच्या मदतीने शोधून काढा.\nऋतुमाना प्रमाणे होणारे आजार ते शस्त्रक्रिया, नैराश्य ते आपल्या आरोग्यासाठी योग्य उपाय – आपली काळजी घेणाऱ्यांकडून विश्वसनीय मार्गदर्शन घ्या.\nकोर्ट – केसच्या निकालाची आपणास काळजी वाटते का किंवा एखादा मालमत्ते संबंधी वाद चालू आहे का किंवा एखादा मालमत्ते संबंधी वाद चालू आहे का- विश्वसनीय मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे आपले पुढील पाऊल उचलण्याचे नियोजन करा.\nआपले भाग्य उजळावे असे वाटते कामैत्री विषयी गोंधळ होतो कामैत्री विषयी गोंधळ होतो काकिंवा नवीन वाहन खरेदीचा विचार करीत आहात काकिंवा नवीन वाहन खरेदीचा विचार करीत आहात का ज्यावर आपण विश्वास ठेवू शकता असे मार्गदर्शन मिळवा.\nमाझ्या नोकरी संदर्भात मला योग्य मार्गदर्शन केल्या बद्धल आपल्या तज्ञ ज्योतिषांचा मी अत्यंत आभारी आहे.\nश्री नचिकेत साहू ह्यांचे द्वारा परीक्षण – भुवनेश्वर, भारत.\nमाझ्या कारकिर्दीबद्दल गेल्या वर्षी केलेले आपले भाकीत अगदी अचूक होते. माझ्या सारख्या व्यावसायिकांसाठी अशा प्रकारचे विश्वसनीय मार्गदर्शन खरोखरच एक आशीर्वाद समान आहे.\nश्री. साकेत वैष्णव ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.\nआपल्या ज्योतिष्यानी माझ्या विवाहा संबंधी अचूक कालखंड दाखविल्यामुळे मी अत्यानंदित झाले. ह्या मार्गदर्शनामुळे निर्णय घेण्यात माझा आत्मविश्वास वाढला.\nरीमती पल्लवी गुप्ता ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.\nविवाहाच्या बाबतीत माझ्या मनाचा खूप गोंधळ उडाला होता. परंतु ह्या सेवेच्या मदतीने मला विलंब होण्याचे कारण समजू शकले. आभार\nश्री मंथन बारोट ह्यांचे द्वारा परीक्षण – सुरत, भारत.\nआपण माझ्या आर्थिक स्थितीचे केलेले विश्लेषण अगदी अचूक होते. तसेच मला सोपे उपाय सुचविल्याबद्दल आभार\nश्री कल्पेश मेहता ह्यांचे द्वारा परीक्षण – अहमदाबाद, भारत.\nमाझ्या नोकरी संदर्भात मला योग्य मार्गदर्शन केल्या बद्धल आपल्या तज्ञ ज्योतिषांचा मी अत्यंत आभारी आहे.\nश्री नचिकेत साहू ह्यांचे द्वारा परीक्षण – भुवनेश्वर, भारत.\nमाझ्या कारकिर्दीबद्दल गेल्या वर्षी केलेले आपले भाकीत अगदी अचूक होते. माझ्या सारख्या व्यावसायिकांसाठी अशा प्रकारचे विश्वसनीय मार्गदर्शन खरोखरच एक आशीर्वाद समान आहे.\nश्री. साकेत वैष्णव ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.\nआपल्या ज्योतिष्यानी माझ्या विवाहा संबंधी अचूक कालखंड दाखविल्यामुळे मी अत्यानंदित झाले. ह्या मार्गदर्शनामुळे निर्णय घेण्यात माझा आत्मविश्वास वाढला.\nरीमती पल्लवी गुप्ता ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.\nविवाहाच्या बाबतीत माझ्या मनाचा खूप गोंधळ उडाला होता. परंतु ह्या सेवेच्या मदतीने मला विलंब होण्याचे कारण समजू शकले. आभार\nश्री मंथन बारोट ह्यांचे द्वारा परीक्षण – सुरत, भारत.\nआपण माझ्या आर्थिक स्थितीचे केलेले विश्लेषण अगदी अचूक होते. तसेच मला सोपे उपाय सुचविल्याबद्दल आभार\nश्री कल्पेश मेहता ह्यांचे द्वारा परीक्षण – अहमदाबाद, भारत.\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/store/buy-yantra-online/", "date_download": "2018-11-14T02:55:46Z", "digest": "sha1:L653VMVFKQM7ZXUOZ4H26FNGVIHKBUPD", "length": 18458, "nlines": 278, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "यंत्रे", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान भांडार यंत्रे\nआपल्यासाठी सुचवलेला अहवाल येथे पाहा\nमिळणे आता अधिक सोपे \nएखादी अडचण असली तर तिच्यावर काहीतरी उपाय असतोच. तुमच्या प्रश्नाचे स्वरूप कोणतेही असले तरी आमच्याकडे त्यावर खात्रीलायक आणि कायमचा उपाय नक्की मिळेल. तुमच्या जन्मकुंडली आणि स्पष्टग्रहांच्या आधारे त्वरित उत्तर / उपाय मिळवा. हा उपाय करण्यास सोपा असेल.\nप्रश्नाचा विषय प्रश्नाचा विषय निवडा अध्यात्म भौतिक यश वारसा प्रेम मुले बाळे शिक्षण मालमत्ता कुटुंब व्यवसाय करिअर आणि व्यवसाय\nआपल्या उत्साह जागृत करा ... आपल्या भावना नियंत्रित ठेवा\nदैवी यंत्राला भारतीय तांत्रिक परंपरांकडून येत असलेली गूढ आकृती म्हणून परिभाषित केले जाते. एखादे यंत्राचे कार्य म्हणजे गुप्त दैवी ऊर्जा आणि दैवी सामर्थ्याला आवाहीत करणे आणि यंत्र वापरणाऱ्या व्यक्तीचे नशीब सुधारणे हे होय. यंत्राने नक्कीच आपल्या जीवनात आनंद आणि दैवी अनुग्रह येईल. आम्ही विविध घटकांचा विचार करूनच यंत्र सुचवितो. आपले नशीब बदलण्यासाठी आणि समस्या सोडवण्याकरिता आपण या शक्तिशाली अदभुत साधनांचा वापर करू शकता. या यंत्रांचा वापर करा आणि आनंद मिळवा.\nआपला यंत्र निवडा राहु सुर्य​ चन्द्र् Mars_yantra बुध गुरु शुक् शनि केतु\nभारतीय तांत्रिक परंपरेत मानवी स्थिती सुधारण्यासाठी अदभुत शक्तींना लपवून ठेवले आहेत. यंत्र, गूढ आकृती, हे एक महत्त्वाचे चॅनेल आहे. आपल्या जन्मकाळात असलेल्या ग्रहांच्या आधारे येथे दिलेल्या यंत्राचा आधार घ्या,आणि एकूण कल्याण सुनिश्चित करा.\nआपला ग्रह निवडा राहु सुर्य​ चन्द्र् Mars_yantra बुध गुरु शुक् शनि केतु\nआपल्या जीवनात मन: शांती आणि सुसंवाद आमंत्रित करा\nसकारात्मक ऊर्जा आमंत्रित करा\nआपला व्यवसाय नव्या ऊंचीवर घेऊन जाण्यासाठी बुध यंत्राची उपासना करा\nपराक्रमी बृहस्पतिची शक्ती आमंत्रित करा\nकेतु विरुद्ध स्वत:चे रक्षण का करावे\nआपण कायम आनंद आरोग्य आणि समृद्धी प्राप्त करू इच्छिता\nकेतु विरुद्ध स्वत:चे रक्षण का करावे\nपराक्रमी बृहस्पतिची शक्ती आमंत्रित करा\nआपल्या जीवनात मन: शांती आणि सुसंवाद आमंत्रित करा\nआपला व्यवसाय नव्या ऊंचीवर घेऊन जाण्यासाठी बुध यंत्राची उपासना करा\nसकारात्मक ऊर्जा आमंत्रित करा\nलग्न विघ्न निवारण यंत्रा\nपैसा भौतिक सुख समृद्धी\nकेतु विरुद्ध स्वत:चे रक्षण का करावे\nगणेशा स्पीक्स मधील ज्योतिषांशी मी कशासाठी बोलावे\nही सेवा किती विश्वसनीय आहे \nह्या सेवेच्या बाबतीत गणेशा स्पीक्स कडून खात्री (गॅरंटी) देण्यात येते. आमचे ज्योतिषी पूर्णपणे व्यावसायिक असून त्यांनी याच कार्याला वाहून घेतलेले आहे. आपल्या प्रश्नांना प्रत्येक वेळी अगदी अचूक उत्तरे देणे आणि अतिशय विश्वसनीय मार्गदर्शन करणे हा त्यांचा ठाम निश्चय असतो.\nआपण केलेल्या मार्गदर्शनामुळे माझे भले होण्याच्या दृष्टीने माझ्या भविष्यकाळात काही बदल होऊ शकतात का \n आपला भविष्यकाळ बदलण्यासाठी आम्ही आपणांस मदत करू शकतो. आधीच योग्य ती काळजी घ्यावी, ह्यासाठी आम्ही नेहमीच आग्रही असतो आणि आपण स्वतःचे आयुष्य प्रारब्धावर सोडून स्वस्थ बसू नये असे आम्ही सांगतो. शेवटी काय घडेल हे बऱ्याच अंशी आपल्या हातात असले तरीही आमचे निरीक्षण, विश्लेषण आणि आम्ही दिलेल्या सूचना यांच्या साहाय्याने आपण आपल्या आयुष्यावर पडणारे नकारात्मक गोष्टींचे प्रभाव नष्ट करून चांगले आणि विचारपूर्वक निर्णय घेऊ शकता.\nमाझी वैयक्तिक माहिती गुप्त राखली जाईल का \n आमच्या सगळ्याच ग्राहकांचे सगळे तपशील १०० % गुप्त ठेवले जातात. काहीही झाले, तरीही आम्ही आमच्या ग्राहकांची माहिती कोणालाही देत नाही.\nआमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न \nउत्तराची भाषा निवडा मराठी हिन्दी English प्रश्नाचे स्वरूप/क्षेत्र निवडा प्रश्न निवडा\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.\nसगळ्या प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डांद्वारे आणि पैसे भरण्याच्या पद्धतीद्वारे आम्ही पैसे स्वीकारतो.\n७२ तासांत अहवाल उपलब्ध\nआपण मागणी नोंदवलेली आमची उत्पादने तसेच सेवांची परिपूर्ती ७२ तासांत व्हावी यासाठी आम्ही जास्तीत जास्त श्रम घेतो.\n१००% समाधान मिळण्याची खात्री\nएकदा आपण आमच्याशी जोडले गेलात की, उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा तुम्हाला पटापट मिळतील ह्याची खात्री बाळगा. तुमचे समाधान, हीच आमची प्रेरणा \nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/news-about-rahimatpur-nagarpalika-election/", "date_download": "2018-11-14T03:03:13Z", "digest": "sha1:37UXMXZR72WSR5PJE43YWKPA2UFK2BKQ", "length": 24591, "nlines": 240, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "रहिमतपूर पालिकेत मनोमिलन; नव्या सत्ता समीकरणांची नांदी ; सुनील माने, चित्रलेखा माने-कदम एकत्र निवडणूक लढविणार - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा कोरेगाव रहिमतपूर पालिकेत मनोमिलन; नव्या सत्ता समीकरणांची नांदी ; सुनील माने, चित्रलेखा माने-कदम...\nरहिमतपूर पालिकेत मनोमिलन; नव्या सत्ता समीकरणांची नांदी ; सुनील माने, चित्रलेखा माने-कदम एकत्र निवडणूक लढविणार\nरहिमतपूर : रहिमतपूर नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या चित्रलेखा माने-कदम एकत्रितपणे लढविणार असून या निमित्ताने रहिमतपूर नगरीत राजकीय घडामोडीला वेग आला असून सातारा जिल्हासह राजकीय वर्तळात भूकंप झाला आहे. या निवडणूकीच्या कालावधीत नवी सत्ता समीकरणे पाहवयास मिळतील.ही निवडणूक एकत्रित लढवावी याबाबत दोन्ही नेत्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची इच्छा होती. तशी चर्चा गेले काही दिवसांपासून रहिमतपूर व पंचक्रोशीत सुरु होती. कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देवून या नेत्यांनी एकत्र येवून रहिमतपूरच्या राजकारणाला नव्या वळवणावर नेवून ठेवले आहे. या एैतिहासिक निर्णयाचे कार्यकर्त्यांसह सामान्य नागरीकांनी मनापासून स्वागत केले असून शहरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना दोन्ही नेत्यांनी सांगितले की, 1853 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या एैतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या रहिमतपूर नगरीला, नगरपालिकेला विकासाच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवण्यासाठी आम्ही एकसंघपणे कार्यरत राहणार आहोत असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकारणापेक्षा गावचा विकास महत्वाचा आहे. यानिमित्ताने रहिमतपूर नगरीतील तरुणाईला एक वेगळी दिशा मिळाली आहे.\nचित्रलेखा माने-कदम म्हणाल्या की, मी गेली 15 वर्षे राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले आहे. माझ्या बरोबर असणारे कार्यकर्तेही सत्तेशिवाय एकनिष्ठ राहिले. अशा कार्यकर्त्यांना समाजकार्य करण्याची संधी मिळावी त्याचबरोबर त्यांच्या विचारांचा सन्मान व्हावा. या उद्दात हेतूने ही पक्ष विरहीत आघाडी करण्यात आली आहे.\nसुनिल माने म्हणाले की, चांगल्या कामासाठी योग यावा लागतो. राजकारण असो व सत्ताकेंद्र असो हा विकासाचा केंद्रबिंदू ठेवूनच आम्ही काम करणार आहोत. आगामी दोन दिवसांत कोणतेही मतभेद मनामध्ये न ठेवता आम्ही नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार एकत्रितपणे निर्णय घेवून ठरवणार आहोत. तसेच ही निवडणूक कोणत्या राजकीय पक्षाच्या चिन्हांवर लढवयाची की नाही याबाबतची भूमिका एक दोन दिवसांत घेणार असल्याचेही सांगण्यात आले.\nप्रास्ताविकामध्ये अविनाश माने यांनी चित्रलेखा माने-कदम व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची आघाडी रहिमतपूरच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी ही रहिमतपूर शहराला राजकीय दृष्ट्या कलाटणी देणारी ठरेल असे स्पष्ट केले.\nपत्रकार परिषदेस नंदकुमार माने, भानुदास भोसले, आनंदा कोरे, विद्याधर बाजारे, विक्रमसिंह माने, शशीकांत भोसले, असिफ डांगे, जयवंत माने, विनायक माने, दिलीप कदम, विजय माने, लिंबाजी सावंत, सतीश भोसले, दिलीप पवार, फिरोज मुल्ला, सचिन बेलागडे, उदयसिंह माने, शिवाजी माने, अशोक भोसले, संजय पवार, मन्सूर मुल्ला, साहेबराव माने, यशवंत लवंगारे, आप्पा मोरे, महेश भोसले, गुलाब माने, शिवदास माने यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious Newsकोयना दूध संघ सौरउर्जेवर वीज प्रकल्प उभारणार\nNext Newsकराडमध्ये सहा प्रभागात भाजपा स्वबळावर, तर उर्वरित ठिकाणी आघाडी\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nनविआचीच नव्हे तर सर्वसामान्यांनी सुचविलेली कामेही मार्गी लावणार ः सुहास राजेशिर्के ; विकासकामात राजकारण खा.श्री.छ. उदयनराजे भोसलेंना मान्य नाही\nशिक्षकांच्या बदलीसाठी रयत शिक्षण संस्थेने नियमावली करावी : रयत मित्र मंडळ संघटनेची मागणी\nग्रंथातूनच चांगला माणूस घडतो युवा पिढीने ग्रंथाचे वाचन करावे : जिल्हाधिकारी\nसैन्यातील धार्मिकीकरण भांडवलशाहीपेक्षा धोक्याचे : कॉ. नलावडे\nमायणी व परिसरात थंडीचा तडाखा वाढला\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\nरहिमतपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये 85.71 टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-14T02:31:57Z", "digest": "sha1:RQV6SOMQXH2GYRDCYKSPXB4R47G5JODE", "length": 6629, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘अर्थ अवर’: ‘या’ मुख्यमंत्र्यांनी घेतली मेणबत्तीच्या उजेडात बैठक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘अर्थ अवर’: ‘या’ मुख्यमंत्र्यांनी घेतली मेणबत्तीच्या उजेडात बैठक\nभोपाळ : पृथ्वीच्या संरक्षणाविषयी संवेदनशीलता वाढवण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘अर्थ अवर’मध्ये शनिवारी अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शनिवारी सायंकाळी अनेकठिकाणी एक तासासाठी वीज गायब झाली होती. यात राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी देखील एक तास वीज गायब होती.\nदरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात आपल्या महत्त्वाच्या बैठका पार पाडल्या. भोपाळ येथे शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. यावेळी शिवराजसिंह यांनी आपल्या निवासस्थानी मेणबत्तीच्या उजेडात उच्च अधिकाऱ्यांशी बैठक घेतली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअवैध कारवाया रोखण्यासाठी निवडणूक आयोग घेणार सुरक्षा यंत्रणांची मदत\nNext articleटाटा स्टीलकडून भूषण स्टीलचे अधिग्रहण\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\nसंघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख जाहीरनाम्यात नाही : कॉंग्रेसचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/predictions/entertainment/", "date_download": "2018-11-14T03:44:29Z", "digest": "sha1:V7M2I4CKBZ3SIDCBFKVJRI7FOYZOIYHZ", "length": 8141, "nlines": 176, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "मनोरंजन भविष्यवाणी", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान भविष्यवाणी मनोरंजन\nशाहिद आणि मीरा कपूर यांच्या बेबी बॉयसाठी भविष्यात काय दिसते ते जाणून घ्या\nप्रियंका चोप्रा चे वाढदिवस भविष्य : तिचे पुढील वर्षाचे अंदाज जाणून घ्या\nसोनम कपूर व आनंद आहूजा ह्यांच्या विवाहानंतरचे भविष्य जाणून घ्या\nआमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न \nउत्तराची भाषा निवडा मराठी हिन्दी English प्रश्नाचे स्वरूप/क्षेत्र निवडा प्रश्न निवडा\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.\nआगामी भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी आमचे सदस्य व्हा\nशाहिद आणि मीरा कपूर यांच्या बेबी बॉयसाठी भविष्यात काय दिसते ते जाणून घ्या\nप्रियंका चोप्रा चे वाढदिवस भविष्य : तिचे पुढील वर्षाचे अंदाज जाणून घ्या\nसोनम कपूर व आनंद आहूजा ह्यांच्या विवाहानंतरचे भविष्य जाणून घ्या\nकरीना कपूर चे वाढदिवसाचे भवितव्य :येणारे वर्ष भरपूर यश मिळवून देणारे.\nशाहरुख खान २०१७ पत्रिका विश्लेषण : गणेश त्याचा भविष्याविषयी अंदाज लावतात\nसिनेअभिनेता “भाई” त्यांच्या येत्या डिसेंबर 2018 मध्ये वाढदिवस करण्यापूर्वी ‘पती’ होऊ...\n२०१८ पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सिंह मध्ये शुक्र :१२...\nश्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या जन्मदिवसाचे विशेष भाकीत:...\nगणेश चतुर्थी - गणपतीची आराधना करण्यास असलेला एक...\nविजय माल्या त्याच्या कायदेशीर गुंतागुंतीची अवस्था...\nपी. व्ही.सिंधू साठी ज्योतिष अंदाज - येत्या काही...\nशाहिद आणि मीरा कपूर यांच्या बेबी बॉयसाठी भविष्यात काय...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-14T02:41:37Z", "digest": "sha1:FNORYCAP5GPR6JL7MEZGSJPC2ISBE3CX", "length": 11702, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“एचबीओटी’ केंद्र खासगीकरण लांबणीवर! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“एचबीओटी’ केंद्र खासगीकरण लांबणीवर\nपिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालया (वायसीएम) मधील मल्टिीप्लेस हायड्रोलिंक ऑक्‍सिजन चेंबर विथ एअर लॉक सिस्टिम’साठी (एचबीओटी) केंद्र खासगी तत्वावर चालविण्याचा प्रस्तावाला विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सदर विषय मंजूर न करता तहकूब केला.\nपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.31) पार पडली. सभेत वायसीएम रूग्णालयातील सदर केंद्र खासगी तत्वावर चालविण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. त्यावर आक्षेप घेताना राष्ट्रवादीच्या सुलक्षणा धर म्हणाल्या की, वायसीएमध्ये गोर-गरीबांना मोफत वैद्यकीय उपचार करण्याऐवजी वैद्यकीय अधिकारी साहित्य खरेदीवर भर देत आहेत. महापालिकेकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसताना असे प्रकार केले जात आहेत. हा प्रकार केवळ ठेकेदाराना पोसण्यासाठी केल जात असल्याचा आरोप त्यांनी केला.\nनीता पाडाळे म्हणाल्या की, वायसीएममध्ये तोंड बघून उपचार केले जातात. ठराविक नगरसेवकांच्या फोनवर तत्काळ कारवाई केली जाते. राष्ट्रवादीच्या अनुराधा गोफणे म्हणाल्या की, वायसीएममधील एमआरआय’ व सीटी स्कॅन विभागातील डॉक्‍टर व कर्मचारी रूग्णांशी नीट बोलत नाहीत. वायसीएममध्ये रेबीज उपलब्ध नाही. यावर स्थानिक नगरसेविका असलेल्या शिलवंत-धर यांच्या मागणीचा विचार करण्याची मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी केली. मात्र, त्यांचे विरोधी पक्षनेते सक्षम आहेत. तुम्ही तुमचे मत मांडा, असे महापौरांनी सुनावताच सभागृहात एकच हशा पिकला.\nकाही नगरसेवक विषयपत्रिका व डॉकेटचा अभ्यास व पूर्वतयारी न करता सभागृहात बोलतात. त्यामुळे सभागृहाचा महत्वाचा वेळ वाया जातो. त्यामुळे मुख्य विषयांवर अन्याय होतो असे भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या. वायसीएममध्ये गरीब रूग्णांना सदर सुविधांसाठी अल्प दर आकारावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.\nशिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, ही मशिन खरेदी करून ठेवले आहे. त्याचा वापर न झाल्याने महापालिकेने नुकसान झाले आहे. मात्र. ही मशिन वापराचे धोरण ठरविण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते दत्ता साने टीका करताना म्हणाले की, ही मशिन आठ वर्षांपासून वापराअभावी पडून आहे. मशिन व रूग्णालयाची जागा खासगी संस्थेला त्यांना पोसण्याचा हा प्रकार आहे. या विषयाला राष्ट्रवादीचा विरोध आहे. डॉ. के. अनिल रॉय व डॉ. पवन साळवे यांच्या वादामुळे वायसीएम रूग्णालयाची वाट लागली आहे, असा आरोप त्यांनी केला.\nमनुष्यबळ नसल्याने खासगीकरणाचा प्रस्ताव…\nएचबीओटी मशिन 2012 ला 2 कोटी 79 लाख रूपयांत मनाली एंटरप्रायजेसकडून खरेदीत केले असून, ते 2013ला वायसीएममध्ये बसविण्यात आले. या खरेदीवरून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने चौकशी समिती नियुक्त केली होती. पुण्याचा सीओईपीकडून यंत्राची किंमत तपासून घेण्यात आली. 2014 ला मशिन 2 महिने चालले व बंद पडले. मशिन दुरूस्तीसाठी मनाली एंटरप्रायजेसने नकार दिला. सदर मशिन देखभाल व नियंत्रणासाठी खासगी संस्थेला देण्याचा निविदा काढली आहे. त्यास दोन संस्थांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. रूग्णालयात मनुष्यबळ नसल्याने व सदर बेसमेंटमधील जागेचा वापर इतर कारणासाठी होऊ शकत नाही, असे डॉ. रॉय यांनी खुलासा करताना सांगितले.\n“वायसीएम’मध्ये डॉक्‍टरांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहे. तालेरा रूग्णालय सुरू आहे. एका विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन प्रशासनाने विषय आणू नयेत. महापौरांनी हा विषय तहकूब ठेवला.\n– एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते, महापालिका.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकंपनीतील रोबोटसह कोट्यवधींचा माल कर्मचाऱ्यांनीच लंपास केला\nNext articleसफाई कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/diwakar-raote-stopped-at-belgaum-border-before-protest-march-261430.html", "date_download": "2018-11-14T02:31:31Z", "digest": "sha1:RJ3D22D6OLIDQCPXSVFJZVOH63V62NLC", "length": 15380, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कानडी पोलिसांची दडपशाही सुरूच, दिवाकर रावतेंना पाठवलं माघारी", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nकानडी पोलिसांची दडपशाही सुरूच, दिवाकर रावतेंना पाठवलं माघारी\n25 मे : वाघ बनून प्रत्येक गोष्टीत आरेला कारे करणाऱ्या शिवसेनेचा आवाज आज मात्र पुरता बंद झाला आहे. कारण बेळगावमधील मराठी भाषकांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या दिवाकर रावतेंनी हातात बेळगाव पोलिसांची नोटीस पडताच, आल्या पावली माघे फिरले आहेत. त्यामुळे बेळगाव प्रश्नावर सेनेने भरलेला आंदोलनाचा बार अखेर फुसका ठरला.\nमुख्यमंत्र्यांच्या बेळगावबाबतच्या भूमिकेबद्दल सवाल उपस्थित करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना बेळगावबाबतची आपली भूमिका किती धरसोडीची आहे, हेही जरा तपासून पहायला हवं होतं. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात बेळगावातील मराठी जनतेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यास शिवसेना नेते दिवाकर रावते यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. दिवाकर रावते या मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, कागलमधील कोगनोळी फाट्याजवळ कर्नाटक पोलिसांकडून रावते यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आला.\nयावेळी पोलिसांकडून दिवाकर रावते आणि संजय पवार यांना कन्नड भाषेतील जिल्हाबंदीच्या नोटीस देण्यात आल्या. आता पोलिसांनी ठाम भूमिका घेतल्याने दिवाकर रावते यांना पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने परतावं लागलं. सध्या दिवाकर रावते कोल्हापूरच्या शिवाजी चौकात दाखल झाले आहेत. याठिकाणी कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे.\nदरम्यान, आज दुपारी १२ वाजता बेळगावातील संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह बेळगावातील मराठी जनता सहभागी होणार आहे. सध्या संभाजी चौकात बेळगावातील मराठीजनांची गर्दी जमण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nएकिकडे बेळगावची जनता कानडी दडपशाहीला झुगारून देण्यासाठी मदत करणाऱ्या महाराष्ट्राकडे डोळे लावून बसली आहे. दुसरीकडे शिवसेनेसारखा जहाल पक्ष मात्र नोटीशीचा कागद हातात पडताच माघारी फिरल्याने. या आंदोलनामागील त्यांच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित झालीय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सवाल विचारण्याचा सेनेला खरंच नैतिक अधिकार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/supreme-court-warns-subrata-roy-25757", "date_download": "2018-11-14T03:54:01Z", "digest": "sha1:ZNO56JKZGCF3FUQM4CF5APICFF7XDNF2", "length": 11813, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Supreme Court Warns Subrata Roy पैसे न भरल्यास रॉय यांनी तुरुंगात जावे- सर्वोच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nपैसे न भरल्यास रॉय यांनी तुरुंगात जावे- सर्वोच्च न्यायालय\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nइतर आरोपींच्या तुलनेत रॉय यांचे आतापर्यंत भरपूर लाड पुरविले आहेत अशी टीका करत न्यायालयाने मुदतवाढ नाकारली. सहारा समुहाकडे व्याजासकट अद्याप 37,000 कोटी रुपयांचे दायित्व आहे.\nनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना 600 कोटी रुपये जमा करण्यासाठी मुदतवाढ नाकारली आहे. रॉय यांनी 6 फेब्रुवारीपर्यंत सेबी-सहारा खात्यात 600 कोटी रुपये जमा करावेत अन्यथा तुरुंगात जावे असे न्यायालयाने म्हटले आहे.\nनोटाबंदीचा निर्णय आणि आर्थिक मंदीमुळे ही रक्कम जमा करण्यास उशीर होत असल्याचे कारण रॉय यांनी दिले आहे. मात्र, इतर आरोपींच्या तुलनेत रॉय यांचे आतापर्यंत भरपूर लाड पुरविले आहेत अशी टीका करत न्यायालयाने मुदतवाढ नाकारली आहे. सरन्यायाधीश टी एस ठाकूर आणि न्यायमुर्ती रंजन गोगोई आणि एके सिक्री यांच्या खंडपीठाने रॉय यांना दोन महिन्यांमध्ये 1,000 कोटी रुपये जमा करण्याची मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ही रक्कम कमी करुन 6 फेब्रुवारीपर्यंत 600 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.\nसहारा समुहाकडे व्याजासकट अद्याप 37,000 कोटी रुपयांचे दायित्व आहे. कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांचे 18,000 कोटी रुपयांचे फेडले आहेत. सुब्रतो रॉय त्यांच्या आईच्या निधनानंतर मे महिन्यापासून पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहेत.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nकरमाळ्याच्या राजकारणाची दिशा बदलते आहे\nकरमाळा : सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्याचे राजकारण नेहमीच वेगवेगळ्या विषयाने चर्चेत राहिले आहे. गेल्या महिन्यात बाजार समिती सभापती निवडीवेळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/great-response-sakal-full-smart-competition-parwadi-127242", "date_download": "2018-11-14T03:09:34Z", "digest": "sha1:6QIOCICNTGPCMKJDY5KHKHFSMHMJR5NM", "length": 14461, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "great response to sakal full to smart competition in parwadi #Full2Smart पारवडीत 'फुल टु स्मार्ट' स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\n#Full2Smart पारवडीत 'फुल टु स्मार्ट' स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद\nशनिवार, 30 जून 2018\nशिर्सुफळ (पुणे) : अभ्यास ही शालेय जीवनाची एक बाजू. त्या जोडीला अवांतर ज्ञान मिळाले तर बौद्धिक विकासाला ते पूरक ठरेल. यासाठी सकाळ माध्यम समुहाच्या ‘फुल टु स्मार्ट’ स्पर्धेच्या माध्यमातुन शालेय जीवनात कोणत्याही प्रश्‍नाला थेट भिडून त्याची उकल करण्याची वृत्ती मुलांच्या अंगी बाणविली जाईल. अणि मुलांच्या ज्ञानात भर पडेल अशा विश्वास कै.जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सखाराम गावडे यांनी व्यक्त केला.\nशिर्सुफळ (पुणे) : अभ्यास ही शालेय जीवनाची एक बाजू. त्या जोडीला अवांतर ज्ञान मिळाले तर बौद्धिक विकासाला ते पूरक ठरेल. यासाठी सकाळ माध्यम समुहाच्या ‘फुल टु स्मार्ट’ स्पर्धेच्या माध्यमातुन शालेय जीवनात कोणत्याही प्रश्‍नाला थेट भिडून त्याची उकल करण्याची वृत्ती मुलांच्या अंगी बाणविली जाईल. अणि मुलांच्या ज्ञानात भर पडेल अशा विश्वास कै.जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सखाराम गावडे यांनी व्यक्त केला.\nसकाळ तर्फे आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी फुल टु स्मार्ट या स्पर्धेमध्ये पारवडी (ता.बारामती) येथील कै जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सकाळच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या शालेय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी करण्यात आलेल्या प्रवेशिका वाटपाचा कार्यक्रमही विद्यालयाच्या वतीने आगळावेगळ्या रितीने साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळ व फुल टु स्मार्ट स्पर्धेचा लोगोची प्रतिकृती रेखाटण्यात आली.\nयावेळी बोलताना सखाराम गावडे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले तसेच वर्तमानपत्र वाचनाने आपणास वाचनाची गोडी निर्माण होते, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास व देश विदेशामधील चालू घडामोडी आपणास समजतात असे प्रतिपादन केले.तत्पूर्वी विद्यार्थी व शिक्षकांना या स्पर्धेबाबतची माहिती सकाळचे वितरण विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक मनोज काकडे यांनी दिली. तर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थेसाठी विद्यालयातील शिक्षक सोमनाथ गौडगाय, दत्तात्रय फडतरे, दिपक नलावडे, नितिन खोमणे यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी घेतला.\nदरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गावडे, सचिव संगीताताई गावडे, पारवडी गावचे सरपंच जिजाबा गावडे, माजी पंचायत समिती सदस्य तानाजी गावडे, उपसरपंच अनिल आटोळे व ग्रामस्थांनी सकाळच्या उपक्रमाचे कौतुक केले.\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-supriya-sule-statement-92713", "date_download": "2018-11-14T03:35:16Z", "digest": "sha1:MOE3HNPCFCG4JQJKP7JTWX2V4PBKVWN5", "length": 15590, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Pune news Supriya Sule statement 'अर्जावर 'त्यांचा' उल्लेख आता इतर नाही तर 'ट्रान्सजेंडर' असा हवा' | eSakal", "raw_content": "\n'अर्जावर 'त्यांचा' उल्लेख आता इतर नाही तर 'ट्रान्सजेंडर' असा हवा'\nमंगळवार, 16 जानेवारी 2018\nतिहेरी तलाक संदर्भात असा तलाक देणाऱ्या पतीस तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे. या शिक्षेमुळे मुलांच्यावर परिणाम होईल. तर शिक्षा पूर्ण झाल्यावर तो पती त्या स्त्रीला स्वीकारणार नाही. त्यामुळे शिक्षेऐवजी समुपदेशन करा.असे ही खासदार सुळे यांनी सांगितले.\nपुणे : \"सरकारी व खासगी विविध प्रकारच्या अर्जावर वैयक्तिक माहिती भरताना लिंग रकान्यात स्त्री, पुरुष, व इतर असे रकाणे असतात. आता या पुढे इतर ऐवजी ट्रान्सजेंडर(लिंग परिवर्धक म्हणजे तृतीय पंथी)असा उल्लेख असावा. याबाबत कायदा करावा. असा मी प्रस्ताव संसदेत ठेवणार आहे.\" असे खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव बुद्रुक येथील सिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये बोलताना सांगितले.\nमुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा' पुरस्काराचे आज पुण्यात नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुळे व प्रथम संस्थेच्या फरीदा लांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.\nमहाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक काम करणाऱ्या युवक-युवतींना सामाजिक युवा पुरस्कार देण्यात येतो.\nयुवक व युवती’ क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोहम्मद नुबैरशेख (बुद्धिबळ) व किशोरी शिंदे (कबड्डी) यांना तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सतीश सिडाम (ताडोबा वनक्षेत्रात आदिवासी हक्कासाठी कार्यरत) व कृपाली बिडये (हिजडा आणि ट्रान्सजेन्डर समूहासाठी कार्यरत)यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nसामाजिक व क्रीडा युवा पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी २१ हजार रु. रोख, व सन्मानपत्र असे आहे.\n‘यशवंतराव चव्हाण विशेष युवा क्रीडा पुरस्कार2017’ हा पुरस्कार भारतीय हॉकीपटू आकाश चिकटे (हॉकी) यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे आहे. पुरस्काराचे यंदाचे एकोणिसावे वर्ष आहे.\nयावेळी 'प्रथम' सामाजिक संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोकसभा मतदार संघात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता विद्यार्थी सुरक्षा, दिव्यांग समावेशक व स्त्री पुरुष समानता याविषयी जाणीव जागृती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातून महाविद्यालयांमध्ये पोस्टर, व्याख्यान, चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात येणार आहे.\nतिहेरी तलाक संदर्भात असा तलाक देणाऱ्या पतीस तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे. या शिक्षेमुळे मुलांच्यावर परिणाम होईल. तर शिक्षा पूर्ण झाल्यावर तो पती त्या स्त्रीला स्वीकारणार नाही. त्यामुळे शिक्षेऐवजी समुपदेशन करा.असे ही खासदार सुळे यांनी सांगितले.\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-adhivasi-vikas-101777", "date_download": "2018-11-14T03:00:46Z", "digest": "sha1:YFC3SVC3O3TQUMAGSOLZVJCASAKPDIZ3", "length": 15451, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news adhivasi vikas केंद्राकडून आदिवासी विकासासाठी गेल्यावर्षी राज्याला 1 हजार कोटी | eSakal", "raw_content": "\nकेंद्राकडून आदिवासी विकासासाठी गेल्यावर्षी राज्याला 1 हजार कोटी\nगुरुवार, 8 मार्च 2018\nनवी दिल्लीः केंद्रीय आदिवासी मंत्रालयातर्फे देशातील आदिवासींच्या विकासासाठी 2017-18 मध्ये संपूर्ण 25 हजार 285 कोटी 90 लाख रूपये मंजूर करण्यात आले. त्यात महाराष्ट्रासाठीच्या 1 हजार 120 कोटी 87 लाखांचा समावेश आहे.\nदेशातील आदिवासींच्या विकासासाठी केंद्रातर्फे 273 योजना राबविण्यात येतात. या योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाचे 32 विभाग आणि 33 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना 30 हजार 970 कोटी 49 लाखांच्या निधींचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या 9 विभागांतर्फे आदिवासी विकासाच्या 31 योजना राबवण्यात येतात.\nनवी दिल्लीः केंद्रीय आदिवासी मंत्रालयातर्फे देशातील आदिवासींच्या विकासासाठी 2017-18 मध्ये संपूर्ण 25 हजार 285 कोटी 90 लाख रूपये मंजूर करण्यात आले. त्यात महाराष्ट्रासाठीच्या 1 हजार 120 कोटी 87 लाखांचा समावेश आहे.\nदेशातील आदिवासींच्या विकासासाठी केंद्रातर्फे 273 योजना राबविण्यात येतात. या योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाचे 32 विभाग आणि 33 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना 30 हजार 970 कोटी 49 लाखांच्या निधींचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या 9 विभागांतर्फे आदिवासी विकासाच्या 31 योजना राबवण्यात येतात.\nराज्यांच्या आदिवासी विभागास केंद्राकडून सर्वाधिक 358 कोटी 50 लाख 77 हजारांचा निधी मंजूर झाला. या विभागातर्फे आदिवासी विकासाच्या 3 योजनांची अंमलबजावणी केली जाते. याशिवाय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे 4 योजनांसाठी 180 कोटी 15 लाख, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे 4 योजनांसाठी 165 कोटी 44 लाख, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे 2 योजनांसाठी 116 कोटी 62 लाख, ग्रामीण विकासच्या 2 योजनांसाठी 116 कोटी 62 लाख, महिला व बाल विकास विभागाच्या एका योजनेसाठी 68 कोटी 22 लाख, कृषी- सहकार व शेतकरी कल्याणच्या 11 योजनांसाठी 52 कोटी 56 लाख तर उच्च शिक्षण विभागाच्या 2 योजनांसाठी 27 कोटी 68 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.\nअन्य संस्थांसाठी 321 कोटी\nराज्य सरकारच्या विविध विभागांशिवाय राज्यात कार्यरत विविध संस्थांतर्फे आदिवासी विकासाच्या योजना व कार्यक्रम राबविण्यासाठी 321 कोटी 75 लाखांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. त्यातंर्गत मुंबई येथील क्रेडीट गॅरंटी फंड ट्रीस्ट फॉर मायक्रो×ण्ड स्मॉल एन्टरप्रायजेस (CGTMSE) संस्थेला 246 कोटी 16 लाख, मुंबईच्या आयआयटी ला 22 कोटी 6 लाख, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळास 7 कोटी 37 लाख, पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेला 6 कोटी 64 लाखांचा निधीचा समावेश आहे.\nमहाराष्ट्रातील या प्रातिनिधिक संस्थासह एकूण 96 संस्थांना केंद्रीय आदिवासी मंत्रालयातर्फे हा निधी मंजूर झाला.\nयंदाच्या अर्थसंकल्पात 94 टक्के वाढ\nकेंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मध्ये आदिवासी विकासासाठी 39 हजार 135 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2012-13 च्या तुलनेत ही तरतूद 94 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. 2016-17 मध्ये आदिवासी विकासाची तरतूद वाढवून 32 हजार 508 कोटी करण्यात आली. 2015-16 साठी एकूण 21 हजार 811 कोटी, तर 2014-15 मध्ये 20 हजार 535 कोटींची तरतूद करण्यात आली होती.\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T03:14:09Z", "digest": "sha1:WW3RZKF5GHYP2WBNWME65A5WJ6D2QGQZ", "length": 4856, "nlines": 43, "source_domain": "2know.in", "title": "इंग्रजी | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nमागे आपण इंग्रजी शब्दांचे अर्थ मराठीत पाहण्यासाठी किंवा मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीत पाहण्यासाठी ‘गुगल शब्दकोश’ संदर्भात माहिती घेतली होती. पण मला वाटतं …\nमाझा आकड्यांचा प्रवास, वाचकसंख्या\nमी नवीन नवीन ब्लॉग लिहायला सुरुवात केली, तेंव्हा सारं काही माझ्यासाठी अगदी नवीन होतं. मी माझ्या ब्लॉगवर वाचकसंख्या समजावी म्हणून गुगल ऍनॅलिटिक्सचा …\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\n‘गुगल ट्रांसलेट’ ने भाषांतराची सुविधा उपलब्ध करुन जगातील सर्व भाषिक लोकांची मोठीच सोय केली आहे. पण दुर्देवाने आपल्या मराठी भाषेत ‘गुगल ट्रांसलेट’ …\nइंटरनेट वरील जाहिराती पासून सुटका\nसंगणकावर इंटरनेटच्या सहाय्याने एखादी साईट ओपन केल्यानंतर आपल्याला हवी असलेली माहिती जाहिरातींच्या गर्दीतून शोधावी लागते. पण शेवटी मी स्वतः वेबसाईट चालवत असल्याने …\nनको असलेले ईमेल फिल्टर करा\nजीवनात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांपासून दूर राहणं हे कधीकधी आवश्यक बनून जातं. अगदी मोठ्या मोठ्या गोष्टींपासून ते इरिटेट करणार्‍या छोट्या छोट्या …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/bcci-to-appoint-new-head-coach-for-team-india-after-icc-champions-trophy-kumble-tenure-ends-261492.html", "date_download": "2018-11-14T03:28:54Z", "digest": "sha1:AJ2TEPEDXRAUNW6KFI3ISZX5GC557IUM", "length": 15161, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बीसीसीआयची गुगली, प्रशिक्षकपदावरून कुंबळेंना हटवणार ?", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nबीसीसीआयची गुगली, प्रशिक्षकपदावरून कुंबळेंना हटवणार \nकुंबळेंना सध्या वर्षभरासाठी 6.25 कोटींचं मानधन मिळतं. यात कुंबळेंना आणखी 20 टक्के वाढवून हवे आहेत. त्यामुळे बीसीसीआय ही मानधन वाढ करून देण्यास तयार नाहीये\n25 मे : चॅम्पियन ट्राॅफी खेळण्यासाठी भारतीय टीम लंडनमध्ये दाखल झालीये. मात्र टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर बीसीसीआय नाराज असल्याचं समोर आलंय. एवढंच नाहीतर बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकासाठी शोधाशोध सुरू केलाय.\nबीसीसीआयने टाकलेल्या गुगलीमुळे टीम इंडियामध्ये खळबळ उडालीये. बीसीसीआयने एक पत्रक प्रसिद्ध केलंय. त्यात जुलै महिन्यापासून मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहे. हे जरी खरं असलं तरी अनिल कुंबळेंना अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही. पण, ऐन चॅम्पियन्स ट्राॅफीच्या तोंडावर बीसीसीआयने कोच बदलाची हालचाल सुरू केल्यामुळे खळबळ उडालीये.\nप्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेचा करार हा जून 2017 पर्यंत आहे. परंतु, कुंबळेंना मानधनात वाढ हवी आहे. कुंबळेंना सध्या वर्षभरासाठी 6.25 कोटींचं मानधन मिळतं. यात कुंबळेंना आणखी 20 टक्के वाढवून हवे आहेत. त्यामुळे बीसीसीआय ही मानधन वाढ करून देण्यास तयार नाहीये. त्यामुळेच बीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यास सुरुवात केलीये.\nबीसीसीआयचे अधिकारी कुंबळेंवर नाराज\nविशेष म्हणजे बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेंवर नाराज आहे. बीसीसीआयचे अधिकारी चॅम्पियन्स ट्राॅफी खेळण्यास नकार देत होते. तेव्हा कुंबळेंनी सुप्रीम कोर्टाने स्थापन करून दिलेल्या संचालक समितीला टीम इंडिया खेळण्यासाठी तयार आहे अशी माहिती कळवली होती. त्यामुळे बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेंवर नाराज झाले.\n...म्हणून कुंबळे प्रशिक्षक झाले\nमागील वर्षी अनिल कुंबळेने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचे सूत्र हाती घेतले होते. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या आग्रहाखातर कुंबळे प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार झाले होते. सुरुवातील बीसीसीआयने कुंबळेंना प्रशिक्षकपदासाठी अपात्र ठरवलं होतं. पण तिन्ही मित्रांच्या दबावामुळे कुंबळे तयार झाले होते. याआधी माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे कुंबळेंच्या मानधनापेक्षा 75 लाख जास्त घेत होते. तरी सुद्धा कुंबळेंनी प्रशिक्षकपदाचा करार केला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-shivneri-mpsc-mock-test-100813", "date_download": "2018-11-14T03:45:17Z", "digest": "sha1:KUKH7KXNTIW37D6LHGM6PYLDGZB7UI7T", "length": 13932, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news shivneri MPSC Mock Test ‘शिवनेरी’तर्फे उद्या राज्यसेवा मॉक टेस्ट | eSakal", "raw_content": "\n‘शिवनेरी’तर्फे उद्या राज्यसेवा मॉक टेस्ट\nशनिवार, 3 मार्च 2018\nपुणे - राज्यसेवेत दाखल होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रविवारी (ता. ४) संपूर्ण राज्यात राज्यसेवा (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर मॉक टेस्ट होणार आहे. शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने होणारी ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची आहे. या टेस्टसाठी राज्यभरातल्या उमेदवारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.\nउमेदवारांच्या आग्रहावरून नावनोंदणीसाठी ऑनलाइन लिंक सुरू ठेवण्यात आली असून, विद्यार्थ्यांना ही परीक्षा इंटरनेटच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल, लॅपटॉप किंवा अन्य संगणकावरून देता येईल, अशी माहिती फाउंडेशनचे संचालक शुभंकर कणसे यांनी दिली.\nपुणे - राज्यसेवेत दाखल होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रविवारी (ता. ४) संपूर्ण राज्यात राज्यसेवा (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर मॉक टेस्ट होणार आहे. शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने होणारी ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची आहे. या टेस्टसाठी राज्यभरातल्या उमेदवारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.\nउमेदवारांच्या आग्रहावरून नावनोंदणीसाठी ऑनलाइन लिंक सुरू ठेवण्यात आली असून, विद्यार्थ्यांना ही परीक्षा इंटरनेटच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल, लॅपटॉप किंवा अन्य संगणकावरून देता येईल, अशी माहिती फाउंडेशनचे संचालक शुभंकर कणसे यांनी दिली.\nया मॉक टेस्टमध्ये राज्यसेवेच्या पेपर १ व २ या दोन्ही पेपरची ऑनलाइन चाचणी होईल. पेपर १ मध्ये सामान्यज्ञानाचा भाग असून प्रत्येकी दोन गुणांचे १०० प्रश्न असतील. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेतील पेपर २ मध्ये प्रत्येकी अडीच गुणांचे ८० प्रश्न असतील. म्हणजे हा पेपर दोनशे गुणांचा असेल. दोन्ही पेपरकरिता आयोगाप्रमाणेच नकारात्मक गुणदान पद्धत असणार आहे.\nविद्यार्थ्यांनी नावनोंदणी करण्यासाठी गुगल क्रोमवरून शिवनेरी पब्लिकेशनच्या www.shivneripublications.in या संकेतस्थळाशी संपर्क साधावा. मॉक टेस्ट रजिस्ट्रेशनवरती क्‍लिक करावे. फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांनी नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल व पत्ता बिनचूक भरून तो सबमिट करावा.\nअचूक फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ त्यांच्या ई-मेल, व्हॉटस्‌ॲपवर कळविली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सकाळ विद्या’ व ‘शिवनेरी फाउंडेशन’मार्फत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी विविध सुविधा पुढील दोन वर्षे पुरविल्या जातील. या मॉक टेस्टमधील गुण संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nसंवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nतीन पानी पत्त्याच्या जुगारावर पोलिसांचा छापा\nकऱ्हाड : तीन पानी पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 हजारांच्या रोख रकमेसह तेरा...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/chandrakantdada-patil-met-rajendra-chorge-for-future-development-of-satara/", "date_download": "2018-11-14T02:34:13Z", "digest": "sha1:ZB57EFU6G4HWES23YABIC5UNACFJ5GRX", "length": 25434, "nlines": 246, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "राजेंद्र चोरगेंच्या विकासकामांना भाजपाचे पाठबळ ; ना. चंद्रकांतदादा पाटील यांची चोरगेंच्या निवासस्थानी भेट - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी राजेंद्र चोरगेंच्या विकासकामांना भाजपाचे पाठबळ ; ना. चंद्रकांतदादा पाटील यांची चोरगेंच्या निवासस्थानी...\nराजेंद्र चोरगेंच्या विकासकामांना भाजपाचे पाठबळ ; ना. चंद्रकांतदादा पाटील यांची चोरगेंच्या निवासस्थानी भेट\nसातारा : सातार्‍यात दोन्ही राजांचे मनोमिलन तुटल्यानंतर भाजपाने चांगलेच ठाण मांडायला सुरूवात केली आहे. दरम्यान, राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘बालाजी’चे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्या निवासस्थानी भेट देवून तुमच्या सामाजिक व विकासात्मक कामांना यापुढे भाजपाचे तसेच राज्य-केंद्र शासनाचे पाठबळ राहील, असे आश्‍वासन दिले. या दोघांच्यात सुमारे तासभर चाललेल्या चर्चेतुन शहर व जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी भाजपाचे दीपक पवार, अमित कुलकर्णी, दत्ताजी थोरात, शहराध्यक्ष सुनिल काळेकर, नगरसेवक विजय काटवटे, नगरसेवक धनंजय जांभळे, तसेच बालाजी ट्रस्टचे संजय कदम, नितीन माने, उदय गुजर, जगदीश खंडेलवाल, राजूशेठ खंडेलवाल, मधुकर जाधव, आनंद गुरव, दीपक वेताळ, हरिदास साळुंखे, संतोष शेंडे आदी उपस्थित होते.\nमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली तेव्हा राजेंद्र चोरगे व बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विविध विकासकामांची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर पाटील म्हणाले, बर्‍याच दिवसांपासून मी राजेंद्र चोरगे यांच्याविषयी ऐकून होतो. अनेकवेळा फोनवर बोलत होतो पण यावेळी निर्णय केला की आता त्यांच्या घरी जाऊनच भेटायचे. त्याप्रमाणे भेट घेतली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की, मुख्यमंत्री फडणवीस असोत. आता केवळ सरकारवर अवलंबून राहू नका. नव्याने टॅक्सेस वाढवता येणार नाहीत. त्यामुळे ट्रस्ट, संस्था यांच्या माध्यमातूनच काही कामे उचलली पाहिजेत. ही कल्पना पुढे येत आहे. आणि नेमकी हीच योजना घेऊन राजेंद्र चोरगे गेली कित्येक वर्षे काम करत आहेत. राजेंद्र चोरगेंच्या या दृष्टीने कैलास स्मशान भूमीच्या माध्यमातून महाराष्ट्रात लौकिक मिळवला आहे. नगरपालिकेचे किंवा शासनाचे कोणतेही सहकार्य नसताना केवळ स्वनिधीतून सातारकराची सुरु असलेली ही जनसेवा राज्यातील एकमेव उदाहरण असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद केले.\nयावर मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, संपुर्ण देशाला विकासाच्या वाटेवर आणून महासत्ता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र काम करत आहेत. तर राज्यातही फडणवीस सरकारने सकारत्मक कामांची बांधणी घेतली आहे. आपल्याला याच विचारधारेवरील विकासकामांना या दोन्ही सरकारकडून कायमच सहकार्य राहील. आपल्या माध्यमातून यापुढेही विकासात्मक कामांचा जोर असाच वाढत रहावा, अशा शुभेच्छाही यावेळी दिल्या.\nअधिवेशन संपताच मोठी जबाबदारी देणार\nमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, इतके मोठे काम उभे करूनही राजकीय व सामाजिक जीवनात इतके मागे का राहिले, असे मला वाटते. आम्ही आता असे वैशिष्टपुर्ण काम करणार्‍यांना आमच्यामध्ये योग्य ती जबाबदारी देण्यात येणार आहे. अधिवेनश संपताच त्याचा आम्ही तातडीने विचार करू. केवळ राजकारण नको, समाजकारण अधिक महत्वाचे, आणि ते सध्या बालाजीच्या माध्यमातून करत आहेत, याचा मी आनंद व्यक्त करतो.\nPrevious Newsजिल्हा परिषद , पंचायत समितीसाठी उदयनराजेंच्या स्वतंत्र चाचपणीने राष्ट्रवादीत खळबळ ; सातारा तालुक्यात आमदार गटाच्या कोंडीची रणनिती; 13 तारखेपासून स्वतंत्र दौरा\nNext Newsविकास कामात तरी मांजर बनून आडवे जावू नका : आ. शिवेंद्रसिंहराजे\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nसातार्‍यात मानिनी जत्रेतील स्टॉलधारकांचा प्रकल्प संचालकांना घेरावा\nफलटणच्या उपनगराध्यक्षांना 15 दिवसाचा कारावास\nट्रक्टरची तोडफोडप्रकरणी खा.शेट्टी व ना.खोत यांना आज न्यायालयात हजर रहावे लागणार\nअवैध गुटखा विक्री प्रकरणी शिवसेनेच्यावतीने निवेदन\nठळक घडामोडी March 7, 2018\nरोहिंग्या मुसलमानांच्या देशभरातील वसाहतींना दिलेली अनुमती त्वरित रहित करा ;...\nमहू व हातगेघर धरणबाधीत गावांना जिल्हाधिकार्‍यांची भेट\nजिल्हा बँकेस ‘बँको पुरस्कार -2017’ जाहीर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nगुरुकुलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड\nशहराच्या राजकारणात भाजपची मुसंडी\nऐश्‍वर्या एम्पायरला उत्स्फूर्त प्रतिसाद ; सौ. कविता व राजेंद्र चोरगे यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.jejuri.net/marathi-tradition/", "date_download": "2018-11-14T03:26:46Z", "digest": "sha1:SC5NELTSJZDYCDMFEQARKHQLPLQ2VG24", "length": 227073, "nlines": 348, "source_domain": "www.jejuri.net", "title": "मराठी सण, उत्सव, परंपरा – Khandoba Jejuri / खंडोबा जेजुरी", "raw_content": "\nआंध्र, तेलंगणा खंडोबा మల్లన్న\nखंडोबा धार्मिक, कुलधर्म, कुलाचार\nखंडोबा ग्रंथ, साहित्य, कला\nमराठी सण, उत्सव, परंपरा\nमराठी सण, उत्सव, परंपरा\nमराठी संस्कृती मधील वर्षभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध मराठी सणांचा परिचय, वेगवेगळ्या मराठी लोककला, कलाकार, उपासक व मराठी मातीतील खेळ यांचा परिचय,\nगुढी पाडवा चैत्रगौर रामनवमी हनुमान जयंती अक्षय तृतीया वट पौर्णिमा आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा दिपअमावास्या नागपंचमी जिवती नाग नरसोबा श्रीयाळ षष्टी मंगळागौर कानबाई भराडीगौर शितळा सप्तमी नारळी पौर्णिमा गोकुळ अष्टमी बैलपोळा पिठोरीअमावास्या हरतालिका गणेश चतुर्थी ऋषीपंचमी गौरी अनंतचतुर्दशी भुलाबाई महालय नवरात्र भोंडला ईणाई दसरा ढेलू कोजागिरी दिवाळी तुळसीविवाह आवळी भोजन कार्तिकी एकादशी त्रिपुरी पौर्णिमा चंपाषष्ठी दत्तजयंती वेळअमावास्या धनुर्मास भोगी मकरसंक्रांत बोरनहान रथसप्तमी महाशिवरात्र होळी रंगपंचमी अधिकमास\nमानव हा एक निसर्गाचा भाग आदिम काळी मानवाचा विकास होऊ लागला. आणि आपल्या गरजा पुर्ण करणाऱ्या निसर्गाच्या अदभुत शक्तींना त्यांनी देव मानले. डोंगर, सूर्य, चंद्र, वारा, पाऊस या निसर्गातील घटकांचे त्याने पुजन सुरु केले कधी तो संतुष्ट व्हावा तर कधी तो कोपु नये म्हणून, सूर्य उदय व अस्त व पुन्हा पुन्हा हाच नेम, चंद्राच्या कला त्याने पहिल्या व उन्हाळा, पावसाला, हिवाळा हे पुन्हा पुन्हा येणारे ऋतू चक्र ही त्याने अनुभवले व या बदलांचे आधारे त्याने कालगणना करण्याचा प्रयत्न सुरु केला, विशिष्ट नैसर्गिक परस्थिती निर्माण होण्या अगोदरचे बदल त्याने समजून घेतले आणि त्याची चाहूल लागताच तो आनंद उत्सव ही साजरा करू लागला\nहिवाळा संपतो आणि वसंताची चाहूल त्याला समजू लागली, वृक्ष आपली जुनी पाने गाळतात व नवीन धारण करू लागतात, पक्षी गुंजन करू लागतात, फुले बहरतात हा चक्रा प्रमाणे पुन्हा येणारा निसर्ग सोहळा त्याने अनुभवला, जीर्ण संपून जाते व नवीन जीवन जन्म घेते. जन्म व मृत्यू चे जीवन चक्र तो पाहताच होता, सृष्टी जीर्ण टाकते आणि नवीन धारण करते, हा ऋतूचा सोहळा त्याने सृष्टी चक्राची सुरवात मानली, या कालखंडातील पौर्णिमा, व अमावस्या नंतरचा दिवस त्याने या चक्राची सुरवात मानली,उत्तर भारतात पौर्णिमेनंतर तर दक्षिण भारतात अमावस्या नंतर ही सुरवात मानली गेली. व या नव जीवनाचे स्वागत तो उत्सवा मधून करू लागला यातूनच होळी, रंग पंचमी, गुडीपाडवा सारख्या सणाचा जन्म झाला, गुढी पुजन ही खरतर प्रतीकात्मक निसर्ग पुजा, वस्त्र लावून तयार केलेल्या काठ्या आपल्याला सर्वच लोक दैवतांचे जत्रेत भक्ती भावाने नाचविल्या जातात, या काठ्या मध्ये त्या देवताचे अस्तित्व मानले जाते, साडी व वस्त्र बांधुन त्यावर कलश लावून तयार केलेली गुढी धरणी मातेच रूपच. अगदी गणपती मध्ये येणाऱ्या गौराई ला देखील काही ठिकाणी कलशाचे मुखवटे करून त्यावर चेहरे काढले जातात. नवीन वस्त्र परिधान केलेली लिंब व आंब्याच्या मोहरानी व गाठी व फुलांचा हार यांनी सजलेली गुढी त्या काळातील धरतीच प्रतिक रूपच.\nइसवी सनाचा आरंभ होत असताना महाराष्ट्रातील पैठण नगरीत राजधानी असलेल्या सातवाहन राजाचे साम्राज्य विस्तारात होते. आजच्या मराठीचे बालरूप हळू हळू वाढत होते. त्यावेळी महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. त्याचे साम्राज्याचे वर्णन त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते. असे केले जात होते. ज्ञान, कला, साहित्य या सर्वात राज्याची प्रगती होती, स्थैर्य, सुबत्ता लाभलेल्या सातवाहन राज्यांनी नवऋतूच्या या लोकरुढीला कालगणनेची जोड दिली आणि ईस ७८ मध्ये शालिवाहन शकाचे रूपाने मराठी कालगणना सुरु झाली. व चैत्र पाडवा (गुढी पाडवा) मराठी कालगणनेचा नववर्ष प्रारंभ दिन झाला. सातवाहन राज्यांचे राज्यातील आजच्या गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात हीच कालगणना आजही प्रचलित आहे. कर्नाटक आंध्रप्रदेश मध्ये युगादी अथवा उगादी या नावाने हा दिवस साजरा केला जातो.\nमहाराष्ट्रात गुडी पाडवा उत्साहाने साजरा केला जातो. नवीन कार्य आरंभ करण्यासाठी हा शुभ मुहुर्त मानला जातो, चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी सूर्योदयाला आंब्याच्या डहाळ्यांचे व फुलांचे तोरण मुख्य दारावर लावले जाते, घराबाहेर अंगणात मोठी रांगोळी काढली जाते, दाराच्या उजव्या बाजूस छोटा लाकडी पाट गुढी उभारण्यासाठी मांडला जातो बांबूची काठी घेतली जाते. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालुन तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्य लावतात. तिच्या टोकाला साडी वस्त्र व त्यावर एक कलश लिंबाचा व आंब्याचा मोहर असलेला पाला बांधला जातो. त्यावर फुलांची माळ व साखरेची गाठी बांधली जाते, व गुढी उभारून तिची पुजा केली जाते. गुढीला लिंबाचा कोवळा मोहर व गुळ यांचा नेवेद्य दाखविला जातो. गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी केली जाते. घरात पुरणपोळी केली जाते. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी हळदकुंकू लावून तिची पूजा करून तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखविला जातो.\nसाखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. या दिवशी मुलांनाही इळवणी घालण्याचा प्रघात काही ठिकाणी दिसतो . इळवणी म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या कोमट पाण्याने मुलांना अंघोळी घातल्या जातात\nगुढीपाड्व्या विषयी काही धार्मिक कथा ही प्रचलित आहेत. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवांनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खर्‍या जीवनचक्राला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे. रामाने वनवासा नंतर अयोध्येत प्रवेश केला तो हा दिवस. अयोध्यावासीयांनी विजयोत्सवाच्या दिवसाचे प्रतीक म्हणून गुढी उभारून रामराज्याचे स्वागत केले. व तेव्हा पासुन ही प्रथा पडल्याचे ही सांगितले जाते.\nचैत्र पाड्व्या नंतर चैत्र शुद्ध तृतीयेस सुरु होतो तो चैत्र गौर उत्सव. चैत्र गौर म्हणजे पार्वतीचा उत्सव ,चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा करून हा उत्सव साजरा होतो, पार्वती माहेर वासासाठी घरी आल्याचे मानले जाते, शंकर पार्वती यांच्या संदर्भात या विषयी एक दंतकथा प्रचलित असुन शंकरांना पाहुणचारासाठी पार्वतीचे घरी या काळात ठेऊन घेतल्याचे मानले जाते, खरेतर पार्वती या माहेरवाशिणीचं कौतुक करण्यासाठी हा सोहळा असतो. जुन्याकाळी विवाहित मुली या काळात माहेरवासा साठी माहेरी येत असत .देवघरातील मातीची, पितळी, लाकडी, सोन्याची पूर्वापार जशी चालत आली असेल त्याप्रमाणे ती चैत्रगौर कोणत्या तरी कोनाड्यात, देवघरात किंवा छोट्याशा झोक्यावर विराजमान करून . चैत्र शुद्ध तृतीयेस देवघरात चैत्र गौरीची स्थापना करतात काही ठिकाणी ती झोपाळ्यात बसविण्याची प्रथा असते, काही भागात अन्नपुर्णे ची पुजा केली जाते, गौरीच्या पुढे आरास करण्याचीही प्रथा दिसते ,आरशीतही कलात्मकता प्रदर्शन असते . कुठं पायऱ्या पायऱ्या करून गौरीची सजावट केलेली तर कुठे गौरीसाठी खास मखर केलेलं असते ,पायऱ्यांवर सुशोभीत चादर आणि तिन्ही बाजूंनी भरजरी साडय़ांचे पडदे. सर्वात वरच्या पायरीवर गौर. तिच्या समोर घरातली खेळणी. गौरीपुढे कलिंगड टरबूज यांच्या अर्ध्या फळांची कापून केलेली फुले, फराळांच्या विविध पदार्थांची ताटंही ठेवतात . गौरीपुढं एक बाळ ठेवलेलं असते.\nगौरी पुढे या काळात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात या रांगोळ्याना चैत्रागण असे म्हणतात, या मध्ये झोक्यावरची गौर, कमळ, स्वस्तिक, ज्ञानकमळ, नाग, शंख, त्रिशूळ, तुळशी वृंदावन, डमरू, चंद्र, सूर्यगदा, बेलाचे पान, कैरी किंवा आंबा, गोपद्म, कलश, ध्वज, पंखा, अश्या विविध रांगोळ्या काढल्या जातात. बेल, तुळस, दुर्वा, ब्रह्मा, विष्णू, महेश सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या देवता चैत्रांगणात असाव्यात असा संकेत आहे.\nया दिवसात चैत्र गौर बसलेल्या घरांमधून मंगळवार, शुक्रवार, या दिवसांना हळदीकुंकू सभारंभ आयोजित केले जातात, संध्याकाळी बायका नटूनथटून एकमेकींकडे चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला जातात, महिलांना कैरीची डाळ, केशरयुक्त पन्हं, बत्तासे, खिरापत देतात. फळे ,हरभ-यांनी ओटी भरतात. या दिवसान मध्ये येणारे मंगळवार, शुक्रवार,या दिवसांना चैत्रगौर विसर्जित करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे तर ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस हिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे, चैत्रगौर सर्व घरात साजरी होत नाही. काही लोकच या चैत्रगौरी बसवतात. सर्वत्र ही प्रथा दिसत नाही स्त्रीशक्तीचं प्रतीक असणारा चैत्रगौर एकप्रकारे स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा वसंतोत्सव असतो.\nचैत्र शुद्ध नवमी म्हणजे राम नवमी हा श्री रामाचा हा जन्म दिवस. राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस कथाकीर्तन रामायण पारायण, असे कार्यक्रम आयोजित करतात. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. या दिवशी मध्यान्ही रामजन्माचा सोहळा होतो. कुंची घातलेला एक नारळ किवा श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. श्रीरामाचा पाळणा म्हटला जातो. मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी महाप्रसाद आयोजित केला जातो.\nचैत्र पौर्णिमा हा हनुमानाचा जन्म दिन मानला जातो. या विषयी मतांतरे असुन हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, असे ही मानले जाते तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा या दिवशी बाल हनुमान सूर्याला धरायला गेला होता, तो हा दिवस मानला जातो. महाराष्ट्रात मात्र या दिवशी हनुमान जयंती साजरी होते, या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म सोहळा साजरा केला जातो, या सोहळ्या नंतर सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. व महाप्रसाद वाटला जातो.\nवैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया होय. हा साडेतीन शुभ मुहूर्ता पैकी एक मानला जातो, अक्षय म्हणजेच ज्याचा अंत होत नाही असा, वर्ष भर कालगणने मध्ये तिथींचा क्षय होत असतो पण वैशाख शुद्ध तृतीया या तिथीचा कधीच क्षय होत नाही म्हणून ही अक्षय तृतीया,या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. या दिवशी नवीन संकल्प केला, दानधर्म केला, मोल्यवान वस्तूंची खरेदी केली तर त्या अक्षय राहतात अशी समाज धरणा आहे, त्यामुळे या दिवस महत्व पुर्ण मानला जातो. हा दिवस अखातीज या नावानेही प्रसिद्ध आहे, खान्देशात ‘आखाजी’ म्हणून हा सण ओळखला जातो.ज्याचा क्षय होत नाही ते अक्षय्य. देव आणि पितरांना उद्देशून जी काही कर्मं केली जातात ती अविनाशी असतात. म्हणजेच ती अक्षय्य असतात. या दिवशी केलेलं दान, हवन कधीही क्षयाला जात नाही असे मानले जाते .\nया दिवशी पितरांना उद्देशून अपिंडक श्राद्ध करण्याची प्रथा असल्याने हा दिवस अर्धा मुहूर्त मानतात. आपल्या पितरांमुळे आपण या जगात आहोत. श्राद्ध केल्याने अल्पांशाने तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होता येतं असं मानलं जातं. आपल्या उन्नतीसाठी पितरांचे आशीर्वाद घ्यावेत. म्हणूनच या दिवशी अपिंडक श्राद्ध व तिलतर्पण केले जाते .\nया दिवशी आपले पूर्वज आपल्या सभोवती वास करतात असे मानले जाते ,आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते . या दिवशी मातीचे दोन घागरी येवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट दान केला जातो. काही लोक पाण्याने भरलेल्या कलशांचे पुजन करतात या दोन कलशाना कर्हा व केली असे म्हणतात ही आपल्या पूर्वज माता पित्यांचे प्रतीके मानून त्यांचे पुजन केले जाते त्याचे पुढे कैरी ठेवली जाते व खीर व इतर पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले.\nखान्देशात या दिवशी पितरांना गोडधोड जेवण दिलं जातं. खापरावरील मांडे, आमरस, भात, काळ्या मसाल्याची आमटी अशी मेजवानी असते, नवी लाल घागर आणि त्यावर डांगर (खरबूज) ठेवून पूजा घातली जाते. सासुरवाशीणीना या सणाला आपल्या माहेरी जाण्याची संधी मिळते. ग्रामीण भागात घराघरात व झाडाला हिंदोळा बांधून तरुण मुली, स्त्रिया झोके घेताना दिसतात. ग्रामीण भागात अहिराणी बोलीतील लोकगीतं गायली जातात.\nआखाजीच्या सणामुळे हातमजुरी करणारे मजूर कामाची सुट्टी घेऊन पत्ते खेळतात. त्यात विविध प्रकार पैसे लावून खेळले जातात. या पत्त्यांच्या खेळात हजारो रूपयांनी उलाढाल होते . आखाजीच्या चार दिवस अगोदर आणि नंतर चार दिवस असे आठ दिवस पत्त्यांचा अड्डा सुरू असतो. अनेक जण पत्त्यांच्या खेळात हरतात तर अनेक जण जिंकतात.\nहा दिवसच अक्षय मानला जात असल्याने या दिवशी लग्न केल्यास वैवाहिक जीवन समृद्धीचे जाते असे मानतात या दिवशी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, उड़ीसा, बंगाल व महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात विवाह संपन्न होतात,\nअक्षय तृतीये विषयी अनेक कथा प्रचलित असुन\nगंगा नदी या दिवशी पृथ्वीवर अवतरली असे मानतात,\nमहर्षी व्यासांनी गणपतीस लेखनिक म्हणून घेऊन याच दिवशी महाकाव्य महाभारत लिखाणास प्रारंभ केला,\nवनवासातील पांडवांना श्रीकृष्णानी अन्न देणारे अक्षय पात्र दिले असेही मानले जाते,\nश्री कृष्णाचा बालमित्र सुदामा पोहे घेऊन कृष्णाचे भेटीस आला व रिक्त हाताने आपल्या घरी परतला तो त्याचे घराचे रुपांतर एका महालात झाले होते अशी कथा ही या दिवसा विषयी प्रचलित आहे,\nपरशुरामाचा जन्म या दिवशी झाल्याचे मानले जाते. एक व्यापारी होता. तो नेमाने दानधर्म करायचा.त्याला कालांतराने दारिद्य आलं. एकदा त्याने ऐकलं तृतीया आल्यास त्या दिवशी केलेलं दान-पुण्य अक्षय्य होतं. तो दिवस आल्यावर त्याने दान केलं. पुढल्या जन्मी तो कुशावती नगरीचा राजा झाला. त्याने यज्ञ केलं, वैभव भोगलं. परंतु त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही.\nया दिवशी लक्ष्मी व कुबेराने समृद्धी साठी याचः दिवशी शंकराचे व्रत केले त्यामुळे लक्ष्मी धन देवता व कुबेर देवांचा खजिनदार झाला असे मानतात,\nया दिवशी अन्नपुर्णेचा जन्म झालाचे मानतात,\nखरेतर हा पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्याचा , दानधर्म करून अक्षय पुण्य मिळविण्याचा, व अक्षय समृद्धी मिळविण्याचा दिवस, विविध धार्मिक कर्म, नवीन कार्याचा शुभारंभ व धन व संपत्तीच्या खरेदीतून साजरा केला जातो, या दिवशी मिळालेले सर्वकाही अक्षय राहते या साठी हीच या मागची लोकभावना\nजेष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमा, या दिवशी स्त्रिया वट वृक्षाची पूजा करतात. वटवृक्ष हा ‘मोरेसी’ कुळातला वृक्ष. वटवृक्षाची प्रत्येक पारंबी जमिनीपर्यंत जाऊन मूळ वृक्षाला आधार देते. वृक्षाचा विस्तार करते. बाह्य़ परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी वटवृक्ष आपले अस्तित्व टिकवतो. वाढतो. बहरतो. भारतीय समाज हा निसर्ग पूजक निसर्गामधील शक्तींना त्याने देव मानले, या तून नदी, डोंगर, विविध प्राणी, पक्षी, वृक्ष यांची त्याने पुजा सुरु केली, या पुजनातून त्या गोष्टींच्या अंगी असणारी विशेष क्षमता आपल्या अंगी यावी ही धरणा, यातूनच वट वृक्षाची पुजा सुरु झाली, अनेक ऋषी ना या वटवृक्षा खाली ज्ञान प्राप्त झाल्याचे आपण मानतो. वटवृक्षाच्या पानापासून पत्रावळी-द्रोण बनवले जातात. पारंब्यापासून दोर बनवले जातात. वटवृक्षाच्या पानापासून पत्रावळी-द्रोण बनवले जातात. आयुर्वेदात या वृक्षाचे अनेक औषधी गुण वर्णन केले आहेत. मोठी सावली देणारा अनेक पक्षांना निवारा देणारा हा महावृक्ष मानवी जीवनातही महत्व पुर्ण होता, वटवृक्ष मोठा झाल्यावर त्याच्या पारुंब्या जमिनीत जाऊन त्यांचे नवीन खोडात रुपांतर होते , वटवृक्ष वादळामध्ये उन्मळून पडत नाहीत. कोणत्याही परस्थितीत आपले अस्तित्व कायम ठेवणारा हा अमर वृक्ष या वृक्षा पासुन मानवी मनाने मागितले त्याचे अमरत्व. प्राचीन काळी मानवी जीवन संघर्षाचे होते टोळ्यांमध्ये होणाऱ्या लडाय्या, सत्ते साठीचा संघर्ष यातून पुरुष जीवन मृत्युच्या छायेत वावरणारे. वट वृक्षा प्रमाणे आपले विवाहिक जीवन अमर असावे ही त्या काळच्या स्त्री मनाची भावना, उन्हाळ्याच्या प्रतिकूल परीस्थितीत ही बहरणाऱ्या वट वृक्षाला फळे येऊन तो या काळी बहरात येतो, अश्या या बहरलेल्या वृक्षाला पूर्णचंद्र दर्शन होणाऱ्या दिवशी अमरत्वाचं दान मागून मागून त्याची पुजा करणे ही या मागची भावना. प्रत्येक प्रथेला कालांतराने कहाणीची जोड लाभते त्याच पद्धतीने या प्रथे विषयी रूढ झालेल्या लोक कथेला महाभारताच्या वनपर्वात ‘ सावित्री ‘ उपआख्यानाची जोड लाभली व ही पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा झाली,\nसावित्री, मद्रदेशाचा राजा अश्वपती याची कन्या. सावित्रीने पती म्हणून सत्यवानाची निवड केली होती. सत्यवानाचे वडील द्युमत्सेन हे वृद्ध आणि अंध होते. त्यांचे राज्य शत्रूने घेतले होते. त्यामुळे सत्यवानाला आपल्या पित्याबरोबर वनवास प्राप्त झाला होता. ‘सत्यवान अल्पायुषी आहे, लग्नानंतर बरोबर एक वषाने त्याचा मृत्यू होणार आहे’ हे नारदमुनींकडून कळल्यानंतरही सावित्रीचा सत्यवानाशीच विवाह करण्याचा निश्चय पक्का होता. ‘काहीही असले तरी मी सत्यवानाशीच विवाह’, हा तिचा सकंल्प पाहून अश्वपती राजाने सावित्रीचा विवाह सत्यवानाशीच लावून दिला. वृद्ध सासुसासरे यांची ती मनोभावे सेवा करी. आपल्या सतत कष्टांनी आणि प्रेमळ वागणुकीने ती सत्यवानालाही अत्यंत प्रिय झाली.\nसावित्रीला वनात राहून तिथल्या औषधी वनस्पती, कंदमुळे यांची चांगलीच जाण झाली होती. वनवासातील गोड सहवासात वर्ष संपत आले, सावित्रीला नारदांच्या त्या भविष्यवाणीची आठवण होतीच म्हणून तिने खडतर व्रत केले, उपवास केले. रात्रंदिवस परमेश्वराची प्राथर्ना केली, त्रिरात व्रत केले. एके दिवशी सत्यवानाबरोबर सावित्रीही वनात गेली. त्या दोघांनी कंदमुळे जमवली. सिमधांसाठी लाकडे तोडण्यास सत्यवान वडाचे फांद्यांवर चढला. फांदीवर कुर्‍हाड चालवू लागला. पण त्या नादात तो धडकन खाली पडला आणि गतप्राण झाला. ते पाहून सावित्रीही बेशुद्ध पडली. तिच्या आत्म्याला पतीची प्राणज्योत स्पष्ट दिसत होती. ती साध्वी पतिव्रता होती. व्रतांच्या पुण्याईमुळे तिला ते सर्व दृश्य दिसत होते. ती सत्यवानाच्या प्राणज्योतीच्या मागोमाग जाऊ लागली. तेव्हा यमराज म्हणाले, ‘बाळ, तुला या सत्यवानाच्या प्राणाबरोबर स्वगार्त येता येणार नाही; मागे फिर आणि त्यांच्या देहाचे अंत्यसंस्कार कर’. पतीच्या प्राणासाठी तिने यमराजांकडे खूप आर्जव केले. ते पाहून यमराज म्हणाले, “मुली, तुझ्या पतीनिष्ठेबद्दल मला आदर आहे पण तू पतीशिवाय अन्य मागणी माग. मी तो तुझा हट्ट अवश्य पुरवीन”. मग सावित्रीने आपल्या सासर्‍याला दृष्टी मागितली त्यांचे गेलेले राज्य परत मागितले. आपल्या पित्याला पुत्र मागितले आणि शेवटी आपणही पुत्रवती व्हावे, असा आशीवार्द यमाजवळ मागितला.सावित्रीच्या विनयशील आणि मधुर बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले.पती‍शिवाय तिच्या त्या अन्य मागण्या त्यांनी भराभर कबूल केल्या आणि शेवटी तिला, “पुत्रवती भव”असा आशीवार्द देऊन यमराज फसले. सावित्रीने मोठ्या खुबीने सत्यवानाचे प्राण परत मिळविले. अशी ही दंतकथा आहे\nआज मात्र आपण ज्या वट वृक्षाला अमरत्व मागत होतो, आणि ज्या वटवृक्षा खाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवले, तोच वटवृक्ष आपल्याला त्याच्या प्राणाचे दान मागतो आहे, मानवी हव्यासाने प्रचंड वृक्ष तोडीने तो आता गावातून, शहरातून हद्दपार होतो आहे, त्याच्या तोडलेल्या फांद्यांना फेऱ्या मारून कोणते अमरत्व मिळणार आहे. आज गरज आहे वट पौर्णिमे दिवशी एक तरी वडाचे झाड लावून त्याचे पोषण करण्याची आज पर्यंत आपण त्याला जीवन मागितले ते त्याने आपल्या कडून कोणतीही अपेक्षा न ठेवता दिले , अगदी आपण त्याला संपून टाके पर्यंत. आज आपण त्याला जीवन दिले पाहिजे ते आपल्याच भविष्या साठी वृक्ष संपले तर आपण जगणार आहोत का \nआषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते, या दिवसा पासुन भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर निद्रा घेतात म्हणून ही “शयनी’ एकादशी असे समजले जाते. या दिवशी चातुर्मास प्रारंभ होतो, तो कार्तिकातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास समजला जातो. हे चार महिने विष्णु निद्रा घेतात असे मानले जाते.\nया दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राचे कानाकोपर्यातून विविध संतांचे पालख्यासह लाखो वारकरी विठ्ठल दर्शना साठी येथे जमतात. गावागावातील विठ्ठल मंदिरामधून भाविकांची गर्दी उसळते. भजन, कीर्तन ,प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लोक या दिवशी उपवास धरतात.\nआषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो, महर्षी व्यासांचा हा जन्म दिवस होय, इसवी सन पुर्व ३००० पूर्वी महर्षी व्यासांचा जन्म या दिवशी झाला. व्यास हे ऋषी पराशर व सत्यवती यांचे पुत्र, व्यासांचे मुळ नाव ‘ कृष्णद्वैपायन ‘ असे होते त्याचा जन्म यमुनेच्या दिव्प परदेशात झाला व त्यांचा वर्ण कृष्णवर्ण होता या वरून त्यांना हे नाव प्राप्त झाले. लहानपणीच त्यांनी तपचर्या करण्याची इच्छा प्रगट केली, पुढे हिमालयात बद्रीनाथ येथे त्यांनी वास्तव्य केले. प्राचीन वेदांचे संकलन करून त्यांनी त्याचे प्रमुख ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार विभागात रुपांतर केले. पुढे व्यासांनी १८ पुराणे व महाभारत सारख्या महाकाव्यांची निर्मिती केली. व आपल्या चार वेगवेगळ्या शिष्यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद याचे ज्ञानदान केले. या परंपरेतून पुढे अनेक उपनिषेद याची निर्मिती झाली. अनेंक विद्या शाखांची निर्मिती झाली, यातून मोठ्या साहित्याची व ज्ञानार्जन करणारे आश्रमाची निर्मिती झाले. व या गुरुकुलातून गुरु शिष्य परंपरा जन्मास आली. व भारतीय शिक्षण परंपरेचा जन्म झाला. व्यासांनी वेदांच्या अभ्यास शाखांचे विस्ताराचे काम केले या मुळे त्यांना वेद व्यास हे नाम प्राप्त झाले. ज्या स्थानावरून ज्ञान विस्ताराचे व दानाचे कार्य केले जाते त्यास व्यासपीठ हे नाव मिळाले. ज्ञानदान करणारा ज्या अधिकार स्थानावरून हे कार्य करतो ते व्यासांचे पीठ मानले जाते. व ते कार्य करणारा व्यासांचा अंश मानला जातो, त्या मुळे महर्षी व्यासांचा हा जन्मदिन ज्ञानदान करणाऱ्या गुरु च्या पूजनाने गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आश्रमातील गुरुकुल पद्धतीत याच दिवशी नवीन विध्यार्थी दाखल होत व ज्ञानार्जन केलेले विध्यार्थी आश्रमातून बाहेर पडत. हा दिवस नवीन विध्यार्थीचा अनुग्रह घेण्याचा व जुन्यांचा आपल्या गुरुंना गुरु दक्षणा देण्याचा हा सोहळा गुरुपुजनाने साजरा होत असे. भारतीय शिक्षण व्यवस्थेचे जनक मानले जाणाऱ्या व्यासांचा हा जन्म दिन गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आश्रम व गुरुकुल पद्धती आता लोप पावली आहे. संगीता सारख्या क्षेत्रातच आता गुरु शिष्य परंपरा टिकून आहे, गुरु पौर्णिमेचा हा उत्सव त्याचे मुळ संकल्पने पासुन दूर चालला आहे.\nआषाढ अमावस्या दिप अमावस्या म्हणून ओळखली जाते अलीकडे गटारी अमावस्या हे नवीन बिरूद तिला प्राप्त झाले आहे. आषाढ महिन्यात पावसाची रिपरिप चालू असते, जमीन आपले रूप बदलून हिरवाईने नटत असते, आपल्याला धरणीने भरभरून द्यावे. सततच्या पावसाने निर्माण झालेली रोगराई दूर जावी ही लोक मनाची भावना, गावामधून इडापीडा बाहेर काढण्यासाठी दृष्ट शक्तींना बळीचे आमिष देवून गावाचे सीमेबाहेर काढण्याचे विधी केले जातात. तसेच आपले रक्षण करावे म्हणून या काळात लोक गावातील ग्रामदेवतांची करूणा भक्तात. या देवताना नेवेद्य देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस महिनाभरात राहिलेले सर्वच विधी या दिवशी पुर्ण केले जातात, आपल्या मागील सर्व पीडा जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून या अमावसेचे सायंकाळी घरामधील सर्व दिव्यांचे पुजन केले जाते. या दिवशी पितळी दिवे, समया, निरांजनी, तांब्याचे दिपदानातले दिवे, लामणदिवे, कापूरवाती लावायच्या आरत्या अश्या सर्वांची पूजा केली जाते, संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं. रांगोळी घालून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुलं वाहायची. कणकेचे गोड, उकडलेले दिवे करायचे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवितात. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात, यांना महत्त्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते, दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्याची देवता निघुन जाते अशी कल्पना आहे.\nही अमावस्या विविध नावानी ओळखली जाते ‘दिवली अमावस्या‘, ‘दिव्याची आवस‘ या दिवसाची एक कहाणी ही प्रचलित आहे. काही ठिकाणी दीप पूजना वेळी हे वाचण्याची प्रथा आहे\nआटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खालला आणि उंदरावर आळ घातला..आपल्या वरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेंव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिंची चोळी पाहुण्याच्या आंथरुणांत घेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवांत करावी, ते स्वतः स्वतः लावावे, खडी-साखरेनं त्यांच्या ज्योति साराव्या , दिव्यांच्या अंवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्या प्रमाणं ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढं ह्या अंवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येतं होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रुप धरुन झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडळेली हकिकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य दिवा असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय.. यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य दिवा असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय.. मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गांवाच्या राजाच्या घरचा दिवा . त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खालला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला.. इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेंव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिंची चोळी पाहुण्याच्या आंथरुणांत घेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो.. मी ह्या गांवाच्या राजाच्या घरचा दिवा . त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खालला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला.. इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेंव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिंची चोळी पाहुण्याच्या आंथरुणांत घेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो.. असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवुन घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सा~या घरांत मुखत्यारी दिली.ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दिपक पावला आणि तिच्या वरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो व या दिव्यांचा आशीर्वाद सतत पाठीशी असावा हाच यातील संदेश.\nअलीकडे या उत्सवाला एक नवीनच नाव लाभले आहे ते म्हणजे ‘गटारी अमावस्या ‘ आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज मानला जातो. मंग या सर्वाचे शोकीन आषाढ मधील हा दिवस पुन्हा काही दिवस हे मिळणार नाही म्हणून मद्यपान व मांसाहार याने साजरा करतात, तर काही बेधुंद होऊन गटारात लोळतात. म्हणून हे नाव मिळाले असावे. आधारावर मात करून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उत्सव या पद्धतीने साजरा करणे अयोग्यच.\nश्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी या दिवशी नागांची पुजा केली जाते, भारतीय संस्कृती ही मुळत: निसर्ग प्रधान, येथील वृक्ष, प्राणी, निसर्गाच्या विविध रूपांना देव मानून पुजा केली जाते, जगभरात नागपूजा विविध देशा मधून आढळते. भारतात नाग पुजा प्राचीन काळा पासुन आढळते., देव देवता नाग रूपाने प्रगटतात असे मानले जाते. भगवान शंकरांनी आणि त्यांच्या पुत्राने म्हणजे गणपतीने तर सर्पांना आपल्या अंगाखांद्यावर आभूषणे म्हणून स्थान दिले आहे. शिवकवचस्तोत्रात शिवशंकराला नागेंद्रकुंडल, नागेंद्रहार, नागेंद्रवलय इत्यादी विशेषणांनी संबोधिले आहे. नागेश असे महादेवाचे एक नाव आहे. कश्यप आणि कद्रु यांचे अनंत, वासुकी, तक्षक, कर्केटक, पद्म, महापद्म, शंख, कुलिप हे आठ पुत्र अष्टनाग म्हणूनच प्रसिध्द आहेत. संपूर्ण पृथ्वी शेषाने आपल्या मस्तकावर पेलली आहे असे मानतो. समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नामक सर्पाचा दोरीप्रमाणे उपयोग केला होता. तर भगवान विष्णू हे तर शेषाच्या शय्येवर चार महिने गाढ झोप घेतात. अश्या प्रकारे वेगवेगळ्या देवतांचा संबंध नागाशी जोडला जातो, कुळाचा मूळपुरुष नागरुपात वावरुन कुळाचे रक्षण करतो, तसेच गुप्तधनाची राखणही नाग करतो असे ही मानले जाते. नाग, नांगर हे पुरुष तत्वाचे प्रतिक मानले जातात. सर्प हा शेतकर्यांचा मित्र मानला जातो, शेतीचे नुकसान करणारे उंदीर हे त्याचे प्रमुख खाद्य त्यामुळे उंदरांचा अपोआप बंदोबस्त होतो,\nआषाढात पावसाची रिपरिप सुरु असते, या पावसाने सगळीकडे हिरवेगार झालेले असते, शेतात पिके डोलू लागलेली असतात, आणि ऊन पावसाचा लपंडाव करीत श्रावण येतो, आपल्या शरीराची उष्णता कायम राखण्यासाठी सर्प उन्हात येवू लागतात आणि त्यांचे नियमित दर्शन होऊ लागते. यांच्या दंशाचे भीतीने किवां त्याचे उपयोगिते मुळे मानवाने त्यांचे पुजन सुरु केले. नागांबद्दलचे मानवाचे भीतीयुक्त प्रेम दर्शविणारे नागपूजनाचे विविध प्रकार आढळतात त्यातील नागपंचमी आपल्या कडे साजरी होते, नागपंचमीला नागराज घरोघरी देवतेच्या रुपात विराजमान होतो. ह्या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणु नये, शेतामध्ये नांगर चालवु नये असेही म्हणले जाते.या दिवशी हळदीने किंवा रक्‍तचंदनाने पाटावर नागांच्या आकृत्या काढतात. तर काही मंदिरा मधील नाग प्रतिमांचे पुजन करतात, तर काही वारुळाचे पुजन करतात. हळदकुंकू वाहून पूजा केल्या नंतर दूध- लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. काही लोक कथा मधून नाग हा भाऊ महिला त्याचे पुजन करतात असे मानतात, याच भावनेने गावागावात महिला एकत्र येवून हा सण साजरा करतात. मेहंदी, झोके, फुगडी, फेर धरून हा उत्सव साजरा होतो. जुन्याकाळी घरात अडकून पडलेल्या महिलांना मुक्त आनंद लुटण्याचा हा सण.\nया सणा विषयी अनेक लोक कथा प्रचलित आहेत. सत्येश्‍वरी ची त्यातीलच एक कहाणी,\nसत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. शोकाकुल सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिला आनंदी करण्यासाठी अलंकार देऊन नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. नागराजाने तिला सदैव पाठीशी राहण्याचे वचन दिले ते वचन देतांना सत्येश्‍वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे या दिवशी महिला भावाचा उपवास धरतात, व नवी वस्त्रे घालून हातावर मेहंदी काढतात असे ही लोककथा सांगते.\nश्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी हा होता असे मानतात.\nतक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल सजा म्हणून राजा जनमेजयान सर्पयज्ञ सुरू केला. या सर्पयज्ञात त्याने सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जनमेजयान मग `इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: ’ असे म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली. आपल्या या कृतीतून राजा जनमेजयान अपराध्याइतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी हे दाखवून दिले. आस्तिकऋषींनी राजा जनमेजयाला तप करून प्रसन्न करून घेतले. जनमेजयान आस्तिकऋषींना `वर मागा’ असे म्हटले आणि मग आस्तिकऋषींनी सर्पयज्ञ थांबवावा, असा वर मागितला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.\nएका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते. त्या शेतकर्‍याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकर्‍याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकर्‍याविषयी सूडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकर्‍याचा सूड घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकर्‍यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली.दुसर्‍या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्‍याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्‍याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकर्‍याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता.\nमहाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बतीस शिराळे येथे जिवंत नागांची पुजा करण्याची प्रथा आहे, या विषयी एक कथा सांगितली जाते, नवनाथ पैकी गोरक्षनाथ यांनी येथील एका घरासमोर उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली त्या वेळी त्या घरातील महिला मातीच्या नागाची पूजा करीत होती. त्यामुळे गोरक्षनाथ महाराज यांनी त्या महिलेला तुला उशीर का होतो असे विचारले असता महिलेने नाग पंचमी असल्याने नाग पूजा करीत होते असे सांगितले त्यावेळी तू जिवंत नागाची पूजा करणार का असे विचारले असता महिलेने नाग पंचमी असल्याने नाग पूजा करीत होते असे सांगितले त्यावेळी तू जिवंत नागाची पूजा करणार का असे विचारले महिलेने होकार दिला लगेच गोरक्ष महाराजांनी मातीचा नाग जिवंत केला. तेव्हापासून या गावामध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते. अशी आख्यायिका आहे.\nशेतकर्याचे मित्र असलेला नाग खरे तर सर्व मानव जातीचा मित्र आहे , त्याच्या विषयी या दिवशी कृतज्ञता व्यक्त व्हायला हवीच, नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणुन गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सर्प दुध पितच नाही, तरी त्याचे नावाने दुध मागणे सुरु केले, दारोदारी येणारी सापांची तोंड शिवलेली असतात त्यामुळे काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. अश्या प्रकारे नागाची हत्या करून नागपंचमी साजरी करण्या पेक्षा त्यांच्या प्रतिमांची पुजा करणेच योग्य,\nश्रावण महिन्यात महाराष्ट्रात सुवासिनी नाग बरोबर, नरसिह, जिवती, बुध व ब्रह्स्पती याची ही पुजा करतात. तसेच मारुतीला दिवे लावण्याचा प्रघातही दिसतो. सुवासिनी स्त्रिया जिवतीची पूजा श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी करतात. पूजेच्या वेळी कापसाची गजमाळ व आघाडा, दूर्वा यांची माळ वाहतात. पुरणाचा नैवेद्य व आरती करतात. सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवास आमंत्रण देऊन दूध-साखर व फुटाणे देतात. मुलाबाळांच्या सुखरूपतेसाठी जिवतीची पूजा करण्याची पद्धत आहे.\nनरसिह, व हनुमान हे मुळचे यक्ष देव हे शक्तीचे प्रतिक मानले जातात याच्या कडून आपल्या मुलाबाळांना शक्ती मिळावी व दृष्ट प्रवृत्ती पासुन त्यांचे संरक्षण व्हावे ही या मागची भावना, बुध व ब्रह्स्पती ह्या बुद्धीच्या देवता बुद्धिमान शक्तिमान असे आपले बाळ व्हावे व या सर्वांनी त्याचे संरक्षण करावे या साठी याच्या प्रतिमांचे पुजन करतात. नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा व चार शनिवारी नरसोबाची पूजा, व मारुतीला पीठाचे दिवे घेऊन जातात,चारी बुधवारी बुधाची पूजा व गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात, यातील जिवती पुजा व नाग पुजे विषयी एक कहाणी ही प्रचलित आहे\nएक नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.\nशेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं मानवी वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. शेतकरी विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. शेतकर्याने तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नकाएके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटलीएके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला.\nश्रावण शुद्ध षष्टी ही श्रीयाळ षष्टी म्हणून ओळखली जाते, महाराष्ट्र व कर्नाटकात या दिवशी श्रीयाळ शेठचा शेणामातीचा राजवाडा व त्याची प्रतिमा स्थापन करून साडेतीन घटके नंतर त्याचे विसर्जन केले जाते,\nईस १३९६ ते १४०८ चे दरम्यान महाराष्ट्र व कर्नाटक चे परिसरात मोठा दुष्काळ पडला होता, हा दुष्काळ ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ म्हणून ओळखला जातो. या वेळी या परिसरावर बिदरचा बादशहा राज्य करीत होता, सुमारे बारा वर्ष पुरसा पाऊस पडला नाही, हजारो लोक घरदार सोडून चालले होते, लहान मुले, वृद्ध, गुरे मृत्यूमुखी पडत होती सगळी कडे हाहाकार माजला होता आणि बादशहा आपल्या विलासात मग्न होता. या काळी श्रीयाळ शेठचा व्यापार देशभर चालत असे, धन संपत्ती व धान्याने त्याची कोठारे भरलेली होती, सभोवतालची परस्थिती पाहून श्रीयाळ शेट गहिवरला. त्याने लमाणांचे तांडे बाहेर पाठविले व दुसऱ्या भागातून धान्य चारा खरेदी करून आणला व दवंडी पिटून तो लोकांना मोफत अन्न धान्य वाटू लागला. संकट काळी मदतीला धावलेल्या श्रीयाळ शेटचा लोक जयजयकार करू लागले. लोक अपबृहुशाने श्रीयाळ शेटला शिराळशेट म्हणू लागले, आपल्या राज्यात लोक दुसऱ्याचा जयजयकार करत असल्याचे बादशाहाला समजले त्याने श्रीयाळ शेटला बंदी बनवून दरबारात आणले. बादशहाने त्याला या कृत्याचा जाब विचारला श्रीयाळ शेठ ने नम्रपणे आपण जे करायला हवे ते मी केले तर चुक झाली का असे विचारले सगळा दरबार स्तब्ध झाला. बादशाहाला आपली चुक समजली, व त्याने आपली भूमिका बदलून मी तुझा सन्मान करू इच्छितो तुला क्या हवे ते माग असे शेट ला सांगितले. माळा आता मागण्यासाठी काहीही नाही, पण आपल्या सारखे राजे होण्याची सिहासनावर बसण्याची माझी इच्छा आहे. बादशहाने त्याला सिहासनावर बसविण्याची तयारी दर्शविली पण फक्त साडेतीन घटके साठी, शेटने या साडेतीन घटकेत मी घेतलेले निर्णय पुन्हा फिरविणार नाही याचे वचन बादशहा कडून घेतले व श्रीयाळ शेट राजा झाला. सिहासनावर बसताच त्याने राज्यातील धान्य कोठारे लोकांसाठी खुली केली, गावोगाव विहिरी खोदा, तलाव बांधा, धर्मशाळा बांधा, असे हुकुम दिले, जनतेला अन्न धान्य देऊन त्यांचाच गावात त्यांचेच साठी कामे सुरु केली, प्रजा सुखी करणारे लोकाभिमुख निर्णय साडेतीन घटकेत घेऊन त्याने प्रजा सुखी करण्याचे निर्णय घेतले. श्रीयाळ शेठ सिहासनावर बसले व त्यांनी हे हुकुम दिले तो दिवस श्रावण शुद्ध षष्टीचा होता. म्हणून या दानशूर व्यापारी व साडेतीन घटकेचा लोककल्याणकारी राजा चे या राज्य कारभाराची स्मृती म्हणून हा श्रीयाळ षष्टीचा उत्सव साजरा केला जातो. ही स्मृती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.\nश्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौर साजरी करण्याची प्रथा आहे, लग्नानंतर पुढील पाच ते सात वर्ष श्रावणात हे व्रत नवविवाहिता करतात, पहिली मंगळागौर साधारणपणे माहेरी साजरी केली जाते. श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्वाचे मानले जातात. सुवासिनी पहाटे उठून अंघोळ करून मंगळागौरीच्या पूजनाची तयारी करतात, श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. सोळा प्रकारची फुले, तांदूळ, चण्याची डाळ, जिरे सारखे सोळा दाणे, सोळा प्रकारची पत्री व पाच बिल्वदले, हळदमिश्रीत कणकेचे सोळा दिवे आणि सोळा प्रकारचे कणकेचेच देवीला अर्पण करण्यासाठी तयार केले जातात शेणाने सारवलेल्या जागेत रांगोळी घालतात. चारी बाजुस खुंट बांधून मखर पाना फुलांनी सुशोभित करतात. आत पाण्याने भरलेला तांब्या ठेवतात. मखरात शिव, गणपती, अन्नपूर्णेच्या प्रतिमा ठेवून दीप प्रज्वलन करून तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते ,ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. मूर्तींना कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून तयार केलेले दागिने घातले जातात. अंग पूजा, पत्रीपूजा, पुष्पपूजा करून नमस्कार करतात. शेजारील वशेळ्या सुवासिनींना आमंत्रित केले जाते. त्यांच्या पायाला भिजलेली हळद लावुन, डोळ्यांत काजळ घालतात. वाण म्हणून भिजलेले वाटाणे, तांदळाचे पदार्थ विषम संख्येने भेट देतात. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. जेवणातील पदार्थांत मीठ पूर्ण वर्जित करून जेवणावेळी मौनव्रत परंपरेने पळाले जाते. संध्याकाळी हळदीकुंकू, तिन्ही सांजेला धुपारती केली जाते. मंगळागौरीची रात्र पारंपरिक फुगड्यांच्या असंख्य प्रकारांनी जागविली जाते. आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. म्हणली जाणारी ही गाणी माहेरचे वर्णन करणारी व सासरला टोमणे मारणारी असतात. रात्रभर जागरण ठेऊन दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करतात. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात. अन्नपूर्णा ,गौरी म्हणजे पार्वती. हिरवाईने नटलेली वसुंधरा ही साक्षात पार्वती तिचे सारखे जन्मभराचे अहेवपण लाभावे, हीच या व्रता मागची भावना.\nश्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. या उत्सवाच्या आधी घराला रंगरंगोटी केली जाते, घरातील भांडी कपडे स्वच्छ केले जातात उत्सवाचे दिवशी घरातल्या देव्हार्‍यात किवा त्याचे जवळ नव्या साड्यांच्या आडोशात आंब्याच्या पानांची तोरणे व फुलांच्या माळांनी देव्हारा सजवला जातो. केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन त्यात नारळ ठेवतात त्यालाच नथ, डोळे बसवतात कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र घालतात वेणी लावुन ओढणी लावली जाते. कानुबाईला पिवळा, लाल अथवा गुलाबी पीतांबर नेसवला जातो. अश्या स्थापन करतात काही ठिकाणी कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात. त्यांची पुजा केली जाते. पुजेत देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं. मग आरती, नैवेद्य दाखवतात नैवेद्यात हरभरा डाळीचा सर्वाधिक वापर असतो, खापरावरील रोट, पुरण पोळी, खीर, आमटी लाल भोपळ्याची भाजी यांचा समावेश असतो. रात्रभर कानुबाई समोर लहानांपासून मोठ्यांपर्यंत जागून देवीची आराधना करतात. महिला-पुरुष फुगड्या खेळतात. स्त्रिया अहिराणी व मराठी भाषेतील गीत गाऊन रात्रभर जागरण करतात. डफ वाजवून नृत्य करतात, यात डुबली नावाच्या वाद्याला विशेष महत्व असत.दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.\nरविवारी सायंकाळी कानुबाईची स्थापना होऊन सोमवारी विसर्जन केले जात असल्याने तिला एका रात्रीची पाहुणी म्हणतात. सकाळी कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. आरती करुन अंगणात कानबाईचा चौरंग नेऊन ठेवतात. वाद्यांचे गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. इतर स्त्रिया औक्षण करतात. मार्गांत पाण्याचा सडा टाकला जातो. पुढे मुली फुगड्या खेळतात. नदीवर पोहचल्यावर पुन्हा एकदा आरती केली जाते. पूजेतील वस्तूंचे विसर्जन करून नारळ चौरंगावर ठेऊन पुन्हा वाजत गाजत घरी आणतात.\nया उत्सवासाठी नोकरी निमित्त बाहेर गेलेले कुटूबिय आवर्जून घरी परततात. खानदेशातील हा महत्व पुर्ण सण मानला जातो.\nविदर्भात श्रावणाचे पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी या गौरीची स्थापना केली जाते. व श्रावणाचे चोथ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी हिचे विसर्जन केले जाते. स्थापने दिवशी मुली नदीवर अथवा तलावावर जातात व तेथील वाळूचे सोबत आणलेल्या परड्यावर शिवलिंग बनवितात व गाणी म्हणत वाजतगाजत ते घरी आणतात.त्याची स्थापना करून त्याची पुजा करतात. हे शिवलिंग फक्त फुलांनी सजवितात. नंतर झिम्मा, झोके, फुगडी हे खेळ खेळतात. गीते म्हणत रोज जागविली जाते. रोज नवी फुलांची सजावट केली जाते. विसर्जना दिवशी हे शिवलिंग पालखीत घालून जलाशया कडे मिरवणुकीने नेतात. मिरवणुकीत मुली टाळ्या वाजवून गाणी म्हणतात, फुगडी खेळतात, उखाणे घेतात. या गौरीचे विसर्जन झाल्यावर सामुहिक भोजनाचे आयोजन केले जाते.\nश्रावण महिन्याच्या शुद्ध सप्तमीला ‘शितळा सप्तमी’ असे म्हणतात. या दिवशी शितळादेवीची पूजा करतात या दिवशी घरातील चूल, शेगडी, इत्यादी स्वयंपाक-साधनांची स्वच्छता करून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरात चूल इत्यादी पेटवत नाहीत. कारण त्या दिवशी शितळा माता घरात चुलीजवळ वावरत असते, अशी समजूत आहे. आदल्याच दिवशी पुर्‍या, दशम्या, मुगाची सुकी डाळ, पंचामृत, भात, असे पदार्थ करून ठेवले जातात. दुसर्‍या दिवशी नैवेद्य दाखवून हा प्रसाद ग्रहण केला जातो. या दिवशी शिळे अन्न ग्रहण करण्याची प्रथा असल्याने हिला शिळा सप्तमी असेही म्हणले जाते. या दिवशी सात कुमारिकांना भोजन दिले जाते. आपल्या नित्याच्या कार्यात ज्या गोष्टी उपयोगी पडतात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.\nशितळा ही मातृका देवता आहे. मातृकांचा वास हा जलाशया काठी मानला जातो. या दिवशी जलाशयांची पुजा करण्याची प्रथा काही भागात आहे. त्यांची पूजा केल्याने लहान मुलांना कसलाही रोग होत नाही. सौभाग्यप्राप्ती, दारिद्य्रनाश व संतानप्राप्ती होते अशी लोक धारणा आहे.\nनारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा\nश्रावण महिन्याती पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. प्रामुख्याने हा सण समुद्रकाठी राहणारे कोळी बांधव साजरा करतात. वर्षाऋतूत समुद्र खवळलेला असतो व सागरी प्राण्यांच्या प्रजननासाठी उत्तम कालावधी असतो. या काळात समुद्रात नद्यांद्वारे मोठी खनिजे वाहत असल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मितीसाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे कोळी बांधव मासेमारी साठी आपली बोटी समुद्रात घेऊन जात नाहीत तसेंच जहाजे सुद्धा नागरून ठेवतात. श्रावणातील पौर्णिमेनंतर पावसाचा जोर ओसरतो व खवळलेला समुद्र शांत होतो, या पौर्णिमेनंतर कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. समुद्र शांत व्हावा त्याचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, यासाठी समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. मच्छिमार बांधवांप्रमाणेच या उत्सवात सागर किना-यावर ग्रामस्थही सहभागरी होतात. यावेळी फटाके उडविणे, नौका सजिवणे, कोकणी गाणी म्हणणे, विविध खेळ खेळणे, इत्यादि कार्यकम साजरे होतात, नारळाचे गोड पदार्थ तयार केले जातात. दिवशी पर्जन्यदेवता वरूण राजाची आराधना करण्यात येते. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.\nया पवित्र दिवशी बहीण भावास अक्षता लावून ओवाळते व राखी बांधते. भाऊही आपल्या लाडक्या बहिणीस दागिने, कपडे यासारख्या भेटवस्तू देतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मनोकामना असते. रक्षा बंधनाचे या सणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत, `पातळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपले भाऊ केले व नारायणाची मुक्‍तता केली. तो दिवस श्रावणपौर्णिमा होता.’ म्हणून या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते असे मानतात. मध्ययुगीन भारतात बाहेरील आक्रमकांपासून महिलांचे सरंक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत होता. तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीस सुरूवात झाली. असे ही मानले जाते.\nश्रावण पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा तळ्यात स्नान करून सूर्यदेवास अर्घ्यदान करण्यात येते. हिंदू या दिवशी जुन्या जानव्याचा त्याग करून नवीन जानवे धारण करतात. यास श्रावणी म्हणतात\nश्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म मथुरेत कंसाच्या तुरुंगात वसुदेव देवकीच्या पोटी झाला. म्हणून हा दिवस कृष्णजयंती, वसुदेवाने कंस भयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंद यशोदेकडे पोहोचविले. गोकुळात कृष्णजन्मामुळे आनंदी आनंद झाला हा दिवस जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी साजरा केला जातो. महाराष्ट्रात गावागावामधून विठ्ठल मंदिरात श्रावण वद्य प्रतिपदे पासुन हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते, भजन, कीर्तन, प्रवचन या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अखंड वीणा वादन केले जाते. वद्य अष्टमीस रात्री कृष्ण जन्म सोहळ्याचे आयोजन केले जाते. रात्री देवळात फुलांनी पाळणा सजविण्यात येतो. पाळण्यात कृष्णाची मूर्ती ठेवतात. सर्व मंडळी जमून पूजाअर्चा करतात. पाळणा म्हणतात. कृष्णाला आवडणाऱ्या दूध साखर, दहीपोहे, लोणी साखर यांचा नैवेद्य दाखवतात. प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो. नवमीला गोपाळकाल्याचे वेळी महाप्रसाद होऊन हा उत्सव संपन्न होतो. भाविक लोक घराघरांतूनही श्रीकृष्णाचा जन्मकाळ साजरा करतात. बऱ्याच लोकांचा दिवसभराचा उपवास असतो. अनेकांकडे हा कुलाचार म्हणून साजरा केला जातो.\nगोकुळाष्टमीच्या दुसरे दिवशी दहीहंडी फोडण्याचा उत्सव साजरा होतो, श्रीकृष्णाला दही, दूध, लोणी, ताक अतिशय प्रिय होते , लहानपणी गोकुळामध्ये घरांमधुन उंच शिंक्यांवर ठेवलेले, दही, दूध, लोणी, कृष्ण व त्याचे सहकारी उतरंड करून हे चोरून खात, कृष्णाचे या बाललीलेची आठवण म्हणुन हा उत्सव साजरा करतात. दूध, दही, लोणी, ताक यांचे मिश्रण एका मातीच्या मडक्‍यात भरून ती दहीहंडी उंचावर बांधली जाते. ढोल-ताशांच्या गजरात गोविंदा आला रे आऽऽला, चे सुरात सर्व गोविंदाची टोळी एकावर एक मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात. या धार्मिक परंपरेचे स्वरूप आता बदलले आहे.\nआषाढ, श्रावण किंवा भाद्रपद आणि कार्तिक महिन्याच्या पौर्णिमा व अमावस्येला प्रदेशपरत्वे बैल पोळा सण साजरा केला जातो. हा सण काही भागात बेंदूर म्हणून साजरा करतात. आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या बैल या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.\nपोळ्याचे आदल्या दिवशी खांदा मळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळण्यात येते तर काही ठिकाणी तेल लावले जाते त्याला खांदमळणी असे म्हणतात. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते. बैलांशी निगडीत वस्तू नवीन आणून बैलांवर चढवतात. शिंग तासून रंग देतात. नविन वेसन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घंटा, घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून .बैलांना सुद्धा रंग देण्याची प्रथा आहे. पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. दिवस भर बैलांना कणकेचे गोळे, तेल, सरकी इत्यादी देऊन त्यांना आराम देण्यात येतो. संध्याकाळी सर्वप्रथम शेती अवजारांची पूजा करण्यात येते. सजविलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते, बैलांना गावच्या मंदिरात नेऊन प्रसाद म्हणून गुळ- खोबरं वाटण्यात येते. वर्षभर शेतात राबणारा बैल पोळयाच्या दिवशी मात्र नवरदेव असतो. मिरवून आणलेल्या बैलांचे ओवाळून स्वागत केले जाते. या दिवशी बैलाचे लग्न लावतात. बैलांचे लग्न लावताना चाहूर चाहूर चांगभला, पाऊस आला घरला चला असे म्हणतात. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. बैलांना “ठोम्बरा” व पुरणपोळी खायला देतात.\nज्यांचे कडे शेती व बैल नाहीत ते बैलाची मातीची प्रतिमा घरी आणून तिची पुजा करतात. व शेतीत राबून अन्न निर्माण करणाऱ्या या प्राण्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात.\nकाही ठिकाणी या दिवशी बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. काही ठिकाणी गावातले सगळे लोकं मिरवणुकीने आपापले बैल घेऊन एकत्र जमतात आणि मग गावाचा प्रमुख “पोळा फोडतात”. त्यानंतर प्रत्येक बैल घरी उत्सवासाठी जातात.\nश्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ’दर्भग्रहणी अमावस्या’ म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी चौसष्ठ योगिनींची पूजा करतात, यांना मातृका असेही म्हटले जाते. या मातृका चौसष्ट योनी, व चौसष्ट कला यांच्या माता मानल्या जातात. ग्राम्य भाषेत यांना आसरा, मावलाया असेही म्हंटले जाते ,त्या अर्थाने हा मातृ पुजनाचा दिवस.\nहे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी दिवसभर उपास करुन सायंकाळी आंघोळ करुन ही पुजा करतात चौरंगावरील कलशावर तांदूळाने भरलेल्या ताम्हणात चौसष्ट सुपार्‍या चौसष्ट कलांचे प्रतिक म्हणून मांडतात. काही ठिकाणी पिठाच्या मूर्ती करतात तर काही ठिकाणी त्यांचे कागदी चित्र वापरतात. पिठोरीची कहाणी वाचली जाते, या दिवशी नैवेद्याला खीरपुरीचे ,पुरणपोळीचे जेवण करतात. पूजा करुन झाल्यावर आरती करतात, खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात नंतर पूजा करणारी स्त्री अतिथी कोण असे विचारते, तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगुन तो नैवेद्य हातातुन घेतात. व भोजन करतात सौभाग्य, मुलामुलींचे आयुरारोग्य, सुखसंपत्ती साठी प्रार्थना करतात. या दिवशी नैवेद्यासाठी सगळे पिठाचे पदार्थ बनवतात म्हणून या दिवसाला “पिठोरी अमावस्या’ असे नाव पडले असावे.\nपिठोरी विषयी एक कहाणी प्रचलित असुन विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला अपत्य होत पण ती लगेच मृत्युमुखी पडत.या मुळे तिचे पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने तपश्चर्या केली. चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले.पुढे ती पुन्हा घरी आली.विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी अपत्य प्राप्त झाली, अश्या आशयाची ही कहाणी आहे. ज्या चौसष्ठ मातृका मुळे ही सृष्टी निर्माण झाली असे आपण मानतो त्या या सृष्टीच्या माता विषयी कृतज्ञता व्यक्त हा मातृदिन होय.\nभाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. पार्वतीने शंकर पती मिळावा या साठी हे व्रत केल्याचे मानले जाते. कुमारिका, महिला हे व्रतकरतात.या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत., तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. देवघरा जवळ चौरंग ठेवतात. त्याला केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित करतात. चौरंगावर वाळूचे शिवलिंग तयार करतात शेजारी पार्वतीची मातीची मुर्ती ठेवतात. या पद्धतीने पुजेची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. निरांजन दाखविला जातो. कुमारिकांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा, तसेच विवाहित स्त्रीला अखंड सौभाग्य लाभावे म्हणून भाद्रपद शुक्‍ल तृतीयेस हरतालिका व्रत करण्यात येते.\nभाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी, या दिवशी गणेश उत्सवाची सुरवात होते. घराघरात पार्थिव गणेश मूर्तींची वाजतगाजत आणून स्थापना केली जाते. घरामधुन साजर्या होणार्या उत्सवास ईस १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिले, या उत्सवाचे आता लोकत्सवात रुपांतर झाले आहे. हा दिवस गणपतीचा जन्म दिवस मानतात. वेगवेगळ्या अवतारानुसार त्याच्या मुख्य तीन जयंत्या मानतात. त्यातील हा एक दिवस. एकदा पार्वती स्नान करत होती, तेव्हा तिच्या अंगावरच्या मळापासून तिने गणपती बनविले आणि प्रवेशद्वारावर उभे करून त्याला सांगितलं कि कुणालाही महालात प्रवेश करायची अनुमती देऊ नकोस. नंतर ती स्नान करायला महालात निघून गेली, थोड्याच वेळाने भगवान शंकर आले, त्यांना आत प्रवेश करायचा होता परंतु बाळ गणेश त्यांना आत जाऊ देईना, तेव्हा शंकरांनी गणपतीचे मुख धडावेगळे केले कारण त्यांना माहित नव्हता कि हा आपलच मुलगा आहे , जेव्हा हि बातमी पार्वतीला माहित पडली तेव्हा ती क्रोधीत आणि दुखी झाली. तेव्हा शिव नि तिचे सांत्वन केले आणि आपल्या गणाना आदेश दिला, कि तुम्ही पृथ्वीतलावर जा आणि जो कुणी प्राणी तुम्हाला सर्वात पहिले उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या अवस्थेत सापडेल, त्याचे शीर घेऊन या, तेव्हा गणाना हत्ती सापडला. तेव्हा देवांनी हत्तीचे ते शीर गणपतीला जोडले, व गणपती गजमुख झाला. पार्थिव गणेशाची स्थापना हे जुन्याकाळी व्रत होते पुढे त्याला सणाचे स्वरूप प्राप्त झाले. गणेश उत्सवाची समाप्ती भाद्रपद वद्य चतुर्दशीला होते, पण अनेक परिवारात दीड दिवसांचा ५ दिवसांचे, १० दिवसांचे, गणपती असतात.\nभाद्रपद शुद्ध पंचमी ऋषी पंचमी म्हणून साजरी करतात. ऋषी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, या दिवशी महिला उपवास धरतात. ऋषी स्थानी जावून स्नान करून ऋषी पुजन करतात, या दिवशी बैलाचे कष्टा शिवाय तयार झालेले अन्न ग्रहण करतात. जुन्याकाळी महिला ऋषी प्रमाणे आपल्या परसबागेत भाजी पाला, फळ झाडे लावून त्या भाज्या व फळे खात, ऋषी विषयीची कृतज्ञता त्यांचे दिनचर्ये प्रमाणे एक दिवस अनुभवणे हीच या मागची भावना\nगणपती चे आगमना नंतर भाद्रपद शुद्ध षष्टी ला सायंकाळी या गौरींचे आगमन होते, सायंकाळी महिला गाणी गात नदीकाठी जातात.तेथे गौरीना अंघोळ घालतात व पुजा करून त्यांना घरी आणतात, चालीरीती प्रमाणे याची रूपे वेगवेगळी असतात कोणाकडे यांचे धातूंचे मुखवटे असतात तर काही कडे मातीचे. काही भागात त्यांना घराबाहेरील तुलसी वृंदावना पासुन घेऊन येतात. तोरणांनी व रांगोळ्यांनी घार सजविले जाते, मोठ्या आदराने तिला घरात आणले जाते. घरात उतरंड तयार करून त्यावर मुखवटा ठेवतात, व साडी नेसवून गवराई उभी करतात. अलंकाराने सजवितात काही घरात ती बसलेली असते, काही परिवारा मध्ये तीच्या सोबत तिची सखी असते. साड्या व विविध सजावटीचे साहित्याने गौर सजविली जाते, पहिल्या दिवशी तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. तीच्या समोर विविध पदार्थ, फळे याची रेलचेल असते. रात्रभर झिम्मा, फुगड्या, फेर, उखाणे यांनी गौर जागवितात.\nदुसर्या दिवशी विविध पदार्थ नैवेद्य साठी करतात. तिची पुजा केली जाते, सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो, आजूबाजूचे महिलांना बोल वितात.रात्रभर गौर जागवितात.\nतिसर्या दिवशी त्यांना सुतवतात. हा दिवस गौरीना निरोप देण्याचा. दही भाताची शिदोरी देऊन गौरी विसर्जन केली जाते.\nभाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. घराघरात बसलेल्या गणेश उत्सवातील गणेश मूर्तींना विसर्जन करून निरोप देण्याच दिवस. या दिवशी या मूर्तींचे विधिवत पुजन व आरती करून त्यांना वाजत गाजत विसर्जनासाठी जलाशयावर नेले जाते. व त्यांचे आरती करून विसर्जन केले जाते.\nया दिवशी काही परिवारात अनंत म्हणजे विष्णू याची देखील पूजा करतात यालाच अनंताचे व्रत म्हणतात. या व्रतात पाण्याने तांब्याचे कलश चौरंगावर मांडून त्यास दोन वस्त्र गुंडाळतात. त्यावर दर्भाचा नाग तयार करून ठेवतात. वरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. या पुजेत १४गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याची पूजा करतात. यास अनंत म्हणतात; अनंती देखील पूजेत ठेवली जाते. पूजा झाल्यावर अनंत घरातील पुरुष व अनंती त्याच्या पत्नीने उजव्या हातात बांधतात. या व्रतात १४ या संखेला महत्व आहे त्या मुळे पूजेतील सर्व पुजा वस्तू १४ संखेत घेतात. या दिवशी एक दाम्पत्य जेवायला बोलवितात. व ओटी भरतात. सुख-शांती, ऐश्वर्य, सौभाग्य, समृद्धी, स्थैर्य मिळण्यासाठी हे व्रत करतात असा समज आहे. कित्येक परिवारात पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.\nवर्‍हाड खान्देशात साजरा होणारा हा उत्सव भाद्रपदातील पौर्णिमा ते अश्‍विनी पौर्णिमा असा महिनाभर चालतो. भाद्रपदातल्या पौर्णिमेपासून भुलाबाईच्या उत्सवाला प्रारंभ होतो. भाद्रपद पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भुलाबाई बसविण्याची जागा स्वच्छ करून ठेवली जाते . नंतर ज्वारीच्या पाच धांडयाचा मखर लावून तेथे सुंदर आरास केली जाते. पौर्णिमे दिवशी सकाळी भुलजा-भुलाबाई याच्या मातीच्या मुर्ती आणली जातात. भुलाबाई नऊवारी साडी नेसलेली आणि भुलजा धोतर नेसलेला आणि फेटा बांधलेला असतो. भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती. भिल्लरुप घेऊन राहणाऱ्या शंकराला भिल्लीणीचा वेश घेऊन भुलवायला पार्वती आली म्हणून ती भुलाबाई व तीला भुलणारा शंकर भुलोबा अशी या नावा मागील कथा. या मुर्तीना पिवळे वस्त्र परिधान करतात. त्यांच्या मधोमध गोंडस बाळ व त्यांचे शेजारी अन्नाच्या ढिगार्‍यावर कळस ठेवण्याची पध्दतही काही ठिकाणी आहे. त्यांचे समोर रांगोळ्या काढल्या जातात. रोज सायंकाळी भुलाबाई-भुलोबाभोवती पोरीबाळी-लेकुरवाळी सर्वजण जमा होतात आणि फेर धरून भुलाबाईची गाणी गायली जातात. या मधे विविध देवतांचे वर्णन असते\nपहिली ग भुलाबाई देवा देवा साजे\nघातिला मंडपा खेळ खेळ खंडोबा\nखंडोबाच्या नारी बाई वणी वणी अवसानं\nअवसनेचं पाणी तस गंगेच पाणी\nगंगेच्या पाण्याने वैरिला भात\nजेविला कंथ लोकिला रांध\nहनुमंत बाळाचे लांब लांब झोके\nभुलाबाई झोके अवस्नर फुगे\nभाउ भाउ केकती माया फुले झळकती\nझळकतीचं एकच पान दुरुन भुलाबाई नमस्कार\nमुली एकमेकींना दोन हाताची टाळी देऊन अशी विविध गाणी म्हणतात. भुलाबाईचे गाणे संपले की खिरापत वाटली जातो, ही खिरापत लपवून ठेवली जाते आणि मुलींनी ते पदार्थ ओळखायचे आणि ओळखला गेला की मग त्या खिरापतीचे वाटप होते.\nकोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा शेवटचा दिवस या दिवशी रात्री भुलाबाई अंगणात पाटावर ठेवून रांगोळी काढून त्यापुढे ३० खिरापती ठेवतात, यात विविध पदार्थ असतात. हे प्रसाद म्हणून वाटतात. मध्यरात्री नंतर गाणी म्हणायची , टिपऱ्या खेळायच्या. नंतर चांदण्यात कोजागिरीचे दूध प्यायचे. कोजागिरी जागवून भुलाबाईची महिनाभर चालणारा उत्सव संपन्न होतो.\nभाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या हा पंधरवडा पितृपंधरवडा म्हणून पाळण्यात येतो. आपल्या पूर्वजांचे स्मरण करणारा, त्यांची आठवण ठेवून श्राद्धविधी करण्याचा पंधरवडा मानण्यात येतो. त्यामुळे या दिवसांत ती व्यक्ती निधन झालेल्या तिथीला श्राद्ध, तर्पण केले जाते त्यांची स्मृती म्हणून त्या दिवसाच्या मध्यान्ह काळी श्राद्ध केले जाते, त्यांचे प्रतिमेची पुजा करून आमंत्रितांना भोजन दिले जाते. अन्नदान केले जाते. या दिवसामधील पंचमीला भरणी श्राद्धचा दिवस मानतात. नवमी ही अविधवा नवमी या दिवशी सर्व स्त्रियांचे श्राद्ध करण्याचा प्रघात आहे.\nअमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात या दिवशी तिथी माहित नसलेल्या सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते. पुर्वज्यांची स्मृती म्हणुन समाजातील स्वयंसेवी संस्था, वृद्धाश्रम, अनाथाश्रमाला किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला पैशांच्या, कपडय़ांच्या स्वरूपात मदत करण्याची प्रथा ही काही लोक या दिवसात पाळतात. आपल्या सभोतालीच्या चराचराची कृतज्ञता व्यक्त करणारा आपला समाज या दिवसात आपल्या पुर्वजा प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.\nअश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे देवीचे नवरात्र साजरे केले जाते. प्रतिपदेस या दिवशी देवीचा घट बसवितात, देवघरा समोर एक पत्रावळ घेऊन त्यावर काळ्या मातीचा ढीग करतात यावर पाच प्रकारची धान्य टाकतात, यावर मातीचा घट ठेवतात. या घटास कडेने नागिणीची पाच पाने बांधतात. त्याचे तोंडाला पाच पाने कडेनी लावतात. घाटात पाणी, नाणे व हळकुंड टाकतात अश्या पद्धतीने घट स्थापना करून त्यावर फुलांची माळ सोडतात, नऊ दिवस रोज एक नवीन माळ सोडली जाते. त्यात प्रामुख्याने विडयाच्या पानाच्या तसेच तरवड या झाडाची फुले व पानांच्या माळा वहिल्या जातात. देवघरात तेलाचा दिवा लावतात तो कोजागिरी पौर्णिमे पर्यंत तेवत अखंड तेवत ठेवतात. नऊ दिवस उपवास धरतात, तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात. पंचमीला ललिता पंचमी म्हणतात, पंचमीस घटावर सायंकाळी कडकनी , करंज्या, गोड वडे पिठा पासुन बनविलेले करंडा, फनी व खोबर्याची वाटी वगैरे टांगतात. काही ठिकाणी या वस्तू अष्टमी पर्यंत टांगतात . विविध खेळ फुगड्या, फेर रात्री खेळले जातात, या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. सर्वजण नवरात्र जागवून देवीची आराधना, प्रार्थना करतात. अष्टमीचे रात्री पूजन व होम केला जातो कोहळा दिला जातो. रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचतात. नवमीला शस्त्रपूजन होते. दशमी दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून घाटाचे माळा उतरून घटावर उगविलेले धान देवास वाहून घटाचे उत्थापन करून उपवासाची सांगता करतात.\nअश्विन शुद्ध प्रतिपदेस नवरात्र घट स्थापना होते. या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. या काळात सूर्य हस्त नक्षत्रातून प्रवास करतो. पावसाचा परतीचा प्रवास सुरु झालेला असतो, अचानक ढग दाटून येतात व मोठ्याने आवाज करु लागतात. धोधो पाऊस कोसळतो आणि शांत होतो, हस्त म्हणजे हत्ती, त्याचे नक्षत्रा मधील हा पाऊस म्हणून याला ‘हत्तीचा पाउस’ म्हणतात. रब्बीच्या हंगामातील पिकं अधिक जोमाने तरारून वर यावीत म्हणून त्यांना अभ्यंगस्नान घालणाऱ्या हस्तनक्षत्राची ही पूजा. अंगणात लाकडी पाट ठेवायचा. त्यावर रांगोळीने हत्ती काढायचा किवां त्याची मुर्ती ठेवायची. या दिवसात मिळणाऱ्या फळं, फुलं आणि धान्यांनी हत्तीची रोज पूजा करायची. परिसरातील सगळ्या बायका-मुलींनी एकत्र येऊन रोज त्याच्याभोवती फेर धरून भोंडल्याची पारंपरिक गाणी गायची. रोज वेगवेगळ्या प्रकारची खिरापत वाटायची आणि आज खिरापत कसली असेल, ही उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवायची. अगदी शेवटी या प्रसादाचं हासत-खेळत वाटप करायचं,\nअश्विन शुद्ध नवमी या दिवशी इनाई देवीची स्थापना होते. या दिवशी मध्यान्ही गावचा कोतवाल पत्नी सह जोडीने शेतात मध्ये जातात त्या ठिकाणी जमिनीची पुजा करून टिळा दही भाताचा नैवेद्य दाखवून तेथील पाटीभर माती वाजत व गाणी म्हणत घरी आणतात. या माती पासुन सरस्वती ची मुर्ती तयार करतात,त्यावेळेस असणाऱ्या नक्षत्रा प्रमाणे घोडा, हत्ती अशी तिची वाहने बनवितात. तिची स्थापना करून तिची पुजा करतात. विविध फुले, पाने, फळे यांनी सजवितात. रात्रभर इनाई देवीची गाणी म्हणून रात्र जागवितात. दुसरया दिवशी सकाळी दसऱ्याला इनाई ची मिरवणूक काढली जाते. ती गावाचे मारुतीला नेली जाते. तेथून ती गावच्या चावडीवर विसावते. जुन्याकाळी या ठिकाणी रेड्याचा बळी देण्याची प्रथा होती. दुसरया दिवशी इनाई वाजत पुन्हा शेतात नेली जाते तिथे खड्डा खणून त्यात तिचे विसर्जन केली जाते. ही उत्सव प्रथा आता पुर्णपणे बंद झाल्याचे दिसते\nबरसणारा पाऊस थंडावत जातो दिवस भरल्या गर्भवती सारखी सृष्टी सतेज हरीतकांती मय झालेली असते आकाश निळाईने दाटून जाते हिरव्यागार धरेवर पडणारे ऊन साऱ्या सृष्टीला लोभस वाणे बनवते या पार्श्वभुमीवर नवरात्राचे रूपाने आदिमाया शक्तीचे आगमन होते खरेतर ही निसर्गाची धरतीची पुजा नवरात्रात देवीचे तीन रूपे पुजली जातात कुमार रूपातील सरस्वती गृहिणी रूपातील लक्ष्मी व कर्ती सवरती दुर्गा ही जशी ज्ञान समृद्धी शक्तीची प्रतिक रूपे तशीच निसर्गाचे जीवनातील प्रवासाची ही प्रतीके याच रूपातील आपण पुजा करतो या नवरात्राची सांगता होते ती विजयादशमीने\nदसरा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहुर्त मानला जातो हा भारताच्या कानाकोपर्यात साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती भिन्न पणते साजरा करण्यातील श्रद्धा मात्र सारखीच शमी पुजन, अपराजिता पुजन, शस्त्र पुजन, पाटीपुजन सीमोलंघन सोने लुटणे अश्या विविध अंगाने दसरा साजरा होतो प्रत्येक परंपरेमागे कथा मात्र निश्चीत आहे\nप्राचीन काळी रघु राजाने मोठा पराक्रम करून समुद्र वलयांकित पृथ्वी जिंकून घेतली या नंतर त्याने विश्वजित यज्ञाचे आयोजन केले आपल्या पराक्रमाने मिळवलेले सर्व दान करून टाकणे हा यज्ञा मागचा उद्देश रघु राजाने आपले सर्वस्व दान केल्यावर त्याचे कडे एक कोत्सं नावाचा याचक आला व त्याने आपल्या गुरूला गुरु दक्षिणा देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या राजाकडे काहीच शिल्लक नव्हते हे पाहून हा याचक राजास आशीर्वाद देऊन परत निघाला पण राजाने त्याला थांबवले व पराक्रमाने धन मिळविण्यासाठी त्याने स्वर्गावर स्वारी केली या स्वारीने भयभीत झालेल्या देवांनी स्वर्गातून पृथ्वीवर सुवर्णमुद्राचा वर्षाव केला तो शमी च्या झाडावर पडला याचक कोत्स याने आपल्या संकल्पित दान एवढ्याच मुद्रा घेतल्या उरलेल्या मुद्रा रघु राजाने आपल्या प्रजेस लुटावयास लावल्या हा दिवस अश्विन शुद्ध दशमीचा होता ही सोनेरी स्मृती विजयादशमी दिवशी शमी वरील सोने लुटण्याचे प्रथेने सुरु झाली\nरामायणा मध्ये दसऱ्या दिवशी रामाने रावणाचा वध केला असे सांगितले जाते\nअज्ञात वासात जाताना पांडवानी आपले शस्त्रे शमी चे झाडावर लपवून ठेवली होती व अज्ञातवास संपल्यावर दसऱ्या दिवशीच त्याने आपली शस्त्रे शमी वृक्षावरून काढून पुन्हा धारण केली व कौरवांवर मोठा विजय मिळवला\nया मुळे दसऱ्याला अपराजिता देवीची पुजा करण्याची प्रथा चालत आली आहे या देवीचा वास शमी वृक्षांचे मुळाचे मातीत असतो असे मानले जाते हिच्या या दिवशीच्या पूजनाने हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यात विजय मिळतो असे मानले जाते\nदसऱ्याला शस्त्र पुजानाचीही परंपरा आहे अनेक कारागीर या दिवशी आपल्या उपकरणांचे पुजन करतात\nया दिवशी सरस्वतीचे पुजन करून म्हणजेच पाटीचे पुजन करून अध्ययनास सुरवात करणे शुभ मानले जाते\nप्राचीन काळी महिषासुर नावाचा दैत्य फार माजला होता त्याचे दहशतीने देवही भयभीत झाले होते शेवटी ब्रम्हा विष्णू व महेश यांनी आपल्या शक्तीच्या अंशा पासुन सुसज्ज अशी शक्ती देवी निर्माण केली व ती महिषासुराचे विनाशाला पाठविली या शक्ती देवीने अश्विन शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध नवमी पर्यंत युद्ध करून महिषासुराचा वध केला या विजयाचा आनंद उत्सव म्हणजे दसरा\nमहालक्ष्मी देवीने ही कोल्हासुरा वर याच दिवशी विजय मिळवला\nअनेक राजे आपल्या मोहिमा या दिवशी सुरु करीत आपल्या राज्याचे सीमोलंघन करून त्यांचा साम्राज्य विस्तार करीत असत तर लोक कलाकार आपल्या तमाशा संगीतबारी सारख्या कलासंचाचे दौर्यांना सुरवात करीत असत\nशोर्य, समृद्धी, ज्ञान या सर्वांचा प्रारंभ या दिवशी केला तर आपणास निश्चत यश मिळणार ही लोकभावना, समृद्धीने नटलेल्या निसर्गाला साक्षी ठेऊन समृद्धी विजयाकडे वाटचाल सुरु करण्याचा संदेश देणारा हा सण म्हणूनच लोकमन म्हणते\n‘ दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा ‘\nविदर्भ मराठवाड्याचे काही भागात अश्विन शुद्ध दशमी (दसरा) ते कोजागिरी पौर्णिमा या दिवसात मुली साजरा करतात. दसऱ्याला शेतातील अथवा नदीतील माती आणून त्याचा पुतळा बनवितात. एका घरात स्थापना करून त्याची पुजा करतात. रात्री गाणी म्हणतात लोकां कडून शिधा गोळा करतात. कोजागिरी दिवशी गोळा झालेल्या शिध्याचा भंडारा करतात. व ढेलूचे विसर्जन करतात.\nपाऊस संपतो सगळी धरती हिरव्या वनराई ने नटलेली असते रानात डोंगरात अनेक फुलांनी विविध रंगानी उधळण केलेली आहे आणि फुलपाखरांचे विहाराने आणि पक्ष्यांचे किलबिलाटाने डोंगर दर्या गुंजत असतात निळ्याभोर आकाशात कुठे कुठे ढग विहरत असतात शेतामध्ये पिके डुलत असतात अवघी धरती संपन्तेने नटलेले आहे या अशा वातावरणात समोर दिसणाऱ्या सुखी भविष्या मुळे मानवी मन डोलत असते अश्यातच कोजागिरी पुनवेची रात्र समृद्धीचा दुग्धशर्करा योग घेऊन आपल्या दारी येते या रात्री साक्षात लक्ष्मी आकाशात विहार कर्ते व पाहते की कोण जागे आहे ‘कोण जागृती’ म्हणजेच कोजागिरी या रात्री लक्ष्मी आनंदाने बागडणार्या निर्मल मनाच्या निर्मल घरात वास्तव्य कर्ते म्हणून कोजागिरी दिवशी ती आपल्या घरात यावी म्हणून सर्व लोक तिच्या स्वागतासाठी जागृत राहतात. हा दिवस नवान्न पौर्णिमा म्हणून ही ओळखला जातो. या दिवशी रात्री घराचे अंगणात गोवर्यांवर दुध तापविण्यास ठेवतात, विविध खेळणी रात्र जागवितात, दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहतात चंद्राचे पुजा करून दुध सर्वाना वाटतात.\nअश्विन वद्य एकादशी पासुन दीपावलीला सुरवात होते. रात्रीच्या अंधाराला चीरवून स्वताचे प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मंगलाचे प्रतिक मानला जातो. याचे प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दिपोस्तव, निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धी च्या आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा हो सोहळा. या दिवशी सायंकाळी दारात रांगोळ्या काढुन पणत्या लावतात घरांचे दारात आकाशदिवे लावतात, प्राचीन साहित्यात या रात्रीचा वर्णन यक्षरात्र असे आहे. दिव्यांचा हा सोहळा दिवाळी संपे पर्यंत रोज सुरु राहतो.\nअश्विन वद्य द्वितीयेचा दिवस हा गाय गुरांची बारस म्हणून ओळखतात, या दिवशी महिला उपवास धरतात, सायंकाळी गोठ्यातील गाई वासरे म्हशी इत्यादी गुरांना सजविले जाते व त्यांची पुजा केली जाते, गोड धोड खायला देतात, या दिवशी बाजरीची भाकरी व गवारीची भजी असा नैवेद्य असतो. ज्या परिवारात गुरे नसतील ते दुसरीकडे जाऊन गुरांची पुजा करतात, तर काही ठिकाणी त्यांचे प्रतिमांची पुजा केली जाते. आपल्याला दुध देऊन आपले पोषण करणाऱ्या या प्राण्या प्रती कृतज्ञता वक्ता करणारा हा दिवस.\nया दिवशी धन सोने यांची सायंकाळी पुजा करतात, या दिवशी धन्यांना विशेष महत्व असते, या दिवशी त्यांची पुजा केली जाते. या दिवशी यम दीपदान केले जाते. एकदा यमदूतांनी अपमृत्यूने एखाद्याचे प्राण घेताना खूप दुख होते असे यमास सांगितले, तेव्हा या दिवशी जो माळा दीप लावेल त्याला अपमृत्यू येणार नाही असे वचन दिले, म्हणून या दिवशी यमास दक्षिण दिशेस दिव्यांचे तोंड करून दीपदान करतात. धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.\nश्री कृष्णाने या दिवशी नरकासुर राक्षसाचा वध केला, व प्रजेला त्याचे त्रासातून मुक्त केले. म्हणून हा दिवस साजरा करतात. या दिवशी पहाटे उठून अभ्यग स्नान करतात या दिवसा पासुन अभ्यग स्नानास सुरवात होते.\nअश्विन अमावस्या दिवशी घरोघर लक्ष्मीपुजन होते. सायंकाळी धान्य, धन, सोने यांचे पुजन करतात. चोरंगावर कलश, लक्ष्मी प्रतिमा मांडून त्यांचे विधिवत पुजन करतात, व्यापारी वहीपूजन करतात, लोकांना पानसुपारी साठी बोलवितात. महिला घरात कुंकवाचे कमळाचे चित्र काढून त्याची पुजा करतात, या दिवशी केरसुणीची पुजा केली जाते, फटके व हवाई दारूकाम यांची आतिषबाजी होते. दिवाळीतील हा दिवस मोठ्या दिमाखात साजरा होतो\nकार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवशी विक्रम सवस्तर या कालगणनेच्या नव वर्षाचा प्रारंभ होतो, हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, काही व्यापारी या दिवशी वही पुजन करतात. या दिवशी बली राज्याची रांगोळीने चित्र काढतात. व त्यांची पुजा करतात व इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो असे म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताचे बांधावर खड्डा करून पुरतात, या दिवशी गोवर्धनाची ही पुजा करतात. काही ठिकाणी बळीची अश्वरूढ प्रतिमा करून त्याची पुजा केली जाते. असा हा प्रतापी लोक कल्याणकारी राजा बळीचे पूजनाचा दिवस.\nकार्तिक शुद्ध दितीय म्हणजे भाऊबीज या दिवसाला यम दिव्तीया असे ही म्हणतात. या दिवशी बहिण भावाला ओवाळते. या दिवशी यमाने आपली बहिण यमी हिचे घरी जाऊन टिळा ओवाळणी घातली असे मानले जाते. दीपावलीचा हा शेवटचा दिवस.\nदीपावलीत लहान मुले घरात मातीचे किल्ले करतात. या वर शिवाजी महाराज, मावळे यांच्या मातीच्या मुर्ती बसवून त्या काळातील देखावा उभा करतात. जुन्याकाळी ग्रामीण भागात दिवाळीत अंगणात गोप गवळणी याच्या मातीच्या प्रतिमा करीत, व त्यांचे मध्यभागी बळीची मुर्ती तयार करीत. व देखावा उभा करून त्याची पुजा करण्याची प्रथा होती, काळाचे ओघात या प्रथेचे शिवाजीचे किल्ल्यांचे रुपात रुपांतर झाले आहे.\nकार्तिक व्दादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी तुळशी विवाह करतात पण मुख्यत: तो व्दादशीला केला जातो. श्रीकृष्ण व तुळशी यांचा हा विधिवत विवाह सोहळा असतो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते. भोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनात ऊस पुरून आवळे व चिंचा टाकतात. तुळशीच्‍या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारतात. तिला सौभाग्यलेणे, साज, वस्त्र देऊन सजवतात. तुळस आणि विवाहासमयी एका बाजूस श्रीकृष्‍ण तर दुसर्‍या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्‍ये अंतरपाट धरला जातो. सर्वांना अक्षता वाटल्‍या जातात. मंगलाष्‍टके म्‍हटली जातात व श्रीकृष्‍ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो. या दिवसापासून लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरूवात होते.\nतुळशीच्या जन्म विषयी व लग्ना विषयी अनेक कथा आहेत त्यातील ही एक लोककथा तुळशी ही पूर्वजन्मी श्रीकृष्णाची प्रिय सखी होती. ती श्री कृष्णा सोबत असताना राधेने तीला पाहीले व तु माणूस म्हणून जन्म घेशील असा शाप दिला, या मुळे कृष्णाला वाईट वाटले व मानव जन्मात ही तुला माझी प्राप्ती होईल असे वचन दिले. पुढे तिने एका गरीब परिवारात जन्म घेतला ती खूप काळी होती. हिला वर मिळत नाही म्हणून तीच्या पित्याने तीला घरातून हाकलून दिले. व ती पंढरीस पांडुरंगाचे सवेत राहिली. पुढे ती जीवनाला कंटाळली व भुमीत गडप झाली ती गडप होतानाच विठ्ठलाला आपले पुर्व अवतारातील वचन आठवले, त्यांनी तिचे केस धरून वर ओढले तर तुळशीचे रोपवर आले. तेव्हा आपले वचन पुर्ण करण्यासाठी या झाडाशी लग्न करून पुर्ण केले. म्हणून कार्तिक द्वादशी पासुन तुळशीचे लग्न लावण्याची प्रथा सुरु झाली. असे मानतात.\nदिवाळी संपल्यावर आवळी भोजन चालते, कार्तिक महिन्यात आवळ्याला बहर येतो म्हणून कार्तिक शुद्ध अष्टमी पासून पौर्णिमे पर्यंत आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन करतात. भोजना पूर्वी झाडाला श्रीफळ युक्त अर्घ्य देऊन झाडाची पूजा करतात. झाडाच्या ४ बाजूला तुपाचे दिवे लावतात. आवळ्या संबधी श्लोक किंवा गाणी म्हणुन सर्वजण जेवणाचा आस्वाद घेतात. आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळतात. उखाणे घेतात, विविध खेळ खेळतात.\nकार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी, या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे ही म्हणतात. या दिवशी चातुर्मास समाप्ती होते. श्री विष्णु चातुर्मासा तील आपली निद्रा पुर्ण करून या दिवशी जागे होतात. या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राचे कानाकोपर्यातून लाखो वारकरी विठ्ठल दर्शना साठी येथे जमतात. गावागावातील विठ्ठल मंदिरामधून भाविकांची गर्दी उसळते. भजन, कीर्तन ,प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वारकरी या दिवशी उपवास धरतात.\nकार्तिक पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. शिव व विष्णू यांची या मध्यरात्री भेट होते असे मानतात म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. हा दिवस दीपोत्सवाने साजरा करतात, या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. मंदिरामध्ये दिपमाळा पेटविल्या जातात व पणत्या लावुन उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. शंकराची पुजा करतात नंतर पितळेच्या दीपपात्रात अठरा धाग्यांनी बनविलेल्या ७५० वाती तुपात भिजवून त्यांनी देवाची आरती करतात. या वातीस त्रिपुरवात म्हणतात. ही वात जाळणे हे एक व्रत आहे. या दिवशी शंकरांनी त्रिपुरासुरांचा नाश केला. त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरु झाली.\nमार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टी या सहा दिवसाचे कालावधीत ज्यांचे कुलदेवत खंडोबा आहे. अश्या घरामधील देवघरात घट स्थापना केली जाते, देवघरा समोर धान्याचे अष्टदल काढून त्यावर तांब्याचे ताम्हन ठवले जाते. या ताम्हनात तांब्याचा कलश मांडून त्याचे तोंडाचे काठाला बाहेरील बाजूने नागवेलीची पाच पाने बांधली जातात व कलशाचे तोंडाला आता मधून पाच पाने ठेवली जातात कलश अर्धा पाण्याने भरून घटाची पुजा केली जाते व घटावर नागवेलीच्या पानांची माळ सोडली जाते यजमान घट स्थापणे पासून घट उठे पर्यंत उपवास धरतात व देवघरात तेलाचा दिवा तेवत ठेवतात, व रोज पुलांची माळ घाटावर सोडतात. शुद्ध पंचमीस सायंकाळी बाजरीच्या पीठाचे पाच दिवे व दोन मुटके पत्रात घेऊन देवास ओवाळतात व ते पात्र देव घरा समोर बाजरीची रास करून त्यावर ठेवतात. षष्टी दिवशी देवाची पुजा केली जाते व भरीत ( वांगे व कांदा यांची भाजी ) कांद्याची पात, रोडगा (बाजरीच्या पिठात वांग्याची भाजी, पात, दुध घालून केलेली दामटी ) यांचा नेवेध्य दाखवतात व पुरण पोळीचा ही नेवेध्य दाखवतात तसेच पुरण घालून कणकीचे उकडून तयार केलेल्या पाच दिव्यांनी व दोन मुटक्यांनी देवास ओवाळतात व तळी उचली जाते. कोठंबा भरला जातो व कुत्र्यास घास दिला जातो. सहा दिवस सोडलेल्या माळा उतरून घट समाप्ती होते. देवास दाखवलेला भरीत रोडग्याचा नेवेध्य प्रसाद म्हणून भक्षण करून यजमान उपवास सोडतात\nमार्गशीर्ष पौर्णिमा हा दत्तजयंतीचा दिवस या दिवशी दत्त मंदिरातून जन्म सोहळ्याचे आयोजन करतात. कथाकीर्तन व मूर्तीला विविध शृंगार केले जातात, सायंकाळी कुंची घातलेला एक नारळ किवा मुर्ती पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. पाळणा म्हटला जातो. प्रसाद म्हणून महाप्रसाद देतात. घरामधून या दिवशी उपवास धरतात सायंकाळी दत्त मुर्ती अथवा प्रतिमेची पुजा करून नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. दत्त अवतार व जन्म विषयी कथा प्रचलित आहे. महर्षी नारद भगवान शंकराची पत्नी उमा, विष्णूची पत्नी रमा आणि ब्रह्मादेवाची पत्नी सावित्री यांना अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिच्या सतीत्वा विषयी आपल्या पत्नींना खूप गौरवपर सांगितले. त्यामुळे या तिघींच्या मनात अनसूयेविषयी असूया निर्माण झाली. या तिघींनी अनसूयेचे सत्त्वहरण करण्याचे ठरविले. तिघींनी आपल्या पतींना अत्री ऋषींच्या आश्रमात नसताना अतिथिवेषात तिच्याकडे पाठविले. अनसूया एकटीच घरी होती.अनसूयेने तिघांचे स्वागत केले आणि त्यांना भोजनाची विनंती केली. त्या अतिथींनी तिला सांगितले की, तूर जर विवस्त्र होऊन भोजन वाढीत असशील तरच आम्ही भोजनाचा स्वीकार करू. अतिथींना विन्मुख होऊन पाठवणे योग्य नव्हे, ही गोष्ट अनसूयेला माहीत होती. तिने पतिस्मरण केले आणि या तिन्ही अतिथींवर तीर्थ शिंपडले. त्याच क्षणी त्या तिघांची बालके झाली. मग अनसूयेने त्यांना भोजन वाढले. मातृत्वाच्या वात्सल्याने तिन्ही बालके संतुष्ट झाली. इकडे ब्रह्मा, विष्णू व महेश परत आले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नी काळजीत पडल्या. अखेर पतीच्या शोधार्थ त्या अत्री ऋषींच्या आश्रमात आल्या. तिथे त्यांना चमत्कार पहावयास मिळाला. सतीत्वाच्या तेजामुळे अनसूयेने त्यांच्या पतींची तीन बालके बनविली होती. त्यांनी अनसूयेची क्षमा मागितली. अनसूयेने त्यांचे ब्रह्मा, विष्णू, महेशात रूपांतर केले. अनसूया सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण झाली होती. देवांनी अनसूयेच्या उदरी तिच्या इच्छेप्रमाणे जन्म घेण्याचे मान्य केले. अनसूयेला एक बाळ झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे अंश ते हे दत्तात्रय. प्रकटले.\nमार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या, ही दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द येळ्ळ अमावस्या म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश वेळ अमावस्या. या दिवशी शेतीत उत्पादित होणाऱ्या सर्व बाबींची पूजा केली जाते या सोहळ्याला सकाळीच सुरवात होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक रंगविलेल्या माठा मध्ये अंबिल भरून घेतले जाते, ज्वारी व बाजरीचे उंडे, पुरण पोळी, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भाजी यांचा नैवेद्य केला जातो. व हे सगळे घेऊन सर्व परिवार शेतावर जातो. घरातील प्रमुख व्यक्ती डोक्यावर घोंगडी घेते व त्यावर अम्बिलाचा माठ घेऊन शेताला वेढा मारते, यावेळी मुलर पुढे ताटली वाजवितात तर एक व्यक्ती सोबत आणलेल्या नैवेद्य काला करून शेतात शिंपडते, सर्वजण तोंडातून ‘हर हर महादेव, हरभला भगतराजो, हरभला’, असे म्हणतात शेवटी एका झाडा खाली येतात.तेथे खड्डा खणतात माठाची पुजा करतात. व सर्व पदार्थ प्रसाद म्हणून वनभोजनाचा आस्वाद घेतात ,या सणादिवशी ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शेवटी माठ खड्यात पुरला जातो. त्यावर पाच खडे ठेऊन पंच महाभूत म्हणून त्यांचे पुजन केले जाते काही ठिकाणी शेतात कोप करून त्यात मातीने प्रतिमा तयार केली जाते व त्याची पूजा होते.\nबहारात आलेली तूर.. घाटय़ात येऊ लागलेला हरभरा.. हवेच्या तालावर नाचणारा गहू.. पोटऱ्यात आलेली ज्वारी अन् चोहीकडे हिरवेगार आणि प्रसन्न निसर्ग वातावरण अशा वातावरणात शेतकरी ऊन, वारा, पाऊस या मोठय़ा शक्तीसमोर नतमस्तक होतो, आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्ग देवतेचीच ही पुजा.\nधुंधुर मास / धर्नुमास\nसूर्य धनु राशित प्रवेश करतो तेथून सुर्य मकर राशित प्रवेश करतो तोपर्यंतचा काळ हा धर्नमास म्हणून ओळखला जातो. यास धुंधुर मास असेही म्हणतात. हा काळ थंडीचा असतो वातावरणातील थंडीचा त्रास होऊ नये म्हणून गुळाच्या पोळ्या मुगाची खिचडी तिळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाचे लाडू वांग्याचे भरीत लोणी इत्यादी उष्णतावर्धक पदार्थांचा नैवेद्य करून देवतेस दाखवावयाचा व सूर्योदय बरोबर अशा पदार्थांवर ताव मारायचा असा हा उत्सव असतो. गावाजवळील निसर्गरम्य वातावरणात आपल्या मित्र मंडळीना वनभोजनाची तयारी करून एकेदिवशी सकाळी एकत्र बोलवायचे व गप्पांचा फड जमवत थंडीमध्ये पोषक ठरतील, अशा पदार्थांचा आस्वाद घेण्याची पहाटेच्या वनभोजनाची ही प्रथा आता अस्तंगत होत आहे.\n‘मकर संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी सकाळी आंघोळीचे पाण्यात स्नान करते वेळी तीळ टाकतात. सर्व जण या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात. सूर्याची पूजा करतात, बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी याची एकत्रित केलेली भाजी करतात या भाजीस खेंगाट असे म्हणतात. यांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवून तीला जेवणानंतर विडा व दक्षिणा देण्याची ही पद्धत आहे. तसे शक्य नसल्यास तीला शिधा दिला जातो या प्रथेस भोगी देणे असे म्हणतात.\nसूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे याला ‘संक्रमण’ म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो. या दिवशी सूर्याला व देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखविला जातो, या दिवशी तीळगुळ मोठ्यांनी लहानांस द्यावा अशी प्रथा आहे आहे. तिळगुळ देताना ‘तीळगुळ घ्या गोड बोला’.असे म्हणतात. मकरसंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो. सुवासिनी ह्या दिवशी प्रथम देवाला सुगडाचा वसा देतात. लहान मडक्यांतून गव्हाच्या ओंब्या, गाजर व ऊस यांचे तुकडे, पावटयाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, हरब-याचे घाटे, तिळगुळाच्या वडया, हलवा असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदीकुंकू लावून ती देवाला वाहतात याला सुगडाचा वसा देणे अथवा ओवसणे असे म्हणतात. या नंतर सुवासिनींना एकामेकीना ओवसतात. नवविवाहित मुलींना हलव्याचे दागिने घालतात. सायंकाळी सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. ओवसणे चा कार्यक्रम होतो नंतर त्यांना तिळगुळाच्या वडया किवा तिळाचा हलवा देतात. चमचे, वाट्या, निरांजन,डब्या, पुस्तके, वगैरेंसारखी एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला आवा लुटणे किवा संक्रात लुटणे असे म्हणतात. संक्रांति पासुन सुरु झालेला हा सण सोहळा रथसप्तमीपर्यंत चालतो.\nया संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तरायणामध्ये आपल्या देशात अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो. व दिवस हळू-हळू वाढू लागतो, ही वाढ तिळा तिळाने होते असे मानले जाते, म्हणून या दिवशी तिळा प्रमाणे आपल्यातील स्नेह वाढवा व गुळा प्रमाणे त्यात गोडवा असावा या साठी एकामेकांना तिळगुळ देऊन ‘तीळगुळ घ्या गोड बोला’ असे म्हणतात.\nहे मकर संक्रांति ते रथसप्तमी पर्यंत करतात, हा लहानमुलांचा कौतुक सोहळा असतो. एक वर्षाच्या आतील लहान मुलांचे आणि मुलींचे ‘बोरनहाण’ केले जाते. त्यांना त्यांना हलव्याचे दागिने घालून नटविले जाते. पाटावर बसवून महिला त्याचे औक्षण करतात. व सर्वजण बोरे, ऊस, हरभरे चुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवडया वगैरे पदार्थ एकत्र करून त्यांनी बाळास अंघोळ घालतात. यालाच बोरनहाण असे म्हणतात.\nमाघ शुध्द सप्तमीला रथसप्तमी म्हणतात. माघ शुद्ध प्रतिपदे पासुन महिला उपवास धरतात. रोज सकाळी सुर्यौद्या बरोबर महिला उगवत्या सूर्याची पुजा करतात. रथसप्तमी पर्यंत उपवास धरतात. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात. त्यावर एक पाट\nठेऊन पाटावर सात घोड्यांचा रथ काढून त्या रथांत सारथ्यासह सूर्याची प्रतिमा काढतात. व त्याची पुजा करतात पूजेत तांबडे गंध, तांबडी फुलें यांचा समावेश असतो, नैवेद्याकरिता खीर करतात. त्यानंतर अंगणांत गोवर्‍या पेटवून त्याच्यावर मातीच्या भांड्यांत दूध घालून ते भांडे दूध उतू जाईपर्यंत ठेवतात.\nमाघ कृष्ण चतूर्दशी म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी सृष्टी मिर्मिती वेळी शंकरांनी रात्री शंकरांनी रुद्र अवतार धारण केल्याचे मानले जाते, या दिवशी सर्व शिव मंदिरे भाविकांनी गजबजून जातात, लोक उपवास धरतात शंकरास पुजा करून बेल अर्पण करतात या दिवशी कवठाचे फळ महत्व पुर्ण मानतात ते या दिवशी फराळात घेतलेच जाते. महिला या रात्री शिवासमोर शिववात लावतात . ही वात अखंड सुतापासून केलेली ७५० पदरांची असते. महाशिवरात्री विषयी एक कथा प्रचलित आहे. विंध्य पर्वताच्या घनदाट अरण्यात एक शिकारी राहत होता .एके दिवशी हरणांची शिकार करण्यासाठी शिकारी एका झाडावर लपून बसला होता. झाडांच्या पानंमुळे काही दिसत नव्हते म्हणून तो एक एक पान तोडून खाली टाकू लागला आणि योगायोग असा की त्या झाडाखाली शिवाचे लिंग होते व ते झाड बेलाचे होते.रात्री एक हरिणी पाणी पिण्यासाठी तिथे आली व्याधाला तिची चाहूल लागली. शिकारी बाण सोडणार तितक्यात त्या हरिणीचे लक्ष त्या शिकाऱ्याकडे गेले व ती त्याला म्हणाली अरे शिकाऱ्या जरा थांब मला मारू नकोस कारण माझी पाडसे घरी वाट पाहत असतील त्यांना भेटून येते मग मार. त्या शिकाऱ्याने तिचे म्हणणे कबूल केले. शिकाऱ्याला दया आली त्याने तो विचार सोडून दिला. त्या दिवशी शिकाऱ्या कडून शिवाला बेलाच्या पानांचा अभिषेक झाला होता, शिकार न मिळाल्यामुळे उपवास घडला होता. यामुळे त्याने दाखविलेल्या दयेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व शिकाऱ्याला हरिणीला बछड्यासह त्यांनी स्वर्गात स्थान दिले. तेव्हा पासुन या दिवशी रात्री जागरण करून शिवपूजा प्रघात पडल्याचे मानले जाते.\nमराठी वर्षाचे सरते शेवटी येणारे होळी, धुलीवंदन, रंगपंचमी हे सण यातील फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या नावाने ओळखली जाते, या रात्री लाकडे गोवर्या यांचे दहन करून बोंब ठोकून होळी साजरी केली जाते. हा सण संपूर्ण भारतभर विविध पद्धतीने साजरा केला जातो. होळी विषयी अनेक कथा प्रचलित आहेत\nहिरण्यकशपू नावाचा एक राक्षस होता, तो स्वताला देव समजत असे संपूर्ण राजभर सर्वांनी त्याची पुजा करण्याची त्याने सक्ती केली होती, पण त्याचाच पुत्र प्रल्हाद हा विष्णू भक्ती करू लागला, क्रोधीत हिरण्यकशपू ने त्याचा अंत करावायचे ठरविले, हिरण्यकशपूची बहिण होलिका हिला अग्नी पासुन संरक्षित राहण्याचे वरदान होते , यांचा उपयोग करून त्याने अग्नी पेटवुन होलिकेला प्रल्हादास मांडीवर घेऊन अग्नीत बसावयास लावले, अग्नीत प्रल्हादाचे दहन करावे हा त्याचा हेतू होता. पण प्रल्हाद सुखरूप राहिला व होलिका दहन झाली आपल्या शक्तीचा दुरुपयोग केल्याने ती दहन पावली, वाईट विचारावर सद्गुणांनी विजय मिळविला म्हणून या दिवशी होळी करण्याची परंपरा सुरु झाली असे मानतात\nहोळी विषयी कृष्णाची कथा प्रचलित असुन कृष्णास लहानपणी पुतना नावाचे राक्षसनीने आपले विषारी स्तनपान देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता पण कृष्णाने तिचे शोषण करून तिचा वध केला नंतर लोकांनी तिचे दहन केले तेव्हा पासुन होळीची प्रथा पडल्याचे ही मानले जाते\nहोळी विषयी शंकरांची कथा असुन शंकर आपल्या तपाचरणांत गढून गेले असताना त्यांचे लक्ष पार्वतीकडे वेधावे व त्याच्या मनांत कामविकार निर्माण करावा म्हणून देवांनी कामदेव मदन याची योजना केली होती परंतु आपल्या तपाचरणांत विघ्न निर्माण करणाऱ्या या मदनाला शंकरानी आपला तिसरा डोळा उघडून भस्म करून टाकला, या स्मरणार्थ पौर्णिमेला होळी पेटविली जाते. असे मानले जाते ,\nआदिवासी मध्ये एक वेगळी कथा असुन एका राजाचे कन्येचे एका कलाकारावर प्रेम बसले, तिचा त्याचे बरोबर विवाहाचा विचार होता पण राज्याचा विरोध होता. तिने अग्नी पेटवून त्यात प्रवेश केला पण ती सुखरूप राहिली, राज्यास आपली चुक उमगली व त्याने त्याचा विवाह लावून दिला असे मानले जाते त्यामुळे होळी दिवशी होळीच्या सभोवताली जमून आदिवासी युवक युवती आपला विवाह जमवितात असा प्रघात काही आदिवासी मध्ये रूढ आहे\nहोळीस शिमगा हे नावही रूढ आहे , जुन्या काळी एक राक्षस मुलांना व लोकांना त्रास देत असे त्याला पळून लावण्यासाठी आग पेटवून लोक बोंब ठोकत असत त्यामुळे या सणास शिमगा असे नाव पडले\nअपप्रवृत्ती ना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरेतर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागता साठी सिद्ध होण्याच हा सण. सृष्टी ही या काळात बदलत असते, वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो, या सृष्टी बरोबर आपणही वाईटाचा त्याग करून नवीन स्वीकारण्याचा मानवी मनाचा हा प्रयत्न होळी चे दिवसात शिमगा करतात वाटेल ते बोलण्यापासुन शिवीगाळी पर्यंत सर्वच या दिवसात खेळकर पाने स्वीकारले जात असे. वर्षभरात एकमेका विषयी झालेले राग द्वेश या शिमग्याचे रूपाने व्यक्त करून आपल्या मनाचे घुसमटीतून मुक्त व्हायचे. वाद विवाद क्रोध याची होळी करून आनंदी जीवनाची सुरवात करण्याचा संदेश देणारा हा सण\nकाही ठिकाणी हा दिवस आपल्या पुर्वजाचे स्मृतींना उजाळा देत साजरा होतो त्याची स्मृती म्हणून वाजतगाजत वीर काढले जातात\nहोळी साठी वाळलेली लाकडं, गोव-या जमा करतात . होळी साजरी करण्यासाठी मोकळी जागा साफ केली जाते. मध्यभागी एरडांची फांदी व उस लावतात, बाजूने जमवलेल्या गोव-या लावतात व त्यानंतर उभी लाकडे लावतात. सुंदर होळी तयार करतात, बाजूने छान रांगोळी काढतात. संध्याकाळी होळी छानशी रचून तयार करतात. महाराष्ट्रात एकही घर असे नसेल की ज्या घरी होळीच्या दिवशी पुरणपोळी नसेल. साधारण सात वाजता होळी पेटवली जाते. महिला पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात. होळीची मनोभावे पूजा करतात. नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात. दहन करताना ‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ अशी घोषणाबाजी केली जाते. होळीभोवती मुलांचा आरडाओरड बराच वेळ असतो. वाद्य वाजवून सर्वजण बोंब ठोकतात. रात्रभर होळी जळत असते. होळीच्या दुस-या दिवशी ‘धुलीवंदन’ येते. उरलेल्या निखार्‍यांवर दूध, दही घालून शांत करतात. होलिकेचे भस्म कपाळाला लावतात. सकाळी धुगधुग असतेच पण बाजूच्या लाकडांची राखही खूप असते ही राखच मुले खेळतात. एकमेकांच्या अंगावर उडवतात व भरपूर मस्ती करतात. होळीची राख घरात समृध्दी आणते घरात शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते असे मानले जाते. धुळीवंदन म्हणजे आपणाला भरभरून देणाऱ्या धारिणी मातेला केलेले वंदनच,\nधुळवडी नंतर फाल्गुन वद्य पंचमी येते ती रंगपंचमी निसर्गात विविध फुले फुलेली असतात वसंताची चाहूल लागलेली असते निसर्ग रंगांची मुक्त उधळण करीत असतो याच रंगा पासुन प्रेरणा घेऊन आपणही रंग खेळतो. इंद्रधनुष्यातील सप्तरंग आपल्या आयुष्यात असतात, रंगपंचमीचे रंग वेगवेगळे संदेश देतात हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे., लाल रंग शक्ती देतो, नारंगी रंग त्याग सांगतो, पिवळा रंग वैभव देतो तर निळा रंग शांती देतो. सफेद रंग सत्याचा मार्ग सांगतो तर काळा रंग अशुभही मानला जातो. या रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांमधील शत्रुत्व सोडून देऊन रंगांची उधळण करतात. जणू परत मैत्रीचे नाते नव्याने निर्माण होणार असते. रंगपंचमीमुळे आपण रंग मनासोक्त उधळतो. प्रेमाचे प्रतीक नि प्रेम वाढावे म्हणून ही रंगपंचमी खेळल्याने मनही शुध्द व पवित्र होते कारण नको असलेल्या गोष्टींचे होळी मधे आपोआपच दहन होते. होलिकोत्सव साजरा करून वाईटाचे दहन करून . आपणास जीवन देणाऱ्या धरतीस धुळीवंदन करून , निसर्गाने भेद भेद न करता देहभान विसरूण केलेली रंगाची उधळण, यांचा नव निर्मितीचा संदेश देणारे हे उत्सव खरेतर आपल्या जीवनाचे व निसर्ग याचे नाते सांगणारे .\nमराठी सण उत्सव हे कालगणना शालिवाहन शक प्रमाणे साजरे होतात . या कालगणने प्रमाणे वर्षाचे बारा महीने असुन ही कालगणना चंद्रावर आधारित आहे, अमावस्या दिवशी महिना संपतो व दुसरया दिवशी नवीन महिना सुरु होतो. यास चंद्र मास म्हणतात प्रत्येक चांद्रमासाचा कालावधी समान असत नाही, तो कमी जास्त होतो. चांद्रमास हा सरासरी साडे एकोणतीस (२९.५) दिवसांचा असतो. या मुळे चंद्राच्या १२ महिन्यांचे वर्ष म्हणजेच शालिवाहन शकाचे वर्ष ३५४ दिवसांचेच भरते. परंतु पृथ्वीस सूर्य भोवती एक प्रदक्षणा पुर्ण करण्यास ३६५ दिवसाचा कालावधी लागतो. आपले दिवस रात्र आणि ऋतु हे पूर्णपणे सूर्यावर अवलंबून आहेत. उन्हाळा, पाऊसकाळ, थंडी, हे सुर्यावर आधारित आहे. चांद्रवर्ष व सुर्यवर्ष यांचे मध्ये सुमारे १० दिवसाचा फरक आहे. चंद्रावर आधारित संपूर्ण कालगणना केल्यास सण आणि महिने यांचा संबध राहील परंतु त्या दोघांची ऋतूशी असलेली सांगड हळुहळू सुटत जाईल. चंद्रावर आधारित नव्या वर्षाची सुरुवात मागे मागे सरकेल. व चैत्र महिना कधी थंडीत तर श्रावण महिना उन्हाळ्यातही येईल. ऋतुं आणि महिने यांची सांगड घालण्यासाठी चांद्रवर्षाचा कालावधी वाढविणे गरजेचे आहे. पौर्णिमा व अमावस्या याचा कालावधी निश्चित असल्याने सौर वर्ष अथवा इंग्रजी वर्ष प्रमाणे महिन्याचे दिवस ठरवून हे नियंत्रण करता येत नाही. या साठी एक चांद्रमहिना जादा घेतल्याशिवाय ते शक्‍य नाही. हा जास्तीचा चांद्रमहिना म्हणजे अधिक महिना होय.\nखगोलतज्ज्ञांनी काही संकेत तयार करून सूर्य-चंद्राचे निसर्गतःच निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन अधिक महिन्याची व्यवस्था केलेली आहे. याप्रमाणे प्रत्येक चांद्रमहिन्याचे नाव सूर्याच्या राशीसंक्रमणाशी निगडीत केले. सूर्याचे विशिष्ट राशीतील वास्तव्य म्हणजे विशिष्ट ऋतु, अशी परिस्थिती असल्यामुळे चांद्रमहिन्याचा संबंध सूर्याच्या विशिष्ट राशीतील वास्तव्याशी जोडला की महिने व ऋतु यांचाही मेळ साधला जावा हा या मागील उदेश. साधारण परिस्थितीत सूर्य संक्रमण आणि अमावस्या एक आड एक घडत राहाते आणि संकेताप्रमाणे महिन्यांचे चक्र चालू राहते. परंतु चांद्रमहिना कमी कालावधीचा असल्यामुळे अमावस्या हळुहळू सूर्यसंक्रमणाच्या तारखेकडे सरकते, लागोपाठच्या दोन अमावस्यांमध्ये सूर्याचे संक्रमण म्हणजे राशीबद्दल घडून आला नाही तर तो अधिक ठरतो; आणि त्यामुळे या सूर्यसंक्रमण न झालेल्या महिन्याला क्रमाने येणाऱ्या पुढच्या महिन्याचे नाव देता येत नाही. परिणामी दोन महिने एकच नाव धारण करतात आणि एक महिना आपोआपच जादा होऊन चांद्रवर्ष १३ महिन्यांचे होते. व अधिक महिना येतो.\nचंद्र व सुर्य यांचे कालगणनेचा मेळ साधण्यासाठी अश्या पद्धतीने आलेला हा महिना विष्णूचा समजला जातो. म्हणून याला “पुरुषोत्तम मास” असे ही म्हणतात, या महिन्यात केलेली धर्मकृत्ये, दान, जप इत्यादी अधिक पुण्यप्रद आहेत असे समजले जाते. या महिन्यात जावयाला तेहेत्तीस अनारसे किंवा बत्ताशे अशी सच्छिद्र मिठाई देण्याची पूर्वापार रुढी आहे. जावयाला विष्णूच्या जागी मानून त्याचा आदर केला जातो.\nमराठी महिन्यातील श्रावण, ज्येष्ठ आणि आषाढ हे महिने बऱ्याचदा अधिक म्हणून येतात .फाल्गुन ते अश्‍विन हे महिने अधिक येण्याची शक्‍यता जास्त असते. कार्तिक हा महिनाही अधिक होऊ शकतो, मार्गशीर्ष आणि पौष, माघ हे महिने अधिक होत नाहीत.\nदेवघरातील कुलदेवतांचे टाक विषयी माहिती साठी क्लिक करा\nजेजुरीतील खंडोबाचे यात्रा व उत्सव सूचना whatsapp द्वारे मिळविण्यासाठी\nया नंबरवर whatsapp करुन आपली नोंदणी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/shree-gajanan-maharaj-shegaon-109614", "date_download": "2018-11-14T03:48:47Z", "digest": "sha1:HNTS2TCJI5OERWBTUQ74QCSBFLQC6IJO", "length": 17562, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "shree gajanan maharaj shegaon संस्थान विरोधातील शक्तींना कुणाचं पाठबळ? | eSakal", "raw_content": "\nसंस्थान विरोधातील शक्तींना कुणाचं पाठबळ\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nशेगाव (बुलढाणा): विविध सेवा प्रकल्प राबवून आध्यत्मिक आणि सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देत असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान विरोधात गेल्या काही दिवसांपासून मूठभर लोकांनी विरोध प्रदर्शन सुरू केले आहे. इतिहासात प्रथमच मोर्चे, सभा असे प्रकार होत आहेत. हा विषय संवेदनशील असतांना सुद्धा पोलिस अधिकारी अशा आंदोलनास परवानगी देत असल्याने या आंदोलनकर्त्यांना कुणाचं पाठबळ असा प्रश्न उपस्थित होतो.\nशेगाव (बुलढाणा): विविध सेवा प्रकल्प राबवून आध्यत्मिक आणि सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देत असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान विरोधात गेल्या काही दिवसांपासून मूठभर लोकांनी विरोध प्रदर्शन सुरू केले आहे. इतिहासात प्रथमच मोर्चे, सभा असे प्रकार होत आहेत. हा विषय संवेदनशील असतांना सुद्धा पोलिस अधिकारी अशा आंदोलनास परवानगी देत असल्याने या आंदोलनकर्त्यांना कुणाचं पाठबळ असा प्रश्न उपस्थित होतो.\nशेगावची देशभर ओळख श्री गजानन महाराज संस्थानमुळे निर्माण झाली आहे. राज्य व देशातून दररोज भाविक संतनगरीत येतात. त्यामुळेच शेगाव व्यवसाय वृद्धी झाली. मार्केट वाढले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सोयी सुविधा देण्यासाठी विकास आराखडा आला. त्यात रस्ते व इतर कामे झाली. रस्ता रुंदीकरण कामात काही व्यापारी लोकांची दुकानांची जागा कमी झाली. मंदिर परिसर मोकळा करण्यासाठी तेथील दुकाने खाली करून घेण्यात आली. काहींनी त्यास विरोध करत न्यायालयात धाव घेतली. पुनर्वसन कामात काही लोकांची नाराजी आली. हे सर्व होत असताना मंदीर प्रशासन आपल्यावर अन्याय करत असल्याची भावना निर्माण झालेले लोक विरोधी भूमिका घेत आहेत. मात्र यात भाविक वेठीस धरला जात आहे. विदर्भाची कन्याकुमारी अशी ओळख देणाऱ्या आंनद सागर प्रकल्पाबाबतही तक्रारी केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आनंद सागराची वेळ कमी करण्यात आली आहे. आतील खेळ व इतर मनोरंजन बंद करण्यात आले. सद्या सुट्या असल्याने लाखो भाविकांची शेगावला गर्दी असते मात्र आनंद सागर मधील पर्यटनाचा आंनद घेता येत नसल्याने भाविकांची निराशा होत आहे.\nपर्यटन संख्या रोडावली असल्याने व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. आनंद सागर परिसरात नव्याने हॉटेल व्यवसाय सुरू केलेल्या एका व्यक्तीने सांगितले की मी कोट्यवधी कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला मात्र आता भावीक कमी असल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे.\nदरम्यान, मंदिर व्यवस्थापनाचे निर्णय काही लोकांना आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरत असल्याने त्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. इथे मंदीरची बाजू घेण्याचा प्रश्न नाही मात्र भाविकांच्या सोयी सुविधेचा विचार करता हा विषय सामोपचाराने हाताळणे गरजेचे आहे. शेवटी मंदिर हीच शेगावची ओळख आहे. वान पाणी पुरवठा योजनेची लोकवर्गणी व इतर लोकहिताची कामे संस्थानेच केली आहेत. आणखी मोठे प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून येणार असल्याचे कळते. मंदिर विरोधात काही लोकांनी उभे केलेले हे आंदोलन त्यात अडथळा ठरत आहे. त्याला मिळणार पाठबळ कुणाचं हा प्रश्न चर्चेत आला आहे.\nसेवा, शिस्त आणि स्वच्छता यासाठी श्री गजानन महाराज संस्थान एक आदर्श आहे. भाविकांची कोणतीही लूट येथे होत नाही. समाजहिताचे विविध 42 सेवा प्रकल्प हे संस्थान राबवित आहे.एखादी संस्था इतके चांगले काम करत असेल तर त्यांना इतका टोकाचा विरोध करणे कितपत योग्य आहे याचा विचार होणे गरजेचे आहे.\nपालकमंत्री, मुख्यमंत्री यांचे मौन\nशेगाव नगर पालिका व मतदार संघात भाजपाची सत्ता आहे. मंदिर विरोधी आंदोलनात काही भाजपा पदाधिकारी प्रत्यक्ष सहभाग घेत आहेत. आमदार डॉ. संजय कुटे यांचे काही निकटवर्तीय त्यात आहेत. ही सर्व बाब लक्षात घेता वरीष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी या प्रकरणात लक्ष देवून आंदोलक व मंदिर यात तोडगा काढणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/login/", "date_download": "2018-11-14T03:45:19Z", "digest": "sha1:4E7762YRIY4NZC3XUGW52A4GHZNSVQE2", "length": 5268, "nlines": 146, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "गणेशास्पीक्सच्या खात्यात लॉगिन करा", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nगणेशास्पीक्सच्या खात्यात लॉगिन करा\nतात्काळ लॉग इन करा\n(आम्ही आपल्या परवानगीशिवाय आपल्या सोशल मीडियावर काहीही पोस्ट करत नाही)\nआपल्याला दररोज भेट द्यायला आवडेल\nआपले भविष्य जाणून घ्या ते घडण्याआधी\nआगामी वैयक्तिक जीवनातील घटना, जीवन आलेख, दररोज मार्गदर्शनआणि बरेचकाही\nआयुष्यातील सर्व गोष्टींचा समाविष्ट करणारे वैयक्तिकृत ज्योतिषीय अहवालांची श्रेणी\nआपल्या वैयक्तिक तज्ज्ञ ज्योतिषाशी बोला आणि त्यांची उपलब्धता तपासा\nसमस्या सोडवण्यासाठी योग्य उपाय मिळवा\n नोंदणी करा नोंदणी करा\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-14T02:22:22Z", "digest": "sha1:EZRUI7JJTKSEJ3LE7WWEKJAWSOZOXMDN", "length": 6280, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जुई म्हणतेय, ‘मला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढा’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजुई म्हणतेय, ‘मला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढा’\nबिग बॉसच्या घरातील सदस्यांना बिग बॉसच्या घरात येऊन महिन्याहून अधिक काळ उलटलाय. अभिनेत्री जुई गडकरी सध्या मानसिकदृष्ट्या खचली असून बिग बॉसच्या घरातून तिला बाहेर काढण्याची विनंती ती करत आहे.\nबिग बॉसच्या घरात घडणाऱ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या असल्याचे मत जुईने मांडलंय. ‘मला आता घरात मानसिक त्रास होतोय. माझ्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू असतात पण मी त्या शेअर करू शकत नाही. मला या घरात होणाऱ्या अन्यायाचा राग येतोय. मी सतत कारणं देते आणि टास्क करत नाही हे ऐकून घ्यायचा आता मलाच कंटाळा आलाय. त्यामुळे मला हतबल वाटायला लागले आहे.’ असं ती म्हणाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबारावीनंतर करियरची निवड करताना… (भाग दोन )\nNext articleरक्तशुद्धी करणारे कुशीवरील शवासन\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\nपरवानगीशिवाय फोटो काढणाऱ्याला झरीन खानने झापले\nगोविंदाचा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये\nहेमा कोटणीस यांना २०१८’चा दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T02:50:36Z", "digest": "sha1:AUXAXYNFJ4EJHGZDUCZ76DOKEUY2GMMJ", "length": 7491, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर उद्या पावसामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाला म्हणतील- अखिलेश यादव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…तर उद्या पावसामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाला म्हणतील- अखिलेश यादव\nमुंबई : पालघर, भंडारा-गोंदिया तसेच उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नूरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी अनेक ठिकाणी इव्हीएममध्ये बंद पडल्याच्या तक्रारी आल्या. यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कडक उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याचा अखिलेश यांनी समाचार घेतला आहे.\n‘आज उन्हामुळे इव्हीएम काम करत नसल्याचे सांगितले जात आहे. उद्या म्हणतील पावसामुळे आणि थंडीमुळे असे होत आहे. काही लोक जनतेला रांगेत उभा करून आपल्या सत्तेची ताकद दाखवू इच्छितात. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी आम्ही पुन्हा करत आहेत’, असे ट्विट करत अखिलेश यांनी भाजपावरही टीका केली आहे.\nआज कहा जा रहा है कि गर्मी के कारण EVM मशीन काम नहीं कर रही है, कल कहेंगे बारिश और ठंड की वजह से ऐसा हो रहा है. कुछ लोग जनता को लाइन में खड़ा रखकर अपनी सत्ता की हनक दिखाना चाहते हैं. हम पेपर बैलेट वोटिंग की माँग को एक बार फिर दोहराते हैं. #BackToBallotSaveDemocracy #NoToEVM\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंगमनेरमध्ये आदिवासी अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार\nNext articleअहमदनगर: पाणीप्रश्‍नी भाजपच्या वतीने भिंगार नाला येथे रस्ता रोको\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\nसंघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख जाहीरनाम्यात नाही : कॉंग्रेसचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/virat-kohli-new-record-sachin-tendulkar-brian-lara-304384.html", "date_download": "2018-11-14T02:55:07Z", "digest": "sha1:X4FYWDNR65L6KZD4PB74H7GULYRX2TNI", "length": 3081, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - संघाच्या खराब प्रदर्शनानंतरही विराटने मोडला सचिनचा 'विक्रम'–News18 Lokmat", "raw_content": "\nसंघाच्या खराब प्रदर्शनानंतरही विराटने मोडला सचिनचा 'विक्रम'\nइंग्लंड विरूद्धच्या पाचव्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय खेळाडू काही खास कामगिरी दाखवू शकले नाहीत. दुसऱ्या दिवसा अखेर भारताने १७४ धावा करुन ६ विकेट्स गमावल्या होत्या. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक मात्र एका धावाने हुकलं. 49 वर असताना बेन स्ट्रोक्सने त्याची विकेट घेतली. विराट त्याच्या कारकिर्दीतील 383वी कसोटी खेळतोय. काल 49 धावांसह त्याने 18 हजार धावा पूर्ण केल्यात.\nविराटने हा विक्रम करत सचिन तेंडूंलकर आणि ब्रायन लारालाही मागे टाकलंय. सचिनने 412व्या कसोटीत 18 हजार धावा केल्या तर लाराने 411व्या कसोटीत हा विक्रम केला होता.\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/buldhana-tur-dal-scam-259739.html", "date_download": "2018-11-14T02:27:42Z", "digest": "sha1:TIR6RLN2P3VVM6IXW4YWUZH4Y5OAPLSM", "length": 12859, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतीची नोंद नाही, पण विकली हजारो क्विंटल तूर", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nशेतीची नोंद नाही, पण विकली हजारो क्विंटल तूर\nज्यांच्या नावे सातबाराच नाही अशा शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची हजारो क्विंटल तूर विकलीये.\n03 मे : बुलडाण्याच्या शेगाव बाजार समितीत मोठा तूर घोटाळा झालाय. ज्यांच्या नावे सातबाराच नाही अशा शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची हजारो क्विंटल तूर विकलीये.\nसात बारा नसलेल्या आणि एक हजार क्विंटल तूर विकलेल्या दहा शेतकऱ्यांची नावं आयबीएन लोकमतच्या हाती लागलीये. विना सातबारा तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दोनशेच्या घरात असल्याची माहिती बाजार समितल्या सूत्रांनी दिलीये.\nधक्कादायक बाब म्हणजे बाजार समितीचे काही पदाधिकारीच या घोटाळ्यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. बाजार समितीचे संचालक शेषराव महादेव पहुरकर यांनी स्वतः शंभर क्विंटल तूर विकलीये.\nशेतीची नोंद नाही, पण तूर विकली\n- दादाराव मुकुंदराव मारोडे - 120 क्विंटल\n- ऋषिकेश पंजाबराव सहस्त्रबुद्धे - 80 क्विंटल\n- पंकज वसंत कंकाळे - 109 क्विंटल\n- पांडुरंग मनोहर उमाळे - 100 क्विंटल\n- सोनू ललित चांडक - 100 क्विंटल\n- कैलास शामराव शेंगोकार - 103 क्विंटल\n- महादेव रावजी ठाकरे - 100 क्विंटल\n- विश्वास नरहरी पाटील - 100 क्विंटल\n- नंदकिशोर बालकिशोर डागा - 195 क्विंटल\n- प्रमोद पुरुषोत्तम सहस्त्रबुद्धे 106 क्विंटल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/narayan-rane-press-conference-tomorrow-258982.html", "date_download": "2018-11-14T03:12:26Z", "digest": "sha1:DDMHY6DAUSC7JSIFNBYJ2GVVXHLF54NI", "length": 12616, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राणेंची उद्या पत्रकार परिषद, 'महत्वा'ची घोषणा करणार ?", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nराणेंची उद्या पत्रकार परिषद, 'महत्वा'ची घोषणा करणार \nकाँग्रेसचे नेते नारायण राणे उद्या (मंगळवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे\n24 एप्रिल : काँग्रेसचे नेते नारायण राणे उद्या (मंगळवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. राणेंच्या या घोषणेमुळं राज्याच्या राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचा अंदाज राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केलाय.\n26 एप्रिलपासून पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारणीची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राणे पत्रकार परिषद घेणार असल्यानं राणे काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्षं लागलंय..\nउपाध्यक्ष राहुल गांधींना भेटून आल्यानंतरही राणेंची नाराजी दूर गेली नाही उलट मतभेद टोकाचे झाले. त्यातच भर म्हणजे राणे आणि मुख्यमंत्री अहमदाबादमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटूनही आलेत. राणेंनी मात्र अशी भेट झाल्याचं नाकारलं होतं.\nआपण योग्य वेळी निर्णय घेऊन हा निर्णय महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या हिताचा असेल कार्यकर्त्यांनी आपल्याला साथ द्यावी असं भावनिक आवाहनही राणेंनी काल केलं होतं.\nत्यामुळे उद्या ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: naryan raneकाँग्रेसनारायण राणे\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nकाय आहे मराठा आरक्षण अहवालामध्ये\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/terrorist-attact-at-amarnath-yatra-264757.html", "date_download": "2018-11-14T03:05:58Z", "digest": "sha1:ILUU2WOEU2TULZY45HCRII7Y5MDKJLT4", "length": 14136, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघींचा मृत्यू", "raw_content": "\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमरनाथ यात्रेवरील हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघींचा मृत्यू\nनिर्मलाबैन ठाकूर आणि उषा सोनकर अशी या दोघींची नावं आहेत. या दोघीही पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या रहिवाशी आहेत. या दोघीही गुजराथमधील वलसाडच्या ओम ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास करत होत्या.याशिवाय महाराष्ट्रातील 8 भाविकही जखमी झाले आहेत.\n10 जुलै : अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 6 यात्रेकरूंसह 7 जण ठार तर 12 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 5 महिला यात्रेकरूंचा समावेश आहे.\nमृतांमध्ये दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या आहेत. निर्मलाबैन ठाकूर आणि उषा सोनकर अशी या दोघींची नावं आहेत. या दोघीही पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या रहिवाशी आहेत. या दोघीही गुजराथमधील बलसाडच्या ओम ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास करत होत्या.याशिवाय महाराष्ट्रातील 8 भाविकही जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातील जखमींची नावं प्रकाश विजनलाल(60),रमेश बडोला(45 ), तिताभाई मंजीलाल(55),उजालिता डोगरा(50),विष्णू डोगरा(55), बाघी सिंह(50),दक्षा प्रणोदे(59) ,छाया कुमार(60) आहेत.\nकाश्मिरमधील तणावामुळे गुप्तहेर खात्याने आधीच या संभाव्य हल्ल्याची सुचना दिली होती. त्यामुळे यावर्षी यात्रेचे संरक्षण वाढवले होते.\nहल्ला हा अमरनाथ यात्रेच्या गुजरात बसवर झालाय. या बसमधून 17 यात्रेकरू प्रवास करत होते. रात्री सव्वा आठच्या सुमाराला दहशतवाद्यांनी GJ09 Z 9976 या क्रमांकाच्या बसवर बेछूट फायरिंग केलं, ही बस अमरनाथ मंदिराचं दर्शन घेऊन मीर बाजारला जात होती.गुजराथमधीलही बस यात्रेच्या मुख्य ताफ्यात नव्हती.\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून, हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रा सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. या दहशतवादी हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रा मार्गावरचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.\nजखमी यात्रेकरूंना श्रीनगर आणि अनंतनागमधील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/pm-modi-announces-scheme-skill-indian-youth-seeking-jobs-abroad-25100", "date_download": "2018-11-14T03:39:53Z", "digest": "sha1:6SFPVJHQ4B2TS7QLXVO6GWV3WHO4JYMG", "length": 11764, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Modi announces scheme to skill Indian youth seeking jobs abroad परदेशात नोकरीसाठी प्रवासी कौशल्य विकास योजना | eSakal", "raw_content": "\nपरदेशात नोकरीसाठी प्रवासी कौशल्य विकास योजना\nरविवार, 8 जानेवारी 2017\nबंगळूर- परदेशात रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीयांसाठी केंद्र सरकार लवकरच प्रवासी कौशल्य विकास योजना सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.\nबंगळूर- परदेशात रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीयांसाठी केंद्र सरकार लवकरच प्रवासी कौशल्य विकास योजना सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.\nबंगळूरमध्ये प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.\nप्रवासी कौशल्य विकास योजनेअंतर्गत परदेशात ठराविक क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे प्रशिक्षित आणि प्रमाणित करण्यात येईल. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वतीने पररष्ट्र मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षकांच्या साह्याने ही योजना राबविण्यात येणार आहे.\n\"तुमच्या सहकार्याने आम्ही ब्रेन ड्रेनचे रुपांतर ब्रेन गेनमध्ये करू,\" असे मोदी म्हणाले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांचे मोदी यांनी कौतुक केले. मोदी पुढे म्हणाले, \"सर्व भारतीयांचे कल्याण आणि सुरक्षा याला आमच्या प्राधान्यक्रमात सर्वात वरचे स्थान आहे.\"\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\n'समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या'\nमुंबई : शेतकरी व आदीवासींच्या जमिनी संपादित होणार असल्याने शिवसेनेनं नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला आक्रमक विरोध केला होता. आज अखेर हा विरोध मावळला...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-14T03:28:31Z", "digest": "sha1:CT2SC7TOPFKMF7O3BZV4WKVVEYSGAUGG", "length": 6620, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंदोरेवाडीजवळ खंडोबा मंदिराचे काम अंतिम टप्प्यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंदोरेवाडीजवळ खंडोबा मंदिराचे काम अंतिम टप्प्यात\nअवसरी- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील इंदोरेवाडी – वारसुळा- भोरवाडीत कुलदैवत खंडोबाच्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खंडोबा मंदिरास सुमारे वीस लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येत आहे. मंदिराचा आकर्षक घुमट आणि घुमटाच्या कलाकुसर भाविकांचे लक्ष वेधून घेत असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य संतोष भोर यांनी सांगितली. इंदोरेवाडी – वारसुळा आणि भोरवाडीच्याजवळ असणाऱ्या डोंगरावर श्री खंडोबाचे पुरातन मंदिर होते. त्यामुळे इंदोरेवाडी – भोरवाडी, वारसुळा आणि अवसरी परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणीतून सुमारे वीस लाख रुपये खर्च करून खंडोबाच्या मंदिराचे नूतनीकरण करून बांधकाम पूर्ण केले आहे. खंडोबाच्या मूर्तीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मंदिर नूतनीकरण करताना सभामंडप प्रशस्त करण्यात आले आहे. सभा मंडपास आकर्षक लोखंडी ग्रील बसवण्यात आल्या आहेत. मंदिराचा घुमट आकर्षक बनवण्यात आला आहे. या मंदिरास रंगरंगोटीसारखी किरकोळ कामे बाकी आहेत. काही दिवसांत मंदिराचा जिर्णोद्धार होणार असल्याची माहिती वारसुळा येथील ग्रामस्थ पंढरीनाथ शिंदे यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकुरूळीत बाळासाहेब बागडेंनी जोपासली बांधिलकी\nNext articleमहिला एएफसी आॅलिंपिक 2020 पात्रता स्पर्धा : ‘भारत-नेपाळ’ सामना बरोबरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-14T03:34:57Z", "digest": "sha1:Z3KJM2NBO2QAREASMKAYNMKSLIEHIMMQ", "length": 9225, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2018: पीडीसीए क्‍लबची विजयी आगेकूच सुरुच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2018: पीडीसीए क्‍लबची विजयी आगेकूच सुरुच\nपुणे: निलेश नेवस्करची अष्टपैलू कामगिरी आणि अनिश पलेशाच्या अर्धशतकी खेळीच्या बलावर पीडीसीए संघाने पीवायसीच्या संघाचा 5 गडी राखून पराभव करताना येथे सुरु असलेल्या स्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आपली विजयी आगेकूच कायम ठेवली आहे.\nनाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पीवायसीच्या संघाने निर्धारीत 45 षटकांत आठ बाद 214 धावांची मजल मारताना पीडीसीएच्या संघासमोर विजयासाठी 215 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना पीडीसीएने हे आव्हान 44.4 षटकांत 5 बाद 215 धावा करताना सामना 5 गडी राखून जिंकला.\nयावेळी 215 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पीडीसीएच्या सलामीवीरांनी चांगले सुरुवात करुन दिली. यावेळी अनिश पलेशायाने 50 धावांची खेळी केली. तर, एस. महाजनने 28 धावांची खेळी करत त्याला सुरेख साथ दिली. हे दोघेही परतल्यानंतर निलय नेवसकरने संघाचा डाव सावरला. यावेळी दुसऱ्याबाजुने खेलणारे ऋषभ पारिख 4 आणि वरद खानविलकर शुन्यावरच बाद झाल्यानंतर निलयने अक्षय चव्हानला साथीत घेत संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. यावेळी निलयने 60 धावा केल्या. निलय बाद झाल्यानंतर अक्षयने संघाच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. अक्षयने नाबाद 49 धावांची खेळी केली तर दिपक डांगीने 9 धावा करत त्याला साथ दिली.\nतत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पीवायसीच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर अमेय भावे केवळ दोन धावा करुन बाद झाला. तर, अमेय बाद झाल्यानंतर श्रेयाज वाळेकर आणि आदर्श बोथ्रायांनी संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. यावेळी श्रेयाजने 32 धावांची खेळी केली. तर, आदर्शने 86 धावांची खेळी करत संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला. हे दोघेही बाद झाल्यानंतर पीवायसीचा संघ चांगलाच अडचणेत सापदला होता. मात्र, गवाळे पाटिलने अखेरच्या षटकांमध्ये 37 धावांची खेळी करत पीवायसीच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleस्वागत दीपपर्वाचे (अग्रलेख)\nशिखर धवन दिल्ली डेअर डेव्हिल्स कडून खेळनार\nदेशाकडून खेळण्यास नकार देणाऱ्या खेळाडूंची लाज वाटते – हूपर\nफुझोहू ओपन बॅडमिंतन स्पर्धा: सिंधूची दुसऱ्या फेरीत धडक\nस्टार क्रिकेट ट्रॉफी 2018: पूना क्रिकेट क्‍लबचा 4 गडी राखून विजय\nइंडियन सुपर लीग फूटबॉल स्पर्धा: निकोलाच्या स्वयंगोलमुळे बेंगळुरूचा ब्लास्टर्सला धक्का\nसाहील तांबट, रूमा गैकिवारी यांची विजेतेपदाला गवसणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-UTLT-online-smartphone-sale-amazon-on-second-number-5896977-NOR.html", "date_download": "2018-11-14T02:16:55Z", "digest": "sha1:Y3RM2NARPTE4YJNYUUMCHVGN2YT6YJJA", "length": 6712, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "online smartphone sale Amazon on second number | SmartPhone : स्मार्टफोन विक्रीत Amazon दुसऱ्या नंबरवर, ही कंपनी ठरली अव्वल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nSmartPhone : स्मार्टफोन विक्रीत Amazon दुसऱ्या नंबरवर, ही कंपनी ठरली अव्वल\nकाऊंटरपॉईंटने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या आठवड्यात सर्वाधिक स्मार्टफोन विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कपंन्यांची\nनवी दिल्ली- चालू आर्थिक वर्षातील पहिल्या आठवड्यात सर्वाधिक स्मार्टफोन विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांची यादी काऊंटरपॉईंटने जाहीर केली आहे. या यादीत अमेझॉन दुसऱ्या स्थानावर असून फ्लिपकार्ट ही ई-कॉमर्स कंपनी पहिल्या स्थानावर आहे.\nऑनलाईन माध्यमातून सर्वाधिक स्मार्टफोन खरेदी\nस्मार्टफोन विक्रीत वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाईट्सची तुलना केल्यास, फ्लिपकार्ट 54 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे. अमेझॉनचा मार्केट शेअर 30 टक्के असून, अमेझॉन दुसऱ्या स्थानी आहे. तर 14 टक्के मार्केट शेअरसह शाओमी तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात ऑनलाईन माध्यमातून स्मार्टफोन खरेदीत चार टक्क्यांनी वाढ झाल्याचेही काऊंटरपॉईंटच्या अहवालातून समोर आले आहे. ऑनलाईन माध्यमातून कोणते स्मार्टफोन सर्वाधिक खरेदी केले जाते, याची यादीही काऊंटरपॉईंटने प्रसिद्ध केली आहे. यात अनुक्रमे शाओमी, सॅमसंग आणि हुवावे यांचा क्रमांक लागतो.\nअमेरिका, रुस आणि चीनसारख्या देशांतुन भारतावर झाले 4.36 लाख सायबर अटॅक.....\nJio च्या 398 किंवा त्यापेक्षा अधिकच्या रिचार्जवर मिळेल 300 चा कॅशबॅक; Paytm, Amazon Pay सह या 2 प्लॅटफॉर्मवर घ्या ऑफरचा लाभ\nसॅमसंगने सादर केला भारतातला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, 7.3 इंचांचा मेन डिस्प्ले फोल्ड करुन 4.6 इंचच्या फोनसारखा वापरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-sahitya-sammelan-2018-vadodara/articleshow/62907986.cms", "date_download": "2018-11-14T03:43:22Z", "digest": "sha1:7GTFG4S7Z4H3LV6U35HR72PXJNLULKSG", "length": 13766, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: marathi sahitya sammelan 2018 vadodara - साहित्य संमेलनात हवालदाराची कविता | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nसाहित्य संमेलनात हवालदाराची कविता\nम टा खास प्रतिनिधी, मुंबईओठांची पाकळी जेव्हा कुस्करली जाते, तेव्हा त्या डोळ्यांमधील लाज मरून जाते... अशा शब्दांत शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या भयानक वास्तवाची जाणीव देणारी गावकुसाबाहेरील उकिरडा ही कविता बडोद्यातील ९१ व्या साहित्य संमेलनात सादर केली जाणार आहे.\nविरोध म्हणून तरुणी स्वत: व...\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र...\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nओठांची पाकळी जेव्हा कुस्करली जाते, तेव्हा त्या डोळ्यांमधील लाज मरून जाते...\nअशा शब्दांत शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या भयानक वास्तवाची जाणीव देणारी गावकुसाबाहेरील उकिरडा ही कविता बडोद्यातील ९१ व्या साहित्य संमेलनात सादर केली जाणार आहे. ३० वर्षे पोलिस दलात असलेल्या पोलिस हवालदार नंदकुमार सावंत यांची ही कविता असून ते स्वत: ती सादर करणार आहेत.\nबंदोबस्त, हत्या, भांडणे, सणावारालाही सुट्टीची नसलेली शाश्वती अशा खाकी वर्दीच्या पोलिसी ड्युटीत मने निबर होतातच असे नाही. आजूबाजूच्या घटनांचे खोल पडसाद मनावर उमटत असतात आणि मूळच्या कलावंताची सर्जनशीलता कलेचे रूप घेते. कामाठीपुऱ्यातील वस्तीत ड्युटी बजावताना शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचे दु:ख सावंत यांच्या कवितेतून व्यक्त झाले होते. ही कविता ते बडोदा येथील ९१ व्या साहित्य संमेलनात सादर करणार आहेत.\nसावंत हे सध्या उपायुक्त (बंदरे) कार्यालयात कार्यरत आहेत. ही कविता त्यांनी कामाठीपुरा परिसरातील बेहराम नाका चौकीत ड्युटी बजावताना लिहिली. शरीरविक्रय व्यवसायातील महिलांच्या वेदना, दु:खांनी व्यथित झालेल्या सावंत यांना ही कविता सुचली. साहित्य संमेलनासाठी ही कविता पाठवण्याची जवळच्या स्नेह्यांनी केलेली सूचना त्यांनी अंमलात आणली. काही दिवसांतच अ.भा. मराठी साहित्य संमेलनात ही कविता सादर करण्याचे निमंत्रणही त्यांना मिळाले. तो क्षण अतिशय आनंदाचा होता, असे ते सांगतात. पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह सहपोलिस आयुक्त देवेन भारती (कायदा आणि सुव्यवस्था) यांनीही त्यांचे कौतुक केले.\nमूळचे कलाकार असणारे सावंत १९८७ मध्ये पोलिस सेवेत भरती झाले. १९९२मध्ये प्रथमच महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी झालेल्या त्यांच्या चमूने पहिला क्रमांक पटकावला. अभिनयाची विलक्षण आवड असलेल्या सावंत यांना अभिनयासाठी पाचवेळा पारितोषिके मिळाली आहेत. कामाच्या धावपळीत काव्यलेखन मागे पडले होते. मात्र फेसबुकमुळे कविता, चारोळ्यांचा त्यांचा छंद नव्याने बहरत गेला.\nIn Videos: ​खाकी वर्दीतील कवी\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nभाऊ कदम यांचा माफीनामा\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\nविरुद्ध दिशेचा दरवाजा उघडला; AC लोकलमध्ये गोंधळ\nविद्यार्थीही ग्राहक, मागू शकतो न्याय: ग्राहक मंच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसाहित्य संमेलनात हवालदाराची कविता...\nमुजफ्फर हुसेन यांचे निधन...\nपद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे निधन...\nट्रेनमध्ये घोरणाऱ्याला सहप्रवाशांनी केली 'शिक्षा'...\nमोदींवरील दीड लाख पुस्तकांची खरेदी...\nकुलगुरू निवड यूजीसी नियमानुसारच हवी...\nविकिपीडिया कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांचा फायदा...\nवरळी बीडीडी चाळ प्रकरणात म्हाडाला दिलासा...\nरसपूर्ण शिक्षणपद्धतीमुळे वाढली ‘विज्ञान प्रतिभा’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/no-rains-in-mumbai-for-next-few-days-264700.html", "date_download": "2018-11-14T02:58:18Z", "digest": "sha1:KM2KAXVYAXOI6YQ6VGMIP6G6NXHXDC5K", "length": 12153, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पावसाची मुंबईकरांना करावी लागणार प्रतिक्षा", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपावसाची मुंबईकरांना करावी लागणार प्रतिक्षा\nगेल्या आठवड्यापासून मुंबईतून पाऊस गायब झालाय. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहिल असा अंदाज आहे.\n09 जुलै: मुंबई आणि परिसर पुढील दोन तीन दिवस पावसाविना कोरडा राहणार, अशी चिन्हं आहेत. गेल्या आठवड्यापासून मुंबईतून पाऊस गायब झालाय. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहिल असा अंदाज आहे.\nमान्सूनसाठी आवश्यक असलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात अजूनही तयार झालेला नाही. मुंबईत पुन्हा मान्सून सक्रिय होण्यासाठी अजूनही अनुकूल वातावरण निर्माण झालेलं नाही. त्यामुळे पाऊस मंदावला आहे. परिणामी, पुन्हा वातावरण तापलंय. शनिवारी मुंबईत सरासरी कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस ‌ नोंदवण्यात आलं. चोवीस तासात मुंबईत पावसाच्या एक-दोन सरी कोसळतील, तर तापमान सरासरी ३२ अंश सेल्सिअस राहिल, असा अंदाज आहे.\nतलाव क्षेत्रातही पावसाची नोंद कमी झालीय. वैतरणा व मध्य वैतरणा येथे ४, अप्पर वैतरणामध्ये ३, भातसा व तानसा तलावात प्रत्येकी २ से.मी. पावसाची नोंद झालीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nकाय आहे मराठा आरक्षण अहवालामध्ये\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%88%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-14T03:14:11Z", "digest": "sha1:6CK74OJBHVBHHETYCG6444SISGJCH4KK", "length": 14540, "nlines": 49, "source_domain": "2know.in", "title": "मराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी", "raw_content": "\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nमराठी ईपुस्तक खरेदी करुन वाचायचं कसं ते आपण या लेखात पाहणार आहोत. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे मराठी ईपुस्तके खरेदी करुन वाचण्यासाठी अनेक स्मार्टफोन अ‍ॅप्स आहेत, पण ‘न्यूजहंट’ हे त्यापैकी माझं सर्वांत आवडतं असं अ‍ॅप्लिकेशन आहे. कारण एकतर हे अ‍ॅप वापरण्यास सोपं आहे आणि दुसरं म्हणजे या अ‍ॅपवर ईपुस्तके ही स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे आजच्या लेखात बाकी इतर अ‍ॅप्सचा आपण विचार न करता आपण ‘न्यूजहंट’ची एकंदरीत कार्यप्रणाली समजून घेणार आहोत. हा लेख वाचून पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मराठी ईपुस्तकांची खरेदी कशी करायची ते आपण या लेखात पाहणार आहोत. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे मराठी ईपुस्तके खरेदी करुन वाचण्यासाठी अनेक स्मार्टफोन अ‍ॅप्स आहेत, पण ‘न्यूजहंट’ हे त्यापैकी माझं सर्वांत आवडतं असं अ‍ॅप्लिकेशन आहे. कारण एकतर हे अ‍ॅप वापरण्यास सोपं आहे आणि दुसरं म्हणजे या अ‍ॅपवर ईपुस्तके ही स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे आजच्या लेखात बाकी इतर अ‍ॅप्सचा आपण विचार न करता आपण ‘न्यूजहंट’ची एकंदरीत कार्यप्रणाली समजून घेणार आहोत. हा लेख वाचून पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मराठी ईपुस्तकांची खरेदी कशी करायची आणि ही पुस्तके वाचायची कशी आणि ही पुस्तके वाचायची कशी याची सर्वसाधारणपणे कल्पना येईल.\n‘न्यूजहंट’ हे पूर्णतः मोफत अ‍ॅप आहे. गूगल प्ले स्टोअर मधून आपणास ‘न्यूजहंट’ हे अ‍ॅप आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर विनामूल्य इन्स्टॉल करता येते. खरं तर मोबाईलवर वर्तमानपत्रातील बातम्यांचे वाचन करण्यासाठी पूर्वीपासूनच हे अ‍ॅप लोकप्रिय आहे, पण आता या अ‍ॅपमध्ये वर्तमानपत्रांसोबतच ईपुस्तकांची देखील भर पडली आहे. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे आपले मराठी साहित्य या अ‍ॅपमुळे आपल्या अधिक जवळ येण्यास मदत झाली आहे. ‘न्यूजहंट’ हे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनवर घेतल्यानंतर ते उघडा. आपल्याला कदाचित आपली भाषा विचारली जाईल, तेंव्हा ‘मराठी’ भाषेची निवड करा. ‘न्यूजहंट’ बाबत इतर काही जाणून घेण्यापूर्वी या अ‍ॅपचे पर्याय उघडून ‘न्यूजहंट’ वर आपले एक खाते तयार करा.\n‘न्यूजहंट’ या अ‍ॅपचे दोन प्रमुख विभाग आहेत. एक म्हणजे News आणि दुसरा आहे तो Books. आपल्याला आज ईपुस्तके वाचायची आहेत, तेंव्हा Books वर टच करा. इथे आपल्याला अनेक मराठी पुस्तके दिसतील. पुस्तकांच्या प्रकारानुसार त्यांची वेगवेगळ्या विभांगात विभागणी करण्यात आली आहे. आपल्या आवडीचे पुस्तक खरेदी करण्यापूर्वी एखादे मोफत ईपुस्तक वाचून पाहूयात. ‘मेनूबार ’मधील Top Free वर टच करा. या विभागातील सर्व मराठी ईपुस्तके ही मोफत आहेत. आपल्या आवडीच्या कोणत्याही एका पुस्तकावर टच करा. इथे आपल्याला त्या ईपुस्तकाची थोडक्यात माहिती व त्यासंदर्भातील वाचकांच्या प्रतिक्रिया वाचायला मिळतील. आता आपल्याला हे ईपुस्तक डाऊनलोड करायचे आहे, तेंव्हा Free वर टच करा. लगेच ते ईपुस्तक डाऊनलोड होईल. Read वर टच करताच ते पुस्तक वाचण्यासाठी उघडले जाईल.\n‘न्यूजहंट’ वरील मराठी ईपुस्तकाचे वाचन पर्याय\nईपुस्तकाच्या पानावर मधोमध एकदा स्पर्श करा. ईपुस्तक वाचण्यासंदर्भातील पर्याय उघडले जातील. ईपुस्तकातील पानांचा रंग आणि अक्षरांचा आकार, यासंदर्भातील पर्याय वर उजव्या बाजूस देण्यात आलेले आहेत. याशिवाय ईपुस्तकातील विभाग आणि प्रकरणांची यादी (अनुक्रमणिका) देखील तेथूनच पाहता येईल. अनुक्रमणिकेमधील एखाद्या विशिष्ट प्रकरणावर टच करुन आपण थेट त्या प्रकारणाचे पान वाचनासाठी उघडू शकतो. खालील बाजूस पुस्तक कितपत वाचून पूर्ण झालं आहे यासंदर्भातील टक्केवारी दिसून येते. आता पुन्हा एकदा ईपुस्तकाच्या पानावर मधोमध स्पर्श करा. वाचणासंदर्भातील पर्याय बंद होतील. ईपुतकाच्या वर उजव्या बाजूस पहा. तिथे वाचनाची प्रगती जतन करण्यासाठी बुकमार्कचे एक चिन्ह दिसेल. त्यावर टच केल्यास एक एडिटर उघडला जाईल. तिथे आपण आपली टिप्पणे (notes) लिहू शकाल. जतन केलेली टिप्पणे ही अनुक्रमणिकेच्या विभागात पाहता येतात.\nपुस्तक वाचण्यासंदर्भात आपण माहिती घेतली. आता आपण एखादे पुस्तक खरेदी करुन पाहू. विक्रिसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांमधून आपल्या आवडीचे कोणतेही एक पुस्तक निवडा. त्या पुस्तकाच्या किमतीवर टच करा. चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पान उघडेल. आपण जर भारतात रहात असाल, तर आपल्यासाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. Mobile Payment, Credit/Debit Card आणि Net Banking हे ते तीन पर्याय आहेत. त्यापैकी ‘मोबाईल पेमेंट’ हा सर्वांत सोपा पर्याय आहे.\n‘न्यूजहंट’ वर मराठी ईपुस्तक खरेदी करण्यासाठी देण्यात आलेले पर्याय\nआपण जर आयडीया, एअरटेल अथवा व्होडाफोन यापैकी एका नेटवर्कचे सिमकार्ड वापरत असाल, तर आपण आपल्या मोबाईल फोन बॅलंस मधून पुस्तकाची किंमत चुकती करु शकाल. त्यासाठी आपला फोन नंबर देऊन Pay Securely वर टच करा. त्यानंतर आपल्या फोनवर एक व्हेरिफिकेशन कोड येईल. त्याचा वापर करुन पुस्तक खरेदीची प्रक्रिया पूर्ण करा. पुस्तक खरेदीची पावती ही आपल्याला ईमेलने पाठवली जाईल. याशिवाय आपल्याला नेहमीप्रमाणे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगचा वापर करुन देखील खरेदी करता येईल. आपण जर भारताच्या बाहेर रहात असाल, तर आपल्याला International या विभागात जाऊन Paypal च्या माध्यमातून पुस्तक खरेदी करता येईल.\nआपल्या आवडीची ईपुस्तके ही आता आपल्या इतक्या जवळ आली आहेत म्हटल्यावर मला आशा आहे की, आपण आता महिन्याकाठी कमीतकमी एक मराठी पुस्तक तरी वाचाल. आपल्याला हा लेख आवडला असेल, तर तो आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरु नका आणि नवीन माहितीसाठी 2know.in चे फेसबुक पेज जरुर लाईक करा.\nईपुस्तकाची खरेदी ईपुस्तकाचे वाचन न्यूजहंट मराठी ईपुस्तक\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://granthali.com/product/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81/", "date_download": "2018-11-14T02:40:25Z", "digest": "sha1:NVLAGSQ2TYELPPW243LM6JN7HVYJXOF7", "length": 5353, "nlines": 153, "source_domain": "granthali.com", "title": "चांगलं मरण : अर्थात मृत्युवरती बोलू काही… (Changala Maran) | Granthali", "raw_content": "\nHome / मार्गदर्शनपर / चांगलं मरण : अर्थात मृत्युवरती बोलू काही… (Changala Maran)\nचांगलं मरण : अर्थात मृत्युवरती बोलू काही… (Changala Maran)\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nसदाचाराच्या चार आश्रमांपैकी ब्रह्मचर्य व गृहस्थ ही जीवनाची कला, तर वानप्रस्थ व संन्यास ही मरणाची कला किंवा मृत्यूची ओळख. आपली संसारिक जबाबदारी पुढील पिढीच्या हाती सुपूर्द करणं म्हणजे जीवनाची कला, आणि मृत्यू यायचा झाल्यास त्याचा हसर्‍या चेहर्‍यानं स्वीकार करणं ही मरणाची कला. सर्वसाधारणपणे, चांगलं मरण हे चांगल्या जीवनानंतर येतं असं म्हणता येईल.\nवृद्धत्व देशोदेशी (Vrudhtwa Deshodeshi)\nआस्तिकता, नास्तिकता : दोन्ही अंधश्रद्धा (Astikata Nastikata: Donhi Andhshraddha)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/high-educated-phd-student-participates-in-hizbul-mujahideen-on-terrorism-path/", "date_download": "2018-11-14T03:14:40Z", "digest": "sha1:3V5FK2R2F3MWHECZSBRGAGTL6O3DD4PV", "length": 14918, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "उच्चशिक्षित पीएचडीचा विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर 'हिज्बुल मुजाहिद्दीन'मध्ये सहभागी | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/National/उच्चशिक्षित पीएचडीचा विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’मध्ये सहभागी\nउच्चशिक्षित पीएचडीचा विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’मध्ये सहभागी\nहिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\n0 221 1 मिनिट वाचा\nश्रीनगर- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हा तरूण आहे. ५ जानेवारी रोजी तो हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेत सामील झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मन्नानचा हातात ग्रेनेड लाँचर घेतलेला एक फोटो कुपवाड्यात व्हायरल झाला आहे. व्हॉट्स अॅप व फेसबुकवर हा फोटो अपलोड करण्यात आला असून त्याने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याचं या फोटोमध्ये म्हटलं आहे. बशीर अहमद वानी असं मन्नानच्या वडिलांचं नाव असून ते जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात राहतात. मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमद हासुद्धा इंजिनिअर आहे.\n‘मन्नानचा फोटो आम्ही पाहिला. गेल्या चार दिवसांपासून त्याच्याशी आमचा संपर्क झालेला नाही. 4 जानेवारीपासून तो बेपत्ता होता. त्याचा मोबाईल फोनही बंद होता. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे मन्नान हरविल्याची तक्रार दाखल केली होती’, असं मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमदने म्हंटलं.\nदरम्यान, अलीगड विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी या वृत्तावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटनुसार मन्नान वाणी हा ‘स्ट्रक्चरल अॅण्ड जिओ-मोरफोलॉजिकल स्टुडी ऑफ लोबल व्हॅली, काश्मीर’ या विषयावर पीएचडी करत होता. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार. मन्नानला 2016 मध्ये ‘जल, पर्यावरण आणि समाज’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्तम रिसर्च पेपर सादर केल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता. त्याने काश्मीर विद्यापीठातून भूगर्भ शास्त्रात पदवी घेतली होती. यानंतर त्याने पदव्यूत्तर शिक्षण अलीगड विद्यापीठातून घेतलं.\n‘महिनाभरापूर्वीच माझा भाऊ अलीगडला जाण्यासाठी घरातून निघाला. तो अलीगडलाच असेल असं आम्हाला वाटत होतं. तो रोज आमच्याशी फोनवर बोलत होता. तो या मार्गाला कसा गेला हेच आम्हाला कळत नाही’, असं मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमदने म्हंटलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून मन्नान विद्यापीठातील राजकारणात सक्रीय होता. विद्यापीठातील निवडणुकांमध्येही त्याने सहभाग घेतला होता. विद्यार्थी संघटनांमधील राजकारणावर त्याने काही लेख लिहीले आहेत.\nदिल्लीच्या अक्षरधाम मंदिरावर हल्ला दहशतवाद्यांचा कट उधळला\nरेस्टॉरन्टला भीषण आग ५ जणांचा होरपळून मृत्यू\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/1818", "date_download": "2018-11-14T04:00:19Z", "digest": "sha1:HA3LV6NBKVVC4QV4WFURYFPP4GUZSAMO", "length": 11157, "nlines": 261, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मदतपुस्तिका /लेखनासंबंधी प्रश्न /स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत\nस्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत\nआपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.\n: खोखो: खो खो\n: हहगलो: हसून हसून गडबडा लोळण\n: डोमा: डोळा मारा\n: अओ: अ ओ, आता काय करायचं\n: दिवा: दिवा घ्या\nही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:\n: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.\nकाही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.\nअधिक माहितीसाठी इथे पहा\n‹ विंडोज ८ किंवा आय. ई ,८ ,९,१० यांवर देवनागरी लिहीता येत नाही. up हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन \"गप्पांचं पान\", \"लेखनाचा धागा\", \"कार्यक्रम\" किंवा \"नवीन प्रश्न\" कसा सुरू करायचा\nस्माईलीस् छान आहेत हो :स्मित\nऍडमिन, धन्यवाद. आता एकदम जुने ओळखीचे (आणि सर्वात छान असे) चेहरे भेटले\nस्मायलीजचं description पण मराठीतच लिहायचं हेही मनापासून आवडलं\nस्माइलिज कशी द्यावित समजत नाही\nमी लिहिलेले त्यामधे काय चुकत आहे \nकारण स्मित असे लिहून त्यानंतर विसर्ग चिन्ह दिले तरी भावचित्रे दिसत नाहीत\nत्या आधी पण विसर्ग द्यायला हवा.\nहसून हसून गडबडा लोळण\nअ ओ, आता काय करायचं\nयाव्यतिरिक्तही काही स्मायलीज् दिसले होते. आणखी कुठे ती माहिती आहे का\nनाही. लोकांनी इतर images 'खाजगी जागा' मध्ये सेव्ह करुन पोस्ट मध्ये टाकल्या असतील.\nमला पण खुप दिवस जमत नव्हतं\nठिक आहे जमेल हळुहळु.\nमला सुधा तेच कलत नाहि\nहाहा: फिदी: खोखो: हहगलो:\nडोमा: अरेरे: अओ: राग: दिवा: इश्श:\nहसून हसून गडबडा लोळण\nअ ओ, आता काय करायचं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2013/01/blog-post.html", "date_download": "2018-11-14T03:22:45Z", "digest": "sha1:SJH6S6HCTLIUHM4BNIBFDDSLH2DO4CSE", "length": 21278, "nlines": 149, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: भय इथले संपत नाही.....", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nभय इथले संपत नाही.....\nओळखीच्या वार्‍या तुझे घर कुठे सांग... या कार्यक्रमाला गेलो होतो. तेंव्हाची गोष्ट.\nमध्यंतरानंतरचा कार्यक्रम सुरू झाला. साडेअकरा वाजले होते. हृदयनाथ सांगत होते........पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी.............मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई,............घर थकलेले संन्यासी.......... मी आणि अश्विनी दोघीच असतो तर हे अर्धवट टाकून निघावे लागले असते. उशीरात उशीरा बारापर्यंत घरी. पण नीरज-स्मिताच्या गाडीतून आलो होतो म्हणून थांबता येत होते. माझी दुचाकी त्यांच्या घरी ठेवली होती. कार्यक्रम संपायला एक वाजेल. त्यापुढे स्मिताकडून माझी दुचाकी घेऊन मी घरी कशी जाणार म्हणजे आज गाडी त्यांच्याकडेच ठेवावी लागेल. उद्या सकाळी रिक्षा करून जा, गाडी घेऊन या, काय कटकट ना म्हणजे आज गाडी त्यांच्याकडेच ठेवावी लागेल. उद्या सकाळी रिक्षा करून जा, गाडी घेऊन या, काय कटकट ना माझ्याऎवजी मिलिन्द असता तर हे प्रश्न आलेच नसते.\nहे विचार बाजूला ठेऊन मी ग्रेस काय सांगताहेत ते ऎकू लागले. ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता.... मेघांत मिसळली किरणे सूर्य सोडवीत होता. एकदा हृदयनाथांनी ’ते मेघांत अडकली किरणे” असं म्हंटलं होतं... ” पंडितजी, अडकलेलं सोडविता येण्याची शक्यता असते. ही मिसळलेली आहेत... दारूत काही मिसळलं.....शराबकी नशा अगर दो दिनमें उतर गयी,, तो वो झुटीं हैI नशा तो उतरनीही नही चाहिये.” .......\nएकनंतर कार्यक्रम संपला. आम्ही परत यायला निघालो..... मेघांत मिसळली किरणे सूर्य सोडवीत होता....... कर्वे रोडवर आलो. अगदी तुरळक पण वाहने होती. मनात म्हणाले, दीडलाही सुनसान नसतो रस्ता. कदाचित मी घरी माझी गाडी घेऊन जाऊ शकेन. पण बोलले नाही, नकोच. पौड फाट्याला नीरजने गाडी पौड रस्त्याकडे वळवली. मी ठरल्याप्रमाणे त्यांच्याघरून माझी दुचाकी घेऊन घरी जाईन अशी त्याची कल्पना झाली होती का का बरं इथे इंद्रधनु वर काय काय लेख लिहित असते म्हणून नीरजला सांगावे का, मला घरी सोड असं. काही बोलले नाही.\nत्यांच्या घरापाशी नीरजने गाडी थांबवली, तो म्हणाला,’ ही एकटी जाईल ना घरी” स्मिता म्हणाली,” जाशील ना, गं ” मला त्यांच्या सहज साध्या विचारण्याचे कौतुक वाटले. आश्चर्य पण. .... ”सुबोध दुर्बोध ऎसी कोई चीज नही होती जनाब, आपण ती तशी बनवतो.” मी ’हो’ म्हणाले. मी नाही का म्हणाले नाही” स्मिता म्हणाली,” जाशील ना, गं ” मला त्यांच्या सहज साध्या विचारण्याचे कौतुक वाटले. आश्चर्य पण. .... ”सुबोध दुर्बोध ऎसी कोई चीज नही होती जनाब, आपण ती तशी बनवतो.” मी ’हो’ म्हणाले. मी नाही का म्हणाले नाही..... मी घाबरते एकटी रात्रीबेरात्री पुण्यातल्या रस्त्यांवरून फिरायला.....भय इथले संपत नाही... हे मी नाकारत नाही, हे सहीनीशी लिहून देण्याची माझी तयारी आहे. पण त्या दोघांनी सहजपणे माझ्यावर जो विश्वास दाखवला होता, त्याचं काय करू..... मी घाबरते एकटी रात्रीबेरात्री पुण्यातल्या रस्त्यांवरून फिरायला.....भय इथले संपत नाही... हे मी नाकारत नाही, हे सहीनीशी लिहून देण्याची माझी तयारी आहे. पण त्या दोघांनी सहजपणे माझ्यावर जो विश्वास दाखवला होता, त्याचं काय करू कुंडलिका अवरोहण मी करू शकेन असं जगदीशला का वाटलं असेल कुंडलिका अवरोहण मी करू शकेन असं जगदीशला का वाटलं असेल कसा त्याने माझ्या क्षमतांवर विश्वास ठेवला कसा त्याने माझ्या क्षमतांवर विश्वास ठेवला .... ये तो मुझे बढानेवाली चीज है ना .... ये तो मुझे बढानेवाली चीज है ना माझा विकास करणारी गोष्ट आहे, ती मला स्वीकारली पाहिजे.\nमेघांत अडकली किरणे असंच असेल माझ्याबाबतीत, सोडवता येतीलही...\nपेट्रोल संपणे शक्य नाही.. परवाच टाकलेय. गाडी कदाचित किक मारून सुरू करायला लागेल.. ठीक आहे. चाक पंक्चर होऊ शकतं... हो. ते कसं टाळता येईल... पण त्याचा विचारच करायला नको.\nमाझ्या मनात रात्री ११/ ११-३० पर्यंत चालेल असं पक्कं आहे, फारतर बारा, तेही एकदाच मावशींकडे नागपंचमीचे खेळ पाहायला गेलो होतो तेंव्हा. ते गणपतीचे दिवस होते, रस्त्यावर वर्दळ होती. रंगत चाललेला कार्यक्रम सोडून आम्ही पावणे बाराला निघालो होतो, तेंव्हाही अश्विनीच सोबत होती. आता दीड म्हणजे त्या वेळेचीच भीती वाटत होती. बारा आणि दीडमधे काय फरक पडतो\nअश्विनी मागे बसली, त्यांच्या गल्लीपाशी म्हणाली,’इथेच सोड’ आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिले आणि कळलेच सगळे. ” पोचलीस की मिस कॉल दे”\nमी गुजरात कॉलनीत शिरले, त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून मी कितीदा येते / जाते. आत्ता कुठल्या वळणावर काय दिसेल भीती वाटायला लागली, तिला मी पोटातून वरतीच येऊ देत नव्हते. मी सुसाट गाडी चालवत होते, एकदम ब्रेक लावायची वेळ आली तर भीती वाटायला लागली, तिला मी पोटातून वरतीच येऊ देत नव्हते. मी सुसाट गाडी चालवत होते, एकदम ब्रेक लावायची वेळ आली तर... हा मधला काळ मला शक्य तितक्या लवकर संपवायचा होता. सुनसान रस्ते, रस्त्यावरचे पिवळे दिवे, घरांघरांत अंधार..... अंधार चुकावा म्हणुनि.... ही दुनिया वेगळी आहे, अपरिचित आहे. .... दगडाच्या बैलाला अंधाराची शिंगे..... बधाईच्या इथलं वळण आलं... चला इथून पुढे रस्ता तरी रुंद आहे..... ऎरवी नुसती इथे तिथे फिरणारी अपरीचित माणसे किती बळ देत असतात. ..... गेटसमोर गाडी थांबवली, वॉचमनने घाईने दार उघडलं, गाडीवरच्या स्टीकरकडे नजर टाकली. मी आत गेले. गाडी लावली. दारासमोर उभी राहून बेल वाजवली .... इतकं बरं वाटलं. मिलिन्दने दार उघडलं. आत आले, घरी पोचणं किती सोपी गोष्ट होती, मी किती घाबरले\nनंतर अश्विनीशी बोलले तर म्हणाली,” तुला म्हणाले खरं, इथेच सोड असं, पण घरी पोहचेपर्यंत मीही घाबरले होते. प्रत्येक बिल्डिंगच्या मागे कुणी मुलं तर उभी नसतील ना ती एकदम समोर तर येणार नाहीत ना ती एकदम समोर तर येणार नाहीत ना असंच मनात येत होतं. ..... भय इथले संपत नाही...\nकशाचं आहे हे भय कुणी इतकं रूजवून, मुरवून ठेवलंय आमच्यात कुणी इतकं रूजवून, मुरवून ठेवलंय आमच्यात खोल शोधलं तर हे अपरिचित पुरूषांचं भय आहे, आणखी चिरफाड केली तर ही विनयभंग , बलात्काराची भीती आहे. आपण पेपरमधे कसल्या कसल्या बातम्या वाचतो ना खोल शोधलं तर हे अपरिचित पुरूषांचं भय आहे, आणखी चिरफाड केली तर ही विनयभंग , बलात्काराची भीती आहे. आपण पेपरमधे कसल्या कसल्या बातम्या वाचतो ना काही झालं तरी रात्री दीडला एकटं फिरणार्‍या बाईचाच दोष असणार. ती high risk rare possibility होती. म्हणजे खोल दरी आहे, वरून नेहमी मारतो तशीच दोन-अडीच फुटांची उडी मारायची आहे, सहज जमणार आहे, जर का तोल गेला तर मरणच.\n मी आणि मिलिन्द एकदा बोलत होतो. बलात्कार झाला तर त्या बाईची काहीच चूक नसते. एक अपघात झाला समजायचं आणि सोडून द्यायचं. विचारांनी सरळ आहे, प्रत्यक्षात मात्र तुम्हांला चिरडून टाकणारं आहे.....भय इथले संपत नाही... बायकांना असंच वाढवलं जातं ना, आयुष्यात तुम्हांला काय शिकायचंय, कोण व्हायचंय यापेक्षा महत्त्वाचं तुमचं पावित्र्य जपायचंय. हे माझ्या जीवावर मी सांभाळूच शकत नाही, ते मला माझ्या नवर्‍याच्या, ज्यांच्यावर विसंबू शकेन अशा इतर पुरूषांच्या मदतीने, उरलेल्या असंख्य पुरूषांच्या भरवशावर सांभाळायचे आहे. रात्री दीड वाजता नेहमीच्या रस्त्यावर पाच मिनिटे गाडी चालवणे यांसाठी कुणा पुरूषाची मदत लागत असेल तर मला समानता हवी म्हणण्याचा काही अधिकारच नाही. माझं स्थान दुय्यम आहे आणि मी ते स्वीकारायला हवं. ते मला स्वीकारायचं नसेल तर परीणामांना तोंड देण्याची माझी तयारी असायला हवी.\nकसल्या समाजात जगतो आपण जिथे बायकांसाठी रात्रीची संचारबंदीच आहे, सतत सतत ५०% माणसं भीती मनात बाळगून जगताहेत\nरूकैय्या हुसेनचं ’सुलतानाज ड्रीम्स’ अशी दीर्घकथा आम्हांला अभ्यासाला होती. त्यातला एक सवाल बिनतोड होता. जर जंगली श्वापदांपासून आपल्याला भीती असेल तर त्यांना पिंजर्‍यात ठेवायचे की आपणच पिंजर्‍यात राहायचे विसाव्या शतकाच्या सुरूवातीला तिने ही कथा लिहिली आहे.\n...... भय इथले संपत नाही...... हे वास्तव तर आहेच. पण वेळच आली तर त्याला वळसा घालून जाता येईल हे शिकले.\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nमस्त लिहिलंय. फक्त फ़ॉन्ट साईझ मोठा कर.\nखूप प्रभावी लिहीलं आहेस विद्या..\nबलात्कार झाला तर त्या बाईची काहीच चूक नसते. एक अपघात झाला समजायचं आणि सोडून द्यायचं. विचारांनी सरळ आहे, प्रत्यक्षात मात्र तुम्हांला चिरडून टाकणारं आहे.....>>\nहा अपघात मानायला समाजाने शिकलं पाहिजे, पीडीत स्त्री मात्र याला अपघात कधीच मानू शकणार नाही हे खरं आहे कारण यात मनाचं खच्चीकरण आहे फक्त शरीराचं नाही. या भीतीखाली जगत राहणं हे बाईला चुकणार नाही.\nकसल्या समाजात जगतो आपण जिथे बायकांसाठी रात्रीची संचारबंदीच आहे, सतत सतत ५०% माणसं भीती मनात बाळगून जगताहेत जिथे बायकांसाठी रात्रीची संचारबंदीच आहे, सतत सतत ५०% माणसं भीती मनात बाळगून जगताहेत\nवाट्याला आलेलं श्वापद समलैंगिक असेल तर कदाचित ते आता पुरूषांनाही चुकणार नाही. शिवाय अशा वेळी त्यांनाही लुटलं जाण्याची- मारहाणीची भीती असतेच पण ’पुरूषासारखा पुरूष’ असल्याच्या सामाजिक दडपणामुळे ते ती व्यक्त करू शकत नाहीत असं मला वाटतं. भीतीची जातकुळी वेगळी पण भीती आहेच.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nभय इथले संपत नाही.....\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/king-of-pune-on-the-way-of-visarjan/", "date_download": "2018-11-14T02:43:18Z", "digest": "sha1:3P6RQLCIXSDETSPLRNKLIKDMXIONU3MP", "length": 7367, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO : गुलालाची उधळण करत पुण्याचा राजा विसर्जन मिरवणूकीत मार्गस्थ.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nVIDEO : गुलालाची उधळण करत पुण्याचा राजा विसर्जन मिरवणूकीत मार्गस्थ.\nगुरुजी तालीम मानाचा तिसरा गणपती\nपुणे : ढोल ताशांच्या गजरात हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप देण्याआधीच या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा गुलाल उधळणारं मंडळ अशी त्याची ख्याती आहे.\n१८८७ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला मानाचे तिसरे स्थान आहे. पुण्याचा राजा म्हणून हा गणपतीची ओळख आहे. आठ किलो सोने आणि दोन किलो चांदीने अलंकृत अशा या गणेश मूर्तीची पारंपरिक पद्धतीने संपूर्ण सोपस्कार पार पाडत पूजा होते. पहिल्या दोन मानाच्या गणपतीनंतर रथातून मिरवणूक नेण्याचा मान या गणपतीला असतो.\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nमुंबई - उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/naxalites-congressional-offer-will-support-you-at-the-last-time-when-the-bjp-supports-it/", "date_download": "2018-11-14T02:44:35Z", "digest": "sha1:LSRWJZE6OL4S3GUHRIIEKGMAJIAWIBZY", "length": 9377, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गेल्या वेळी भाजपाला पाठिंबा दिला यावेळी तुम्हाला पाठिंबा देऊ, नक्षलवाद्यांची कॉंग्रेसला ऑफर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगेल्या वेळी भाजपाला पाठिंबा दिला यावेळी तुम्हाला पाठिंबा देऊ, नक्षलवाद्यांची कॉंग्रेसला ऑफर\nटीम महाराष्ट्र देशा – नक्षलवादी नेता गणपथी याने गेल्या वेळी आम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता यावेळी काँग्रेसला पाठिंबा देऊ अशी खुली ऑफर दिल्याचा दावा छत्तीसगडमधील काँग्रेस नेते भुपेश बाघेल यांनी केला आहे. बाघेल यांनी केलेल्या दाव्यामुळे छत्तीसगडमधील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नक्षलवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असल्याचा देखील दावा केला आहे.\nमी या संदर्भात पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. मला ज्या क्रमांकावरुन फोन आला तो क्रमांकही मी पोलिसांना दिला आहे, असे बाघेल यांनी म्हटले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या वृत्तावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.\nनेमकं काय म्हटलं आहे छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेश बाघेल यांनी \n‘मंगळवारी संध्याकाळी मला एका अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने स्वतःची ओळख माओवादी नेता अशी करुन दिली होती. त्याने स्वतःचे नाव गणपथी असे सांगितले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला मदत केली होती. या निवडणुकीत आम्ही काँग्रेसला मदत करु इच्छितो. ३७ जागांवर आमचा प्रभाव आहे असे त्याने सांगितले.\n‘मला या प्रकारावर संशय आला. माओवादी नेता गणपथीच्या नावाने हा फेक कॉल असावा असं मला वाटले. मी त्या व्यक्तीला प्रतिप्रश्नही केला. यावर त्या व्यक्तीने मला सांगितले की, गणपथी नावाने तुम्हाला कधी फोन आला आहे का, माझ्या नावाने कोणी दुसऱ्याने फोन केला तर त्याचा शिरच्छेद केला जाईल. पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्षात भेटून निवडणुकीबाबत चर्चा करु असंही तो म्हणाला.\nपैसा काळ्याचा पांढरा झाला की काय राहुल गांधींचा मोदींना सवाल\nभिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक..\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T02:57:47Z", "digest": "sha1:QVNTVYJVPKZ7JBEYFY5SWLAWXLKQQYD5", "length": 4447, "nlines": 41, "source_domain": "2know.in", "title": "मराठी | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआज मी स्मार्टफोनवर ‘मराठी टाईप करण्याची’ नव्हे, तर प्रत्यक्ष ‘मराठी लिहिण्याची’ ‘प्रचंड’ सोपी पद्धत सांगणार आहे स्मार्टफोनवर मराठी लिहिणे सहजशक्य झाल्याने मराठीच्या …\nफेसबुक आणि ट्विटर मराठीतून\nफार पूर्वी मी स्वतः फेसबुकच्या मराठी भाषांतरात सहभाग नोंदवला होता आणि त्याबाबत फेसबुकडून पोचपावतीही मिळाली होती. गेल्या काही वर्षांपासून फेसबुकच्या मराठी भाषांतराचे …\nमराठ्यांचा इतिहास म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर चटकन उभे राहतात पण १७६० साली संबंध भारतभर पसरलेले ‘मराठा साम्राज्य’ कोणासही आठवत …\nमराठीमधून टंकलेखन कसे करायचे\nया ब्लॉगसंदर्भात मला येणार्‍या ईमेल्सपैकी बहुतांश ईमेल हे एक तर इंग्रजीमधून असतात अथवा रोमन लिपीतून मराठीमध्ये लिहिलेले असतात. असे फार थोडे मराठी …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/raj-thackeray-sabha-at-gadkari-rangayatan-marg-thane-274309.html", "date_download": "2018-11-14T03:14:31Z", "digest": "sha1:AR7DFUJRKI4OLHSCDLI4SMI7OHVNTXPS", "length": 12297, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ठाण्यात राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा, इथं होणार सभा", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nठाण्यात राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा, इथं होणार सभा\n१८ तारखेला ठाण्यात होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभेची जागा अखेर निश्चित झाली आहे.\n14 नोव्हेंबर : १८ तारखेला ठाण्यात होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभेची जागा अखेर निश्चित झाली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन मार्गावर ही सभा होणार आहे.\nफेरीवाल्यांच्या आंदोलनानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेची घोषणा केली. ठाण्यात ही सभा होणार होती. ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरात या सभेची तयारी मनसेकडून करण्यात येत होती. पण पोलिसांनी या ठिकाणी सभेला परवानगी नाकारली होती.\nत्यानंतर आज ठाणे वाहतूक शाखा आणि ठाणे पोलिसांसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नव्या जागेची पाहणी केली. त्यानंतर ही सभा आता गडकरी रंगायतन मार्गावर होणार आहे. नागरिकांच्या अडचणींचा विचार केल्याने सभेचे ठिकाण बदलले असल्याची माहिती ठाणे मनसे संपर्क प्रमुख अभिजित पानसे यांनी दिली. त्यामुळे येत्या 18 तारखेला राज ठाकरेंची सभा होणार हे आता निश्चित झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Raj Thackerythaneगडकरी रंगायतन मार्गठाणेमनसेराज ठाकरेसभा\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/jharkhand-gujrat-ranaji-karandak-cricket-match-24236", "date_download": "2018-11-14T03:34:48Z", "digest": "sha1:5UHHKIR6YIL5GNKJ677DAJD554BDD4TY", "length": 15248, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "jharkhand & gujrat ranaji karandak cricket match झारखंडला निर्णायक विजयाची संधी | eSakal", "raw_content": "\nझारखंडला निर्णायक विजयाची संधी\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nइशांक जग्गीचे शतक, गुजरातची दुसऱ्या डावात घसरगुंडी\nनागपूर - झारखंडने रणजी करंडक उपांत्य सामन्यावरील पकड भक्कम करीत गुजरातविरुद्ध निर्णायक विजयाची संधी मिळविली आहे. पहिल्या डावातील आघाडीची शर्यत जिंकल्यानंतर झारखंडने गुजरातची दुसऱ्या डावात 4 बाद 100 अशी दुरवस्था केली. इशांक जग्गीचे शतक आणि आर. पी. सिंगच्या सहा विकेट हे आजचे वैशिष्ट्य ठरले.\nइशांक जग्गीचे शतक, गुजरातची दुसऱ्या डावात घसरगुंडी\nनागपूर - झारखंडने रणजी करंडक उपांत्य सामन्यावरील पकड भक्कम करीत गुजरातविरुद्ध निर्णायक विजयाची संधी मिळविली आहे. पहिल्या डावातील आघाडीची शर्यत जिंकल्यानंतर झारखंडने गुजरातची दुसऱ्या डावात 4 बाद 100 अशी दुरवस्था केली. इशांक जग्गीचे शतक आणि आर. पी. सिंगच्या सहा विकेट हे आजचे वैशिष्ट्य ठरले.\nगुजरातच्या 390 धावसंख्येसमोर झारखंडने निम्मा संघ 214 धावांत गमावला होता. त्यांनी 408 धावांपर्यंत मजल मारली. प्रतिस्पर्ध्याला 18 धावांची अल्प आघाडी मिळाल्यानंतर गुजरातकडून भक्कम खेळ अपेक्षित होता; मात्र फॉर्मात असलेला प्रियांक पांचाळ धावचीत झाला. कर्णधार पार्थिव पटेल जेमतेम खाते उघडू शकला, तर विक्रमवीर गोहेलचे अर्धशतक एका धावेने हुकले. शाहबाझ नदीमने तीन विकेट टिपल्या.\nपाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या जग्गीने शतकी धमाका करून सामन्याचे चित्रच पालटवून टाकले. 27 वर्षीय जग्गीने यंदाच्या मोसमातील चौथे शतक झळकविताना 129 धावांची (182 चेंडू, 15 चौकार, 1 षटकार) खेळी करून गुजरातच्या आशेवर पाणी फेरले. इशांकला मधल्या फळीतील कौशल सिंग (53 धावा, 92 चेंडू, 8 चौकार, 1 षट्‌कार), राहुल शुक्‍ला व शाहबाज नदीमयांची मोलाची साथ लाभली.\nजग्गीने कौशलसोबत सातव्या विकेटसाठी जोडलेल्या 98 धावा झारखंडला आघाडी मिळवून देण्यात निर्णायक ठरल्या. आर. पी. सिंगने 90 धावांत सर्वाधिक सहा गडी बाद करून झारखंडला रोखण्याचा प्रयत्न केला.\nखेळपट्‌टीचा एकूणच कल लक्षात घेता सामना चौथ्याच दिवशी संपला तर आश्‍चर्य वाटायला नको.\nगुजरात पहिला डाव : 390. झारखंड पहिला डाव : (5 बाद 214 वरून) 102 षटकांत सर्वबाद 408 (इशांक जग्गी 129, इशान किशन 61, कौशल सिंग 53, सौरभ तिवारी 39, विराट सिंग 34, राहुल शुक्‍ला 27, प्रत्युष सिंग 27, शाहबाज नदीम 16, आर. पी. सिंग 6-90, हार्दिक पटेल 2-108, रुजुल भट्‌ट 1-57, जसप्रीत बुमराह 1-103).\nगुजरात दुसरा डाव : 37 षट्‌कांत 4 बाद 100 (समित गोहिल 49, भार्गव मेराई 44, शाहबाज नदीम 3-36).\nएखाद्या संघाला वरिष्ठ खेळाडूचे मार्गदर्शन व उपस्थितीचा किती फायदा होऊ शकतो, याचा प्रत्यय विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर मंगळवारी आला. गुजरातने चारशेच्या जवळपास धावांचा डोंगर उभारल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेरीस झारखंड बॅकफूटवर होता. मात्र, \"मेंटॉर' महेंद्रसिंग धोनीच्या सहवासाने प्रेरित झालेल्या झारखंडच्या फलंदाज व गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी पारडे फिरविले.\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nभोजापूरच्या पाण्यासाठी नाशिक-पुणे महामार्गावर रस्तारोको\nतळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T02:48:24Z", "digest": "sha1:GZQNTLVYU2AFD3AS3TJUVZN53FYASFRI", "length": 7028, "nlines": 50, "source_domain": "2know.in", "title": "इमेज चा फॉरमॅट बदला", "raw_content": "\nइमेज चा फॉरमॅट बदला\nRohan March 10, 2010 इंटरनेट, इमेज फॉरमॅट बदला, कन्व्हर्ट इमेज, फोटो फॉरमॅट बदला\nपर्वाच जेंव्हा मी ‘रिलायन्स ब्रॉडबँड प्लस’ वर लेख लिहित होतो, तेंव्हा मला एक समस्या जाणवली, ती म्हणजे… मी स्कॅन केलेल्या पानाची इमेज ज्या फॉरमॅटमध्ये होती, तो फॉरमॅट या इथे इमेज अपलोड करण्यासाठी चालत नव्हता. मग मी माझ्या इमेजचा फॉरमॅट बदलता येईल, अशा ऑनलाईन सेवेचा शोध घेतला आणि मला ‘ऑनलाईन इमेज कन्व्हर्टर’ ही वेबसाईट सापडली. या इथे माझं काम झालं आणि मला माझा लेख यशस्वीरित्या पब्लिश करता आला. तुम्हालाही जर भविष्यात अशी समस्या जाणवली, तर आपल्या इमेजचा फॉरमॅट चेंज करण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग करुन घेता येईल.\n१. फॉरमॅट चेंज करुन हवी असलेली इमेज ‘ऑनलाईन इमेज कन्व्हर्टर’ या वेबसाईटवर अपलोड करा.\n२. तुम्ही अपलोड केलेली इमेज कोणत्या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट होणं अपेक्षीत आहे ते दिलेल्या यादीतून निवडा.\n३. रुपांतरीत होणार्‍या इमेजची साईझ तुम्ही ठरवू शकता, त्या इमेजला क्रॉप करु शकता, याशिवाय त्या इमेजचा ब्राईटनेस आणि कॉंट्रास्ट किती असावा हे देखील सुचवू शकता.\n४. तुमचा ई-मेल ऍड्रेस पुरवा. अपेक्षीत फॉरमॅटमध्ये बदल झालेली इमेज तुम्हाला मेलने प्राप्त होईल.\n५. subscribe to our news वर चुकनही क्लिक करु नका 🙂\n६. आता Start वर मात्र क्लिक करा.\n७. आता आपल्या इंबॉक्स मध्ये Online Image Converter कडून एक नवीन मेल आलेला असेल. तो उघडा.\n८. फॉरमॅट चेंज झालेली इमेज डाऊनलोड करुन घ्या.\nमला वाटतं आता इमेज चा फॉरमॅट चालत नाही म्हणून निराश व्हायची गरज नाही.\nइमेज चा फॉरमॅट बदला\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/vidarbha/scrutiny-clerk-possession-seventy-thousands-bribe-110936", "date_download": "2018-11-14T03:12:03Z", "digest": "sha1:2URO7E5QQZBMPENJC2V6OJ7IUIKBF4DM", "length": 8014, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "The scrutiny clerk is in possession of a Seventy thousands bribe छाननी लिपिक 70 हजारांची लाच घेताना ताब्यात | eSakal", "raw_content": "\nछाननी लिपिक 70 हजारांची लाच घेताना ताब्यात\nनीळकंठ कांबळे | गुरुवार, 19 एप्रिल 2018\nएका बिअरबारमध्ये तक्रारदाराकडून तडजोडीअंती 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर काशिफ सय्यद याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.\nलोहारा - शेतजमीन मोजणीच्या नकाशावर हद्द कायम करून नकाशाची नक्कल देण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लोहारा (जि. उस्मानाबाद) येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 19) पकडले.\nपोलिसांनी सांगितले की, तक्रारदाराने सास्तूर (ता. लोहारा) येथे शेतजमीन खरेदी केली. खरेदीवेळी मूळ मालकाने शेत जमिनीच्या मोजणीवरून हद्द कायम करून कब्जा देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे मोजणी शुल्क भरून जमिनीची मोजणी करण्यात आली. मोजणीच्या नकाशावर हद्द कायम करून नकाशाची नक्कल देण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक काशिफ तारेख अहेमद सय्यद याने तक्रारदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उस्मानाबाद कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे, पोलिस निरीक्षक बी. जी. आघाव, व्ही. आर. बहिर यांनी बुधवारी (ता. 18) या तक्रारीची शहानिशा केली. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास लोहारा येथील एका बिअरबारमध्ये तक्रारदाराकडून तडजोडीअंती 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर काशिफ सय्यद याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-69981.html", "date_download": "2018-11-14T03:20:41Z", "digest": "sha1:HKFW3575JTZO2LPD2SJCY5PPUM5EBP7X", "length": 14705, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'अनारकली' डिस्को चली !", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\n#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nVIDEO:जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकार पाठ थोपटवून घेतंय -धनंजय मुंडे\nVIDEO: भीमा कोरेगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना दिलासा\nVIDEO: सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली\nLIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : नक्कल करतो म्हणून गर्दीत नाचणाऱ्या तरुणाला घातली गोळी; वाल्मिकी जयंती उत्सवातली घटना\nVIDEO : तुमच्या कंबरदुखीचं 'हे' असू शकतं कारण\nकस्टमर केअरला फोन न करता करा डेबिट कार्ड ब्लॉक\nLIVE VIDEO : जळता रावण अंगावर पडू नये म्हणून लोक पळाले आणि रेल्वेखाली आले\nVIDEO : अमृतसरच्या भीषण रेल्वे अपघाताचा प्रत्यक्षदर्शीनं सांगितलेला अनुभव\nVIDEO पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे\nVIDEO : जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nVIDEO टक्कल केल्याने डोक्यावर अधिक केस उगवतात हे खरं का\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/third-water-cup-competition/", "date_download": "2018-11-14T02:31:06Z", "digest": "sha1:ZTQ6PEOSTJCR6QRAVJ57L7HXHX6IFBC6", "length": 23316, "nlines": 238, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "काम झालं खास ....आता पावसाची आस ; पाणीदार गावांसाठी श्रमदान ; तिसर्‍या वॉटर कप स्पर्धेची सांगता - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा कराड काम झालं खास ….आता पावसाची आस ; पाणीदार गावांसाठी श्रमदान ; तिसर्‍या...\nकाम झालं खास ….आता पावसाची आस ; पाणीदार गावांसाठी श्रमदान ; तिसर्‍या वॉटर कप स्पर्धेची सांगता\nसातारा : गेल्या 45 दिवसांपासून सुरू असणार्‍या तिसर्‍या वॉटर कप स्पर्धेची सांगता मंगळवारी मध्यरात्री बाराला झाली. श्रमदान व यंत्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम झाले असून, आता फक्त वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात साठणार्‍या या पाण्यातून दुष्काळी भागातील माळरानावर भविष्यात फळबागा डोलताना पाहावयास मिळणार आहे.\nगेल्या तीन वर्षांपासून अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने राज्यात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमुळे दुष्काळी गावे पाणीदार होत आहेत. हे चित्र पाहून यंदाच्या या तिसजया स्पर्धेत राज्यातील 70 हून अधिक तालुके उतरले होते. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातील जनतेने दुष्काळ हटविण्याचा घेतलेला निर्णय सर्वस्वी फायदेशीर ठरलेला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा 150 हून अधिक गावांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सकाळपासून दुपारपर्यंत लोकांनी श्रमदान केले.\nत्या माध्यमातून डीपसीसीटी, नालाबांध, बांधबंदिस्त, छोटे बंधारे, गॅबियन बंधारे आदी कामे करण्यात आली. मात्र, स्पर्धेचा कालावधी संपत येऊ लागला तसतसा श्रमदानाने वेग घेतला. काही गावांनी तर सकाळ व सायंकाळच्यावेळी श्रमदान करण्यास सुरुवात केली. तर काहींनी झालेल्या कामाचे मोजमाप रात्रीच्या सुमारासही केले. हे सर्व कष्ट होते ते पाणीदार गावासाठी.\nवॉटर कप स्पर्धा संपली असून, आता परीक्षण व इतर कामे होणार आहेत. या स्पर्धेचा निकाला लागायला किमान दोन महिने जाणार आहेत. आता स्पर्धेत सहभागी गावांना पावसाची आस लागली आहे. कारण पाणी अडविण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे.या कामाच्या ठिकाणी पाणी साठण्यासाठी दमदार पाऊस आवश्यक आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यास सर्वच ठिकाणी पाणीसाठा होऊन जमिनीतील पाणीपातळी वाढणार आहे. त्याचा फायदा गावाची टंचाई दूर होणार आहे. तसेच आजही या दुष्काळी भागातील माळरानावरील शेकडो एकर जमीन पडीक आहे. ही जमीनही पाणी उपलब्ध झाल्यास बागायताखाली येऊ शकते. माळरानावर फळबागा डोलू शकतात. त्यासाठीही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत.सातारा जिल्ह्यात वॉटरकप स्पर्धेत शेकडो गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेची सांगता मंगळवारी झाली. काही तासच शिल्लक असल्याने मोठ्या संख्येने गावकरी श्रमदानात सहभागी झाले होते. गावोगावी उठलेले तुफान मंगळवारी शमलं; पण दुष्काळ निवारणाची जिद्द संपलेली नाही.\nPrevious Newsतरुणांच्या सतर्कतेने मायणी अभयारण्य वनराई वणव्यापासून वाचली\nNext Newsमहाबळेश्‍वर येथे पुष्पोत्सव 2018 चे उद्घाटन\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nसाडे तीन कोटी रुपयांचा गंडा घालून फरार असलेल्या ठगाला अटक\nजिल्हास्तरीय लोकशाही दिन : तीन अर्ज प्राप्त\nडिजीटल मशिनच्या सहाय्याने पहिल्यांदाच नाडी तपासणीचे काम गौरवास्पद : ना.विजय शिवतारे ; सातारच्या कन्याशाळेत अटल महाआरोग्य शिबीरास मोठा प्रतिसाद\n‘पुरामुळे वाया जाणारे पाणी कालव्यातून दुष्काळी भागात त्वरित सोडा\nराष्ट्रवादीचे जिल्हा परिषद पदाधिकारी सिक्कीम दौर्‍यावर रवाना\nसुरुची राडाप्रकरणी खा. उदयनराजे भोसले व समर्थकांविरोधात १०० पानी चार्टशिट दाखल\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/2479-nashik-child", "date_download": "2018-11-14T02:09:41Z", "digest": "sha1:XHA32NWZQPZST72JKGWDEWDXMOJVU5KD", "length": 7245, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नवजात बालकांचा जीव धोक्यात; एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनवजात बालकांचा जीव धोक्यात; एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nउत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याअभावी निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण, आता नाशिकमध्ये असेच बालमृत्यू होण्याची वाट सरकार बघतंय का\nअसाच प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नाशिकचं जिल्हा रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर दिसत आहे.\nनवजात बालकांसाठी काचेच्या पेट्या म्हणजेच इनक्युबेटरचा प्रचंड तुटवडा जिल्हा रुग्णालयात दिसतोय. नवजात बालकांना आवश्यकतेनुसार आठवडाभर किंवा दोन\nमहिन्यांपर्यंत या इनक्युबेटरमध्ये ठेवलं जातं. ही बालकं बाहेरच्या तापमानात तग धरु शकत नाही. त्यामुळेच इनक्युबेटरमध्ये ठेऊन त्यांच्या शरिराचं तापमान राखलं\nपण, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार करण्यात येत आहे. रुग्णालयात 18 नवजात बालकांसाठी व्यवस्था असताना इथं 58\nनवजात बालकांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे ही नवजात बालकं दगावली तर काय असाच संतप्त सवाल निर्माण होत आहे. खासगी रुग्णालयात इनक्युटेबरचा खर्च\nपरवडणारा नाही. कारण काचेच्या पेटीसाठी दिवसाला 8 ते 10 हजार रुपये मोजावे लागतात. गरिब नागरिकांना हा खर्च परवडणारा नाही.\nमहिला हॉकीपटू ज्योती गुप्ताचा मृतदेह आढळला रेल्वे ट्रॅकवर\nरचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना\n...म्हणून जन्मदात्या मातेनेच घेतला जुळ्या मुलांचा जीव\nएल्फिस्टनच्या चेंगराचेंगरीत ‘त्या’ दोघींच्या अतूट मैत्रीचा अंत\nअमेरिकेतील लास वेगासमध्ये गोळीबार : 50 जणांचा मृत्यु, 200 हून अधिक जण जखमी\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/subhedar-Jalandhar-Babar-Funeral-procession-today/", "date_download": "2018-11-14T02:33:53Z", "digest": "sha1:JXYAVNTKEH5M6YKYS4ARGX4CLTYDTDKS", "length": 5429, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुभेदार मेजर जालिंदर बाबर यांच्यावर आज अंत्यसंस्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सुभेदार मेजर जालिंदर बाबर यांच्यावर आज अंत्यसंस्कार\nसुभेदार मेजर जालिंदर बाबर यांच्यावर आज अंत्यसंस्कार\nसांगोला : तालुका प्रतिनिधी\nआलेगाव (ता. सांगोला) गावचे सुपुत्र सुभेदार मेजर जालिंदर दादासाहेब बाबर यांच्या अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायतीकडून बाबरवाडी येथे अंत्यसंस्कारासाठी 5 बाय 7 चा चौथरा तयार केला असून, फुलांनी सजावट केली आहे. या ठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात मंगळवारी सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती सरपंच श्रीरंग बाबर व पोलिस पाटील दिलीप पाटील यांनी दिली आहे.\nश्रीनगर येथील उधमपूर सेक्टरमधील पुँछमध्ये सीमेवर कर्तव्यावर असताना 101 मराठा लाईफ इन्फंट्री (टीए) बटालियनचे सुभेदार जालिंदर दादासाहेब बाबर (वय 50) यांचे रविवारी पहाटे 1 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचा पार्थिवदेह विमानाने दिल्लीत सायंकाळी साडेपाच वाजता आणला. तेथून विमानाने पुणे येथे रात्री साडेनऊ वाजता आणला जाणार आहे व पुणे येथून शववाहिकेतून त्यांचा पार्थिव मूळ गावी आलेगाव (ता. सांगोला) येथे मंगळवार दि. 19 रोजी सकाळी सहा पर्यंत पोहचणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव बाबरवाडी आलेगाव येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवून सकाळी आठ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nअंत्यसंस्कारासाठी अहमदनगर येथील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, जवान उपस्थित राहून त्यांना मानवंदना देतील अशी माहिती सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक मानद कॅप्टन मार्तंड दाभाडे व पोलिस पाटील दिलीप पाटील यांनी दिली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/mukt-vyaspith/1", "date_download": "2018-11-14T03:39:02Z", "digest": "sha1:MS2IXNEWARSJGXOMMEIJBMCATH25YZ5J", "length": 32133, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi News, News in marathi, Marathi latest news paper, मराठी बातम्या - Divya Marathi", "raw_content": "\nशिक्षणासोबत उद्योजकतेचेही मार्गदर्शन हवे\nभारताच्या स्टार्टअप इकोसिस्टिमची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. याबाबतीत भारताचे स्थान जगातील तीन अग्रणी देशांमध्ये आहे. पण देशात मोजक्याच संस्थांमध्ये उद्योजकतेचा अभ्यासक्रम आहे, ही मूळ समस्या आहे. देशातील ७७ विद्यापीठांमध्ये उद्योजकतेचे अभ्यासक्रम आहेत. यातील बहुतांश अभ्यासक्रम आयआयटी, आयआयएमसारख्या बड्या संस्थांमध्येच आहेत. स्टार्टअप सुरू करणाऱ्या भारतीयांचा विचार केल्यास, यापैकी बहुतांश बड्या संस्थांमधील पदवीधर विद्यार्थी आहेत. शहरी आणि ग्रामीण परिसरातील अनेक...\nडोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. आजवर राजकारणात कधीही सहभागी न झालेल्या ट्रम्प यांचा हिलरी क्लिंटन यांच्यावर विजय हा इतिहासात एक अनपेक्षित धक्का म्हणून गणला जाईल. अनपेक्षित का ट्रम्प यांनी केवळ डेमोक्रेटिक पार्टीचाच नव्हे तर रिपब्लिकन पार्टीला तीव्र विरोध केला, म्हणूनच ते विजयी झाले. एका अर्थाने त्यांनी राजकारणातील मुख्य प्रवाहाच्या विरोधात जाऊन निवडणूक जिंकली आहे. १९८० मध्ये राष्ट्राध्यक्ष रेगन यांच्या कार्यकाळापासून रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक...\nझायराची माघार देशासाठी अपमानास्पद\n१६ वर्षांची काश्मिरी कन्या मोठ्या मुश्किलीने आई-वडिलांची परवानगी मिळवते आणि ऑडिशन दिल्यानंतर दंगल चित्रपटात काम करण्यासाठी निवडली जाते. उत्तम अभिनयाच्या जोरावर तरुणांसाठी आदर्शही ठरते. परंतु एक दिवस अचानक फेसबुकवर मिळालेल्या धमक्यांसमोर माघार घेते. सार्वजनिकरीत्या माफी मागते व म्हणते, मला रोल मॉडेल वगैरे बनायचे नाही. मी कुणासाठीही आदर्श नाही, कुणीही माझे अनुकरण करू नये. अशा प्रकारचे वक्तव्य करताच झायरावर चहुबाजूंनी टीका सुरू होते. कुणीही १६ वर्षांच्या या अल्पवयीन मुलीच्या मनात...\nई-कॉमर्स कंपन्यांमुळे रिटेल क्षेत्राचे नुकसान\nमागील काही दशकांपासून शॉपिंग मॉलच्या कोपऱ्यावरील जागेवर डिपार्टमेंटल स्टोअर्स असत. अमेरिकेतील मेसिजसारख्या चेन स्टोअर्सची यात भरभराट झाली. मात्र आता ट्रेंड बदलत आहे. एकेकाळी आधार असलेले हे स्टोअर्स आता मॉलसाठी ओझे बनत आहेत. ई-कॉमर्स कंपन्या आणि टीजे मॅक्ससारख्या डिस्काउंट स्टोअर्सचा यांना चांगलाच फटका बसत आहे. रिटेल क्षेत्रात हा बदल झपाट्याने होत आहे. त्यामुळे बड्या रिटेल कंपन्यांनी सावध होण्याची ही वेळ आहे. मेसिज स्टोअर सध्या कमी खर्चात कपात करत आहे. सिअर्स बोल्डिंग्स हा रिटेल...\nनिवडणूक हॅकिंग : गुप्तचर यंत्रणेचे अपयश\nरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुका हॅक करून त्या प्रभावित केल्याचा आरोप अमेरिकेतील संरक्षण संस्थांनी केला आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे हॅकिंग होत असताना संरक्षण संस्थांना कळले कसे नाही दुसरा प्रश्न म्हणजे ओबामा प्रशासनाने उत्तर देण्यासाठी १६ महिन्यांचा कालावधी का घेतला दुसरा प्रश्न म्हणजे ओबामा प्रशासनाने उत्तर देण्यासाठी १६ महिन्यांचा कालावधी का घेतला संरक्षण संस्थांनी नुकत्याच दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, संस्था अजूनही यावर काम करत आहेत. यात डिजिटल प्रणालीचा संघर्षही...\nनव्या वर्षात असाही संकल्प करता येईल...\n२०१६ या वर्षखेरीस विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडल्या. वैयक्तिक आयुष्यातही आपण काही गोष्टी गमावल्या असतील, तर काही गोष्टी कमावल्या असतील. देश या पातळीवरही आपण अनेक अनुभव घेतले. नव्या संकल्पांसह नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण सज्जही असतील. अनेकांनी नव्या वर्षातील काही योजनांचाही विचार केला असेल. नव्या वर्षाच्या स्वागताला पुढील काही संकल्पांचाही विचार करता येईल. उपेक्षित, दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करू...\nलष्करप्रमुखांच्या नियुक्तीवर राजकारण नको\nनव्या वर्षात विपिन रावत यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होईल. विरोधी पक्ष, विशेषत: काँग्रेसने आक्षेप घेऊनही तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेकडे दुर्लक्ष करत रावत यांना लष्करप्रमुख पद देण्यात आले आहे. इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये लेफ्टनंट जनरल ए. के. सिन्हा यांना डावलून लेफ्टनंट जनरल ए. एस. वैद्य यांना लष्करप्रमुख पद दिले होते. तेव्हा लष्करप्रमुखाची नियुक्ती हा सरकारचा विशेषाधिकार अाहे आणि यावरून राजकारण करू नये, असे बोलले जात होते. २०१४ मध्ये मनमोहनसिंह सरकारनेदेखील...\nगोंधळलेल्या वर्षाखेरीत ग्रामीण ऊर्जा प्रेरणादायी\n२०१६ या आर्थिक वर्षातील अखेरचे तीन महिने प्रचंड नाट्यमय आणि गोंधळाचे ठरले. त्याची सुरुवातच डिमॉनिटायझेशनने अर्थात नोटाबंदीने झाली आणि अखेर दंगलने होत आहे. दोन्ही टोकांच्या अखेरीस डीआहे. या दोन्ही डीमध्ये प्रचंड जोखीम उचलत प्रवाहाविरुद्ध बंड पुकारून आपले स्वप्न साकार करण्याची शक्ती आहे. स्वप्न सत्यात उतरवण्याची महत्त्वाकांक्षा, त्यासाठी सामाजिक बंधने झुगारून आव्हानांचा सामना करणे, जिद्द, मेहनत आणि देशभक्तीच्या जोरावर लैंगिक भेदभावाला सामोरे जात ध्येय गाठणे, हे फोगट भगिनींचे...\nमहिलेच्या पेहरावाला धर्माची जोड देणे चुकीचे\nआपण स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो, स्त्रियांना आरक्षण देतो; पण अंमलबजावणी करताना कारभार मात्र पुरुषांच्या हातात देतो. शर्ट काढून सिक्स पॅक अॅब्स दाखवणाऱ्या अभिनेत्यांचे केवळ कौतुक करत नाही, तर अनुकरणही करतो; पण स्त्रियांच्या पोशाखावर मात्र हरकत घेतो. हे सर्व आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडवते. मोहंमद शमीच्या पोस्टवरून सोशल मीडियावर कल्लोळ माजला आहे. काहींनी तर तू मुस्लिम आहेस, बायकोच्या कपड्यांकडे लक्ष दे, इथपर्यंत आणि काहींनी तर त्याहीपेक्षा खालच्या पातळीला जाऊन आपली...\nसुशिक्षित समाजच राेखू शकताे दलितांचे शाेषण\nभारतातील अनुसूचित जाती अाणि जमातींच्या शाेषणाविषयी अालेल्या अहवालातून शासकीय व्यवस्थेचे अपयश उघड झाले अाहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लाेटली अाहेत; परंतु दलित अाणि शाेषितांवर हाेत असलेले अत्याचार काही कमी झालेले नाहीत किंवा ते पूर्ण रूपाने स्वतंत्र झाले नाहीत. दलितांच्या संरक्षणासाठी बनवण्यात अालेल्या कायद्यांची अंमलबजावणीही सक्षमपणे हाेत नाही, राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना न्याय मिळत नाही. दुसरीकडे केंद्र अाणि राज्य सरकारांकडून गठीत करण्यात अालेले अायाेग तसेच अन्य...\nमाेदी जगातील प्रमुख नेत्यांमधील एक नाव\nज्ञा न, विज्ञान, तंत्रज्ञान अाणि संशाेधन याबाबी अर्थनीतीशी जाेडत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया अशा अनेक गाेष्टींना प्राेत्साहन दिले. देशात जलदगतीने अर्थव्यवस्थेत बदल घडत अाहेत. मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थन करताना त्यांनी गरिबांचा विचार केला. प्रधानमंत्री जनधन याेजनेतून २१ काेटी ८० लाख बँक खाती उघडलीत, याअाधी केवळ साडेतीन लाख बँक खाती हाेती. या सर्व खातेधारकांना जीवन विमा मिळाला. पंतप्रधान पीक विमा याेजनेद्वारे त्यांनी...\nBirthday special नरेंद्र मोदींमध्ये प्रेरित करणारे नेतृत्वगुण (देवेंद्र फडणवीस)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रचंड फोकस आहेत आणि चौफेर नजर असल्याने प्रत्येक गोष्टीची लहानातील लहान बाबही त्यांना माहीत असते. त्यांच्या कामाची पद्धत ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजेच ते रिझल्ट ओरिएंटेड काम करण्यावर भर देतात. त्यांच्या काम करण्याच्या या पद्धतीचा अनुभव आम्हाला अनेकदा आला आहे. गेली १५ वर्षे नवी मुंबई विमानतळाचे काम मार्गी लागले नव्हते. याकरिता केंद्र सरकारकडून आठ एनओसी येणे बाकी होते. व्हिडिअो कॉन्फरन्सिंग घोषणा होताच १५ दिवसांत सात एनओसी मिळाले आणि...\nविश्वनिर्माता प्रभू विश्वकर्मा (प्रकटदिन विशेष)\nविश्वकर्मा म्हणजे देवतांचा करागीर आहे. अशी एक समजूत सर्वसामान्यांमध्ये आढळून येते. पांचाल समाजबांधवही त्याला अपवाद नाही. विश्वकर्मा वंशज म्हणून ज्या पाच समाजांची ओळख आहे, ते सुतार, लोहार, सोनार, ताक्रकार व शिल्पकार हे पाचही समाजबांधव महाराष्ट्रात पांचाल म्हणून ओळखले जातात. दक्षिण भारतात हाच समाज विश्वब्राह्मण म्हणून, तर उत्तर भारतात विश्वकर्मा समाज म्हणून सुपिरिचित आहे. हा समाज प्रामुख्याने कारागिरी करणारा आहे. त्यामुळे भगवान विश्वकर्माबाबत देवतांचा कारागीर हे संबोधन रुढ होत गेले....\n' कवितेतून जाणून घ्‍या महाराष्‍ट्रातील राजकीय परिस्‍थ‍िती\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. दरम्यान, शिवसंग्रामचे विनायक मेटे वगळता इतर मित्र पक्षांना लाल दिवा दिला. तसेच पक्षातील पूर्वीच्या मंत्र्यांचे खातेपालट करून अधिकार कमी केले. या सर्व घडामोडीवर ख्यातर्कीत कवी तथा सखे साजणीकार ज्ञानेश वाकुडकर यांनी कवितेतून केलेले भाष्य खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी... देवेन्द्र म्हणाले नारदमुनी... देवेंद्र म्हणाले, नारदमुनी स्वाभिमान वाले उरले का कुणी देवेंद्र म्हणाले, नारदमुनी स्वाभिमान वाले उरले का कुणी असल्यास त्यांची सिक्रेट धुणी अहवाल सादर करावा असल्यास त्यांची सिक्रेट धुणी अहवाल सादर करावा \nनाथाभाऊ, खरंच आज मुंडे साहेब असते तर\nएमआयडीसीमधील जमीन खरेदी, लाचेच्या प्रकरणात अडकले कथित पीए, दाऊदशी संपर्क अशा वेगवेगळ्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडसे यांनी मुंबईत लावलेले होर्डिंग्ज, वर्तमानपत्रे आणि दुरचित्रवाणीवरून दिलेल्या जाहिराती बरेच काही सांगून जातात. मुंडे साहेब, आज तुम्ही असता तर... असा स्पष्ट आणि सूचक मथळा त्यात होता. नाथाभाऊ, तुम्ही संघाच्या नव्हे तर गोपीनाथरावांच्या मुशीत वाढल्याचे वेळोवेळी कबुल केलेत....\nबदलत्या ऋतुंमधील ठराविक आजार, सांगताहेत बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. गौतम भन्साली\nबरेच आजार हे ऋतूमानानुसार उद्भवतात. मात्र वेळीच काळजी घेतली तर निदान योग्य होऊ शकते. येथे तुम्हाला लेप्टोस्पायरोसीस या पावसाळ्यात उद्भवणा-या आजाराविषयी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊयात बॉम्बे हॉस्पिटलचेजनरल फिजिशियनडॉ. गौतम भन्साली यांच्याकडून.... लेप्टोस्पायरोसीस हा पाळीव व वन्य प्राण्यांमुळे होणारा रोग आहे. हा रोग लेप्टोस्पायरा नावाच्या जिवाणूमुळे होतो म्हणून त्याला लेप्टोस्पायरोसीस असे म्हणतात. ग्रीक भाषेत लेप्टोस ह्या शब्दाचा अर्थ बारीक किंवा नाजूक असा होतो आणि latin मध्ये...\nतुमचे जीवन तुमच्या हाती (अमृत साधना)\nकल्पना करा, एखाद्या सकाळी तुम्ही जागे होणार आणि तुम्हाला विश्वास वाटू लागेल की तुम्ही वास्तवात तुमचे जीवन निर्मित करू शकता. अगदी तुमच्या मनाजोगे. आता कोणत्याही नशीब किंवा प्रारब्धाच्या हाती तुमचा दोर नाही. तुम्ही कठपुतळी नाहीत. याचा अर्थ तुम्ही निवड करू शकता. सुखी राहा अथवा दु:खी. सृजनात्मक वा विध्वंसक. यशस्वी वा अपयशी. किती मोठी सुवार्ता असेल ही आता तुम्हाला वाटू लागेल की, हे नजीकच्या भविष्यात तरी शक्य नाही अथवा पुढच्या जन्मीच हे शक्य आहे. पुढच्या जन्मीची स्वप्ने पाहू नका. हे आजच शक्य आहे....\nआत्मविश्वास वाढवणारे पोशाखच लोकप्रिय (अस्मिता अग्रवाल)\nफॅशन जगतात १० वर्षांपूर्वी डिझायनर अनुपमा दयाल यांनी पाऊल ठेवले. आज सुंदर पोशाखांच्या दुनियेत त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या दशकभराच्या वाटचालीला त्या आनंदाचा प्रवास म्हणतात. नुकताच त्यांच्याशी संवाद साधला. येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी वरदान असतो, असे त्या मानतात. आपण स्वावलंबी आहोत आणि कुटुंबाला चांगले आयुष्य देण्यात यशस्वी झालो आहोत हा सर्वात मोठा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील महिलांकडून मिळणारे प्रेम आणि सन्मान माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे अाहे....\nनवी मुंबई असेल स्मार्ट सिटीची प्रेरणा (डॉ. मोहन निनावे)\nका ही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटी योजनेच्या प्राथमिक टप्प्यात देशभरातून ९८ शहरांची निवड करण्यात आली व नंतर निवडक २० शहरांची यादी जाहीर झाली त्यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या दोनच शहरांचा समावेश करण्यात आला. नवी मुंबईसारखी अनेक शहरे पहिल्या फेरीतून बाद झाली. याचा अर्थ त्यांचे स्मार्ट सिटीचे आव्हान संपुष्टात आले, असे चित्र रंगवले गेले. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, सिडकोने जाहीर केलेल्या नवी मुंबई दक्षिण स्मार्ट सिटी या स्पर्धेत नव्हती तरी हे शहर स्मार्ट सिटीची मानके कित्येक...\nडॉ. आंबेडकर विद्यापीठ की हिंदुत्ववादी विद्यापीठ \nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुमारे पन्नास एकर जागेवर ३०० कोटी रुपये खर्चून गोपीनाथ मुंडे यांच्या नावे एक संशोधन संस्था उभारण्याचे घाटत आहे. या संदर्भातील एक प्रस्ताव विद्यापीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्याचे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे. गोपीनाथ मुंडे मराठवाड्याचे भूमिपुत्र होते म्हणून त्यांचे स्मारक उभारण्यात काहीही गैर नाही, पण औरंगाबाद शहरात सरकारी जागेवर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक होऊ घातले असताना विद्यापीठातील पन्नास एकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-PAK-IFTM-pakistan-punjab-govt-releases-rs-20-million-to-renovate-krishna-temple-5877298-PHO.html", "date_download": "2018-11-14T03:22:09Z", "digest": "sha1:BILVA7QMGTARYC6VSIEPJGTZAH7RV2CS", "length": 8437, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pakistan Punjab Govt Releases Rs 20 Million To Renovate Krishna Temple | रावळपिंडीतील हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाक सरकारने जारी केले 2 कोटी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरावळपिंडीतील हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाक सरकारने जारी केले 2 कोटी\nपाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने रावळपिंडीतील कृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी जारी केला\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने रावळपिंडीतील कृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा निधी मंदिरात पूजा आणि हिंदू उत्सवांच्या अनुरूप करण्यासाठी वापरला जाणार आहे.\n2 शहरांत एकच मंदिर\nकृष्ण मंदिर रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये एकमात्र हिंदू मंदिर आहे. येथे नियमित पूजा केली जाते. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळा आरती केली जाते. यात 6 ते 7 जणांचा समावेश असतो.\n- डॉनच्या वृत्तानुसार, शरणार्थी ट्रस्ट मालमत्ता मंडळ (ईटीपीबी) चे उप-व्यवस्थापक मोहम्मद आसिफ यांनी सांगितले, की पंजाबच्या विधानसभा सदस्यांनी मागणी केली होती. त्यानुसार, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 2 कोटींचा निधी जारी करण्यात आला आहे.\n- लवकरच यासंदर्भातील कामांना सुरुवात होईल. यासाठी विशेष निरीक्षण समिती सुद्धा कार्यरत आहे. नेमका कशा प्रकारचे काम केले जाइल याची योजना आखली जाईल. ज्या ठिकाणी नवीन बांधकाम होईल त्या ठिकाणी प्रवेश तात्पुरता बंद ठेवला जाईल. काम पूर्ण होताच लोकांना पुन्हा प्रवेश दिला जाईल.\n1897 मध्ये झाली स्थापना\n- 1897 मध्ये सद्दरमध्ये कांची मल आणि उजागर मल राम पांचाळ यांनी या मंदिराची घटस्थापना केली होती. फाळणीनंतर रावळपिंडीत असलेले एकमेव हिंदू मंदिर ठरले.\n- 1947 नंतर हिंदू समुदायाकडून याची देखरेख केली जाते. पण, 1970 पासून याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ईटीपीबीला सुपूर्द करण्यात आली. 1980 पर्यंत इस्लामाबादेत राहणारे भारतीय राजदूत याच ठिकाणी येऊन पूजा अर्चना करत होते. यानंतर मंदिराचे क्षेत्रफळ वाढवण्याची मागणी उठली.\nपाकिस्तानी न्यूज चॅनल म्हणे, इम्रान खान चीनमध्ये 'भीक' मागायला गेले; नंतर मागितली माफी, सोशल मीडियावर ट्रोल\nइतकी हलाखीची परिस्थिती की देहविक्रय करून पोट भरतोय पाकिस्तानातील हा समुदाय, घरातून निघतानाही मरणाची भीती\nआसिया बीबीच्या पतीने मागितला ब्रिटन, अमेरिका, कॅनडाकडे आश्रय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/gold-news-solapur/", "date_download": "2018-11-14T03:38:43Z", "digest": "sha1:BCCZBAT6NUE7MSYUPQDINJVFRIHGJK33", "length": 8062, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रिक्षात विसरलेले १० तोळे दागिने परत मिळाले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरिक्षात विसरलेले १० तोळे दागिने परत मिळाले\nसोलापूर : नातेवाईकाच्या लग्नासाठी २५ जानेवारी रोजी दुपारी ठाणे येथील एक दांपत्य सोलापुरात अाले. शिवाजी चौकातून रिक्षा घेऊन कुमठा नाका भागात गेल्यानंतर दागिन्यांची पिशवी विसरल्याचे लक्षात अाले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्रे फिरवली.\nशिवाजी चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रिक्षात बसतानाची छबी कैद झाली होती. त्या अाधारे तपास करून पोलिसांनी दहा तोळे दागिने अवघ्या काही तासात शोधले. चंद्रभागा व वामन खरात (वय ६५, रा. ठाणे) यांच्यावर हा प्रसंग अाला होता. कुमठा नाका येथे जाण्यासाठी शिवाजी चौक ते सम्राट चौक मार्गावरून रिक्षा पकडून विवाहस्थळी अाले.\nकाही वेळाने बॅग नसल्याचे लक्षात आले. शोधल्यानंतर पिशवी मिळाली नाही. सदर बझार व गुन्हे शाखेला माहिती देण्यात अाली. फौजदार भीमसेन जाधव यांनी शिवाजी चौकातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर खरात हे रिक्षात बसताना चित्रीकरण झाल्याचे दिसले. रिक्षा नंबर एमएच १३ जी ७२ एवढाच क्रमांक अाला होता. अारटीअोतून वाहनाची माहिती काढल्यानंतर ती रिक्षा भवानी पेठेतील मड्डीवस्तीत असल्याचे समजले.\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nपुणे : छत्रपती शिवरायांच्या सेवेचा वारसा घेत अनेक क्रांतीकारकांना घडवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nitin-gadkari-criticize-shivsena/", "date_download": "2018-11-14T02:43:27Z", "digest": "sha1:4XMDQTHJVP6BPC2OSGCNGAGJCO3EFT5U", "length": 7410, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आम्ही शिवसेनेपेक्षा मजबूत पण ते हे वास्तव स्वीकारण्यास तयारच नाहीत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआम्ही शिवसेनेपेक्षा मजबूत पण ते हे वास्तव स्वीकारण्यास तयारच नाहीत\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेना आणि आमच्यात वैचारिक मतभेद नाहीत. तेही हिंदुत्वाबद्दल बोलतात. त्यांची आणि आमची मते एकच आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपाच्या जागा जास्त आहेत. आम्ही तिथे मजबूत आहोत. आम्ही अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवले आहे. पण ते हे वास्तव स्वीकारण्यास तयारच नाहीत. ते फक्त आम्ही मोठे भाऊ आहोत हेच सांगत आहेत. मतभेदाचे हे वैचारिक नव्हे तर राजकीय कारण असल्याची टीका केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.\nतर काही लोक सत्तेमुळे पक्षाला गर्व आल्याचा प्रचार करत आहेत. पण हे खरे नाही. निवडणुकीच्यावेळी आम्ही आमच्या मित्रांना बरोबर घेऊ असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी हे वक्तव्य केल आहे.\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-news-update/", "date_download": "2018-11-14T02:47:49Z", "digest": "sha1:FQNITCV67P6CNUAEZFIBC6V6C7V6UC23", "length": 7463, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती करू नये - शरद पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती करू नये – शरद पवार\nमुंबई : येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत युती न करता, वेगळी निवडणूक लढावी त्यांना त्याचा फायदा होईल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे . ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.\nदरम्यान याच मुलाखतीत पुढे बोलताना ते म्हणाले की,कॉंग्रेससोबत आम्ही आघाडी करणारच आहोत.पण बसपा आमच्यासोबत आल्यास फायदा होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडणूक चिन्ह हत्ती होतं .आता बसपाच निवडणूक चिन्ह देखील हत्ती आहे. त्यामुळे बहुजन समाजाला मायावती यांच्याबद्दल सहानभूती आहे. तसेच मायावती ह्या तळागाळातून वर आलेल्या नेत्या असल्याचं बहुजन समजला वाटत असल्याने त्यांच्या मताचा आम्हला फायदा होईल.\n२०१९ पर्यंत कर्नाटकात भाजप सत्तेवर येईल – अमित शहा\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचा पाठींबा\nटीम महाराष्ट्र देशा : ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला…\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/suresh-dhurpate-with-nilesh-lanke/", "date_download": "2018-11-14T03:23:34Z", "digest": "sha1:ATUOHMFVQE2QA2Y5MRZWB4FYKFKEN2LF", "length": 17084, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है : निलेश लंके", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है : निलेश लंके\nसुरेश धुरपते अखेर निलेश लंकेच्या गोटात\nअहमदनगर / स्वप्नील भालेराव : शिवसेनेतून बाहेर फेकल्या गेलेल्या निलेश लंके यांनी विधानसभेची तयारी जोरदार चालवली आहे. नाराज शिवसैनिकांचा ताफा सोबत घेऊन पारनेरच्या मैदानात उतरलेल्या लंके यांनी आता सेनेतील नाराजांच्या जोडीने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाराजांना जवळ करण्यास प्रारंभ केल्याचे दिसते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणार्या भाळवणी जिल्हा परिषद गटात सेनेचे प्राबल्य वाढले असले तरी लंके यांनी याच गटातील भाळवणी गणाच्या पंचायत समिती सदस्यांचे पती सुरेश धुरपते यांना ताकद देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाभर काम करण्याचा निर्णय जाहीर केला. याशिवाय शुक्रवारी (दि.१ जून) सायंकाळी सात वाजता जामगाव येथे धुरपते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शक्तीप्रदर्शन करीत लंके प्रतिष्ठानच्या शाखेचा शुभारंभ केला जाणार आहे. जामगावमध्ये होणार्या या मेळाव्याकडे तालुक्यातील सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.\nपारनेर तालुक्यातील भाळवणी येथील पंचायत समिती सदस्य सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते हे मोठे प्रस्थ मानले जाते. पंचायत समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत धुरपते यांनी माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या पत्नीला पराभूत केले होते. याशिवाय धुरपते यांच्या प्रयत्नातून या गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या. पंचायत समिती सभापती- उपसभापती निवडी दरम्यान राष्टवादीकडून दुखावलेल्या धुरपते यांनी त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर आगपाखड करीत सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. बदलत्या राजकारणाचा विचार करता धुरपते यांची राजकीय भूमिका आता तालुक्यात निर्णायक झाली असून निलेश लंके यांना साथ देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय सेनेसह राष्ट्रवादीला धक्का देणारा मानला जातो. पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर कॉंग्रेसला सभापतिपद, तर राष्ट्रवादीला उपसभापतिपद देण्याचे ठरले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सुरेश धुरपते यांच्या पत्नी सुनंदा यांना उपसभापतिपदाचा शब्द देऊनही तो पाळला नसल्याने ते नाराज झाले होते. कुरघोडीच्या व बदनामीच्या राजकारणाला कंटाळून सुरेश धुरपते यांचे लंके यांच्याशी सख्य निर्माण झाले असून हंगे येथील लंकेच्या वाढदिवसाला धुरपते यांनी हजेरी लावत लंके तालुक्याचे आमदार झाले पाहिजेत, अशी जाहीर भूमिका मांडली होती.\nशुक्रवार, दि, १ जून रोजी धुरपते यांचा वाढदिवस आहे. या अभिचिष्टचिंतन कार्यक्रमाची सुत्रे लंके यांनी हातात घेतली असून यानिमित्ताने लंके प्रतिष्ठानच्या शाखेचा प्रारंभ होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हा सोहळा दिमाखदार व संपूर्ण ताकदीने करण्याचे नियोजन धुरपते- लंके यांनी जोडीने हाती घेतले आहे. लंके यांनी सेनेला दिलेल्या दणक्याच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीला देखील लंके यांनी दणका दिल्याने मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे मानले जाते. जामगाव या स्वत:च्या होमपिचवर सुरेश धुरपते काय राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमान सन्मान फक्त निलेश लंकेच देवू शकतात – सुरेश धुरपते\nस्वाभिमान गहान ठेवून सामाजिक करणार्यांपैकी आपण नाही. मी कोणासाठी काय केले हे सर्वश्रूत आहे. कोणामुळे कोणाचे राजकारण उभे राहिले आणि जिवंत राहिले हेही सर्वश्रूत आहे. माझी पत्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच असली तरी मी स्वत: मात्र निलेश लंके यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका आणि मतदारसंघातील जनता बदलाच्या शोधात आहे. हा शोध निलेश लंके यांच्या निमित्ताने संपला असून निलेश लंके यांना आमदार झाल्याचे पाहण्याचे सर्वांचेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी व माझ्या सहकार्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून कार्यकर्त्यांचा फक्त वापर केला जातो. या दोन्ही पक्षातील नेत्यांची हुकुमशाही आणि फिक्सींगमधील राजकारण आता तालुक्याने हेरले आहे. या दोघांशिवाय सामान्य घरातील मुलगा आमदार होऊ शकतो हे दाखवून देण्याची योग्य वेळ आली असून या संधीचे सोने करणार असल्याची प्रतिक्रिया सुरेश धुरपते यांनी दिली.\nये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है – निलेश लंके\nहुकुमशाही आणि हिटलरी नेतृत्वाचा अस्त करण्यास आता तालुक्यातील सामान्य जनता आणि तरुण सज्ज झाला असून चारचौघांमध्ये पानउतारा करणाऱ्यांचा ‘उतारा’ गावागावात तयार होऊ लागला आहे. सुरेश धुरपते यांनी माझ्यासोबत काम करण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्ण विचारांती आहे. धुरपते यांच्या सक्रिय होण्यामुळे आम्हाला मोठे बळ मिळाले असून हे बळ आमच्या कार्यकर्त्यांना लढण्याची ऊर्जा देणार असल्याचे प्रतिपादन निलेश लंके यांनी केले. तालुक्यात प्रस्थापितांनी कायमच तरुणांचा वापर केला. औटी- झावरे यांनी कार्यकर्ते दावणीला बांधल्यागत आपलेच असल्याच्या अर्विभावात कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. आता हेच कार्यकर्ते गावागावात पेटून उठलेत आणि त्यांना मी पर्याय वाटू लागलोय यात माझी काय चूक अहोरात्र पळतोय आणि काम करतोय हीच माझी चूक असेल तर ही चूक मी हजारवेळा करण्यास तयार आहे. आतापर्यंत जे काही दिसतंय तो फक्त ट्रेलर आहे. पुर्ण पिक्चर अद्याप बाकी आहे, असा सुचक इशाराही लंके यांनी दिला.\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/spend-donations-for-the-approved-work-says-state-finance-commission-chairman-v-giriraj-in-jalgaon-municipal-corporation-meeting/articleshow/64578942.cms", "date_download": "2018-11-14T03:47:38Z", "digest": "sha1:UD2BUJFEP6PDRW7YOPPCAZFMPPBQ2P4J", "length": 14426, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "state finance commissionspend donationsMunicipal CorporationMeetingfor the approved workchairman v giriraj: spend donations for the approved work says state finance commission chairman v giriraj in jalgaon municipal corporation meeting - अनुदान त्याच कामांसाठी खर्च करा | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nअनुदान त्याच कामांसाठी खर्च करा\nमहापालिकेकडून सादर करण्यात येत असलेल्या अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणात तूट असली तरी ज्या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, त्याच कामांसाठी तो वापरावा, अशा स्पष्ट सूचना राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरीराज यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.\nराज्य वित्त आयोगाचे व्ही. गिरीराज यांच्या अधिकाऱ्यांना सूचना\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nमहापालिकेकडून सादर करण्यात येत असलेल्या अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणात तूट असली तरी ज्या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, त्याच कामांसाठी तो वापरावा, अशा स्पष्ट सूचना राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरीराज यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.\nराज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरीराज व सदस्या सुधा कशळीकर या बुधवारी जळगावात आल्या होत्या. त्यांनी महापलिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात केंद्राच्या १४ वा वित्त आयोग व राज्य सरकारच्या वित्त आयोगाच्या निधीच्या विनियोगाबाबत आढावा घेतला. या वेळी आयुक्त चंद्रकांत डांगे, स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रकल्प अधिकारी राजेश कानडे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.\nमहापालिकेला कोणत्या माध्यमातून उत्पन्न मिळते याबाबत व्ही. गिरीराज यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना प्रभारी मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वांद्रे यांनी याबाबतची सर्व माहिती सांगितली. यामध्ये एलबीटी, मालमत्ता कर, मुद्रांक शुल्क याबाबतची माहिती सांगण्यात आली. तसेच मुद्रांक शुल्काचे अनुदान हे सरकारकडून मिळावी, अशी मागणी वांद्रे यांनी केली. अध्यक्ष गिरीराज यांनी आयुक्त व उपायुक्तांकडून अनेक विषयांची माहिती घेतली. सरकारच्या अमृत योजनेच्या कामाबाबतही त्यांनी बांधकाम अभियंत्याकडून माहिती घेतली. व्ही. गिरीराज यांनी महापालिकेच्या विशेष कामाबाबत माहिती विचारली. त्यावर प्रशासनातील अधिकारी गप्पच राहिले. बससेवा शहरात का राबविली जात नाही याबाबतदेखील त्यांनी माहिती विचारली. त्यावर आयुक्तांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे सांगीतले.\nस्वच्छ भारत, पथदिव्यांची स्थिती, मनपाच्या शाळा व घनकचरा व्यवस्थापन या प्रश्नांवरदेखील माहिती विचारण्यात आली. या वेळी अधिकाऱ्यांकडून ततफफ…...करीत उत्तरे देण्यात आली. राज्यातील सर्व महापालिकांचा अशाप्रकारे आढावा घेण्यात येणार असून, त्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती व्ही. गिरीराज यांनी दिली. तसेच हा पहिलाच दौरा असून, काही महिन्यांत जळगाव महापालिकेचा पुन्हा दौरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.\nमिळवा जळगाव बातम्या(jalgaon news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\njalgaon news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nभुसावळमध्ये खडसे समर्थकांचा दानवेंना घेराव\n'काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठी सेनेने सोबत यावे'\nआमदार अनिल गोटेंना सभेत धक्काबुक्की\n‘अवनी’साठी जळगावात कँडल मार्च\nएसटी, रेल्वे ‘ओव्हर फ्लो’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअनुदान त्याच कामांसाठी खर्च करा...\nषडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही...\nचिमुकल्यांनी गजबजली शालेय साहित्याची दुकाने...\nजिल्ह्यातील हागणदारीमुक्त नगरपरिषदांचा सन्मान...\nवीजबचतीचा ‘जळगाव पॅटर्न’ देशभरात राबविणार...\nकंटेनरच्या धडकेत मायलेकीच्या मृत्यू...\nनैराश्यातून तरुणाने स्वत:ला पेटविले...\nकार्यशाळेतून सापडल्या संशोधनाच्या वाटा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4211", "date_download": "2018-11-14T02:36:37Z", "digest": "sha1:JJ6UQ74P4YL53I6MO467XLDPGXMYAI2M", "length": 9419, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nउत्तराखंड भाजपा महासचिवांवर लैंगिक शोषणाचा आरोप\nपदावरुन हकालपट्टी मात्र मुक्त करण्याची विनंती केल्याची सारवासारव\nउत्तराखंड: भारतीय जनता पार्टीचे उत्तराखंडमधील नेते संजय कुमार यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. ‘महिलेने आरोप केल्यानंतर संजय कुमार यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून पदावरुन मुत करण्याची विनंती केली होती. यानंतर पक्षाने त्यांना पदावरुन मुक्त केले अशी सारवासारव भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी केली.\nदेशभरात मी टू मोहिमेत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील भाजपाचे नेते संजय कुमार यांच्यावरही एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ‘अमर उजाला’ या हिंदी दैनिकाला महिलेने प्रतिक्रिया दिली होती.\nयात संजय कुमार हे गेल्या पाच वर्षांपासून माझे शोषण करत असून पक्षातील अनेक नेत्यांकडे मी त्यांच्याविरोधात तक्रार केली. पण त्यांच्यावर कारवाई झालीच नाही, असे त्या महिलेने म्हटले होते. पीडित महिला ही भाजपामध्येच सक्रीय आहे.\nमहिलेच्या आरोपानंतर संजय कुमार यांच्याविरोधात कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. संजय कुमार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसने केली असून यासाठी कॉंग्रेसतर्फे विविध भागांमध्ये आंदोलनही करण्यात आले. तर भाजपाने याबाबत मौन बाळगले होते.\nअखेर गुरुवारी भाजपाने या प्रकरणावर मौन सोडले आहे. संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. मात्र, भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले नाही. त्यांनी स्वत:हूनच पक्षनेतृत्वाला पत्र पाठवून या पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली होती. यानुसार त्यांना पदावरुन मुक् करण्यात आले आहे, असा दावा केला.\nसंजय कुमार हे संघाची माजी प्रचारक असून गेल्या सात वर्षांपासून ते भाजपाचे उत्तराखंडमधील महासचिव होते\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/anganwadi-helper-recruitment-22207", "date_download": "2018-11-14T03:44:40Z", "digest": "sha1:4RY5ZEKZPTXGV7LXAZ22HJMKYYGWHOQW", "length": 12152, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "anganwadi helper recruitment अंगणवाड्यांत मदतनिसांची पदे रिक्त | eSakal", "raw_content": "\nअंगणवाड्यांत मदतनिसांची पदे रिक्त\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nनागपूर - राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत शहरी भागात चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडीमधील सेविकांची अकरा तर मदतनिसांची दोनशेवर पदे रिक्त आहेत. मदतनिसांअभावी अंगणवाडींची दुर्दशा झाली.\nनागपूर - राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत शहरी भागात चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडीमधील सेविकांची अकरा तर मदतनिसांची दोनशेवर पदे रिक्त आहेत. मदतनिसांअभावी अंगणवाडींची दुर्दशा झाली.\nअंगणवाडीतील साफसफाईपासून तर आहार वितरणाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. मदतनिसांची पदे भरण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही हालचाली शासनाकडून होत नसल्याची माहिती पुढे आली. महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास नागरी प्रकल्पाअंतर्गत नागपूर शहरी भागात 981 अंगणवाड्या चालविल्या जातात. शहरातील हनुमानगर विभागात दोन, मानसेवा विभाग, ग्रेट नागरोड (घाटरोड), रेशीमबाग, वाडी कामठी अशा विभागवार अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाडी केंद्रात सेविकेची 11 पदे रिक्त असल्याने आहार वितरणात अडचण निर्माण होते. यामुळे बाजूच्या अंगणवाडीतील सेविका आल्यानंतरच आहार वितरित केला जातो. शहरी भागातील अंगणवाडीत मदतनिसांचा अभाव दिसतो. अनेक अंगणवाड्यात सेविकाच सारी कामे करतात. बालविकास प्रकल्प अधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करतात. विशेष म्हणजे, बचतगटातून आलेला आहार घेण्यासाठी भांडी धुण्याची कामेदेखील सेविकांनाच करावी लागत असल्याची खंत अनेक सेविकांनी व्यक्त केली.\nअंगणवाडी मदतनिसांची रिक्त पदे\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/international-yoga-day-2/", "date_download": "2018-11-14T03:16:59Z", "digest": "sha1:V3VDZKQIBLOKQJH6DTKDOYOUWKSB57H6", "length": 20538, "nlines": 236, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत साताऱ्यात योगदिन साजरा - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत साताऱ्यात योगदिन साजरा\nजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत साताऱ्यात योगदिन साजरा\nसातारा : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.\nसुरुवातीला जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन योग दिनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, नेहरु युवा केंद्राचे भानुदास यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनंत इग्लिंश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट, श्री अंबिका योग मंडळ, निरायम योग प्रतिष्ठाण यांच्यावतीने हेमंत बर्गे, शशिकांत देशपांडे, मारुतराव घोरपडे, आशा देशपांडे, अमोल पाटील यांनी प्राणायाम, विविध योगासने यांचे प्रशिक्षण दिले. यानंतर जिल्ह्यातील राज्यस्तरीय खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते ट्रॅकसूटचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी , नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious Newsहरी ॐ अजिंक्यतारा किल्ला ग्रुपचा योगदिन उत्साहात साजरा\nNext Newsआता नगरपंचायतींचा नगराध्यक्षही थेट जनतेतून…\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nदेशातील महिलांची पहिली सैनिक शाळा सातार्‍यात स्थापन करण्याबाबत निवेदन\nपैलवानांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत ; औंध ग्रामस्थांनी दिला समाजाला...\nश्री क्षेत्र महाबळेश्वर येथे कन्यागत पर्व सोहळ्याचा शुभारंभ\nबंधू प्रेमाने गहिवरली मातोश्री \nठळक घडामोडी July 29, 2016\nआ. शिवेंद्रराजे भोसले यांची विविध खात्याचे अधिकारी यांना कारभार सुधारण्याची तंबी\nमंगळवारपेठेत दोन गटात राडा ; परस्परविरोधी 30 जणांवर गुन्हा दाखल\nलेखकाकडून अखेर दिलगिरी ; घोडचूक केल्यास याद राखा \nआता नगरपंचायतींचा नगराध्यक्षही थेट जनतेतून…\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\nहरी ॐ अजिंक्यतारा किल्ला ग्रुपचा योगदिन उत्साहात साजरा\nठळक घडामोडी June 21, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4212", "date_download": "2018-11-14T02:40:28Z", "digest": "sha1:D7QPPRXAJRS3N6NXQP74CLKEOHFNL5BU", "length": 12131, "nlines": 85, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nऊर्जित पटेल यांचे मौन, हसमुख अधिया बनणार नवे गव्हर्नर\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बँक आणि मोदी सरकारमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसून गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यास आकस्मिक योजनेसाठी साऊथ ब्लॉकने तयारी चालविली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पटेल यांनी राजीनामा सोपविल्यास हसमुख अधिया यांच्याकडे गव्हर्नरपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते.\nआरबीआयच्या संचालक मंडळाची १९ नोव्हेंबर रोजी मुंबईत बैठक होणार असून त्यावेळी सर्व मुद्यांवर चर्चा केली जाईल, असे सांगत पटेल यांनी भाष्य टाळले आहे. आरबीआयला मिळालेल्या तीन लाख कोटींच्या लाभांशामध्ये सरकारला सहभागी करवून घेण्याचा अर्थमंत्रालयाचा प्रयत्न असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर संघर्षाची ठिणगी उडाली.\nसाधारणपणे आरबीआयकडून सरकारला दरवर्षी २५ ते ३० हजार कोटींचा लाभांश दिला जातो. सरकारने यावर्षी मोठी रक्कम मागितल्यामुळे आगीत तेल ओतले गेले कारण यापूर्वी कोणत्याही सरकारने एवढी मोठी रक्कम मागितली नव्हती.\nसार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका डबघाईस आल्या असून अर्थमंत्रालयाला नव्याने भांडवल उभारणीसाठी ही रक्कम हवी आहे. या बँकांना तारण्यासाठी सरकारने यापूर्वीच दोन लाख कोटींची तरतूद केली आहे. बिगर वित्तीय संस्था, पायाभूत क्षेत्र आणि बँकांचे पुनर्भांडवल यासाठी सरकारला मोठा निधी हवा आहे.\nरिझर्व्ह बँकेचे पूर्ण वेळ सदस्य नसलेल्या काहींनी वादग्रस्त विधाने केली असली तरी ऊर्जित पटेल यांनी मौन पाळले आहे, तथापि आरबीआयच्या स्वायत्ततेच्या मुद्यावर तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेतही दिले आहेत.\nसरकार काही कराराप्रत पोहोचल्यामुळे पटेल यांच्या राजीनाम्याची शक्यता मावळली असली तरी संचालक मंडळाचे अधिकृत सदस्य नसलेल्यांपैकी एक एस. गुरुमूर्ती यांनी आरबीआयवर तर अर्थसचिव सुभाष गर्ग यांनी डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांना टीकेचे लक्ष्य केल्यामुळे शाब्दिक चकमक वाढू शकते.\nसरकारने हस्तक्षेप केल्यास बाजारपेठेचा रोष ओढवून घ्यावा लागेल असे आचार्य यांनी म्हटल्यानंतर गर्ग यांनी त्यांना उलट सवाल केला होता. ऊर्जा आणि लघु उद्योगाला कर्ज देण्यासाठी नियम शिथिल करण्याची मागणी सरकारने चालविली आहे. दुसरीकडे पटेल हे काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत.\nअधिया यांना अधिक पसंती...\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती माहिती नसलेल्या अर्थतज्ज्ञांमुळे अडचणीत भरच पडल्याचे सरकारला वाटते. यापूर्वीचे रघुराम राजन असो की ऊर्जित पटेल असो परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळेच आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून महसूल विभागातील नोकरशहाची नियुक्ती केली जाईल. त्यामुळेच हसमुख अधिया यांचे नाव समोर आले आहे.\nअधिया यावर्षी २६ नाव्हेंबर रोजी निवृत्त होत असून त्यांची मंत्रिमंडळ सचिव म्हणून वर्णी लागणार होती, मात्र मोदींनी सध्याचे मंत्रिमंडळ सचिव पी.के.सिन्हा यांना वर्षभराची मुदतवाढ देण्याचे ठरविले आहे.\nअधिया हे गुजरात कॅडरचे असून निवडक खास विश्‍वासू अधिकार्‍यांपैकी आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मोठे पद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऊर्जित पटेल पायउतार झाल्यास अधिया यांना पुढील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत मुदतवाढ मिळू शकते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://quest.org.in/content/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%A1-0", "date_download": "2018-11-14T03:41:22Z", "digest": "sha1:IEGWJJBGZ237EIVL2WJMARQUGU4UZ7IL", "length": 17246, "nlines": 73, "source_domain": "quest.org.in", "title": "वाचनाचा श्रीगणेशा - पीटर वेस्टवुड | Quality Education Support Trust", "raw_content": "\nवाचनाचा श्रीगणेशा - पीटर वेस्टवुड\nसारांशात्मक मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता)\nअर्थपूर्ण हेतूने वास्तव परिस्थितीत काम केले, की उपायात्मक शिकवणे-शिकणे खर्‍या अर्थाने घडते. आपण वाचायला शिकतो हे वाचत-वाचत, आणि लिहायला शिकतो ते लिहीत लिहीत. मात्र काम मुलांच्या आवाक्यातले हवे आणि कामाची प्रक्रिया मुलांना पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळायला हवी. मग यश हमखास मिळणारच.\n-प्रीन आणि बार्कर (१९८७)\nशिकणार्‍याच्या क्षमतांचा काळजीपूर्वक अंदाज घेतल्यावर, अभ्यासात, शिकण्यात मध्ये शिरून कशी मदत करायची याचा आराखडा बनविता येतो. वर्गात नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबर वापरता येतील अशा अनेक कल्पना या लेखात दिल्या आहेत.\nवाचन-पूर्व टप्पा आणि वाचन-आरंभाचा टप्पा या काळातील वाचनानुभव :\nअत्यंत दक्षतापूर्वक रचलेल्या अभ्यासक्रमाची वाचनपूर्व टप्प्यातील बहुसंख्य मुलांसाठी गरज नसते. शालेय जीवनातल्या सर्वसाधारण अपेक्षांशी मुलाचे जुळले, की वाचन-पाठांची सुरुवात व्हायला हवी. बौद्धिकदृष्ट्या विशेष गरज असलेल्या, दृक संवेदनाची अडचण असलेल्या मुलांना मात्र रचलेल्या अभ्यासक्रमाची गरज असते. मुलांना बोलण्याची आणि ऐकण्याची मुबलक संधी वर्गात मिळायला हवी. वाचन-शिक्षणाचा पाया त्यातून घातला जातो.\nशब्दांच्या जोड्या, शब्द-चित्रे यांच्या जोड्या, अक्षरे, शब्द पाहून लिहिणे अशा कृती करताना मुलांची पुढच्या टप्प्याची तयारी होत असते.\nआकारांकडे नुसत्या ‘बघण्या’कडून ‘साम्यभेद ओळखण्या’कडे\nमूल व्यवस्थित बोलणारे असेल, आणि कागदावरच्या खाणाखुणा म्हणजे शब्द असतात हे त्याला उमगले असेल, तर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे आकार ओळखण्याची सर्वोच्च पातळी-आकारांमधील, अक्षरांच्या आकारांमधील बारीक सारीक भेद आणि साम्ये ओळखणे; अक्षरांच्या क्रमामधील भेद आणि साम्ये ओळखणे.\nएखादे मूल या प्रकारे अक्षरांमधील साम्य-भेद ओळखू शकत नसेल, तर पुठ्ठ्याचे विविध आकार बनवून, दोन सारखे आकार त्याने ओळखण्यापासून सुरुवात करावी लागेल, डोळे झाकून हाताने चाचपून सारखे आकार शोधण्याचाही अशा मुलांना फायदा होतो. पुढे अक्षरांचेच असे कापलेले आकार देऊन त्यातून दोन सारखे आकार मुलांना शोधायला देता येतात. मुले हे आवडीने करताता. त्यांचा त्यात सक्रिय सहभाग असतो, हेही महत्त्वाचे.\nदृष्टिदोष किंवा दृक-संवेदन दोष असणार्‍या मुलांना खोदपाटीतील अक्षरांमधून बोट फिरविणे, अरेध काढलेले अक्षर पूर्ण काढणे, ठिपक्यांनी लिहिलेल्या अक्षरावरून पेन्सिलीने लिहिणे अशा कृतींचा फायदा होतो.\nवाचनपूर्वतयारीच्या टप्प्यावरच्या कृती साधारणपणे या प्रकारे कठीण होत जायला हव्यात :\n-अक्षराशी साम्य असलेल्या आकारांच्या जोड्या\nचित्राशी शब्दाच्या जोड्या जुळवण्याचाही शब्द परिचयाच्या टप्प्यावर उपयोग होतो. मोठ्या किंवा छोट्या चित्रांचा यासाठी वापर करता येतो. चित्रात जे जे दिसते ते शब्द छोट्या छोट्या पट्ट्यांवर लिहून घ्यावे. ते मुलांना त्या त्या चित्रावर ठेवायला सांगावेत. ही कृती मुले गटागटानेही करू शकतात.\nदृक-स्मरण आणि दृक-क्रमस्मरण :\nडोळ्याने पाहून क्रमवार मांडलेल्या साहित्याचा क्रम लक्षात ठेवणे आणि मग ते साहित्य तशाच क्रमाने मांडणे या कृतीचा वाचनासाठी उपयोग होतो. वाचताना वाक्यातले आधीचे शब्द लक्षात ठेवून पुढे जावे लागते. त्याची तयारी यातून होते.\nवाक्यांमधील शब्द पत्त्यांवर लिहून त्यांची वाक्य बनवायला मुलांना प्रोत्साहन द्यायल हवे. उदाहरणार्थ –\nशब्दपत्त्यांमधून वाक्ये बनवणे हे वाचन-लेखन दोन्ही क्षमतांच्या विकासासाठी महत्त्वाचे.\nहस्तनेत्रसमन्वय आणि कारक विकास :\nविविध रचना करणे, चिकटकाम, ओवणी, कातरकाम, चित्र गिरवणे, चित्रकोडे सोडवणे या कृतींमधून मुलांच्या छोट्या स्नायूंचा विकास होतो. मोठ्या फळ्यावर संपूर्ण हात हलवून खडूने रेघोट्या मारण्याचाही मुलांच्या कारकविकासासाठी फायदा होतो. ठिपके जोडणे, ‘रस्ता शोधा’सारखी कोडी सोडवणे यातूनही कारकविकासाला मदत होते. ज्या मुलांना अडचण आहे, अशांना अचूक वळण शिकवणे महत्त्वाचे ठरते. मज्जासंस्थेचे विकार असणार्‍या मुलांना हे शिकवणे विशेष महत्त्वाचे.\nकाही मुले अक्षरे उलटी, प्रतिबिंबासारखी लिहितात. मेंदूचा कोणता अर्धा भाग अधिक प्रभावी हे नेमकेपणाने ठरले नसल्यामुळे असे होण्याची शक्यता असते. सहाव्या वर्षापर्यंत असे घडत असल्यास काळजीचे कारण नाही. मात्र त्यानंतर त्याचे प्रमाण कमी झाले नाही तर अशा मुलांकडे विशेष लक्ष द्यायला हवे.\nसंभाषणाच्या कौशल्यांइतकीच आणि दृक कौशल्यांइतकीच श्रवणाची कौशल्येही वाचन शिकताना महत्त्वाची असतात. अचूक लेखनासाठीही, आवाजांचे विश्लेषण करण्याची जाणीव तीव्र असावी लागते.\nवाचन शिकण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच मुलाला श्रवणाचेही भरपूर अनुभव मिळायला हवेत. ऐकलेल्या आवाजांमधला सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता त्यातून विकसित होते. उदाहरणार्थ – चाक-चाके, पाट-पाठ, काठ-खाठ, वास-पास यातील नेमका फरक ऐकण्याची क्षमता.\nशब्दांच्या उच्चारांवरून त्यांचे विश्लेषण करण्याची क्षमताही वाचन शिकताना महत्त्वाची ठरते. ज्यांचा शेवट सारखा ऐकू येतो. असे शब्द मुलांना शोधायला सांगावे. उदा- पाणी-गाणी-राणी-नाणी; किंवा पान-मान-छान-लहान-कान.\nएखादा शब्द कोणकोणत्या आवाजांनी बनला आहे याकडे बघण्याची दृष्टीही मुलांमध्ये अवश्य विकसित करायला हवी, त्यांच्या क्रमाकडेही मुलांचे लक्ष वेधायला हवे.\nएका वाक्यात किती शब्द ऐकू आले, शब्दात किती आवाज ऐकू आली हे शोधण्याच्या खेळाचाही आवाजांमधला सूक्ष्म फरक ओळखण्यासाठी उपयोग होतो.\nएका वाक्यात किती शब्द ऐकू आले, शब्दात किती आवाज ऐकू आली हे शोधण्याच्या खेळाचाही आवाजांमधला सूक्ष्म फरक ओळखण्यासाठी उपयोग होतो.\nयमक जुळणारी वाक्ये असणार्‍या गोष्टी मुलांना ऐकायला मिळायला हव्यात. उदाहरणार्थ – एक होता मासा. त्याला दिसला ससा. तो सशाला म्हणाला, “तू आज इकडे कसा\nगटात सर्वांनी मिळून पुस्तकातली गोष्ट ऐकणे :\nकाही देशांमध्ये वर्गात वापरण्यासाठी खूप मोठ्या आकाराची पुस्तके मिळतात. २०-२५ मुलांच्या गटासमोर असे पुस्तक धरून, पाने उलटत, शिक्षकाने गोष्टी वाचन दाखवल्या, तर बहुसंख्य मुलांना वाचनाची गोडी लागते असे दिसून आले आहे.\nमुलांच्या भाषेचा वाचन शिकवण्यासाठी उपयोग:\nया पद्धतीत, मुलांच्या भाषेचाच वापर करून मोठ्या प्रमाणावर वाचन-साहित्य बनवले जाते. मुलाने कथन करायचे व ते शिक्षकाने लिहून काढायचे. मुलाला ज्यात रस वाटतो, तोच आशय वाचनसाहित्यात आल्यामुळे वाचनात मुलांना गोडी वाटते.\nमुलांनी काढलेल्या चित्रांविषयी ती जे सांगतील ते त्याखाली लिहिण्या5तूनही वाचनाचा पाया घालण्याची सुरुवात होऊ शकते. आपण जे बोलतो, ते लिहिता येते याची जाणीव त्यातून विकसित होते.\nछोटेसे पुस्तक बनवण्यासाठीही याच पद्धतीचा वापर करावा. एकेका पानावर चित्र चिकटवून मुलाने सांगितलेले त्याबद्दलचे वाक्य त्याखाली शिक्षकाने लिहून काढावे. वाटल्यास मुलाने तेच वाक्य पाहून शेजारी वा खाली पुन्हा लिहावे.\nबरेच तपशील असणार्‍या, एखाद्या विषयावरील चित्राचा उपयोग वाचन शिकवण्याच्या प्राथमिक टप्प्यावर केला, तर मुलांना शब्द ओळखता येऊ लागतात. त्या चित्रात मुलाला दिसणारे तपशील एकेका कार्डावर एकेक शब्द याप्रमाणे लिहावे. ती कार्डे पुन्हा पुन्हा दाखवून त्यांची उजळणी केली, की मुले ते शब्द ओळखू लागतात. वाचनाविषयी किमान गोडी यातून लागू शकते.\nवरील सर्व पद्धती व उपक्रम संपूर्ण वर्गासाठी तर उपयोगी ठरतातच, शिवाय सावकाश शिकणार्‍या वा विशेष गरज असणार्‍या मुलांसाठीही त्या प्रभावी ठरतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-130083.html", "date_download": "2018-11-14T02:25:41Z", "digest": "sha1:IS6GENRL4KUPGMKGGOHJCZLJ5EEIMKE5", "length": 13607, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईकर रहाणेंची शतकी खेळी, भारत 9 विकेट 290 धावा", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमुंबईकर रहाणेंची शतकी खेळी, भारत 9 विकेट 290 धावा\n17 जुलै : क्रिकेटची पंढरीत लॉर्डसच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसर्‍या टेस्टमध्ये 'गोर्‍यासाहेबां'विरोधात मुंबईकर अजिंक्य रहाणे धावून आलाय. अजिंक्य रहाणेच्या झुंजार शतकी खेळीने भारताचा डाव सावरलाय. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्डसवर सुरू असलेल्या दुसर्‍या टेस्टमध्ये भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला. भारताने पहिल्या इनिंगमध्ये 9 विकेटवर 290 रन्स केले.\nअजिंक्य रहाणेने झुंजार सेंच्युरी झळकावत भारताचा डाव सावरला. रहाणेने एक बाजू लावून धरत 15 फोर आणि एक सिक्स ठोकत आपली दुसरी टेस्ट सेंच्युरी झळकावली. मात्र अजिंक्य 103 रन्सवर आऊट झाला. रहाणे वगळता भारताचे सर्व आघाडीचे बॅटसमन इंग्लंडच्या बॉलर्ससमोर अक्षरश: ढेपाळले.\nमुरली विजय आणि शिखर धवन या ओपनर्सनी पुन्हा एकदा खराब सुरवात केली. पहिल्या टेस्टमधील शतकवीर मुरली विजयकडून या टेस्टमध्येही अपेक्षा होत्या मात्र मोठी खेळी करण्यात तोही अपयशी ठरला. विराट कोहलीने सुरूवात तर जोरदार केली.\nपण लवकरच तोही पॅव्हेलियनमध्ये परतला. चेतेश्वर पुजारा, कॅप्टन महेंद्रसिंग धोणी,रविंद्र जडेजा,स्टुअर्ट बिन्नी हे ही झटपट परतले. अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमार यांनी केलेल्या 90 रन्सच्या महत्वपूर्ण पार्टनरशीपमुळे भारताचा डाव सावरला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 4 तर स्टुअर्ड ब्रॉडने 2 विकेटस घेतल्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: england testengland vs india test series 2014अजिंक्य रहाणेइंग्लंडइंग्लंड टेस्टटीम इंडियालॉर्डस\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/59568", "date_download": "2018-11-14T03:50:30Z", "digest": "sha1:J4FCSRGFKD7FS5QW2PWZMSLDRHN5WFML", "length": 21623, "nlines": 193, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ९ : महाराजा कामेहामेआ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ९ : महाराजा कामेहामेआ\nहवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ९ : महाराजा कामेहामेआ\nहवाईच्या कथा राजा कामेहामेआच्या गोष्टीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत\nअर्थात ही निव्वळ दंतकथा नसून हा इतिहास आहे.\nआपल्या इतिहासात जे स्थान शिवरायांचं आहे ते हवाईमधे राजे कामेहामेआचे आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये\nकामेहामेआ हा हवाईच्या इतिहासातला पहिला असा राजा होता ज्याने सगळ्या हवाई बेटांवर एकछत्री अंमल प्रस्थापित करु शकण्याचा पराक्रम केला.\nही गोष्ट आहे अगदी अलिकडची. इतिहासाच्या भाषेत अगदी कालपरवाची.\nसाधारण १७५०सालाच्या आसपासपर्यन्त हवाई बेटांवर अनेक निरनिराळ्या टोळ्यांचे अधिपत्य होते. जास्तीत जास्त इलाख्यावर कब्जा करण्यासाठी त्यांची एकमेकात सतत भांडणे, लढाया चालत. इथे शांतता अशी कधी नव्हतीच . अनेक सामान्य लोक हकनाक मारले जात. सामान्यांना बरीचशी अन्यायकारक अशी कापु पद्धत अजूनही अस्तित्वात होती.\nकामेहामेआचा जन्म नक्की कोणत्या साली झाला त्याची नोंद नाही. पण त्याच्या जन्मवर्षी आकाशात \" पिसाच्या शेपटीचा तारा\" प्रकट झाल्याचे लोक सांगतात. या वर्णनावरून तो हॅलेचा धूमकेतू दिसल्यचे वर्ष (१७५८)असावे असे मानले जाते.\nहवाई बेटावरील (बिग आयलंड) कोना इथल्या अलिइची मुलगी केकुआपोवा गर्भवती होती . तिला डोहाळे कसले लागावेत तर एका अलिइचा डोळा काढून खाण्याचे तिचा नवरा केउआ याने शेवटी शार्क माश्याचा डोळा आणून तिला खायला घातला तिचा नवरा केउआ याने शेवटी शार्क माश्याचा डोळा आणून तिला खायला घातला हा घटनेमुळे 'केकुआआणि केउआच्या पोटी एक महापराक्रमी मुलगा जन्माला येईल आणि तो पुढे आजू बाजूच्या सगळ्या अलिइंचा पाडाव करून संपूर्ण बेटावर सत्ता प्रस्थापित करेल 'असे भाकित एका कहुनाने(धमगुरु) केले\n आजूबाजूच्या इतर अलिइंच्या कानावर ही खबर गेलीच. ते कसे स्वस्थ बसणार ते सगळे त्या अजून जन्माला देखिल न आलेल्या बालकाच्या जिवावर उठले. केकुआला संरक्षण देऊन गुप्त ठिकाणी हलवण्यात आले. तिच्या मागावर इतर अलिइ आणि त्यांचे लोक सतत होतेच. त्यामुळे त्यांना सारखी लपण्याची जागा बदलावी लागत होती.\nकेकुआचे दिवसही भरत आले होते.\nएके रात्री एका लहान झोपडीत केकुआ आणि केउआने आसरा घेतला. वादळी आणि पावसाळी रात्र होती. त्यात मारेकरी सतत मागावर. अशात नेमक्या अपरात्री केकुआला कळा सुरु झाल्या.\nअसं म्हणतात की अशा वाद्ळी रात्री अवघड ठिकाणी, बिकट परिस्थितीत जन्म घेणे हेही असामान्य माणसाचेच लक्षण आहे\nप्रसंग बाका होता. बाळाच्या रडण्याने त्यांची लपण्याची जागा गुप्त राहू शकणार नव्हती. मनावर दगड ठेवून बाळ जन्मताक्षणी केकुआ आणि केउआने निर्णय घेतला.\nकेउआने बाळ जन्मताक्षणी झोपडीच्या बाजूच्या भगदाडातून ते बाळ त्याच्या विश्वासू मित्र अलिइ नैओली याच्याकडे लगोलग सोपवले नैओलीने ताबडतोब बाळ घेऊन तिथून प्रयाण केले आणि तो हवाई बेटाच्या उत्तर किनार्‍यावर सुरक्षितपणे पोहोचला. इकडे केकुआचे आणि केउआचे काय झाले असेल नैओलीने ताबडतोब बाळ घेऊन तिथून प्रयाण केले आणि तो हवाई बेटाच्या उत्तर किनार्‍यावर सुरक्षितपणे पोहोचला. इकडे केकुआचे आणि केउआचे काय झाले असेल कुणास ठाऊक ते जगले की मारले गेले याची खबर कुणाला नाही.\nइकडे त्यांच्या बाळाचे नाव पाइआ असे ठेवले गेले. नैओलीच्याच देखरेखीत पाइआ हळूहळू मोठा होऊ लागला. लहानपणापासून त्याला युद्धकलेचे शिक्षण देण्यात आले. पाइआ त्याच्या वयाच्या मानाने अंगापिंडाने थोराड होता.\nपाइआ ५ वर्षांचा होईपर्यन्त इकडे त्याचे काही मारेकरी मेले तरी किंवा बरेचसे त्या भाकिताबद्दल विसरलेही. त्यामुळे पाइला पुन्हा घरी त्याच्या टोळीत परत आला. पाइआचा मामा कलानीओपु त्यावेळी राजा होता. पाइआला राजकुमाराची वस्त्रे देण्यात आली. मामे भाऊ आणि राजाचा वारस किवालोसोबत त्याला युद्धाचे आणि कापु कायद्यांचे शिक्षण आणि राजकीय मुत्सद्देगिरीचे शिक्षणही त्याला मिळाले आणि त्याने ते भराभर आत्मसात केले. हा मुलगा कधीच हसायचा नाही की कुणाशी जास्त बोलायचा नाही. त्यावरून त्याला कामेहामेआ (एकलकोंडा) असं म्हणू लागले.\nकामेहामेआ आता तरुण झाला होता. त्याची उंची ७ फूट होती असे मानले जाते. तो अफाट ताकदवान आणि युद्धकलेत निपुण होता. कलानीओपुने आपल्या भाच्याच्या सामर्थ्यावर विश्वास टाकला होता. कामेहामेआनेही तो विश्वास सार्थ ठरवत आपल्या मामासाठी बर्‍याच लढाया जिंकल्या. किवालोला ते फारसं आवडत नव्हतं. तो कलनीओपुचा वारस असला तरी कामेहामेआचं महत्त्व नाही म्हटले तरी त्याच्या डोळ्यात खुपायचं.\nकलानीओपु आणि कामेहामेआचं प्रस्थ त्या बेटावर वाढतच गेलं.\nहोता होता १७७९ साल उजाडलं. हे वर्ष कामेहामेआसाठीच नव्हे तर तमाम हवाईयन संस्कृतीच्या पटलावर एक प्रचंड मोठ्या बदलाची चाहूल घेऊन आलं\nराज्यात पिकांची देवी लोनोचा उत्सव सुरु होता. अचानक किलाकेकुआ खाडीच्या काठावर मोठा कोलाहल झाला.\nसमुद्रातून एक महाकाय आकार किनार्‍याच्या दिशेने सरकत येत होता एक राक्षसी नौका त्या लोकांनी इतकी मोठी नौका कधी पाहिलेलीच नव्हती . हळूहळू ती जवळ येताच लोकांना त्या नौकेवरचे त्रिकोणी मुकुट घातलेले गौरवर्णीय दिव्यपुरुष दिसले साक्षात देवच हे सगळे सामान्य जन गुडघे टेकवून या देवांचं अभिवादन आणि स्वागत करू लागले.\n हे देव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन कुक आणि त्याचे साथी होते.\nबाहेरच्या प्रगत जगाची पहिली पाउलखूण कॅप्टन कुक च्या रुपाने हवाई बेटांवर येऊन थडकली होती हवाई बेटं आता बाहेरच्या जगापासून फार काळ लपून राहणार नव्हती\nआगामी प्रचंड मोठ्या बदलांची, नव्या युगाची आता हवाईत सुरुवात होत होती\nटूरिस्ट गाइड्स खेरीज इतर संदर्भ येथून साभार :\nअर्रर्र... पूर्ण लिहायचा होता\nअर्रर्र... पूर्ण लिहायचा होता की इतिहास\nअपोकॅलिप्टो चित्रपटाची आठवण झाली प्लीज, लवकर पूर्ण करा.\nहो ना, खूप उत्सुकता लागलीय\nखूप उत्सुकता लागलीय पुढची कथा वाचायची\nमस्त लिहिलेय .. पुढचा भाग\nमस्त लिहिलेय .. पुढचा भाग वाचायची उत्सुकता आहे .\nमस्त लिहलयं .. पुढचा भाग लवकर\nमस्त लिहलयं .. पुढचा भाग लवकर टाक \nकलानीओपुचा आपल्या पुतण्यावर विश्वास होता. >>> इथे भाच्यावर पाहिजे ना\nइथे एपिक चॅनलवर देवदत्त पटनाईकांची 'देवलोक' ही भारतीय पुरातन साहित्यावरची मालिका चालू आहे. काल त्यांनी सांगितले की साहित्यात तीन प्रकार असतात: १. फॅक्ट २. फिक्शन ३.मिथ्स. मायथॉलॉजी/लोककथा यांत खूप धूर असतो पण त्याच्या मुळाशी ९९% वेळा ठिणगी तरी असतेच. ती मालिका बघताना हटकून या मालिकेची आठवण होते.\nमस्त. सगळेच भाग सुंदर\nसगळेच भाग सुंदर झालेत.\nकलानीओपुचा आपल्या पुतण्यावर विश्वास होता.>> इथे 'भाच्यावर' असे हवेय ना\nकामेहामेआच्या जन्माची गोष्ट वाचताना कृष्णजन्माच्या कथेचीच आठवण येत होती.\nलवक्र येऊन्द्या पुढचा भाग.\n कामेहामेआचा पराक्रम वाचण्यास उत्सुक आहे. पुभाप्र.\nपुढचा भाग लवकर टाका.\nपुढचा भाग लवकर टाका.\nहा भाग इतिहास असल्यामुळे संदर्भ बघून स्थळ , काळ, घटना यांच्या अचूकतेची परत वाचून खात्री करावी लागत आहे, आणि हा भाग तसा लंबलचक पण आहे, त्यामुळे लिहायला वेळ झाला जरा.\nपुढचा भाग या मालिकेचा शेवटचा असेल, बहुतेक उद्या किंवा परवा टाकेन.\nभाच्याची करेक्शन केली आहे:)\nनंदिनी - अगदी अगदी मलाही कृष्णजन्माची आठवण झाली होती. शिवाय यात मामाही असल्याने वाटले आता मामाच हल्ला करतो की काय , पण तसे काही नव्हते\nमस्त, पुढचा भाग येऊ द्या\nमस्त, पुढचा भाग येऊ द्या\n या कामेहामेआ ने आपलं\nया कामेहामेआ ने आपलं उपरणं पुर्वी मुली सलवार कुर्त्यावर ओढणी जशी बांधायच्या खेळताना वगैरे तसं बांधलं आहे.\nमस्त. मामा वाचून मलाही तेच\nमस्त. मामा वाचून मलाही तेच वाटलेलं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/251-cases-swine-flu-four-months-43133", "date_download": "2018-11-14T03:35:30Z", "digest": "sha1:DJXT7MCJIH3TJ4KFCCHL6ONO2RKFZPVV", "length": 13616, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "251 cases of swine flu in four months चार महिन्यांत स्वाइन फ्लूचे 251 रुग्ण | eSakal", "raw_content": "\nचार महिन्यांत स्वाइन फ्लूचे 251 रुग्ण\nबुधवार, 3 मे 2017\nपुणे - शहरात चार महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे 251 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 188 जणांवर यशस्वी उपचार केले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्याने मंगळवारी दिली.\nपुणे - शहरात चार महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे 251 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 188 जणांवर यशस्वी उपचार केले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्याने मंगळवारी दिली.\nजानेवारीपासून स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या दोन लाख 75 हजार रुग्णांची तपासणी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमधून केली आहे. त्यापैकी पाच हजार 252 रुग्णांना या रोगावरील औषध देण्यात आले. स्वाइन फ्लू झालेल्या 188 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमधून यशस्वी उपचार केले आहेत. या रोगाची स्पष्ट लक्षणे दिसणाऱ्या आणि अत्यवस्थ असलेल्या 999 रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्यापैकी 251 रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे \"एनआयव्ही'ने कळविले आहे.\nस्वाइन फ्लूचा संसर्ग होणाऱ्या \"एच1-एन1' विषाणूंमध्ये अंशतः बदल झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.\nसध्या शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या अत्यवस्थ 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nगेल्या चार महिन्यांत शहरात 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 30 रुग्ण उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते, तर महापालिकेतील 14 रुग्णांचा त्यात समावेश असल्याचेही आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.\nस्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू\nनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्‍यातील 53 वर्षांच्या एका रुग्णाचा स्वाइन फ्लूने येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे 15 एप्रिल रोजी निदान झाले होते. त्यांना इतर कोणताही आजार नव्हता.\nएप्रिलनंतर उन्हाचा कडाका वाढू लागल्यानंतर \"एच1-एन1' विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण कमी होते, असा शहरातील गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. यंदा मात्र विषाणूंमध्ये अंशतः बदल झाल्याने एप्रिलमध्येही शहर आणि राज्याच्या विविध भागांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याची नोंद आरोग्य खात्यात झाली आहे.\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/store/buy-rudraksha-online/", "date_download": "2018-11-14T03:06:38Z", "digest": "sha1:4ELDS5JE6RWEZZ4VD5BNUA5A7EEW6AMC", "length": 19451, "nlines": 286, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "रुद्राक्ष", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान भांडार रुद्राक्ष\nआपल्यासाठी सुचवलेला अहवाल येथे पाहा\nमिळणे आता अधिक सोपे \nएखादी अडचण असली तर तिच्यावर काहीतरी उपाय असतोच. तुमच्या प्रश्नाचे स्वरूप कोणतेही असले तरी आमच्याकडे त्यावर खात्रीलायक आणि कायमचा उपाय नक्की मिळेल. तुमच्या जन्मकुंडली आणि स्पष्टग्रहांच्या आधारे त्वरित उत्तर / उपाय मिळवा. हा उपाय करण्यास सोपा असेल.\nप्रश्नाचा विषय प्रश्नाचा विषय निवडा अध्यात्म भौतिक यश वारसा प्रेम मुले बाळे शिक्षण मालमत्ता कुटुंब व्यवसाय करिअर आणि व्यवसाय\nआपल्या उत्साह जागृत करा ... आपल्या भावना नियंत्रित ठेवा\nहिंदू परंपरेनुसार, भगवान शंकराच्या डोळ्यांचे अश्रू यांचे प्रतीक म्हणजे रुद्राक्ष होय. असे म्हणतात की दुःख काढून टाकण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी रुद्राक्ष माळेच्या मदतीने प्रार्थना आणि जप करावेत. असे मानले जाते की रूद्राक्ष माळा आपल्या सभोवतालच्या वातावरण शुद्ध करू शकते. आमच्या येथे, तुम्हाकरिता विविधमुखी रूद्राक्ष देण्यात येतात. वेळोवेळी सखोल परीक्षण केलेल्या पद्धतीचा लाभ घ्या आणि आपले भविष्य सुधारा. आपण आंतरिक शक्ती, शांती, बुद्धी आणि इतर गुण मिळवू शकाल.\nआपला रुद्राक्ष निवडा सुर्य​ चन्द्र् मंगळ बुध गुरु शुक् शनि राहु केतु\nभारतीय परंपरेनुसार रुद्राक्षला विशेष महत्त्व आहे.रुद्राक्ष मणी मध्ये अमर्याद दिव्य ऊर्जा असते.येथे,आम्ही विविध ग्रहांच्या आवश्यकतेनुसार लागू होणारे रुद्राक्ष सुचवित आहोत. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या ग्रंहाच्या अनुकूलतेनुसार लागू होणारा रुद्राक्ष धारण केल्यानन्तर आपल्याला अधिक आशीर्वादित वाटू शकते.\nआपला ग्रह निवडा सुर्य​ चन्द्र् मंगळ बुध गुरु शुक् शनि राहु केतु\nएक मुखी रूद्राक्षाच्या रूपाने शांती आणि शक्ती आमंत्रित करा\nजीवनामध्ये शाश्वत चमक आणा\nधैर्य आणि विश्वास आमंत्रित करा.... धैर्याने आणि धाडसीपणाने वागा\nआपल्या उत्साह जागृत करा ... आपल्या भावना नियंत्रित ठेवा\nसामर्थ्य चैतन्य आणि चांगले भाग्य\nएक मुखी रूद्राक्षाच्या रूपाने शांती आणि शक्ती आमंत्रित करा\nसामर्थ्य चैतन्य आणि चांगले भाग्य\nज्ञान शक्ती आणि यश आमंत्रित करा\nजीवनामध्ये शाश्वत चमक आणा\nसमृद्धी आणि लोकप्रियता यांचे स्वागत करा\nधैर्य आणि विश्वास आमंत्रित करा.... धैर्याने आणि धाडसीपणाने वागा\nआपल्या उत्साह जागृत करा ... आपल्या भावना नियंत्रित ठेवा\nसामर्थ्य चैतन्य आणि चांगले भाग्य\nगणेशा स्पीक्स मधील ज्योतिषांशी मी कशासाठी बोलावे\nही सेवा किती विश्वसनीय आहे \nह्या सेवेच्या बाबतीत गणेशा स्पीक्स कडून खात्री (गॅरंटी) देण्यात येते. आमचे ज्योतिषी पूर्णपणे व्यावसायिक असून त्यांनी याच कार्याला वाहून घेतलेले आहे. आपल्या प्रश्नांना प्रत्येक वेळी अगदी अचूक उत्तरे देणे आणि अतिशय विश्वसनीय मार्गदर्शन करणे हा त्यांचा ठाम निश्चय असतो.\nआपण केलेल्या मार्गदर्शनामुळे माझे भले होण्याच्या दृष्टीने माझ्या भविष्यकाळात काही बदल होऊ शकतात का \n आपला भविष्यकाळ बदलण्यासाठी आम्ही आपणांस मदत करू शकतो. आधीच योग्य ती काळजी घ्यावी, ह्यासाठी आम्ही नेहमीच आग्रही असतो आणि आपण स्वतःचे आयुष्य प्रारब्धावर सोडून स्वस्थ बसू नये असे आम्ही सांगतो. शेवटी काय घडेल हे बऱ्याच अंशी आपल्या हातात असले तरीही आमचे निरीक्षण, विश्लेषण आणि आम्ही दिलेल्या सूचना यांच्या साहाय्याने आपण आपल्या आयुष्यावर पडणारे नकारात्मक गोष्टींचे प्रभाव नष्ट करून चांगले आणि विचारपूर्वक निर्णय घेऊ शकता.\nमाझी वैयक्तिक माहिती गुप्त राखली जाईल का \n आमच्या सगळ्याच ग्राहकांचे सगळे तपशील १०० % गुप्त ठेवले जातात. काहीही झाले, तरीही आम्ही आमच्या ग्राहकांची माहिती कोणालाही देत नाही.\nआमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न \nउत्तराची भाषा निवडा मराठी हिन्दी English प्रश्नाचे स्वरूप/क्षेत्र निवडा प्रश्न निवडा\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.\nसगळ्या प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डांद्वारे आणि पैसे भरण्याच्या पद्धतीद्वारे आम्ही पैसे स्वीकारतो.\n७२ तासांत अहवाल उपलब्ध\nआपण मागणी नोंदवलेली आमची उत्पादने तसेच सेवांची परिपूर्ती ७२ तासांत व्हावी यासाठी आम्ही जास्तीत जास्त श्रम घेतो.\n१००% समाधान मिळण्याची खात्री\nएकदा आपण आमच्याशी जोडले गेलात की, उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा तुम्हाला पटापट मिळतील ह्याची खात्री बाळगा. तुमचे समाधान, हीच आमची प्रेरणा \nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dineshgirap.blogspot.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2018-11-14T03:18:36Z", "digest": "sha1:KJPVAVK4DU44B4ILTFLAKPMWAHISS7IE", "length": 16227, "nlines": 75, "source_domain": "dineshgirap.blogspot.com", "title": "प्रत्यूष......\"किमयागार\": प्रवासी", "raw_content": "\nदिवस रोज तसाच उजाडतो. प्रभाती पूर्वेचे असलेले रंग संध्येला पश्चिमेचे होतात..... उद्या पुन्हा तोच खेळ खेळ्ण्यासाठी. पण एखादी पहाट सारं आयुष्य बदलून टाकते. क्षणोक्षणी होणारी नानाविध रंगांची पखरण मन भारुन टाकते. सारी कोडी कशी पटकन उलगडतात. जगण्याचा अर्थ जाणवून देणारा हा किमयागार म्हणजेच प्रातःकाल.....ब्रम्हसमय....\"प्रत्यूष\"\nया मुंबईहून केरळला जाणाऱ्या ट्रेन्स जेव्हा बघावे तेव्हा भरलेल्या असतात. 2007 ते 2010 या दरम्यान मुंबई ते कालिकत प्रवासात बरीच वेगवेगळी माणसे भेटायची. त्यापैकीच ही एक वल्ली.\nदादरहून सुटणारी \"दादर - एर्नाकुलम हॉलिडे एक्स्प्रेस\". रिझर्वेशन चक्क शेवटच्या क्षणी कन्फर्म झालेले त्या दिवशी दुपारी साडे बारा वाजता मी दादर हून गाडी पकडली. साईडचा बर्थ होता, समोर पनवेल पर्यंत कुणीच आले नव्हते. लांबच्या प्रवासात कुणीतरी गप्पा मारायला मिळाले की प्रवास मस्त होतो. प्रत्युष साठी घेतलेल्या भल्या मोठ्या इलेक्ट्रिक बाइकचा बॉक्स मी वरच्या बर्थ वर ठेवला होता. समोर ज्याची सीट असणार त्याने सहकार्य केले नाही तर पुढचा अठरा तासांचा प्रवास अडचणीचा ठरणार होता.\nशेवटी ज्याची वाट पाहत होतो तो समोरचा सीटवाला पनवेलला आला. तो समोर बसल्या बसल्या मी त्याच्या कड़े बघून स्वागताचे हसलो साधारण पन्नास पंचावन्न वय असणारा काटकुळा गृहस्थ . डोक्यावरचे केस विरळ झालेले. डोळे काहीसे तांबरलेले. बसल्या बसल्या त्याचा एक जोरदार उसासा. तो उसासा म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करून शेवटी एकदाची गाडी मिळाल्याचा निश्वास होता हे स्पष्ट दिसत होते. त्याच्याकडे फारसे समानही दिसत नव्हते. गाडी मार्गस्थ झाली आणि त्याचा मोबाईल वाजला. कोंकणी भाषेत तो समोरच्या व्यक्तीशी बोलत होता . मनात म्हटले बरे झाले, कोंकणी असल्याने मी आता त्याचाशी लगेच जवळीक साधू शकणार होतो साधारण पन्नास पंचावन्न वय असणारा काटकुळा गृहस्थ . डोक्यावरचे केस विरळ झालेले. डोळे काहीसे तांबरलेले. बसल्या बसल्या त्याचा एक जोरदार उसासा. तो उसासा म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करून शेवटी एकदाची गाडी मिळाल्याचा निश्वास होता हे स्पष्ट दिसत होते. त्याच्याकडे फारसे समानही दिसत नव्हते. गाडी मार्गस्थ झाली आणि त्याचा मोबाईल वाजला. कोंकणी भाषेत तो समोरच्या व्यक्तीशी बोलत होता . मनात म्हटले बरे झाले, कोंकणी असल्याने मी आता त्याचाशी लगेच जवळीक साधू शकणार होतो प्रवासात किंवा आपला प्रदेश सोडून बाहेर कुठेही लागलीच जवळीक साधण्याचे हुकुमी साधन म्हणजे भाषा\n\"वय \" त्याचे उत्तर.\n\" तू गोयांक वता \"\n\"ना रें , हाव केरलाक वता … माजे बाईल आणि चल्लो आसता थंय\"\nमाझ्या नेहमीच्या अनुभवावरून समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खरेतर प्रश्नार्थक भाव दिसायला हवे होते. मी मराठी/कोंकणी बोलणारा; पत्नी आणि मुलगा केरळला असतात असे सांगितले की नेहमी प्रश्नांची सरबत्ती सुरु होते. त्यामुळे मी आमच्या\"Two States\" ची संक्षिप्त कहाणी नेहमी तयार ठेवतो पण या माणसाच्या चेहऱ्यावर अशा कोणत्या प्रकारचे भाव दिसले नाहीत. तो आपल्याच विचारात गढून गेलेला\nथोड़े स्थिरस्थावर झाल्यावर त्याने बॅग मधून कोक ची बाटली काढली आणि एक मोठा घोट घेतला. त्याच्या एकंदर अविर्भावा वरून बाटली मध्ये कोक नव्हते हे निश्चित जस जसा तो घोट घेत होता तस तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.\nमी त्याच्याकडे निरखून बघतोय हे थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले असावे.\n\"गोव्यात घर आहे तुझे\" अचानक त्याने विचारले. संभाषण कोकणीतच सुरू होते.\n\"नाही, वेंगुर्ल्याला आहे\" मी म्हणालो\n\"बरे आहे\"... त्याने पुन्हा उसासा सोडला.\n\"तुझे गोव्यात घर कुठे\n\"माझे नाही घर आता...\" त्या बाटलीमधील \"कोक\" चा मोठ्ठा घोट त्याने उत्तराबरोबर रिचवला.\n\" मी खरे तर विचारावे की नाही असा विचार करत होतो.\n\"माझ्या वडिलांचे होते पूर्वी गोव्यात घर पण आता नाही.\nनातेवाईकांनी बळकावले.. आता कोर्टात केस सुरू आहे. उद्या तारीख आहे म्हणून चाललोय\" त्याच्या उत्तराने मला त्याच्या मघाच्या उसास्या मागचे कारण सापडले\nगोवा आणि कोकणात अशी उदाहरणे नवीन नाहीत.\nसत्तर ऐशीच्या दशकात किंवा त्याहूनही अगोदर तरूण मुले नोकरी धंद्याच्या निमित्ताने पुणे मुंबईची वाट धरायची ..माझे आजोबा पण चाळीस च्या दशकात असेच मिल कामगार म्हणून मुंबईत आलेले.(आजही स्थिती फारशी बदललेली नाही म्हणा) घरी म्हातारे आईवडील असायचे. कालांतराने ते गेल्यावर मग गावाच्या फेऱ्या हळू हळू कमी होत जायच्या. सुरुवातीला गणपतीच्या निमित्ताने तरी नेमाने गावी येणारा चाकरमानी नंतर नंतर मुंबईला घरीच गणपती आणायला लागला. मुले मोठी झाली. त्यांना गावाकडची ओढ अजिबात नसायची. शिकून चांगल्या नोकरीधंद्याला लागली तर ठीक नाहीतर परेल लालबाग चे कट्टे होतेच गावी असलेले घर आणि भोवतालच्या जागेवर शेजारी किंवा ईतर नातेवाईकांनी केव्हाच कब्जा केलेला असायचा. हळू हळू चाकरमानी निवृत्त व्हायला लागला की त्याला गावच्या घराची आठवण यायची. मग सुरू व्हायच्या कोर्ट कचेऱ्या\n\"मी परळच्या रेल्वे वर्कशॉप मध्ये काम करतो... आता रिटायर्ड व्हायला तीन वर्षे राहिली आहेत\" तो म्हणाला.\nएव्हाना मला त्याच्या पुढच्या कथेचा अंदाज आला रिटायर्ड झाल्यावर मुंबईची रूम/फ्लॅट मुलाच्या स्वाधीन करून गावी जाऊन राहायला जाणे हे चाकरमान्यांच्या स्वप्नांचा परमोच्च क्षण रिटायर्ड झाल्यावर मुंबईची रूम/फ्लॅट मुलाच्या स्वाधीन करून गावी जाऊन राहायला जाणे हे चाकरमान्यांच्या स्वप्नांचा परमोच्च क्षण तसाच प्लॅन याचा पण असणार.\n\"मग गोव्याला परत येऊन सेटल होणार का\n\" नाही\" तो उत्तराला.\nमला खरेतर \"नाही\" उत्तर अपेक्षित नव्हते.\n\"घर आणि जागा ताब्यात मिळाल्यावर ती विकून टाकणार\" तो म्हणाला.\nकल्पना वाईट नव्हती. गोव्यात जागांचे भाव गगनाला केव्हाच पोहचले होते. चांगली रक्कम हाती पडली की मुंबईच्या फ्लॅट ला आणखीन एक दोन बेडरूम सहज जोडल्या जाऊ शकल्या असत्या\n\"तुला माउंट मेरी रोड वरचे \"शांती आवेदना सदन\" माहीत आहे\" त्याने अचानक विचारले.\n\" हो\" मी म्हणालो. अगदी शेवटच्या टप्प्यातल्या कॅन्सर पेशंट्सची सर्वोतोपरी काळजी घेणारी ही सेवाभावी संस्था मला माहित होती.\nमी काही विचारणार एवढ्यात तोच पुढे सांगू लागला. \"माझी बायको सहा महिन्यांपूर्वी कॅन्सरने वारली. मला मुले नाहीत. शेवटची दोन वर्षे ती खूप आजारी असायची. खूप शुश्रूषा केली पण अगदी शेवटच्या टप्प्यावर माझ्या एकट्याने सारे मॅनेज होईना आणि त्या वेदना पाहवेनात. उपचारांसाठी पैसा हवा होता म्हणून नोकरी सांभाळणे गरजेचे होते. म्हणून मी शेवटचे काही दिवस बायकोला शांती सदन मध्ये ठेवले. तेथेच तिने शेवटचा श्वास घेतला.\"\nत्याच्या डोळ्यातली वेदना स्पष्ट जाणवत होती. गप्पांना अनपेक्षित कलाटणी मिळाली होती.\n\"आता जर मी ही केस मी जिंकलो तर ही प्रॉपर्टी विकून मिळालेले पैसे मी शांती सदन ला दान करणार आणि माझ्या मृत्यूनंतर माझी इतर मिळकतही \" निव्वळ विचारानेच त्याचा चेहरा प्रसन्न दिसत होता. एव्हाना रिकामी झालेली \"कोक\" ची बॉटल त्याने खिडकीतून फेकून दिली आणि डोळे मिटून पाठीमागे रेलून बसला आणि पाच मिनिटात गाढ झोपी पण गेला\nएक रुपए से ईन्सान कि किमत बढती है या कम होती है (1)\nपर्यटन- गोळवण रेसोर्ट (1)\nप्रिय वपू .... (1)\nबरसलास तू असा.. (1)\nमुंबई ते मलबार व्हाया गुगल मॅप (1)\nव्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी (1)\nशिरोडा वेळागर भेट (1)\nसलाम एका जिप्सी ला (1)\nहे नातं आगळं. (1)\n मग कॉलेज निवडण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष्य द्या.. - दहावी उत्तीर्ण झाल्यावर सर्व मुलांच्या मनात प्रश्न उत्पन्न होतो तो म्हणजे “पुढे काय ”काही मुले अकरावी, बारावी आणि नंतर डिग्री असा मार्ग पत्करतात तर काही म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/suicide-case-in-mayani/", "date_download": "2018-11-14T02:49:07Z", "digest": "sha1:B54PRRPWHI2ZUZBAFG46QCZN2Z2NJKR7", "length": 19061, "nlines": 231, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "मायणी येथे विवाहितेची आत्महत्या - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा कोरेगाव मायणी येथे विवाहितेची आत्महत्या\nमायणी येथे विवाहितेची आत्महत्या\nमायणी : – ( सतीश डोंगरे )येथील वडुज रोड परिसर राहात असलेल्या शेजल प्रसाद जाधव वय २० रा. जांब ता.कोरेगाव जि.सातारा या विवाहितेने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. याबाबत मायणी पोलीस दूर क्षेत्रातून मिळालेली अधिक माहिती अशी, वडूज रोडलगत राहत असलेल्या कुटुंबातील एक विवाहित शेजल जाधव ही महिला आपल्या आईकडे मायणी येथे राहत होती.गतवर्षी बाळंतपणात तिचे बाळ दगावले होते. या घटनेमुळे तीचे मानसिककदृष्ट्या खच्चीकरण झाले होते तसेच डोक्याची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यामुळे आजारपणाला कंटाळून या विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांनी दिली.\nPrevious Newsसंविधान दहन,अण्णाभाऊ साठे पुतळा विटंबना घटनेचा औंध येथे निषेध\nNext News100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झाल्याने कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे आ. शंभूराज देसाई यांचे हस्ते ओटी भरण व जलपुजन\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nमहाबळेश्वर पाचगणी इको सेन्सेटिव्ह झोन समितीची बैठक संपन्न\nफलटण तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ ; पिकांचे नुकसान ; वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी\nकवडेवाडी येथील पूल लवकरात लवकर दुरूस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त जवाब दो आंदोलन\nज.स्वा.वडगाव येथे सोसायटीच्या नवीन इमारतीचे उदघाटन ; जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या शाखेचे स्थलांतर कार्यक्रम...\nजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत साताऱ्यात योगदिन साजरा\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4214", "date_download": "2018-11-14T03:19:34Z", "digest": "sha1:RF4CDOT2TCHC2VDRH6BIMT6XUUZOR4KW", "length": 10980, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nचुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात मंदीचे वातावरण\nशरद पवार यांनी आर्थिक स्थितीचा आढावा घेत केली सरकारवर टीका\nबारामती: राज्यकर्त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहिल, आगामी निवडणूकीत सत्ताबदल झाला तरच काही प्रमाणात गुंतवणूकीबाबतचे चित्र बदलू शकेल, अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्या तर आश्‍चर्य वाटायला नको, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला.\nदरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला शरद पवार बारामतीच्या व्यापार्‍यांशी संवाद साधतात. या कार्यक्रमात शरद पवार यांनी तासभराच्या भाषणात अनेक मुद्यांवर विश्‍लेषण केले. नोटबंदी, काळा पैसा, आरबीआय व सीबीआयमधील परिस्थिती, टंचाई, अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था अशा अनेक मुद्यांवर पवार बोलले.\nयेथील दि मर्चंटस असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी पवार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहाणपणाचे आर्थिक निर्णय न घेतल्याने तसेच अनेक अर्थकारणाशी संबंधित निर्णय चुकल्याने सध्याच्या मंदीचे चित्र दिसत आहे. एकीकडे बहुमातातील सरकार असतानाही अर्थव्यवस्था व प्रशासन व्यवस्था रुळावर आहे असे दिसत नाही.\nदेशातील क्रयशक्ती असलेल्या घटकांचा खरेदीचा तर दुसरीकडे गुंतवणूकीची क्षमता असलेल्यांचा गुंतवणूकीचा मूडच नसल्याने त्याचा परिणाम बाजारातील छोट्या व्यापार्‍यांंवर होताना दिसतो आहे.\nथेट परकीय गुंतवणूकीस दरवाजे मोकळे केल्याने देशातील छोट्या व्यापार्‍यावर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप करीत पवार म्हणाले की, एकीकडे प्रचंड आर्थिक ताकद असलेल्या जागतिक संस्था व दुसरीकडे दुबळे स्थानिक व्यापारी यांच्यात स्पर्धा होऊच शकत नाही परिणामी छोट्या व्यापार्‍यांवरच त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. मंदीच्या संकटाचे दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवरही जाणवतील अशी भीती व्यक्त करुन या काळात आपण धीराने या संकटाचा सामना करायला हवे असल्याचेही त्यांनी सांगितले.\nकाळा पैसा बाहेर काढण्याचे स्वप्न ठरले दिवास्वप्न...\nकाळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेली नोटबंदी ही तर पार फसली, नोटबंदीने ना काळा पैसा बाहेर आला ना दहशतवादी कारवाया थांबल्या, लोकांना प्रचंड मनस्ताप, नवीन नोटा छपाईसाठी झालेला अवाढव्य खर्च व चलनटंचाईच्या तुटवड़्याने बाजारात निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता या मुळे अर्थव्यवस्थेची वाटचाल बिकटच झाल्याची टीका शरद पवार यांनी केली.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.nagpurcity.net/page/158/", "date_download": "2018-11-14T03:43:23Z", "digest": "sha1:EQDJAOV3GEYBR4ZAOZAO75LSNE7I67SQ", "length": 2176, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "Nagpur City – Page 158 – Simply The Best City", "raw_content": "\nराहुलच्या हाताचे दोन तुकडे झाले होते, पण…\nVIDEO : सरकारने बीडला वाऱ्यावर सोडलं आहे का\nट्रम्प यांच्या पक्षातील मृत उमेदवार विजयी\nफटाक्यांमुळे पुणे शहरात १६ ठिकाणी आग; मुंबईत १ जखमी\n‘बीजिंग’ऐवजी ‘बेगिंग’; PTV प्रमुखाला हटवले\n’ म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची आघाडी काँग्रेसचा खेळ बिघडवणार\n‘वास्तव’, दारुड्या मुलाला आईने ठार मारलं\nवनविभागाचा प्रताप, भर रात्री महिला अधिकाऱ्याला पाठवलं वादग्रस्त शार्पशूटरकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Online-villages-satabara-issue/", "date_download": "2018-11-14T02:59:26Z", "digest": "sha1:ESMHCBDET4JAVF24OBXG67E5PYNCNFV7", "length": 4988, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 89 टक्के गावांमध्ये ऑनलाईन सातबारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › 89 टक्के गावांमध्ये ऑनलाईन सातबारा\n89 टक्के गावांमध्ये ऑनलाईन सातबारा\nजिल्हाभरातील 89 टक्के महसुली गावांतील सातबारा उतारे आता बिनचूक ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. उर्वरित 180 गावांतील उतारे येत्या 15 मार्चपर्यंत ऑनलाईन केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरु आहे. ऑनलाइन प्रणालीमध्ये नगर जिल्ह्याने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्हाभरात एकून 1 हजार 602 महसूली गावे आहेत. या सर्व गावांत एकूण 12 लाखांपेक्षा अधिक सातबारा उतारे आहेत.\nखातेदारांची वेळ आणि पैशांची बचत व्हावी, सातबारा विना कटकटीने आणि सहजरित्या उपलब्ध व्हावा, यासाठी उतारे संगणकीकृत करुन ऑनलाईन उपलब्ध करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक महसुली गावातील सातबारा उतारा संगणकीकृत करण्याचे काम सुरु आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्हतील 1 हजार 602 गावांपैकी 1 हजार 422 गावांतील सातबारा ऑनलाईन उपलब्ध झाला आहे.\nया कामात राहाता तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. या तालुक्यातील 61 गावांपैकी 60 गावांतील सातबारा उतारे आता ऑनलाईन मिळू लागले आहेत. जामखेड तालुका मात्र अधिकच पिछाडीवर पडला आहे. येत्या चार-पाच दिवसांत राहुरी, पारनेर, संगमनेर, नेवासे या तालुक्यांचे काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे. सातबारा बिनचूक व्हावा, यासाठी संगणकीकृत केलेल्या सातबारा उतार्‍यांची क्रॉस चेकींग केले जात आहे. ऑनलाईन उपलब्ध होणार्‍या उतार्‍यात तलाठ्यांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येणार नाही.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Mumbai-Goa-highway-dangerous/", "date_download": "2018-11-14T02:51:47Z", "digest": "sha1:CKPNIG2DYFN7TFXCRB2AQKZYOY4Q4WA3", "length": 7934, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक\nकुडाळ : शहर वार्ताहर\nचौपदरीकरण प्रगतीपथावर असलेला मुंबई- गोवा महामार्ग गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाहतुकीस अक्षरशः धोकादायक बनला आहे. चौपदरीकरण होत असलेला झाराप ते खारेपाटण टप्प्याची पुरती दुरवस्था झाली आहे. भरावाची माती महामार्गावर येऊन महामार्ग चिखलमय व निसरडा बनल्याने वाहतुकीस असुरक्षित बनला आहे. चौपदरीकरण ठेकेदार कंपनीने सुरक्षा मानांकनांचे खुलेआम उल्लंघन केल्याने ही स्थिती उद्भवल्याचा आरापे वाहनचालकांमधून होत आहे. दुसरीकडे वाहनचालक व प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यात दुर्दैवाने एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.\nसिंधुदुर्गात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. रविवारीही मुसळधार पावसाचा जोर कायम होता. झाराप ते बिबवणे दरम्यान महामार्गाची पूर्णपणे दयनीय अवस्था झाली आहे. कुडाळ-पणदूर ते सिंधुदुर्गनगरी दरम्यान ठिकठिकाणी भरावाची माती वाहून आली आहे. तर डायव्हरशन मार्ग खड्डेमय वचिखलमय बनले आहेत\nपावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अत्यावश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पहिल्याच पावसात महामार्ग चिखलात सापडला आहे. शनिवारी चक्‍क दिलीप बिल्डकॉन कंपनी प्रशासनाचीच बोलेरो गाडी चिखलात रूतली. ग्रामस्थांच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली. मोटारसायकलस्वारांसमोर तर या चिखलाने संकटच उभे राहिले आहे. पावशी-सीमावाडी दरम्यान महामार्गावरून पावसाचे पाणी उलटत असल्याने रस्त्यावर खड्ड्यांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. तेथे या पाण्यामुळे मातीचा भरावही वाहून गेला आहे. महामार्गालगतचे मातीचे भराव पाण्याबरोबर वाहून जात असल्याने लगतच्या भातशेतीलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.\nवेताळबांबर्डे येथे मोरी बांधण्यासाठी खोदण्यात आलेला रस्ता मातीने बुजविण्यात आला. मात्र, ती माती पावसात खाली बसून खड्डे पडून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. पणदूरतिठा येथे अणाव रस्त्याला जोडण्यात आलेला परिवर्तीत मार्ग रविवारी दुपारी अचानक मोरी बांधण्यासाठी खोदण्यात आला. परिणामी वाहतूक काही काळ खोळंबली.\nवेताळबांबर्डे नदीवरील ब्रीजचे काम जीव धोक्यात घालून ठेकेदार कंपनीचे कामगार करत आहेत. नदीच्या पाण्याचा प्रवाह सुरू होऊनही सध्या नदीवर उभारण्यात आलेल्या पिलरवर काम सुरू आहे.\nबसथांबे तोडल्याने प्रवाशांची गैरसोय\nचौपदरीकरणासाठी हायवेवरील सर्व बसथांबे व प्रवाशी शेड तोडण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय निर्माण होत आहे. बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना बसशेड अभावी पावसात भिजत उभे राहावे लागत आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/shivam-pawar-student-scientist-in-sindphal-usmanabad/", "date_download": "2018-11-14T03:23:31Z", "digest": "sha1:UIB6QZ4NEZUBSDSJU3TIB66M3ANWHSPH", "length": 9708, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवम नावाचा गावाकडचा छोटा संशोधक (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › शिवम नावाचा गावाकडचा छोटा संशोधक (Video)\nशिवम नावाचा गावाकडचा छोटा संशोधक (Video)\nकोल्‍हापूर : महादेव कांबळे/ देविदास पाटील\nशिवम जोतिबा पवार, वय 12 वर्षे, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर. आपले नाव आणि पत्ता सांगताना मराठवाड्याच्या बोलीचा हेल देत बोलणाऱ्या शिवममध्ये एक बाल वैज्ञानिक दडला आहे. मोबाईल आणि इंटरनेटचा योग्य वापर केल्यास लहान वयात मुलांमधील कौशल्य कसे बाहेर येते याचे उदाहरण म्हणून शिवमकडे पाहता येईल. या बाल वैज्ञानिकाने आतापर्यंत पाणबुडी आणि जेसीबी तयार केली आहे.\nउस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील सिंदफळ येथील सहावीत शिकणारा शिवम घरी असताना इतर मुलांप्रमाणेच आपल्या आई वडिलाचा मोबाईला घेतो. पण तो मोबाईलवर गेम किंवा इतर गोष्टींसाठी वापर न करता ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्‍न करतो. त्याला शाळेतील पुस्‍तकं, विज्ञानाच्या कथा, भूगोलातील नकाशे पाहण्याचा छंद आहे. शिवमची ही आवड बघून मग आईने मोबाईलाचा योग्य वापर करायला शिकवला. गुगल, यूट्यूब, फेसबूकवरील विविध प्रयोगांची माहिती त्याला दिली. मोबाईल म्‍हणजे फक्‍त बोलणे आणि गेम खेळण्याचे साधन नसून शिकण्याच्या प्रक्रियेतील महत्‍वाचे साधन कसे आहे हे त्याला आईने समजावले. यातूनच मग शिवमने गुगल, यूट्यूबवर विज्ञानातील विविध प्रयोग शोधत राहिला आणि हे शोधत असतानाच त्‍याला नव्या गोष्टी करण्याची ऊर्जा मिळाली. त्यातूनच त्याने सीरिंजपासून पाणबुडी आणि जेसीबी करण्याची कल्‍पना सुचली.\nसध्याच्या पिढीपुढे शिकण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यातील एक पर्याय म्‍हणजे गुगल. गुगलवर अनेक चांगल्या वाईट गोष्टी असतात. शिवमने त्यातील उत्तम गोष्टी जाणून घेण्याचा ध्यास घेतला. शिवम गुगल आणि यूट्यूबवर विज्ञानातील नव्या गोष्टी व प्रयोगांची माहिती घेत असतो. त्यातून मग टाकाऊपासून टिकाऊ, विज्ञानाचे प्रयोग त्याला करण्याची उर्मी मिळाली. शाळेचा अभ्यास करून त्‍याची आई त्‍याला मोबाईलवर विज्ञानाचे विविध प्रयोग दाखवते. इतकच नव्हे तर त्याच्याकडून करूनदेखील घेते.\nआई, वडील आणि शिक्षक शंकर अभिमान कसबे यांच्या मार्गदर्शनातून शिवम वेगवेगळे प्रयोग करीत असतो. पाणबुडी तयार केल्यानंतर त्याला जेसीबी करण्याची कल्‍पना सूचली. यासाठी त्याने टाकाऊ साहित्याचा वापर करून जेसीबी तयार केला. त्याने सहा सीरिंज, चार फूटपट्ट्या, प्‍लास्‍टीकचा छोटा डबा, आधारासाठी वहीचा पुट्टा अशी साधने वापरून लहान असलेली जेसीबी तयार केली आहे. शिवमने तयार केलेली जेसीबी लहान असली तरी वास्‍तवात असणार्‍या जेसीबीसारख्याच हालचाल करणारी ती मशीन आहे. जेसीबी छोटी असली तरी ती माती काढण्यासारखे काम, मागे-पुढे जाण्याच्या हालचाली अशा विविध गोष्टी हा जेसीबी करतो. शिवमच्या या कल्पना शक्तीचे त्याच्या घराच्यांना, शिक्षकांना कौतुक आहे. ही आवड जपतना तो केवळ मोबाईलमध्ये अडकून राहत नाही तर शाळेचा अभ्यास करूनच या आवडी जपत असतो. या आवडीसाठी त्‍याला मुख्याध्यापक शहाजी आगलावे, शिक्षक रमेश शेळके, संजय पुजारी, शंकर कसबे, विजय कोळेकर, आनंदकुमार डुरे, भारत जाधवर, सज्जनराव कुरूंद, रवींद्र काशीद, शिवाजी काशीद, औदुंबर गंधले, अण्णा पवार, किरण सुतार, पी. जी. काठेवाड या शिक्षकांनी त्‍याला नेहमीच प्रोत्‍साहन दिले आहे.\nयाविषयी त्‍याला विचारल्यावर तो सांगतो, ‘‘मला मोबाईलवर गेम खेळायला नाही आवडत पण विज्ञान आणि भूगोल या विषयातील नव्या गोष्टी पहायला आवडतात. यासाठी माझी आई मला मोबाईलवर नव्या नव्या गोष्टींची माहिती दाखवत असते’’\nशिवमला संशोधन म्‍हणजे काय हे नीट सांगता येत नाही. पण स्वत:च्या कल्पनेतून त्याला अशा गोष्टी करायला आवडतात असे तो सांगतो. मोठे झाल्यावर कोण होणार या प्रश्नावर देखील तो आताचे छोटो प्रयोग मोठ्या स्वरुपात करायचे असल्याचे म्हणतो.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/maratha-protest-for-reservation-viral-video/", "date_download": "2018-11-14T02:39:45Z", "digest": "sha1:4FVGBU4MUUI7N5VOFH6WADSJAYZ57N3G", "length": 14103, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "शाब्बास मराठा! ‘हा’ व्हिडीओ व्हायरल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nअवनीच्या एन्काऊंटरची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजिल्हाधिकारी, कृषी अधिकार्‍यांच्या तत्परतेमुळे ८४ गावातील बोंडअळी नियंत्रणात\nपुढीलमराठा आंदोलनामुळे मराठवाडा रेल्वे सेवा प्रभावित\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाऊबीज कशी साजरी करायची\nरितेश देशमुखच्या माऊली चित्रपटाचा टीझर\nदिवाळी विशेष- रामदास आठवलेंची इंग्लिश कविता ऐकलीय का \nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/farooq-abdullah-lashes-out-on-vinay-katiyar-for-his-comments-on-muslims/articleshow/62832929.cms", "date_download": "2018-11-14T03:46:04Z", "digest": "sha1:RQRIYG73X3ENEPZTOYXMGP6S77EAOB3K", "length": 11713, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "farooq abdullah lashes out: farooq abdullah lashes out on vinay katiyar for his comments on muslims - हा देश तुमच्या बापाचा आहे काय?: अब्दुल्ला | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nहा देश तुमच्या बापाचा आहे काय\nभारतीय मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावं असं विधान करणं भाजप खासदार विनय कटियार यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कटियार यांच्या या वक्तव्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला प्रचंड भडकले आहेत. 'हा देश तुमच्या बापाचा आहे काय,' अशी टीका फारूख अब्दुल्ला यांनी केली आहे.\nविरोध म्हणून तरुणी स्वत: व...\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र...\nभारतीय मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावं असं विधान करणं भाजप खासदार विनय कटियार यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कटियार यांच्या या वक्तव्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला प्रचंड भडकले आहेत. 'हा देश तुमच्या बापाचा आहे काय,' अशी टीका फारूख अब्दुल्ला यांनी केली आहे.\nप्रसारमाध्यमांशी बोलताना फारूख अब्दुल्ला यांनी विनय कटियार यांच्यावर जोरदार टीका केली. हा देश कुणाच्या बापाचा नाही. कटियार यांच्याबद्दल बोलायचे झाले तर हा देश कटियार यांच्या बापाचाही नाही. हा माझाही देश आहे आणि सर्वांचाच देश आहे. ज्या लोकांना द्वेष निर्माण करायचाय तेच लोक अशा वल्गना करत असल्याची टीका अब्दुल्ला यांनी केली.\nएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय मुसलमानांना पाकिस्तानी संबोधणे गुन्हा ठरविण्यात यावा. तसेच या गुन्ह्याबद्दल तीन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना कटियार यांनी मुसलमानांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात निघून जावं असं विधान केलं होतं.\nIn Videos: विनय कटियारच्या विधानावर फारुख अब्दुल्लाची टीका\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nराफेल विमानांचा सौदा उघड\nRafale Deal: 'दसॉल्ट'च्या सीईओचं राहुल गांधींना उत्तर\nRafale Deal: '...म्हणून सरकारनं केला नवा राफेल करार'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nहा देश तुमच्या बापाचा आहे काय\nचौधरींचं हास्य, मोदींची टीका, राज्यसभेत गोंधळ...\nराहुल गांधी आता माझेही बॉस: सोनिया गांधी...\nभिकाऱ्याला 'जय श्री राम' म्हणण्यास भाग पाडलं\nसॅनिटरी पॅडवरील जीएसटी योग्य : मनेका गांधी...\nमल्ल्याच्या कर्जांची नोंद आमच्याकडे नाही...\nदगडफेकीविरोधात जवानांच्या मुलांची तक्रार...\nश्रीनगर जेलमधील सेटिंगमुळेच नवीद पळाला...\nअंकित हत्याकांड: 'तो' अखेरचा व्हिडिओ बाहेर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-11-14T03:28:03Z", "digest": "sha1:RSSJ4SI2Y3CANRMKUGFUUNLNBGB7REUX", "length": 9555, "nlines": 49, "source_domain": "2know.in", "title": "इंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे", "raw_content": "\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nRohan June 1, 2012 इंटरनेट, ऑनालाईन पैसे कमवणे, कमवणे, पैसे, लेखमाला\nघरी बसून इंटरनेट मार्फत पैसे कसे कमवता येतील हा इंटरनेटवर सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. घरी बसून पैसे कमवणं हा विचार देखील खूप आकर्षक आहे. पण एखादी गोष्ट जमणार्‍याला जमते, तर न जमणार्‍याला अथक परिश्रम करुनही जमत नाही. याचा अर्थ असा नाही की, न जमणारा कमी आहे. त्याने यावरुन इतकंच लक्षात घ्यायला हवं की, या जगात आपण कोणत्यातरी दुसर्‍या कामासाठी बनलो आहोत, जे इतर फारच कमी लोक करु शकतात.\nजून २०१२ च्या या संपूर्ण महिन्यामध्ये आपण ऑनलाईन पैसे कमवण्याचे विवध मार्ग पाहणार आहोत. मी आपल्याला केवळ निरनिराळ्या दिशा दाखवण्याचे काम करेन, आपण हमखास श्रीमंत व्हाल अशी खात्री मात्र मी देऊ शकत नाही. आपण हे काम किती हुशाराने, झोकून देऊन, आणि संयम ठेवून कराल यावर आपलं यश आवलंबून आहे. ऑनलाईन पैसे कमवणं हे काम सोपं नाही. त्यासाठी खूप सारे कष्ट लागतात आणि त्याहून अधिक संयम लागतो. सुरुवातीच्या अनेक महिन्यांमध्ये आपली ० (नाममात्र) रुपयांवर अनेक तास काम करण्याची तयारी हवी. त्यामुळे आपली आवड या कामामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे.\nइंटरनेटवरुन ऑनालाईन पैसे कमवणं\nपैसे कमवणे हे खरं तर दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आपल्या विचारात जर सहजपणा असेल, तर खूप सारे पैसे कमवणं हे तसं फार काही अवघड काम नाही. पण अनेकदा निराशा आपल्यावर अधिक प्रभावी ठरते आणि अशावेळी संपूर्ण गरजेपेक्षा थोडेसे अधिक पैसे कमवणं हे फारच कठीण काम होऊन बसतं. यात नेकमी आपली गरज किती हे ओळखणं महत्त्वाचं आहे आणि ते देखील शेवटी प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.\nपैसे कमवण्याचे जे विविध मार्ग मी सांगणार आहे, ते सर्व मार्ग मी स्वतः आजमावून पाहिले आहेत. पण याचा अर्थ असा नाहीये की मी स्वतः त्यात यशस्वी झालो आहे. पण तरी देखील ऑनलाईन पैसे कमवण्याच्या सर्व दिशा मी आपल्याला दाखवून देणार आहे. कारण मला एखादी गोष्ट जमली नाही, याचा अर्थ असा नाहीये की ती गोष्ट आपल्याला देखील जमणार नाही.\nमी माझं करिअर या क्षेत्रात निर्माण केलं आहे आणि आपणही नक्कीच इंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवू शकाल. आपण जर नोकरी करत असाल आणि अतिरिक्त कमाई अशा दृष्टिने सहजतेने आपण हे काम करत गेलात, तर आपण नक्कीच निराश होणार नाही.\n‘ऑनलाईन पैसे कमवणे’ ही लेखमाला मी या पानावर एकत्र संकलीत करेन, जेणेकरुन नंतर आपणास ही सर्व माहिती एकत्रितपणे मिळवणं सोपं जाईल. मी उद्यापासून ऑनलाईन पैसे कमवण्यासंदर्भात लेख लिहिण्यास सुरुवात करेन. त्या सर्व लेखांचे दुवे मी नंतर या इथे खाली देईन.\n१. लिंक शेअर करुन पैसे कमवणे\n२. इंटरनेटवर लिहून पैसे कमवणे\n३. पैसे कमवण्यासाठी लेख कुठे लिहावे\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://aks-the3dimensions.blogspot.com/2010/03/", "date_download": "2018-11-14T03:45:22Z", "digest": "sha1:46RRVFMZBPQVYWUACCPPBLPKME2MKOXR", "length": 17710, "nlines": 308, "source_domain": "aks-the3dimensions.blogspot.com", "title": "AKS: March 2010", "raw_content": "\nएक छोट्टी बच्ची अपनी शिकायतों की बोरी खोल बैठी अब आप ही देखो कितनी शिकायतें हाज़िर हैं\nमाझ्या अपार्टमेंटच्या बाहेर मी उभारलेली गुढी :)\n...तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...\nPosted In गुढी पाडवा | 6 प्रतिक्रिया |\nकविवर्य बा. भ. बोरकर ह्यांनी रेखाटलेली लावण्य रेखा :-\nदेखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे\nगोरटे की सावळे या मोल नाही फारसे॥\nतेच डोळे देखणे जे कोंडीती सार्‍या नभा\nवोळिती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा॥\nदेखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे\nआणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे॥\nदेखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे\nमंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे॥\nदेखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती\nदेखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया\nलाभला आदेश प्राणां निश्चये पाळावया॥\nदेखणी ती जीवने जी तॄप्तीची तीर्थोदके\nचांदणे ज्यातुन वाहे शुभ्र पार्‍यासारखे॥\nदेखणा देहान्त तो जो सागरी सुर्यास्तसा\nअग्निचा पेरुन जातो रात्रगर्भी वारसा॥\nPosted In बा.भ. बोरकर, लावण्य रेखा | 0 प्रतिक्रिया |\nझी गौरव २०१०च्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्री शंकर नारायण नवरे अर्थात शं.ना. नवरे ह्यांचे पुरस्कार स्विकारल्यानंतरचे वक्तृत्व...\nPosted In शं.ना. नवरे | 1 प्रतिक्रिया |\nराबर्ट दाल इधर हैं, बाल किधर हैं\nबाहेर राहायला लागल्या पासून \"विशेष\" खाण्या-पिण्याच्या जागांचा शोध लागला शोध कसला आला, निव्वळ ट्रायल एण्ड एरर ने एक एका जागेची चव कळत गेली.\nजेवणात केस नाही असा कधी होईल का\nबस तर हि ब्लॉग एन्ट्री अश्याच एक-सो-एक (बऱ्या वाईट) जागांना अर्पित केलेला\nसर्व प्रथम आम्ही कुठल्याही भावना मनात न ठेवता, बर्याच ठिकाणी आमच्या खळग्या भरायला गेलो. मग कधी चायना-हिल, तर कधी गोविंद चायनीज. शेगाव ची कचोरी, कोंढवा बाजारातली कचोरी, अनारसे चा सामोसा, कि लौ कॉलेज रोड ची मैग्गी असो.\n१) माझ्या रूम वर नित्य-नेमाने डब्बा पोहचवणारे आमचे पप्पू काका, त्यांचा दावा होता कि कोणीच त्यांच्या बायकोचा हात (स्वयपाकात म्हणायचं असेल त्यांना) धरू शकत नाही (आता माझी मराठी कच्ची, मला वाटला काकांची बायको पेहलवान असेल (आता माझी मराठी कच्ची, मला वाटला काकांची बायको पेहलवान असेल आणि लाटणं फिरवण्यात थोडी पारंगत असावी. ह्याच भीतीने मी त्यांच्या \"हातचं\" जेवण रोज गोड मानून खाल्लं. वरण कितीही पातळ असलं तरी खपवून घ्यायचो. कधी कधी वरणात फोडणी दिल्यागत एखादा केस यायचा आणि लाटणं फिरवण्यात थोडी पारंगत असावी. ह्याच भीतीने मी त्यांच्या \"हातचं\" जेवण रोज गोड मानून खाल्लं. वरण कितीही पातळ असलं तरी खपवून घ्यायचो. कधी कधी वरणात फोडणी दिल्यागत एखादा केस यायचा हे सगळे केस मी रोज जेऊन उठल्यावर एका रिकाम्या काड्यापेटीत ठेवायचो. जाते वेळी काकांना सप्रेम भेट म्हणून देईन म्हंटल.\nतसं पप्पू काका रोज संध्याकाळी डब्बा पोहचवायला आले, कि मग निवांत बसून बार लावायचे. \"श्श्शश्श्श्श अरे काय सांगू, तुमच्या काकूंच्या हातचा मासा काय असतो. काय....असा खरपूस तळते कि खाताना असा विरघळला पायजे\" काकांना नेहमी तिखट लागल्यागत श्शशशश करत बोलायची सवय होती. मग रविवारच्या कोंबडीच्या जागी मासे करा म्हंटल, काका लगेच तयार झाले\" काकांना नेहमी तिखट लागल्यागत श्शशशश करत बोलायची सवय होती. मग रविवारच्या कोंबडीच्या जागी मासे करा म्हंटल, काका लगेच तयार झाले पहिल्या रविवारी एकदम फक्कड मालवणी पद्धतीचे कालवण आणि १ बांगडा तळलेला. वाह पहिल्या रविवारी एकदम फक्कड मालवणी पद्धतीचे कालवण आणि १ बांगडा तळलेला. वाह\nपुढचे २ रविवार पोटात मासे पोहायला सोडले ३र्या रविवारी सुरमयी आणि बोंबलाच कालवण येणार होतं. काही कामा निम्मिता मी पण घरा बाहेर पडलो. परत येताना मित्रा बरोबर एक तंदुरी हाणायचा बेत ठरला. जवळच्याच गोपी - नॉन वेज मध्ये एक कोपरा पकडला. आता कोंबडी यायची वाट बघत असतांना, एक ओळखीचा अवज कानावर पडला. \"एक सुरमयी फ्राय, बोंबील अच्छा हय क्या ३र्या रविवारी सुरमयी आणि बोंबलाच कालवण येणार होतं. काही कामा निम्मिता मी पण घरा बाहेर पडलो. परत येताना मित्रा बरोबर एक तंदुरी हाणायचा बेत ठरला. जवळच्याच गोपी - नॉन वेज मध्ये एक कोपरा पकडला. आता कोंबडी यायची वाट बघत असतांना, एक ओळखीचा अवज कानावर पडला. \"एक सुरमयी फ्राय, बोंबील अच्छा हय क्या हा, फिर एक प्लेट बोंबील कालवण देना. उसमे रस्सा झ्यादा डालना.\" मागे वळून पाहिला तर आमचा पप्पू काका हा, फिर एक प्लेट बोंबील कालवण देना. उसमे रस्सा झ्यादा डालना.\" मागे वळून पाहिला तर आमचा पप्पू काका आरेय्च्या, ह्यो तर लायी मोठा पोल-खोल झाला आरेय्च्या, ह्यो तर लायी मोठा पोल-खोल झाला त्या दिवशीचा बेत पण उत्तम होता त्या दिवशीचा बेत पण उत्तम होता काही दिवसांनी मीच त्यांना परत कोंबडी किंव्वा अंडा भुर्जी चालेल म्हणून सांगितलं. काकांनी का काही दिवसांनी मीच त्यांना परत कोंबडी किंव्वा अंडा भुर्जी चालेल म्हणून सांगितलं. काकांनी का विचारला नाही, आणि मी कधी काही विचारला नाही\nअश्या बऱ्याच हातच्या \"दाल\" खाल्ल्या, पण ह्या \"दाल\" मध्ये काय \"काला\" होतं कोणास ठाऊक.\n२) मागच्या महिन्यातली गोष्ट. कोंढव्याच्या बाजारातून जात होतो. तशी वेळ पण दुपारचीच होती. भुकेने आमच्या खळग्या वाजू लागल्या होत्या. म्हंटला थोडी जिलबी हादडावी बढीया गरमा-गरम जिलबी हाणली, तोच शेजारच्या दुकानातल्या कचोर्या दिसल्या बढीया गरमा-गरम जिलबी हाणली, तोच शेजारच्या दुकानातल्या कचोर्या दिसल्या आता जिलबी खाऊन तोंड गोड गोड झालं होतं, म्हंटला तोंडी लावायला कचोरी घेऊ आता जिलबी खाऊन तोंड गोड गोड झालं होतं, म्हंटला तोंडी लावायला कचोरी घेऊ पटकन त्या दुकानात जाऊन, परातीला खालून हात लावत विचारलं, \"गरम नाही का पटकन त्या दुकानात जाऊन, परातीला खालून हात लावत विचारलं, \"गरम नाही का\" समोरून उत्तर आलं \"नही, गरम नही मिलेगा. ये तो कल शाम का तला हुआ है|\" मी नीट त्याच्या चेहर्यावर वेडसर झाक दिसतेय का बघितले. साला आयुष्यात इतका इमानदार, खरं बोलणारा प्राणी पहिल्यांदा बघितला. मी ती कचोरी तशीच सोडून दिली. जिलबीच आपली खरी मैत्रीण\nमध्यंतरी एक वेळ अशी आली होती की चायनीज म्हणीन तिकडे खारट बहुतेक सगळे नेपाळी बांधव एक दांडी यात्रा संपन्न करून आले असावेत. चायना हिल मधल्या मेन्यू मध्ये वेज्ज, नॉन-वेज्ज आणि \"साल्ट\" अशी वाढ झाली होती.\nअसेच अनेक अनुभव घेत घेत आम्ही खाण्यासाठी जगत आहोत कधी कोणाच्या \"दाल\" मध्ये \"बाल\" असतो, तरी कधी कधी आख्खी दाल काळी असते.\nराबर्ट दाल इधर हैं, बाल किधर हैं\nसुचलं ते लिहलं (8)\nशब्द... नव्हे भावना... (2)\nकेरळ प्रवास वर्णन (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4215", "date_download": "2018-11-14T02:35:12Z", "digest": "sha1:4V5GDTXKOQSJ3RBJOXNPGGUFH5PEPZ2E", "length": 9036, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nफाळणीनंतर देश सोडणार्‍यांची मालमत्ता विकणार\nफाळणीनंतर देश सोडून गेलेल्यांची मालमत्ता विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.\nनवी दिल्ली: फाळणीनंतर देश सोडून गेलेल्यांची मालमत्ता विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या मालमत्तांची सध्याची किंमत ३ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nयुध्दानंतर पाकिस्तान अथवा चीनला स्थलांतरित झालेल्या लोकांनी मागे ठेवलेल्या मालमत्तांबाबतचे दावे किंवा हस्तांतरण याविरुध्द त्यांचे संरक्षण करणार्‍या सुमारे ५० वर्षे जुन्या शत्रूची मालमत्ता कायद्यामध्ये (एनिमी प्रॉपर्टी लॉ) केंद्र सरकारने सुधारणा केली होती. संसदेत हे विधेयक मंजूर न झाल्याने केंद्र सरकारने अध्यादेश काढून त्याची अंमलबजावणी केली होती.\nगुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘शत्रूंची मालमत्ता’ विकण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. संबंधित प्रस्ताव हा शेअर्सशी संबंधित असून यात एका मालमत्तेची मालकी लखनौचे राजा महमूदाबाद यांच्याकडे होती. २०, ३२३ शेअरधारकांच्या ९९६ कंपनीमधील ६, ५०, ७५, ८७७ शेअर्स हे ‘कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया’ या कार्यालयाकडे आहेत. यातील कार्यान्वित किंवा सक्रीय असलेल्या कंपन्या ५५८ आहेत.\nअनेक दशकांपासून या मालमत्ता पडून आहेत. आता त्याची विक्री करुन येणार्‍या पैशांचा वापर हा कल्याणकारी योजनांसाठी केला जाईल, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. सरकारी निर्गुंतवणुकीतून ८० हजार कोटी उभारण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असून यात पहिल्या सात महिन्यांमध्ये सरकारला १० हजार कोटीच उभारता आले आहेत. या निर्णयामुळे यात तीन हजार कोटींची भर पडू शकेल\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/lenin-periyar-shyama-prasad-mukherjees-statue-is-irreconcilable/", "date_download": "2018-11-14T03:38:03Z", "digest": "sha1:JOBX4DLNT4L6HMGWC7F7FMQSYSZV7OKL", "length": 9725, "nlines": 103, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लेनिन, पेरियारनंतर श्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची विटंबना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलेनिन, पेरियारनंतर श्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची विटंबना\nपुतळ्यांच्या विटंबनेचा वाद मिटता मिटेना,अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांना खडसावलं.\nकोलकाता : त्रिपुरामध्ये लेनिनच्या पुतळ्याची नासधूस केल्याचे पडसाद तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही उमटताना दिसत आहेत. कोलकातामधील कालीघाट परिसरात जनसंघांचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळं फासण्यात आलं.इतकंच नाही तर हा पुतळा उखडून टाकण्याचाही प्रयत्न झाला.कालीघाट परिसरातील केवायसी पार्कमध्ये असलेल्या या पुतळ्याला आज सकाळी आठच्या सुमारास काळं फासण्यात आलं.\nतामिळनाडूतही ई.व्ही रामस्वामी अर्थात पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आलीये. तामिळनाडूच्या वेल्लोर तालुक्यात ही घटना घडलीये. या पुतळ्याचं नाक आणि चष्म्याची तोडफोड करण्यात आलीये, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला हा पुतळा जाळण्यात आलाय. तोडफोड करणाऱ्या दोघांना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय.\nपरवा त्रिपुरामध्ये दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझरच्या मदतीने तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत भाजप समर्थकांनी अक्षरशः धुडगूस घातला.\nदरम्यान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुतळ्यांच्या तोडफोडी संदर्भात ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावर त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली असून पुतळ्यांच्या तोडफोडी प्रकरणी भाजपच्या एकाही कार्यकर्त्याचा संबंध असल्यास अथवा निदर्शनास आल्यावर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अमित शहा यांनी दिला आहे.\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/news-nevasa/", "date_download": "2018-11-14T03:26:01Z", "digest": "sha1:GCUKZFHJDNIFLE7VAQ2AKFQQLWCC5OPF", "length": 7344, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कत्तल करण्यासाठी चालवलेल्या गायींची सुटका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकत्तल करण्यासाठी चालवलेल्या गायींची सुटका\nराज्यात गो तस्करी सुरूच\nनेवासा – राज्यात गोवंश कत्तलीवर बंदी असतानाही अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने गायीच्या कत्तली होत असल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर जिह्यातील नेवासा बुद्रुक परिसरात नेवासा श्रीरामपूर राजमार्गावर एस कॉर्नर येथे सापळा लावून पोलिसांनी बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी गायी आणि बैलांची तस्करी करणारे वाहन पकडली आहेत.\nया वाहनामध्ये ५ गाई, २ बैल अशी ७ जनावरे होती. सदरची जनावरे पोलिसांनी उतरून घेतली व नेवासा पशु वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून सदरच्या जनावरांची पाहणी व तपासणी केली. वाहनासह ७ जनावरे असा २ लाख १८ हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला. वाहन चालक फिरोज अन्सार देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाजन हे करीत आहेत.\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nपुणे : छत्रपती शिवरायांच्या सेवेचा वारसा घेत अनेक क्रांतीकारकांना घडवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे…\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sachin-tendulkar-gave-special-msg-to-his-brother-ajit-261370.html", "date_download": "2018-11-14T02:47:19Z", "digest": "sha1:IM6G74VOEGDKIY4R5YFX5222DUOQOVYS", "length": 15387, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सचिनचा आपल्या भावाला खास मेसेज", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nसचिनचा आपल्या भावाला खास मेसेज\nअजित तेंडुलकर जे नेहमीच सचिनच्या मागे सावलीसारखे उभे राहिले त्यांचं सचिनच्या आयुष्यात असलेलं अनमोल स्थान या व्हिडिओव्दारे पुन्हा समोर आलंय.\nनीलिमा कुलकर्णी, 24 मे : क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन.भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या उत्तुंग कारकिर्दीवर आधारीत सिनेमा - सचिन-अ बिलियन ड्रीम्स येत्या शुक्रवारी (26 मे ) आपल्या भेटीला येतोय.डॉक्युफिचर प्रकारात मोडणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय हॉलिवूडचे दिग्दर्शक जेम्स अरस्किन यांनी.\nया सिनेमाच्या निमित्ताने सचिनने आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच अजित तेंडुलकरला एक खास मेसेज दिलाय एका स्पेशल व्हिडिओमधून. अजित तेंडुलकर जे नेहमीच सचिनच्या मागे सावलीसारखे उभे राहिले त्यांचं सचिनच्या आयुष्यात असलेलं अनमोल स्थान या व्हिडिओव्दारे पुन्हा समोर आलंय. लहानपणी सर्वात आधी सचिनचं क्रिकेटवेड ज्यांनी हेरलं ते म्हणजे अजित तेंडुलकर, या मोठ्या भावाने सचिनची खेळातली चमक ओळखली आणि आचरेकर सरांकडे नेलं आणि मग एकापेक्षा एक विक्रम मोडणारा यशाचा चढता आलेख आपल्या सर्वांच्याच समोर आहे.\nविशेष म्हणजे अजित तेंडुलकर यांनी कधीच लाईमलाईटमध्ये येणं पसंत केलं नाही.सचिन तेंडुलकरने भारताला वर्ल्ड कप मिळण्याचं स्वप्न पाहिलं आणि अजित तेंडुलकर यांनी सचिनला वर्ल्डकप हातात घेताना पाहण्याचं. दोघंही एकाच ध्येयाने प्रेरित. अजित तेंडुलकरांचं हे बंधुप्रेम म्हणूनच आदर्शवादी ठरतं. स्वार्थापलिकडे भावाच्या उत्कर्षासाठी सातत्याने झटणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही. स्टेडियममध्ये सचिन,सचिन अशी आरोळी जेव्हा सचिनचे चाहते द्यायचे तेव्हा एका कोपऱ्यात बसून अजित तेंडुलकर सचिनचा खेळ एकाग्रतेने पाहत बसलेले असायचे.\n'सचिन - अ बिलियन ड्रीम्स' या सिनेमाच्या निमित्ताने या दोघा भावांचे , सचिनच्या कुटु्ंबियांचे भावनिक क्षणदेखील पहायला मिळतील,. अजित तेंडुलकर यांची किशोर वयातील भूमिका सिनेमात मयुर मोरेने साकारलेय.दिग्दर्शक जेम्स अरस्किन यांनी हा सिनेमा बनवण्यापूर्वी रिसर्चसाठी अजित तेंडुलकर यांच्याकडून बरीच माहिती घेतली आणि मग या सिनेमाला खऱ्या अर्थाने किकस्टार्ट मिळाला.\nया सिनेमाच्या निमित्ताने सचिनच्या चाहत्यांचं स्वप्न आता साकारतंय.आपल्या लाडक्या सचिनला 70 एमएम स्क्रीनवर ते पाहणार आहेत चित्रपटगृहात. टाळ्या शिट्ट्यांच्या नादात तेव्हा ते चित्रपटगृह कदाचित स्टेडियमसदृश भासलं तर नवल वाटायची गरज नाही. कारण ते असतील सचिनला पाहणारे बिलियन डोळे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sachin tendulkarसचिन तेंडुलकरसचिन-अ बिलियन ड्रीम्स\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nशाहरुखच्या बाजीगरला 25 वर्षं पूर्ण, त्यावेळी घडल्या होत्या 'या' महत्त्वाच्या घटना\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-11-14T03:04:37Z", "digest": "sha1:GFDC5YLV2MWZ6DWAHWDRWA7GH2TQFZIB", "length": 5097, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ७३० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ७३० चे दशक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७०० चे ७१० चे ७२० चे ७३० चे ७४० चे ७५० चे ७६० चे\nवर्षे: ७३० ७३१ ७३२ ७३३ ७३४\n७३५ ७३६ ७३७ ७३८ ७३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► इ.स.च्या ७३० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n► इ.स. ७३०‎ (५ क, १ प)\n► इ.स. ७३१‎ (५ क, १ प)\n► इ.स. ७३२‎ (५ क, १ प)\n► इ.स. ७३३‎ (५ क, १ प)\n► इ.स. ७३६‎ (५ क, १ प)\n► इ.स. ७३४‎ (५ क, १ प)\n► इ.स. ७३५‎ (५ क, १ प)\n► इ.स. ७३७‎ (५ क, १ प)\n► इ.स. ७३८‎ (५ क, १ प)\n\"इ.स.चे ७३० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ७३० चे दशक\nइ.स.चे ८ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/tree-cut-down-fine-five-thousand-31545", "date_download": "2018-11-14T02:56:44Z", "digest": "sha1:O25SLM5IEM2CWAQ6GTR6GS6B54FMVU7B", "length": 18536, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Per tree cut down to a fine of five thousand वृक्षतोडल्यास प्रति पाच हजार दंड | eSakal", "raw_content": "\nवृक्षतोडल्यास प्रति पाच हजार दंड\nबुधवार, 22 फेब्रुवारी 2017\nधुळे - पांझरा नदी पात्रातील विना परवानगी वृक्षतोडप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवा, शहरातील वडजाईरोड परिसरातील एका भूखंडावरील 25-30 वृक्ष विनापरवानगी तोडल्याप्रकरणीही संबंधितांवर गुन्हा दाखल करून प्रती वृक्ष पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने आज घेतला. प्रतीझाड दंड व गुन्ह्याचा हा नियम यापुढेही कायम राहील.\nधुळे - पांझरा नदी पात्रातील विना परवानगी वृक्षतोडप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवा, शहरातील वडजाईरोड परिसरातील एका भूखंडावरील 25-30 वृक्ष विनापरवानगी तोडल्याप्रकरणीही संबंधितांवर गुन्हा दाखल करून प्रती वृक्ष पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने आज घेतला. प्रतीझाड दंड व गुन्ह्याचा हा नियम यापुढेही कायम राहील.\nमहापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची आज दुपारी चारला सभा झाली. प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा आयुक्त संगीता धायगुडे, वृक्ष अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे, सहाय्यक आयुक्त अभिजित कदम, सदस्य मनोज मोरे, प्रशांत श्रीखंडे, इस्माईल पठाण, ज्युलहा रश्‍मीबानो आकील अहमद, प्रभावती चौधरी, सुशीला इशी, जगदीश गायकवाड आदी उपस्थित होते.\nपांझरा नदीपात्रात तळफरशीच्या कामासाठी पिंपळ, लिंब, वड यासह 30-35 झाडे तोडण्यात आली. या वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नाही अशी तक्रार नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी केली होती. या तक्रारीवर सभेत चर्चा झाली. तळफरशीच्या कामासाठी ज्या ठेकेदाराने झाडे तोडली त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत खुलासा मागवावा असा आदेश आयुक्त धायगुडे यांनी दिला. पांझरा नदीपात्रात सर्वेक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. शहर तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारा अर्ज सचिन सोनवणे यांनी केला होता. या विषयावरही वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला.\nपाच हजार दंडासह गुन्हा\n24 व 25 डिसेंबर 2016 ला शासकीय सुटीचा फायदा घेऊन वडजाईरोड लगत सर्व्हे नंबर 393,2 बगीचा भूखंडावरील 40 ते 50 वर्षापूर्वीची जिवंत 25 ते 30 लिंबाचे वृक्ष अन्सारी हमीद हाफीज हाशीम वगैरे चार जणांनी संपूर्ण झाडाची कत्तल केली व लाकडाचीही विल्हेवाट लावली अशी तक्रार शकील इस्माईल शेख यांनी दिली होती. प्राधिकरणाच्या सदस्या जुलाहा रश्‍मीबानो आकील अहमद यांनी याप्रश्‍नी कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. या विषयावर वृक्षतोड करणाऱ्यांना प्रती झाड पाच हजार रुपये दंड करून नंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करावा असा आदेश आयुक्तांनी दिला त्याला प्राधिकरण सदस्यांनी सहमती दर्शविली. यापुढे विना परवानगी वृक्षतोड करणाऱ्यांना ही शिक्षा लागू असेल.\nमुंदडा यांना दंड कायम\nराजवाडे बॅंकेजवळील वृक्ष बोडके केल्याप्रकरणी संजय मुंदडा यांना तीन हजार रुपये दंड करण्यात आला होता. हा दंड माफ करण्याबाबत मुंदडा यांनी पत्र दिले होते. या पत्रावर चर्चा करून प्राधिकरणाने त्यांना केलेला दंड कायम ठेवला आहे. वृक्षतोडीची गरज नसलेली प्रकरणे प्राधिकरणाने नामंजूर केले.\nविविध कामांसाठी अडथळा ठरत असल्याचे कारण देत तोडण्याची परवानगी मिळावी असे अर्ज होते. यावर समितीने छायाचित्र पाहून व गरज नसतानाही मागणी झालेली असल्याचे निदर्शनास आल्याने वृक्षतोड करण्यास परवानगी नाकारली. प्राधिकरणाच्या पाहणी समितीत मनोज मोरे यांना घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.\nप्रभाग क्रमांक 30 मधील अण्णा भाऊ साठे नगर येथे मनपाच्या माध्यमातून घरकुल योजनेचे काम सुरू आहे. या जागेवरील वृक्षतोडीला परवानगीचा विषय होता. मात्र येथे घरकुलचे काम सुरू झाल्याने वृक्षतोडही झाल्याची शंका सदस्यांनी उपस्थित केली. यावर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे प्राधिकरणाने ठरविले.\nवृक्ष प्राधिकरणासमोर येणाऱ्या वृक्ष तोडीच्या अर्जांवर निर्णय घेण्यापूर्वी संबंधितांनी पाणीपट्टी, घरपट्टी अदा केली आहे अथवा नाही याची मालमत्ता विभागाकडून खात्री झाल्यानंतरच परवानगी द्यावी असे सहाय्यक आयुक्त कदम यांनी सुचविले. त्याला प्राधिकरणाने सहमती दर्शविली.\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_1.html", "date_download": "2018-11-14T03:24:39Z", "digest": "sha1:WWK3YY6RGMPARZ6VRY46BXVCZRMDGHVZ", "length": 16463, "nlines": 112, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "इथे नाही प्रांतवादाला भीक! ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » इथे नाही प्रांतवादाला भीक , लेख » इथे नाही प्रांतवादाला भीक\nइथे नाही प्रांतवादाला भीक\nपावसाने वर्दी दिल्यानंतर ज्याप्रमाणे बेडकाचं डराव डराव सुरू होतं तेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झालं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी इतकी वर्षे मुंबईत संशोधन केल्यानंतर‘उत्तर भारतीय लोक मुंबई चालवितात. त्यांनी काम बंद केल्यास मुंबई काय महाराष्ट्रही ठप्प होईल’, असा जावईशोध लावणारे वक्तव्य त्यांनी केलं आहे. मुंबईतील यू.पी, बिहारींची मते मिळविण्यासाठी त्यांनी केलेला हा खटाटोप धर्मनिरपेक्ष, देशहिताची सदाबहार गाणी गाणार्‍या काँग्रेसला मात्र अडचणीत आणणारा ठरणार आहे.\nसर्व जाती-धर्म, भाषा बोलणार्‍या विविध प्रांतातील लोकांना सामावून घेणार्‍या मुंबईने कधीचं कुणाशीही भेदभाव केला नाही. पण, निरुपम यांनी प्रांतवादाची बांग देऊ न पुन्हा वादाच्या भिंती आपसांत उभ्या केल्या आहेत. निरुपम यांच्यासारख्या प्रांतवादी नेत्याला वर्षानुवर्षे गुण्यागोंविदाने नांदणारा मराठी व प्रत्येक प्रांतातील वर्ग भीक घालणार नाही, हेही तितकचं खरं. निरुपम यांच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या प्रतिमेचे सर्वत्र जोड्याने सुरू झालेले पूजन हे त्यांना थेट उत्तर त्यांनी समजावं, हा इशारा मुंबईकरांनी कधीच दिला आहे. आजघडीला काही लाखांच्या घरात गेलेली मुंबईची लोकसंख्या सर्वांना आपल्या पोटात सामावून घेत आहे. हे जरी खरं असले तरी शांतताप्रिय, कमालीचा सहनशील असलेल्या मराठी माणसाने आता हे कुठवर सोसायचं पाववाला, दूधवाला, पेपरची लाईन टाकणारा, मच्छिवाला, पानटपरीवाला ते अगदी शेतात राबायलाही उत्तर प्रदेश अथवा बिहारमधून आलेली लोक तयार असतात. कठोर परिश्रम करण्याची तयारीही हीच त्यांची जमेची बाजू असली तरी इथला मराठी माणूस अथवा अन्य मुंबईकर काहीच काम करत नाहीत का पाववाला, दूधवाला, पेपरची लाईन टाकणारा, मच्छिवाला, पानटपरीवाला ते अगदी शेतात राबायलाही उत्तर प्रदेश अथवा बिहारमधून आलेली लोक तयार असतात. कठोर परिश्रम करण्याची तयारीही हीच त्यांची जमेची बाजू असली तरी इथला मराठी माणूस अथवा अन्य मुंबईकर काहीच काम करत नाहीत का मराठी माणूस हा धागा पकडून मुंबईत प्रांतीय राजकारणाच्या डरकाळ्या वर्षानुवर्षे फोडण्यात आल्या. परंतु हे राजकारण कितपत टिकले नी सामान्य मुंबईकरांनी हा भेदाभेद किती पाळला मराठी माणूस हा धागा पकडून मुंबईत प्रांतीय राजकारणाच्या डरकाळ्या वर्षानुवर्षे फोडण्यात आल्या. परंतु हे राजकारण कितपत टिकले नी सामान्य मुंबईकरांनी हा भेदाभेद किती पाळला मुंबईत फक्त उत्तर भारतीय किंवा बिहारीच परप्रांतीय आहेत का मुंबईत फक्त उत्तर भारतीय किंवा बिहारीच परप्रांतीय आहेत का बंगाली, तामिळ, उत्तर भारतीय, गुजराती, राजस्थानी अशा प्रत्येक राज्य व भूप्रदेशातील लोकांनी इथे विविधतेत एकता जपली आहे. ज्या प्रदेशाने आपल्याला भरभरून दिले तिथेच आपली ताकद अथवा बळ दाखवून तिथल्या लोकांना हिणवणे म्हणजेच निरुपमांच्या लेखी विविधतेत एकता आहे का बंगाली, तामिळ, उत्तर भारतीय, गुजराती, राजस्थानी अशा प्रत्येक राज्य व भूप्रदेशातील लोकांनी इथे विविधतेत एकता जपली आहे. ज्या प्रदेशाने आपल्याला भरभरून दिले तिथेच आपली ताकद अथवा बळ दाखवून तिथल्या लोकांना हिणवणे म्हणजेच निरुपमांच्या लेखी विविधतेत एकता आहे का ज्या निरुपम यांना मुंबईने खासदार बनवून दिल्लीला पाठवले त्यांचा बोजाबिस्तर यानिमित्ताने बांधून त्यांच्या पाठवणीची तयारी तमाम मुंबईकरांनी केल्यास ते त्यांना रूचेल का ज्या निरुपम यांना मुंबईने खासदार बनवून दिल्लीला पाठवले त्यांचा बोजाबिस्तर यानिमित्ताने बांधून त्यांच्या पाठवणीची तयारी तमाम मुंबईकरांनी केल्यास ते त्यांना रूचेल का गाबरी भरल्यावर माणसाला आबंट-तुरट ढेकरं येऊ लागतातं तेच निरुपम यांना झाल नसावं ना गाबरी भरल्यावर माणसाला आबंट-तुरट ढेकरं येऊ लागतातं तेच निरुपम यांना झाल नसावं ना शिवसेनेने व त्यापाठोपाठ मनसेने मुंबईत मराठी माणसाचे राजकारण केले असताना त्यांना देशप्रेमाचे पर्यायाने अनेकदा कायद्याचा धाक दाखवण्यात आला आहे. तोच धाक आणि खाक्या प्रांतवादाची नावाखाली राजकारण खेळणार्‍या निरुपम यांना दाखवता येईल का, याची तयारी आता मुंबईकरांनी करायला हवी. मुंबईत उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणावर मते आहेत. यापूर्वी ही मते काँग्रेसला मिळत. पण 2014च्या लोकसभा आणि विधानसभा तसेच गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची बहुसंख्य मते भाजपला मिळाली होती. उत्तर भारतीय मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळावा म्हणून निरुपम यांनी प्रांतवादाचं राजकारण सुरू केलं आहे. फेरीवाले किंवा अन्य प्रश्न हातात घेऊन उत्तर भारतीय मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी निरुपम यांचा हा पक्षीय कार्यक्रम आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याने वर्षानुवर्षे इथे एका छताखाली राहणारी मने दुंभगली त्याचे काय शिवसेनेने व त्यापाठोपाठ मनसेने मुंबईत मराठी माणसाचे राजकारण केले असताना त्यांना देशप्रेमाचे पर्यायाने अनेकदा कायद्याचा धाक दाखवण्यात आला आहे. तोच धाक आणि खाक्या प्रांतवादाची नावाखाली राजकारण खेळणार्‍या निरुपम यांना दाखवता येईल का, याची तयारी आता मुंबईकरांनी करायला हवी. मुंबईत उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणावर मते आहेत. यापूर्वी ही मते काँग्रेसला मिळत. पण 2014च्या लोकसभा आणि विधानसभा तसेच गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची बहुसंख्य मते भाजपला मिळाली होती. उत्तर भारतीय मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळावा म्हणून निरुपम यांनी प्रांतवादाचं राजकारण सुरू केलं आहे. फेरीवाले किंवा अन्य प्रश्न हातात घेऊन उत्तर भारतीय मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी निरुपम यांचा हा पक्षीय कार्यक्रम आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याने वर्षानुवर्षे इथे एका छताखाली राहणारी मने दुंभगली त्याचे काय काँग्रेस, भाजप अथवा प्रांतवादाचे राजकारण करणार्‍या अनेक पक्षांचे कार्यक्रम निरुपम यांच्या नागपूरमधील शोनंतर जोषात सुरू होतील. परंतु सकाळी घराबाहेर पडणारा, कोंबोकोंबीत घामघुम होऊ न लोकल पकडणारा आणि प्रांतवाद नेमका कशाशी खातात याचा मागमूस नसलेल्या सामान्य मुंबईकरांना येत्या काळातही निरुपम आणि मंडळीचा हा कावा आता सावध राहून ओळखायला हवा. मुंबईकरांनी कधीही प्रांतवादाला थारा दिला नसला तरी ज्या गुजरात भूमीचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करत आहेत तेथे प्रांतवाद कमालीचा उफाळून आला आहे. गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलनात 342 जणांना अटकही झाली आहे. गुजरातमधील साबरकाठा जिल्ह्यात एका 14 महिन्यांच्या बालिकेवर बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. जिवाच्या आकांताने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या कामगारांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्या माणसांचा या घटनेशी व प्रवृत्तींशी काडीमात्र संबंध नाही, अशा लोकांना पिटाळून लावणे, मारहाण करणे कोणत्या लोकशाहीच्या चौकटीत बसते काँग्रेस, भाजप अथवा प्रांतवादाचे राजकारण करणार्‍या अनेक पक्षांचे कार्यक्रम निरुपम यांच्या नागपूरमधील शोनंतर जोषात सुरू होतील. परंतु सकाळी घराबाहेर पडणारा, कोंबोकोंबीत घामघुम होऊ न लोकल पकडणारा आणि प्रांतवाद नेमका कशाशी खातात याचा मागमूस नसलेल्या सामान्य मुंबईकरांना येत्या काळातही निरुपम आणि मंडळीचा हा कावा आता सावध राहून ओळखायला हवा. मुंबईकरांनी कधीही प्रांतवादाला थारा दिला नसला तरी ज्या गुजरात भूमीचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करत आहेत तेथे प्रांतवाद कमालीचा उफाळून आला आहे. गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलनात 342 जणांना अटकही झाली आहे. गुजरातमधील साबरकाठा जिल्ह्यात एका 14 महिन्यांच्या बालिकेवर बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. जिवाच्या आकांताने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या कामगारांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्या माणसांचा या घटनेशी व प्रवृत्तींशी काडीमात्र संबंध नाही, अशा लोकांना पिटाळून लावणे, मारहाण करणे कोणत्या लोकशाहीच्या चौकटीत बसते संजय निरुपम यांच्यासारखे लोक परप्रांतीय राजकारण खेळून इथे भावना भडकावत आहेत. तरीही मुंबई शांत आणि सयंमी आहे, हीच मुंबईची खासियत आहे. मात्र आपली पोळी भाजण्यासाठी सामान्य माणसाला वेठीस धरून इथे सहनशीलतेची परीक्षा पाहू नये, हाच मुंबईकरांचा इशारा मानावा.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-mumbai-development-plan-103208", "date_download": "2018-11-14T03:32:53Z", "digest": "sha1:4YWUY2JEKMOCZIVCMGQNAJ7NET4T65JW", "length": 14613, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news mumbai news mumbai development plan विधानसभेत झालेल्या चर्चेतील मुंबई विकास आराखड्यातील महत्त्वाचे मुद्दे | eSakal", "raw_content": "\nविधानसभेत झालेल्या चर्चेतील मुंबई विकास आराखड्यातील महत्त्वाचे मुद्दे\nगुरुवार, 15 मार्च 2018\nमुंबई : मुंबईचा विकास आराखडा 2 ऑगस्ट 2017 रोजी आम्हाला प्राप्त झाला आहे. नगररचना संचालक यांनी त्यांच्याकडील प्रक्रिया पूर्ण करून तो राज्य सरकारला 2 फेब्रुवारी 2018 रोजी सादर केला आहे. याला मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारकडे 2.5 वर्षांचा वैधानिक कालावधी आहे. मात्र त्यावर त्वरेने निर्णय घेण्याचे सरकारने ठरविले असून, मार्च 2018 पर्यंतच त्याला मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.\nमुंबई : मुंबईचा विकास आराखडा 2 ऑगस्ट 2017 रोजी आम्हाला प्राप्त झाला आहे. नगररचना संचालक यांनी त्यांच्याकडील प्रक्रिया पूर्ण करून तो राज्य सरकारला 2 फेब्रुवारी 2018 रोजी सादर केला आहे. याला मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारकडे 2.5 वर्षांचा वैधानिक कालावधी आहे. मात्र त्यावर त्वरेने निर्णय घेण्याचे सरकारने ठरविले असून, मार्च 2018 पर्यंतच त्याला मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.\nकाही महत्त्वाचे मुद्दे -\n- या विकास आराखड्यात कोळी पाडे आणि आदिवासी पाडे यांचे हित जपण्यात येईल. सीओडी तसेच फनेल झोनप्रभावित क्षेत्रातील इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी सुद्धा स्वतंत्र तरतुदी त्यात असतील.\n- मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती ही अन्य महापालिकांच्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे 700 चौ.फुटापर्यंतच्या गाळ्यांना मालमत्ता करातून सूट देण्यासंदर्भातील प्रस्ताव सर्व वैधानिक पूर्तता करून महापालिकेने पाठविला, तर त्याला मंजुरी देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.\n- मुंबईमध्ये घरांची मागणी ही साधारणपणे 20 लाख आहे. यातील 50 टक्के मागणी ही एमएमआर क्षेत्रात आहे. आजच्या तारखेत 5 लाख घरे ही मंजुरी/निर्माणाधीन आहेत.\n- मुंबई महापालिकेला जीएसटी अनुदान म्हणून अतिरिक्त 600 कोटी रूपये राज्य सरकारने आणि वेळेवर दिले आहेत. विकास दराच्या 8 टक्के ही रक्कम आहे.\n- बीआयटी चाळ पुनर्विकासाच्या एकूण 67 प्रकल्पांपैकी 51 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.\n- चेंबूर आणि सुभाष नगरातील 26 पुनर्विकास प्रकल्पांपैकी 10 प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून, 6 निर्माणाधीन आहेत.\n- मुंबईतील नागरी विकास हा पुनर्विकासाच्या माध्यमातूनच शक्य आहे आणि त्यावर आपले सरकार काम करीत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सुद्धा खाजगी सहभाग आणि एसपीव्हीच्या माध्यमातून सरकार काम करते आहे.\n- रेल्वेमार्ग आणि रेल्वेच्या जागांवर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहेत. त्यांच्या पुनर्विकासासाठी रेल्वे आणि एसआरएच्या मदतीने आम्ही काम करतो आहोत. ज्यातून पुनर्विकास तर होईलच, शिवाय, रेल्वेच्या जागाही खुल्या होतील.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/54-th-anniversary-shivaji-university-day-17018", "date_download": "2018-11-14T03:52:44Z", "digest": "sha1:HT6Y5H6RAMJ27GLSQPFA7FGABR3FPFJ7", "length": 21244, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "54 th anniversary of Shivaji University Day गुणवत्तेमुळे विद्यापीठाची राज्यात ओळख | eSakal", "raw_content": "\nगुणवत्तेमुळे विद्यापीठाची राज्यात ओळख\nशनिवार, 19 नोव्हेंबर 2016\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधन व दर्जेदार शिक्षणातून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी आज येथे केले.\nशिवाजी विद्यापीठाच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाच्या \"बेटी बचाओ' अभियानासाठी ब्रॅंड ऍम्बॅसॅडर म्हणून कुस्तीपटू रेश्‍मा माने हिच्या नावाची घोषणा केली. राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रम झाला.\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधन व दर्जेदार शिक्षणातून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी आज येथे केले.\nशिवाजी विद्यापीठाच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाच्या \"बेटी बचाओ' अभियानासाठी ब्रॅंड ऍम्बॅसॅडर म्हणून कुस्तीपटू रेश्‍मा माने हिच्या नावाची घोषणा केली. राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रम झाला.\nडॉ. वंजारी म्हणाल्या, \"कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी विद्यापीठाचा पाया रचला. त्यानंतरच्या कुलगुरूंनी विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले. कुलगुरू डॉ. शिंदे यांनीही विविध उपक्रमांतून विद्यापीठाचा लौकिक वाढविण्यावर भर दिला आहे. सामाजिक बांधिलकी, कर्तव्याची जाण व सारासार विवेक या त्रिसूत्रीतून हे घडत गेले आहे.'' त्या म्हणाल्या, \"मानवता, सहिष्णुता, सत्यान्वेषण व कारणमीमांसा ही मूल्ये विद्यार्थ्यांत रुजावीत, अशी अपेक्षा पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना होती. त्या दृष्टीने उच्चशिक्षणाची ही राष्ट्रीय उद्दिष्टेच आहेत. ती आजही कालबाह्य झालेली नाहीत. आजच्या काळात ती अधिकच अधोरेखित झालेली आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटल्याप्रमाणे निर्भय, स्वाभिमानी आणि ज्ञानाचा मुक्त प्रसार करणाऱ्या व्यवस्थेचीही आज गरज निर्माण झाली आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी युवकांना ज्ञान व देण्यातला आनंद शिकविला आहे. राजेंद्र सिंह यांच्या जलक्रांतीचे उदाहरण देताना कोणताही बदल घडविण्यासाठी सजगतेचे महत्त्व पटवून दिले आहे.''\nकुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठामार्फत बेटी बचाओ अभियानासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात तरतूद करणारे हे एकमेव विद्यापीठ असल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या \"बेटी बचाओ' अभियानासाठी कुस्तीपटू रेश्‍मा माने हिची ब्रॅंड ऍम्बॅसडर म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर रेश्‍माला व्यासपीठावर बोलावून सन्मानित केले. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या जल्लोषात कुलगुरूंच्या या घोषणेचे स्वागत केले. डॉ. शिंदे यांनी गेल्या वर्षभरामध्ये विद्यापीठाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले आहेत. आता विद्यार्थी ग्रामीणतेचा शिक्का पुसून ग्लोबल होण्याकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले.\nया प्रसंगी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र तसेच एम.ए. मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या \"माध्यमविद्या' व \"मीडिया स्पेक्‍ट्रम' या प्रायोगिक अनियतकालिकांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी डॉ. शिंदे यांना वॉक्‍हार्ट फाऊंडेशनचा प्रभावी कुलगुरू पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार झाला. तत्पूर्वी, सकाळी कुलगुरू डॉ. वंजारी यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. डॉ. शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या झांजपथकाने प्रभावी सादरीकरण केले. सांगली जिल्हा एन.एस.एस. समन्वयक प्रा. सदाशिव मोरे यांनी पथकाचे नियोजन केले. बीसीयूडीचे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी प्रास्ताविक केले. संगीत अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व पसायदान सादर केले. या प्रसंगी नूतन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड उपस्थित होते. आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले.\nविद्यापीठाच्या गतवर्षीच्या 53 व्या वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. देशमुख हे विद्यापीठाचा परिसर, विद्यापीठाचा इतिहास व लौकिक ऐकून भारावून गेले होते. त्यातून त्यांनी विद्यापीठाचा पोवाडाच तयार केला. हा पोवाडा मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातील शिक्षक, विद्यार्थ्यांकरवी संगीतबद्ध करवून घेऊन यंदाच्या 54 व्या वर्धापन दिन समारंभासाठी आवर्जून पाठवून दिला. पोवाड्याची सीडी ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पोवाडा संपल्यानंतर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात डॉ. देशमुख यांचे अभिनंदन केले.\nगजानन चव्हाण यांचे पोस्टर प्रदर्शन\nप्रशासकीय सेवक गजानन चव्हाण यांनी विद्यापीठातील विविध घडामोडींविषयी, सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांविषयीचे पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमस्थळी भरविले होते. त्यांच्या या उपक्रमाचे दोन्ही कुलगुरूंसह उपस्थितांनी कौतुक केले.\nविद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानासाठी ब्रॅंड ऍम्बॅसडर म्हणून रेश्‍मा माने हिची निवड जाहीर केल्यानंतर आजच्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्यांसह पुरस्कार विजेत्यांमधील महिलांची संख्या पाहता विद्यापीठाचा आजचा वर्धापन दिन हा \"महिला सन्मान दिन' म्हणूनच साजरा होत असल्याची भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nसंवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-hadapsar-garbage-harmful-101274", "date_download": "2018-11-14T03:05:21Z", "digest": "sha1:CB5X7L37GJJZKSNPFNOWGM65YAS66624", "length": 16413, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune hadapsar garbage harmful कचरा जाळणे धोकादायक! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 5 मार्च 2018\nभारतात रोज 1.33 लाख टन कचरा निर्माण होतो, पकी फक्त 26 हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. बाकी नुसताच टाकला जातो, ज्याच्यासाठी वर्षांला 1240 हेक्टर जमीन लागणार आहे.\nहडपसर - हांडेवाडी रस्त्यावरील आझाद हिंद चौकात रोज कचरा वेचक महिलांकडून साठलेला कचरा जाळला जात आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत निवेदन नेउनही पालिका प्रशासन उदासीन आहे. अन्यथा पर्यावरण आणि आरोग्य अशा दोन्ही पातळीवर शहराला गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल. नागरिक ओम करे म्हणाले, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार भारतात रोज 1.33 लाख टन कचरा निर्माण होतो, पकी फक्त 26 हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. बाकी नुसताच टाकला जातो, ज्याच्यासाठी वर्षांला 1240 हेक्टर जमीन लागणार आहे. याचा आपण नागरिक विचार करणार आहोत का\nसविता मोरे म्हणाल्या, तुमच्या खिडकीच्या समोर तुम्हाला कचराकुंडी ठेवलेली आवडेल का या प्रश्नावर तुम्ही ‘नाही या प्रश्नावर तुम्ही ‘नाही मुळीच नाही’ असे स्पष्टपणे सांगाल. याचे कारण स्पष्ट आहे. मग लोकांच्या अंगणात कचरा जाळला तर नागरिक सहन का करतील आणि त्याही वरती कचरावेचक साठलेल्या, कुजणाऱ्या कचऱ्यात कसे काम करत असतील याचा विचार आपण कधी केलाय आणि त्याही वरती कचरावेचक साठलेल्या, कुजणाऱ्या कचऱ्यात कसे काम करत असतील याचा विचार आपण कधी केलाय म्हणूनच कचरा व्यवस्थापनाकडे व्यापक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.\nडॉ. शंतनू जगदाळे म्हणाले, कचरा जाळल्याने अनेक विषारी वायू, धूर वातावरणात पसरत आहेत. यापासून कर्करोग, यकृताचे आजार, मलावरोध, अस्थमा, श्वसनावरोध, मेंदूविकार होण्याची दाट शक्यता आहे. फोम कप्स, अंडय़ाचे ट्रे जाळल्याने निघणारा स्टायरिन वायू त्वचा आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम करणारा ठरत आहे. कचरा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे संवेदनशील श्वसन यंत्रणेवर विशेषत: लहान मुलांच्या श्वसनावर विपरीत परिणाम होतो. त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे याचा त्रास होतो. डॉक्झिनमुळे गर्भवती महिला, मुले आणि वृद्धांचे आरोग्य खालावू शकते.\nजावाजी थिटे म्हणाले, अनेक सफाई कर्मचारीच कचरा पेटवून देताना दिसतात. त्यामुळे सकाळी या भागात सर्वत्र धूर पसरलेला असतो. त्याची झळ परिसरातील झाडांना बसते. रस्त्याने जाणारे नागरिक आणि रहिवाशी यांनाही या धुराचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधितांना सूचना देण्याची आणि कारवाई करण्याची गरज आहे. संदेश झेंडे ब्राझील, चीन आणि मेक्सिकोबरोबरच मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही वरचा क्रमांक लागतो.\n2011च्या जनगणनेनुसार आपल्या देशातील 30 टक्के नागरिक शहरी भागात राहतात. 468 शहरी वसाहतींमध्ये 100 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली तीन शहरे आणि दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेली 53 शहरे आहेत. आणि म्हणूनच घन कचरा व्यवस्थापन हा आजचा ज्वलंत प्रश्न आहे.\nदिपाली कवडे म्हणाल्या, आतापर्यंत पर्यावरणावर गोड गोड बोलणाऱ्या भारताने कृतिशील ब्राझील देशाकडून शिकण्याजोगे खूप आहे. ब्राझीलमध्ये धोरणात्मक आराखडा तयार करून कचरावेचकांच्या सहकारी संस्था स्थापणे आणि संघटन; जागा, आणि सुरक्षिततेसाठी देणे; गाड्या देणे आणि शेड उभारणे; सुलभ पत आणि सामाजिक सुरक्षा अशा गोष्टी केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्राझील कचरावेचकांना प्रतिकिलोमागे सरकारी निधीतून पर्यावरण सेवा शुल्क देते. हे मालाच्या बाजारी किंमतीच्या पेक्षा वेगळे आहे शिवाय वेचकांना मालाचा बाजारी भावदेखील मिळतो. ब्राझीलबरोबर बऱ्याच गटांमध्ये सहभागी होणारा भारत या बाबतीत किती कृती करेल हे बघण्याजोगे आहे.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/palkhi-sohala-new-rath-110554", "date_download": "2018-11-14T03:04:14Z", "digest": "sha1:HYHUNSHKDQ3BAPGF4JWWXBYRTQ36I375", "length": 14062, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "palkhi sohala new rath पालखी सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ | eSakal", "raw_content": "\nपालखी सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nआळंदी - आषाढी वारीत माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी देवस्थानने देणगीद्वारे सुमारे २२ लाख रुपये किंमतीचा १२० किलो वजनाचा जर्मन सिल्व्हर पद्धतीचा नक्षीदार चांदीचा आकर्षक रथ बनविला आहे. हा रथ एका भाविकाने देणगीदाखल दिला असून पुण्यातील रमेश मिस्त्री यांनी रथासाठी संपूर्ण कारागिरी केली आहे. दरम्यान उद्या सकाळी दहा वाजता चांदीचा रथ आळंदी देवस्थानला सुपूर्द केला जाणार आहे.\nआळंदी - आषाढी वारीत माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी देवस्थानने देणगीद्वारे सुमारे २२ लाख रुपये किंमतीचा १२० किलो वजनाचा जर्मन सिल्व्हर पद्धतीचा नक्षीदार चांदीचा आकर्षक रथ बनविला आहे. हा रथ एका भाविकाने देणगीदाखल दिला असून पुण्यातील रमेश मिस्त्री यांनी रथासाठी संपूर्ण कारागिरी केली आहे. दरम्यान उद्या सकाळी दहा वाजता चांदीचा रथ आळंदी देवस्थानला सुपूर्द केला जाणार आहे.\nमाउलींचा पालखी सोहळा यंदाच्या वर्षी ६ जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. मात्र गेल्या वर्षी रथाबाबत थोडासा वाद निर्माण झाला होता. पुण्यातील लष्कराच्या आरएडी विभागाने बनविलेला चांदीचा रथ परत नेला असल्याने देवस्थानने मागील वर्षी जुनाच रथ वापरला होता. दहा वर्षांपूर्वी देवस्थानने बनविलेला आणखी एक चांदीचा रथ वादात सापडल्याने काही विश्वस्तांना पदमुक्त करण्यात आले होते. अद्याप त्याबाबत वाद न्यायिक स्तरावर आहे. यामुळे देवस्थानने यंदाच्या वर्षी नव्याने रथ बनविण्याची भूमिका घेतली आणि त्यासाठी त्यांना पुण्यातील मावळ भागातील देणगीदार मिळाला. पालखी सोहळ्यासाठी सध्या रथ सज्ज असून पुण्यातील भिलारवाडीतील रमेश मिस्त्री, राजेंद्रभाई मिस्त्री, प्रकाश मिस्त्री यांच्यासह नऊ जणांनी यासाठी नक्षीदार कोरीव काम केले आहे.\nउद्या सकाळी (ता.१८) दहा वाजता आळंदी देवस्थानमध्ये रथाचा अर्पण सोहळा होणार आहे. यासाठी सोहळाप्रमुख ॲड विकास ढगे, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, योगेश देसाई, अजित कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.\nरथाची लांबी बारा फूट असून रुंदी सहा फूट आणि उंची तेरा फूट आहे. रथाच्या वरच्या बाजूने सोन्याचा मुलामा दिलेले तीन घुमट बसविण्यात आले आहेत. अकरा कळस, दहा महिरपी, आठ खांब आणि त्यावर गरूड आणि मारुतीची मूर्ती कोरण्यात आली आहे. रथाच्या वरच्या बाजूने पावसाचे पाणी जाण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. सुमारे चार महिने रथासाठी कोरिव काम करण्यात आल्याची माहिती रमेश मिस्त्री यांनी दिली.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/One-Death-in-Jeep-Accident-In-Beed/", "date_download": "2018-11-14T02:30:04Z", "digest": "sha1:V5QZ7BXDZRKX5WOPD5QDI3PCUFUXGIXX", "length": 5097, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रा.पं. निकाला ऐकायला जाताना अपघात; एक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ग्रा.पं. निकाला ऐकायला जाताना अपघात; एक ठार\nजीप पलटी झाल्याने एकाचा मृत्यू; सात जखमी\nग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंबा रस्त्यावर उलटली. यात नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (३४) यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण जखमी आहेत. ही घटना आज (बुधवार दि.27) सकाळी पावणे दहा वाजता घडली.\nबीड तालुक्यातील नेकनूर ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले होते. बीड तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन त्याचे निकाल जाहीर होणार आहेत. भाजपचे विद्यमान सरपंच अर्शद अन्वर या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. बुधवारी सकाळी निकाल ऐकण्यासाठी अर्शद अन्वर त्यांचे बंधू शेख वशीद व सदस्यपदाचे काही उमेदवार जीप (क्र. एमएच ४४ जी- २१८) मधून बीडला येत होते. प्रमिलादेवी महाविद्यालयासमोर चालकाचा ताबा सुटल्याने जीप रस्त्याकडेला ६० फूट अंतरावर शेतात जाऊन उलटली. वशीद अन्वर स्वत: जीप चालवत होते. जीपखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सरपंच अर्शद अन्वर, मयूर काळे, बिभीषण शिंदे, अरशमीद सय्यद, रशीद पठाण, सलमान सय्यद व गुड्डू काझी हे जखमी झाले आहेत.\nजीप पलटी झाल्याने एकाचा मृत्यू; सात जखमी\nलातूरच्या माजी महापौरावर प्राणघातक हल्ला\nनांदेड जिल्‍हा परिषदेच्या माजी सदस्याची हत्या\nलातूर : मोबाईल चोरीच्या संशयावरून युवकाचा खून\nतुळजापूर : आजपासून शाकंभरी नवरात्र महोत्सव\nक्रुझर झाडावर आदळून दोन ठार, पाच जखमी\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/pressure-washers/cheap-pressure-washers-price-list.html", "date_download": "2018-11-14T02:53:30Z", "digest": "sha1:6MAFZDC6TVKHJ4NN7ZUMMDKWVJ72IRZX", "length": 10732, "nlines": 210, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये प्रेमसुरे वॉशर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nCheap प्रेमसुरे वॉशर्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त प्रेमसुरे वॉशर्स India मध्ये Rs.199 येथे सुरू म्हणून 14 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. लावी 7 स्प्रे सेटिंग मल्टि युटिलिटी वेहिकले वर होमी कॅलेणींग & वॉशिंग अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर Rs. 254 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये प्रेमसुरे वॉशर्स आहे.\nकिंमत श्रेणी प्रेमसुरे वॉशर्स < / strong>\n762 प्रेमसुरे वॉशर्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 21,999. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.199 येथे आपल्याला फुटावा कॉपर गन हेड कार हिंग प्रेमसुरे वॉशर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 770 उत्पादने\nशीर्ष 10 प्रेमसुरे वॉशर्स\nशोरॉकेर्स द्स४३६२ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nGencliq ह्येब्ये हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nग्लोबलपार्टनर Squirt गन व१ अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\nरॉमिक एफ १०म Squirt गन ग्रीन अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\nशोरॉकेर्स घ्५४३२ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nलावतो ||Pressure हिंग प्रेमसुरे वॉशर\nलावतो बाई १०म हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nग्लोबलपार्टनर Squirt वॉटर गुं०८ अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\nमक 10 मीटर हिंग प्रेमसुरे वॉशर\nGencliq कारवाहसतबीबगं००१ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nमक स्९१ अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\nGencliq क्सयूव्ही 500 हिंग प्रेमसुरे वॉशर\nलावतो द्य्ना१ हिंग प्रेमसुरे वॉशर\nबिर्दय 101 अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\nइंडिअमरिन squirtgun 04 अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\nGencliq बिगचव०००३२ A हिंग प्रेमसुरे वॉशर\nशोरॉकेर्स ग्स५३८७ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nशोरॉकेर्स फॅ४३६७ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nशोरॉकेर्स फॅ११०९ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nजिया वसकव 0012 अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर हिंग प्रेमसुरे वॉशर\nअल्पयोग स्प्रे बाटली हिंग प्रेमसुरे वॉशर\nकार्यं डायनॅमिक 7 इन 1 हिंग प्रेमसुरे वॉशर\nस्टारवीं वॉटर ||Pressure वॉशर हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nलावतो बाई L १०म अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/engineer-jai-singh-sadhu-kamble-passed-away-in-mayani/", "date_download": "2018-11-14T02:57:31Z", "digest": "sha1:PEFUAXVOWTEUELJKSBF4P36VAKMAKLL6", "length": 22023, "nlines": 230, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "मायणी येथील पहिले दलित इंजिनियर जयसिंग साधू कांबळे यांचे निधन - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा खटाव मायणी येथील पहिले दलित इंजिनियर जयसिंग साधू कांबळे यांचे निधन\nमायणी येथील पहिले दलित इंजिनियर जयसिंग साधू कांबळे यांचे निधन\nमायणी :- मायणी येथील दलित पहिला दलित डिग्री इंजिनियर जयसिंग साधू कांबळे यांचे वयाच्या 73 व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले त्यांच्याविषयी-\nजयसिंग साधू कांबळे यांचा जन्म 1945 आली एका गरीब दलित कुटुंबात झाला तीन भाऊ व चार बहिणी असा घरात जन्म झाल्याने घरात अठरा विश्व दारिद्र्य वडील आई रोजगार करून या मुलांना खाऊ घालायचे लहानपणापासून त्यांना शिक्षणाची आवड कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याने शाळेत त्यांच्या पहिला नंबर असायचा पण त्यांना लहानपणी शाळेत जातीची जातीयतेचे चटके बसायचे सवर्ण मुलगी मुले त्यांना मिसळून घेत नसत परंतु शिक्षणाची ओढ कमी होत नसेल दुसऱ्या मुलांकडून पुस्तके घेऊन रात्री झोपडीत बसून दिव्यावर अभ्यास करणारे व्यासंगी विद्यार्थी होते पुढे मॅट्रिक पास झाल्यानंतर केवळ स्कॉलरशिप वर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले अनेक वेळा अर्धपोटी राहून सुद्धा शिक्षणाचा वसा त्यांनी सोडला नाही विलिंग्डन कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पाठवणारे खात्यात नोकरी मिळाली असताना नोकरी करत असताना त्यांनी आपल्या खटाव तालुक्यात म्हासुरणे आंबे दर वाडी याठिकाणी पाझर तलावाचे काम पूर्ण केले तर केरवाडी मध्यम प्रकल्पावर एक जबाबदारी अधिकारी म्हणून कार्य केले पुढे नाशिक येथे कार्यकारी अभियंता झाल्यावर त्यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक कामे पूर्ण केली पण त्यांना मायभूमीची असायची.\nआपला समाज शिकला पाहिजे तो संघटित झाला पाहिजे समाजातील महिलांना समाजात स्थान मिळाले पाहिजे यासाठी ते रात्रंदिवस झटत असत आपल्या पगारातील काही ते आपल्या समाजातील म्हणून देत असत त्यांची मुलगी डॉक्टर असून तिने पुणे का त्याला ज्या ठिकाणी भव्य हॉस्पिटल उभारले आहे असून गोरगरिबांची सेवा करत आहे तर मुलगा उच्चशिक्षित असूनही शेती हा उत्तम व्यवसाय करत आहे त्याची पत्नी श्रीमती ज्योत्स्ना हीच उत्तम गृहिणी असून तिने आयुष्यभर आपल्या प्रतिसाद दिल्याने संसार कसा करावा याचा आदर्श समाजाला घालून देणार आहे तुमच्या कार्याला सलाम ही शब्दसुमनांची\nPrevious Newsसुंदरगडावर साजरा झाला शाही दसरा… लुप्त पावलेली परंपरा शिवमावळ्यांच्या प्रयत्नाने पुन्हा सुरु\nNext Newsपुसेसावळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बुथ कमेटीची बैठक संपन्न\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nपुसेसावळी – चोराडे रस्त्यावरील नांदणी पुलाचे काम पूर्ण झाल्याने पुलावरुन वाहतुक सुरु\nखा. उदयनराजे भोसले यांनी केली पोळच्या फार्म हाऊसची पाहणी\nफलटण येथे संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने निषेध मोर्चा\nसातारा पालिकेच्या नगराध्यक्षांवर गटबाजीचा दबाव : आ. शिवेंद्रराजे ; जिल्हाधिकार्‍यांनी पालिकेच्या कारभाराची चौकशी करावी\nसातारा जिल्ह्यातील दूरदर्शनची 6 लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय\nवादळी वार्‍याने लाखो रुपयांची वित्तहानी\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-ipl/", "date_download": "2018-11-14T02:49:13Z", "digest": "sha1:I35OGPFSILNIGQH6736ZDSOV554EWA42", "length": 2810, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "लाईव्ह ipl | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\nमस्त असा वायरलेस कि-बोर्ड आणि वायरलेस माऊस… संगणकाचा टेबल आता रिकामा रिकामा दिसत आहे. आज 2know.in पन्नास धावा फटकावून फिप्टी साजरी करत …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/cartoons/?filter_by=featured", "date_download": "2018-11-14T02:16:58Z", "digest": "sha1:L2YVBEG7HNPKRHB3YBWNEVGIEYXRMK4U", "length": 15131, "nlines": 233, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "तडका Archives - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nतडका – ०३ जुलै २०१६\nराजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी घेतला उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा\nऔद्योगिक विकास महामंडळ कार्यालयातील लिपिक प्रवीण मरळे लाचलुचपतच्या जाळ्यात\nनियतीने मारले , पण ‘कृष्णा’ने तारले ; दोन्ही हात...\n‘डॉक्टर डेथ’च्या फार्म हाऊसवरील 2 खड्डे कोणासाठी\nभाजपा नगरपालिका स्वबळावर लढविणार : काळेकर\nभादेनंतर आता दोन बिबट्यांचा मुक्काम वाठारमध्ये\nकोरेगावात सुमारे 82 टक्के मतदान\nएलईडी टेंडरच्या फाईल विनाच 30 लाखाचे बिल अदा\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/tag/nashik/", "date_download": "2018-11-14T02:26:26Z", "digest": "sha1:TSFNOIFE5OXSOUSOLALRGFUNMSV6YGCW", "length": 8404, "nlines": 185, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "nashik | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \n६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव \nमुंबई- सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. खचून जाऊन आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात…\nनंदूरबारमध्ये टेम्पो व अॅपे रिक्षाचा भीषण अपघात 7 जणांचा जागीच मृत्यू .\nमालेगाव-सटाणा रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातातसात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी नंदुरबार जिल्ह्यातही भीषण अपघाताची दुसरी घटना घडली. हे…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-pm-narendra-modi-will-address-rally-in-surat-today-5763496-PHO.html", "date_download": "2018-11-14T03:30:38Z", "digest": "sha1:3ROQAW5PKYYOUZZOHORGK5FHIUK5VHTQ", "length": 12648, "nlines": 173, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PM Narendra modi will address rally in Surat today | मोदींना नीच म्‍हटल्‍याबद्दल अय्यर काँग्रेसमधून निलंबित, राहुल यांच्‍या सांगण्‍यावरुन मागितली माफी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमोदींना नीच म्‍हटल्‍याबद्दल अय्यर काँग्रेसमधून निलंबित, राहुल यांच्‍या सांगण्‍यावरुन मागितली माफी\nगुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी आपल्याच पक्षाला हादरा दिला\nनवी दिल्ली/ सुरत- गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी आपल्याच पक्षाला हादरा दिला. पंतप्रधान मोदींचा उल्लेख करताना त्यांनी ‘नीच’ शब्द वापरला आणि मोदींसह भाजपने ही संधी साधली. मणिशंकर यांचा उल्लेख करत प्रत्येक सभेत त्यांनी काँग्रेसला घेरले. मोदींनी सुरत येथे अय्यर यांचे वक्तव्य गुजरातचा अपमान असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘मी भलेही नीच जातीचा, पण कामे उच्च केली आहेत.’ दरम्यान, भाजप नेते काँग्रेसला घेरण्यासाठी मैदानात उतरली, तर काँग्रेसने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. राहुल यांनी ट्विटरवर अय्यरना माफी मागण्यास सांगितले. १० मिनिटांनी अय्यर खुलासा करत राहिले. यादरम्यान राहुल यांनी रात्री १०च्या सुमारास त्यांना पक्षातून निलंबित केले.\nद ग्रेट इंडियन पॉलिटिकल थिएटर\n> नरेंद्र मोदी : १२.०० वाजता, नवी दिल्ली\n- राहुल यांना टोमणा : बाबासाहेबांवर मते मागणाऱ्यांना आता बाबा भोले आठवले\nआंबेडकर सेंटर उभारणीचा निर्णय १९९२ मध्ये होऊनही २३ वर्षे काहीच झाले नाही. बाबासाहेबांच्या नावावर मते मागणाऱ्यांना बाबा भोले आठवत आहेत. एका कुटुंबासाठी बाबासाहेबांचे योगदान मिटवण्याचा प्रयत्न झाला.\n> मणिशंकर अय्यर: २.५० वाजता, नवी दिल्ली\n- अांबेडकरांची स्वप्ने साकार करण्यात नेहरू यांनी मोठे योगदान दिले होते\nअांबेडकरांच्या स्वप्नपूर्तीत नेहरूंचे मोठे योगदान हाेते. आता त्या परिवाराबाबत इतक्या गलिच्छ बाबी बाेलाल. ही व्यक्ती नीच प्रवृत्तीची आहे. त्याच्यात सुसंस्कृतपणा नाही. अशा प्रसंगी इतके घाणेरडे राजकारण का\n> नरेंद्र मोदी : ४.२० वा. सुरत\n- या अपमानाचा बदला मतपेट्यांतून दिसेल\nअय्यर म्हणतात मोदी नीच जातीचा आहे. हा गुजरातचा अपमान आहे. मोगली संस्कार असलेल्यांना माझ्यासारख्यांचे चांगले कपडे सहन होत नाही. तुम्ही आम्हाला गाढव, नालीतील किडा संबोधले. गुजरातच्या पुत्राच्या अपमानाचा बदला कसा घेतला जातो हे १८ तारखेला मतपेट्याच सांगतील.\n> राहुल गांधी : ५.०२वा, ट्विट\n- पीएमची भाषा वाईट, मात्र काँग्रेसी संस्कृती वेगळी\nकाँग्रेसविरुद्ध भाजप आणि पंतप्रधानही खालची भाषा वापरतात. मात्र काँग्रेसचा वारसा वेगळा आहे. पीएमसाठी अय्यर यांच्या भाषेचे समर्थन करत नाही. यासाठी ते माफी मागतील, अशी आशा आहे.\n>मणिशंकर अय्यर : ५.१२ वाजता\n- मी फ्रीलान्स काँग्रेसी; हिंदी भाषिक नाही, जर चुकीचे बोलून गेलो असेल तर सॉरी...\nमुश्किलीने हिंदी शिकलो. लो (Low) या इंग्रजी शब्दाचा अनुवाद करून ‘नीच’ म्हणालो. लो बॉर्न म्हणजे खालच्या जातीत जन्मलेला, असा माझा अर्थ नव्हता. नीचचा अर्थ लो बॉर्न असेल तर माजरत (माफी) मागतो. सॉरी...\nपुढील स्‍लाइडवर वाचा, अय्यर यांची आत्मघाती वक्तव्ये...\nअय्यर यांची आत्मघाती वक्तव्ये\n- मोदी २१व्या शतकात कधीही देशाचे पंतप्रधान होणार नाहीत. येथे चहा वाटू इच्छित असतील तर आम्ही जागा देऊ. (जानेवारी २०१४ मध्ये काँग्रेसच्या सभेत.)\n- जहांगीरच्या जागी शहाजहान आले, तेव्हा काय निवडणूक झाली शहाजहानच्या जागी जेव्हा औरंगजेब आले तेव्हा निवडणूक झाली होती शहाजहानच्या जागी जेव्हा औरंगजेब आले तेव्हा निवडणूक झाली होती अगोदरच निश्चित होते, राजाचा वारस हाच राजा होईल... परंतु लोकशाहीत निवडणूक होत असते.\n(४ डिसेंबरला राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली तेव्हा.)\nअय्यर म्हणतात मोदी नीच जातीचा आहे. हा गुजरातचा अपमान आहे. या अपमानाचा बदला मतपेट्यांतून दिसेल, असे मोदी गुरुवारी सुरत येथे म्‍हणाले.\nकरवाचौथला डान्सद्वारे इंटरनेटवर खळबळ माजवणाऱ्या मम्मीच्या सक्सेसमागे या व्यक्तीचा आहे हात\nजन्मदात्यानेच केले आपल्या मुलीसोबत दुष्कर्म, मुलगी 11 वर्षाची असल्यापासून करत होता बलात्कार; मुलीने आईला सांगितले पण तरीही नाही सुधारला राक्षस\nआई नोकरीवर जाताच बाप-आजोबा मित्रांना घेऊन करायचे अडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आई म्हणाली स्वप्नातही केला नव्हता विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/force-to-disclose-the-name-of-the-father/articleshow/62905920.cms", "date_download": "2018-11-14T03:40:51Z", "digest": "sha1:3SCQVNRGNN6NOGVOZDIV4ZBDEUZG7BZE", "length": 13544, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: force to disclose the name of the father - जन्मदात्याचे नाव उघड करण्याची सक्ती | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nजन्मदात्याचे नाव उघड करण्याची सक्ती\nएकल मातांना बाळाच्या जन्मदाखल्यात जन्मदात्या पित्याचे नाव उघड करण्याची सक्ती केली जाऊ नये, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने सन २०१५मध्ये दिलेला आहे. मात्र, 'टेस्ट ट्यूब' तंत्राने एका अविवाहित महिलेने जन्म दिलेल्या मुलीच्या जन्मदाखल्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी मुंबई महापालिकेने आग्रह धरला...\nजन्मदात्याचे नाव उघड करण्याची सक्ती\nएकल मातेची महापालिकेविरोधात न्यायालयात धाव\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nएकल मातांना बाळाच्या जन्मदाखल्यात जन्मदात्या पित्याचे नाव उघड करण्याची सक्ती केली जाऊ नये, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने सन २०१५मध्ये दिलेला आहे. मात्र, 'टेस्ट ट्यूब' तंत्राने एका अविवाहित महिलेने जन्म दिलेल्या मुलीच्या जन्मदाखल्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी मुंबई महापालिकेने आग्रह धरला असून, या मातेने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी महापालिकेकडे उत्तर मागितले आहे.\nनालासोपारामधील या ३१ वर्षीय अविवाहित मातेने ऑगस्ट २०१६मध्ये 'टेस्ट ट्यूब' मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मदाखल्यासाठी अर्ज करताना वडिलांच्या नावाचा रकाना रिक्त ठेवण्याची इच्छा या मातेने व्यक्त केली. मात्र, जन्मनोंदणी विभागाने त्यास नकार दिला. त्यामुळे या एकल मातेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. न्या. अभय ओक व न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीस आली असून, खंडपीठाने महापालिकेकडून उत्तर मागवले आहे. त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.\nअन्य एका प्रकरणात विवाहानंतर बाळाला जन्म दिलेल्या २२ वर्षीय एकल मातेने बाळाच्या जन्मदाखल्यातून वडिलांचे नाव काढण्याची विनंती मुंबई महापालिकेला केली होती. मात्र, पालिकेने त्यासही नकार दिला आहे. त्यामुळे या महिलेनेही उच्च न्यायालयात रिट याचिका केली आहे. 'राज्य सरकारच्या नियमांप्रमाणे जन्म किंवा मृत्यूच्या दाखल्यात काही चूक आढळली तरच त्यात बदल करण्याची तरतूद आहे. या प्रकरणात सन २०१३मध्ये बाळाचा जन्मदाखला बनवताना महिलेने स्वत:हूनच जन्मदात्या पित्याचे नाव लिहिले होते. आता केवळ मनपरिवर्तन झाले म्हणून नाव वगळण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही', अशी भूमिका पालिकेने मांडली. त्यामुळे खंडपीठाने जन्मदात्या पित्याला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. जन्मदाखल्यातून नाव वगळण्याची संमती पित्याने दिली आहे का, याची खातरजमा न्यायालय करणार आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nभाऊ कदम यांचा माफीनामा\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\nविरुद्ध दिशेचा दरवाजा उघडला; AC लोकलमध्ये गोंधळ\nविद्यार्थीही ग्राहक, मागू शकतो न्याय: ग्राहक मंच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजन्मदात्याचे नाव उघड करण्याची सक्ती...\nपत्राचाळ लॉटरी विजेते हवालदील...\nबुलेट ट्रेनच्या चाचण्या पूर्ण...\nमुख्याध्यापकांवर ‘कस्टोडिअन’च्या जबाबदारीचा भार...\nबिल्डरला दणका, याचिका न्यायालयाने फेटाळली...\n‘मेरिट ट्रॅक’वर तूर्तास कारवाई नाही...\nकॉलेजांत साजरा करा शिवजयंती सप्ताह...\nमेट्रोच्या कामात गर्दुल्ल्यांचा त्रास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-14T03:04:31Z", "digest": "sha1:7UOMHL5TGDXMWH3NMOFD5ZY3PC5USGD5", "length": 7225, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुठल्याही परिस्थितीत भाजपाला यशस्वी होऊ देणार नाही-मायावती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकुठल्याही परिस्थितीत भाजपाला यशस्वी होऊ देणार नाही-मायावती\nनवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीत माझ्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करुन माझ्यामध्ये आणि समाजवादी पार्टीमध्ये भांडण लावून देण्याचा भाजपाचा उद्देश होता. पण मी कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही असे बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितले.\nमायावती गरम डोक्याची आहे, ती लगेच समाजवादी पार्टीबरोबर आघाडी मोडण्याचा निर्णय घेईल असे भाजपाला वाटत आहे. पण मी कुठल्याही परिस्थितीत भाजपाला यशस्वी होऊ देणार नाही. मी भाजपाची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही मायावती म्हणाल्या.\nशुक्रवारी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने मोर्चेबांधणी केल्यामुळे मायावतीच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. भाजपाच्या अनिल अग्रवाल यांनी बहुजन समाज पार्टीच्या भीम राव आंबेडकर यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. उत्तर प्रदेशातून एकूण १० उमेदवार राज्यसभेवर जाणार होता. त्यात भाजपाच्या आठ आणि समाजवादी पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय सुनिश्चित होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमाता-पित्यांचा आशीर्वाद हा सर्वश्रेष्ठ\nNext articleठोस आर्थिक तरतूद नसल्याने घोषणा फसवी\nशक्‍तीप्रदर्शनाने भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरू\nकोल्हापूरात नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर\nआमदार अनिल गोटे महापौरपदाच्या रिंगणात\nआघाडीचा निर्णय झाला, पण पुण्याच्या जागेविषयी चर्चा नाही\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%80-20-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-8/", "date_download": "2018-11-14T02:39:28Z", "digest": "sha1:R65IMNLUKWM73UVX7KHKZ35DZK3G7AUV", "length": 8642, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तिरंगी टी-20 क्रिकेट मालिकाः भारताचे इंग्लंडसमोर 199 धावांचे आव्हान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतिरंगी टी-20 क्रिकेट मालिकाः भारताचे इंग्लंडसमोर 199 धावांचे आव्हान\nमुंबई – तिरंगी टी-20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करुन इंग्लंड समोर 199 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय संघाने खेळाची सुरुवात चांगली केली. सलामी जोडी स्मृती मंधाना आणि मिताली राजने सुरुवातीची ओवर सावधपणे खेळून नंतर धडाकेबाजी सुरू केली. मंधाने 76 तर मिताली राजने 53 धावा केल्या आहेत. आता भारताच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. प्रथम गोलंदाजीला सरुवात अनुभवी झुलन गोस्वामीने केली आहे.\nइंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारताला खेळाची सुरुवात चांगली करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या लढतील पराभूत झालेला भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला आहे. भारताने विजय मिळवल्यास अंतिम फेरीतील स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आशा टिकून राहणार आहेत.\nआयसीसी चॅम्पियनशीपच्या ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत भारताला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला. यामुळे या सामन्यात विजय मिळवणे भारतासाठी मोठे आव्हान आहे. सलामी चांगली होऊनही मधल्या फळीतील फलंदाजांकडून चांगली खेळी होत नाही. याचाच फटका भारतीय महिला संघाला बसतो आहे. गोलंदाजीत अनुभवी झुलन गोस्वामीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव आणला. मात्र तिला शिखा पांडे आणि रुमेली धर यांची साथ मिळाली नाही. तर दुसरीकडे स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठ विकेट राखून विजय मिळवल्याने इंग्लंडच्या संघातील महिलांचा आत्मविश्वास उंचावला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वावलंबन विमा योजना सुरु करण्याची मागणी\nNext articleसमस्या सोडविण्यासाठी नोटरींनी एकत्र यावे\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा 17 नोव्हेंबरपासून\n#PAKvNZ Odi Series : तिसरा सामना रद्द, मालिका बरोबरीत\nबंदोबस्तासाठी आता 50 लाख शुल्क\nन्यूझीलंडचे खेळाडू संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध असणार\n‘कुलदीप यादव’ची क्रमवारीत हनुमान उडी\nशिखरचे फॉर्मात येणे ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे : रोहित शर्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/editorial-on-pm-modi-and-amit-shah-election-strategy/", "date_download": "2018-11-14T03:08:50Z", "digest": "sha1:OS67F2DPA2DUJHFQS4AG2CLRK6RIKFPW", "length": 26759, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "चला, ‘संपर्क’ खेळू या! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nचला, ‘संपर्क’ खेळू या\nश्री. अमित शहा यांचे लक्ष्य लोकसभेतील किमान ३५० जागांचे व तेही स्वबळावर जिंकण्याचे आहे. त्यांच्या जिद्दीस सलाम करावा लागेल. देशात पेट्रोलचा भडका उडून महागाईचा वणवा पेटला आहे, शेतकरी संपावर आहेत व शेतकऱ्यांशी सरकारचा संपर्क तुटल्याने संप मोडून काढण्याचे काम सुरू आहे. पालघर साम, दाम, दंड, भेदाने जिंकले तसे साम, दाम, दंड, भेद वापरून शेतकरी संप मोडून काढू असेच जणू सुरू आहे. अशा परिस्थितीत मोदी जगात व शहा देशात संपर्क मोहीम राबवत आहेत. त्यांच्या संपर्क कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच\nभारतीय जनता पक्षाने एक व्यापक संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी हे जगभ्रमणावर तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशभ्रमणावर आहेत. एनडीएतील घटक पक्षांना श्री. शहा भेटणार आहेत म्हणजे नक्की काय करणार आहेत व ते नेमके आताच म्हणजे पोटनिवडणुकांत भाजपची धूळधाण उडाल्यावरच का भेटत आहेत, हासुद्धा प्रश्नच आहे. २०१९च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच आहे. पालघर पोटनिवडणुकीतील निकालाने शिवसेनेचे ‘स्व’बळ दाखवून दिले आहेच. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या संपर्क अभियानामागे २०१९च्या सार्वत्रिक निवडणुका हे एक कारण होऊ शकते; पण मुळात सरकार पक्षाचा जनतेशी संपर्क तुटला आहे व त्यामागची कारणे शोधायला हवीत. शिवसेनेसारखे पक्ष हे कायम जनसंपर्क, जनाधार यावरच वाटचाल करीत असतात व त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी, लढण्यासाठी कोणत्याही ‘पोस्टर बॉय’ची गरज नसते. गरजेनुसार पोस्टरवरची चित्रे बदलायची व मते मागायची हे धंदे आम्ही केले नाहीत. आता पालघर निवडणुकीचेच पहा… या निवडणुकीत भाजपच्या पोस्टरवरून मोदी, शहा अनेक ठिकाणी गायब झाले व त्या जागी स्व. चिंतामण वनगांचे फोटो आले. चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी त्यास आक्षेप घेऊनही भाजपवाले मोदींच्या नावाने नव्हे तर वनगांच्या नावाने मते मागत राहिले; पण काँग्रेसचे गावीत यांचा विजय होताच भाजपवाले आनंदाने नाचू लागले व विजयाच्या\nव पुन्हा मोदी, शहा आले. त्यामुळे कधी कुणाशी संपर्क ठेवायचा व तोडायचा याची ‘व्यापारी गणिते’ ठरलेली असतात. आंध्रातील चंद्राबाबू नायडू यांनी भाजपशी संपर्क तोडला आहे. त्यामुळे श्री. शहा यांच्या संपर्क अभियानात नायडू भेटीचाही समावेश आहे काय चंद्राबाबू नसतील तर आंध्रात जगनमोहन रेड्डी संपर्कासाठी तयार आहेतच. खरेतर सध्या सगळ्यात मोठा संपर्क घोटाळा बिहारात सुरू आहे. नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड व भाजपचे संयुक्त सरकार बिहारात आले; पण या दोघांमध्ये दुसरा, तिसरा मधुचंद्र संपत आल्याचे दिसत आहे. नितीश कुमार यांचे सहकारी के.सी. त्यागी यांनीच कुरबुरीस तोंड फोडले असून भाजपला मित्रांची फिकीर नाही, असे त्यांनी सांगितले. याच वेळी नितीश कुमार यांनीही ‘नोटाबंदीमुळे नक्की देशाचा काय फायदा झाला चंद्राबाबू नसतील तर आंध्रात जगनमोहन रेड्डी संपर्कासाठी तयार आहेतच. खरेतर सध्या सगळ्यात मोठा संपर्क घोटाळा बिहारात सुरू आहे. नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड व भाजपचे संयुक्त सरकार बिहारात आले; पण या दोघांमध्ये दुसरा, तिसरा मधुचंद्र संपत आल्याचे दिसत आहे. नितीश कुमार यांचे सहकारी के.सी. त्यागी यांनीच कुरबुरीस तोंड फोडले असून भाजपला मित्रांची फिकीर नाही, असे त्यांनी सांगितले. याच वेळी नितीश कुमार यांनीही ‘नोटाबंदीमुळे नक्की देशाचा काय फायदा झाला’ असा प्रश्न उपस्थित केला आहेच. सुरुवातीला नितीश कुमार हे ‘नोटाबंदी’चे वकील होते व नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार संपेल, काळा पैसा बाहेर येईल, अशा स्वप्नरंजनात होते. त्याच स्वप्नावस्थेत त्यांनी भाजपशी गांधर्व विवाह करून नवा ‘संपर्क’ निर्माण केला. आता ते स्वप्नातून जागे झाले आहेत. या गांधर्व विवाहानंतर बिहारात नितीश कुमार यांचा जनाधार खचू लागला आहे. लालू यादव यांना तुरुंगात पाठवल्याने बिहारचे मैदान मोकळे होईल हा त्यांचा भ्रमही तुटला. बिहारमधील सर्वच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांत भाजप-जेडीयू आघाडीचा पराभव झाला आहे व लालू यादव जिंकले आहेत. त्यातच आता\nजदयु आणि भाजपचे वाजले आहे. बिहारातील निवडणुका मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढायच्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यावरून दोघांत खणाखणी सुरू झाली आहे. नितीश कुमार यांचा चेहरा आगामी निवडणुकीत चालणार नाही. त्यामुळे मोदीच पोस्टरवर हवेत हा भाजपचा आग्रह जेडीयूवाले मानायला तयार नाहीत. त्यामुळे बिहारात संपर्क घोटाळा सुरू झाला आहे. अर्थात भाजपबरोबर जाणे म्हणजे स्वतःच्या स्वतंत्र जनाधाराचा स्वतःहून गळा घोटण्यासारखे आहे, असे वाटणारे अनेक जण आहेत. तिकडे राजस्थान, मध्य प्रदेशातही सत्ताबदलाचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातही सत्ताबदल अटळ आहे. श्री. अमित शहा यांचे लक्ष्य लोकसभेतील किमान ३५० जागांचे व तेही स्वबळावर जिंकण्याचे आहे. ३५० जागा भाजपास मिळतील तेव्हाच अयोध्येत राम मंदिर उभारू, असा विडा त्यांनी उचलला आहे. त्यांच्या जिद्दीस सलाम करावा लागेल. देशात पेट्रोलचा भडका उडून महागाईचा वणवा पेटला आहे, शेतकरी संपावर आहेत व शेतकऱ्यांशी सरकारचा संपर्क तुटल्याने संप मोडून काढण्याचे काम सुरू आहे. पालघर साम, दाम, दंड, भेदाने जिंकले तसे साम, दाम, दंड, भेद वापरून शेतकरी संप मोडून काढू असेच जणू सुरू आहे. अशा परिस्थितीत मोदी जगात व शहा देशात संपर्क मोहीम राबवत आहेत. त्यांच्या संपर्क कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\nआजचा अग्रलेख : हुंकाराचा मुहूर्त\n‘पालघर पोटनिवडणूकीच्या निकालाने शिवसेनेचे स्वबळ दाखवून दिले आहेच’. हे मराठी वाक्य बरोबर आहे का माझ्या मते, ‘पालघर पोटनिवडणूकीच्या निकालाने शिवसेनेला स्वबळाची ( माझ्या मते, ‘पालघर पोटनिवडणूकीच्या निकालाने शिवसेनेला स्वबळाची () जाणीव झालीच’, हि योग्य रचना वाटते. तरी भाषातज्ञांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/technology-2/features-of-new-models-of-iphone-269721.html", "date_download": "2018-11-14T03:07:46Z", "digest": "sha1:33TSIINLC7SPQIWMQ3P3DMDVYJDQHCEQ", "length": 4141, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'हे' आहेत आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचे धमाकेदार फिचर्स–News18 Lokmat", "raw_content": "\n'हे' आहेत आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचे धमाकेदार फिचर्स\nया दोन्ही मॉडेल्सची 15 सप्टेंबरपासून नोंदणी सुरु होईल\nस्नेहल पाटकर, प्रतिनिधी13 सप्टेंबर: अ‍ॅपलनं आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस या दोन नवीन स्मार्टफोन्सची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. तर या दोन्ही मोबाईलचे काही फिचर्स जाणून घेऊ याआयफोन 8\n-6 कोअर A11 बायोनिक प्रोसेसर,-ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनसह-12 मेगापिक्सल्सचा रिअर कॅमेरा,तसंच आयफोन 8 64 आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.आयफोन 8 प्लस-5.5 इंच एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले-6 कोअर A11 बायोनिक प्रोसेसर ,-12 मेगापिक्सल्सचे ड्युअल रिअर कॅमेरे- कॅमेऱ्याचे f/1.8 अपर्चर- टेलिफोटो लेन्सचं f/2.8 अपर्चर तेही डीपर पिक्सलसोबत.याशिवाय फोर-के व्हिडीओ शूट यामधून करता येईल. तसंच अ‍ॅपल एआर किटच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी अ‍ॅप्सचा यात वापर करता येईल. आयफोन 8 प्लस 64 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. आयफोन 8 प्लस 64 जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटची किंमत 799 डॉलर्स असेल.या दोन्ही मॉडेल्सची 15 सप्टेंबरपासून नोंदणी सुरु होईल आणि अमेरिकेत 22 सप्टेंबरपासून उपलब्ध असेल.\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Palghar-district-why-not-Sangamner/", "date_download": "2018-11-14T02:34:55Z", "digest": "sha1:3ZST7Q5U4FCIZH6APYKUKBBEPARER4XM", "length": 8262, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालघर जिल्हा केला, संगमनेर का नाही? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पालघर जिल्हा केला, संगमनेर का नाही\nपालघर जिल्हा केला, संगमनेर का नाही\nनगर जिल्ह्याचे विभाजन करण्यास विरोध नाही. जिल्ह्याचे मुख्यालय कोणते असावे, असा आग्रही आम्ही कधी धरला नाही. सरकारला नगर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांचे विभाजन करायचेच असेल, तर याबाबतची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच संगमनेर जिल्हा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता. महसूल विभाग संगमनेर तालुक्याकडेच होता. तुमच्या सहीने पालघर जिल्हा होतो, तर मग संगमनेर का नाही झाला असा सवाल विरोधी पक्षनेते राधकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर जिल्हा मागणी कृति-समितीला केला.\nसंगमनेर जिल्हा मागणी कृति- समितीने विरोधी पक्षनेते विखे यांची गुरुवारी लोणी येथे भेट घेतली. आणि जिल्हा विभाजनाबाबत आग्रही भूमिका घेण्याची मागणी केली. शिष्टमंडळाने संगमनेर जिल्हा करण्याबाबतचे सविस्तर निवेदन ना.विखे पाटील यांना सादर केले. शिष्टमंडळातील सदस्यांनी संगमनेरात सुरू असलेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती चर्चेदरम्यान ना. विखे यांना दिली. आतापर्यंत सव्वालाख सह्या नागरिकांच्या झाल्या आहेत. साखळी उपोषणही आम्ही सुरू केले आहे. आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याची भूमिका आपण घ्यावी, अशी मागणी शिष्टमंडळातील सदस्यांनी ना.विखे यांच्याकडे केली.\nराज्यात नगर जिल्ह्याबरोबच पुणे, मालेगाव, बीड, सोलापूर या जिल्ह्यांच्या विभाजनाची मागणीही आता पुढे आली आहे. जिल्हा विभाजनासाठी अशा पद्धतीची आंदोलने सर्वत्र सुरू झाली, तर सरकारपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवून विरोधी पक्षनेते ना. विखे म्हणाले की, प्रशासकीय बाबींबरोबरच जिल्हा विभाजनासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. आर्थिक संकटात असलेले राज्य सरकार जिल्हा विभाजनासाठी आर्थिक तरतूद कशी करणार याकडे लक्ष वेधतानाच शेतकरी कर्जमाफी, सातवा वेतन आयोग याची आर्थिक आव्हान सरकारपुढे आधीच आहेत. त्यामुळे जिल्हा विभाजनाच्या प्रश्‍नाला सरकार कितपत गांभिर्याने घेईल, याकडे त्यांनी शिष्टमंडळाचे लक्ष वेधले.\nसंगमनेर जिल्हा व्हावा, यासाठी कृति-समितीने सुरू केलेल्या आंदोलनाचे गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी कृति- समितीच्या शिष्टमंडळाची भेट मुख्यमंत्र्यांसमवेत आपण घडवून आणू. संगमनेरात सुरू केलेल्या साखळी उपोषणाला भेट देण्यासही मला कोणतीही अडचण नाही. पण संगमनेर जिल्हा होण्यासाठी यापूर्वीच संधी होती. कारण महसूल विभाग आपल्या तालुक्याकडेच होता. पालघर जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णय झाला, त्याचवेळी संगमनेर जिल्हा होण्याचा निर्णय का झाला नाही असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी संगमनेर जिल्हा मागणी कृति-समितीच्या सदस्यांना केला.\nयाप्रसंगी जिल्हा मागणी कृति- समितीचे राजाभाऊ देशमुख, शरद थोरात, अमोल कवडे, निवृत्त प्राचार्य दसरे, रऊप शेख, शिवाजीराव कोल्हे, शाम कर्पे, धनंजय मुर्तडक, किशोर नावंदर, अरुण कुलकर्णी आदी कृति- समितीचे सदस्य, तसेच नागरिक उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Sindhudurg-will-take-milk-from-Mahananda-Dairy/", "date_download": "2018-11-14T03:02:39Z", "digest": "sha1:QCL7XY4SNHSKKP5OXT55PR4LCNWVQIDV", "length": 5224, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांचे दूध महानंदा डेअरी घेणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांचे दूध महानंदा डेअरी घेणार\nसिंधुदुर्गातील शेतकर्‍यांचे दूध महानंदा डेअरी घेणार\nसिंधुदुर्गातील दूध प्रश्‍नाबाबत बुधवारी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या दालनात दुग्धविकास विभागाच्या अधिकार्‍यांसोबत मुंबईत माजी आ. प्रमोद जठार व सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांची बैठक झाली. या बैठकीत सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांचे संकलित केलेले गायीचे दूध महानंदा डेअरी घेणार असल्याचे निश्‍चित झाले. तसेच दूध संघाला उचल म्हणून 25 लाख रु. महानंदाने द्यावे, असे निर्देश ना. जानकर यांनी दिले. केंद्र सरकारच्या मदतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दूध महासंघ सिंधुदुर्गचे पुनर्वसन करण्याचे ठरविण्यात आले.\nसिंधुदुर्गात सध्या गोकूळ दूध संघाने शेतकर्‍यांकडून दूध घेण्याचे बंद केल्याने जिल्ह्यातील दूध व्यावसायिक, शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये कुणी राजकारण करू नये, असे आवाहन प्रमोद जठार यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून जिल्हा दूध संघाने प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली दुग्धविकास मंत्र्यांची भेट घेऊन बैठक आयोजित केली होती. या बैठकीला दुग्धविकास सचिव व सर्व अधिकारी तसेच महानंदा दूध डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक घनश्याम मंगळे, सहसंचालक श्री. वाघ, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी विकास आवटी, दुध संघाचे सचिव श्री. भोसले, दूध संघाचे संचालक श्री. पालकर, सहाय्यक निबंधक आदी उपस्थित होते. सिंधुदुर्गातील दुग्ध व्यवसायास चालना मिळण्याकरिता सर्वोतोपरी मदत करण्याचे निर्देश ना. जानकर यांनी सर्व अधिकार्‍यांना दिले.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Thane-Z-P-Shiv-Sena-win/", "date_download": "2018-11-14T03:27:47Z", "digest": "sha1:XHOA4KZALCMB2SCVQUB7FXXMIZ7W3IBW", "length": 11670, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाणे झेडपीत भगवा इतिहास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे झेडपीत भगवा इतिहास\nठाणे झेडपीत भगवा इतिहास\nठाणे : खास प्रतिनिधी\nराष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषदेमध्ये इतिहास घडविला आणि या जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकवला. शिवसेनेने 53 पैकी 26 जागा जिंकत भाजपचा पुरता धुव्वा उडविला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला प्रखर विरोध करणार्‍या शहापूरमधील शेतकर्‍यांनीही भाजपचे गाजर नाकारत शिवसेेनेवर विश्‍वास दाखविला. पाच पंचायत समित्यांपैकी चार समित्यांवर शिवसेनेचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.\nठाणे जिल्हा विभाजनानंतर झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने सर्व ताकद पणाला लावली होती. भिवंडीत तर सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी आमदार, नगरसेवकांची फौज घेऊन शिवसेना स्टाईलने प्रचार केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन भाजपाचा उधळणारा वारू रोखण्याचे काम केले. शहापूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असताना शिवसेनेने मारली मुसंडी हे त्याचे द्योतक आहे. दुसरीकडे भाजप खासदार कपिल पाटील यांनी एकला चलो रेची भूमिका घेऊन इतर पक्षांना गृहीत धरण्याचे काम केले. त्याचबरोबर पक्षातील इतर आमदारांनाही फारसे महत्व दिले नाही. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे इतर जिल्ह्यातील आमदार, नगरसेवकांनी प्रचाराची धूरा सांभाळली.परंतु ठाणे महापालिकेप्रमाणेच स्थानिक नेत्यांना डावलून खासदारांनी प्रचार, उमेदवार रेटले आणि अपेक्षित पराभव झाला. भाजपला केवळ 14 जागांवर समाधान मानावे लागले.\nभिवंडीतील 20 जागांपैकी फक्त 6 जागांवर कमळ फुलले. यातूनच भाजपबाबतची नाराजी स्पष्ट होते. शिवसेनेला 10 जागा मिळाल्या. मात्र शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा झालेला पराभव हा सेनेच्या जिव्हारी लागला आहे. ठाणे जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकविताना शिवसेनेने शहापूर पंचायत समितीवर निर्विवाद बहुमत मिळविले. 28 जागांपैकी 18 जागा शिवसेनेने जिंकल्या. आमदार पांडुरंग बरोरा यांच्या राष्ट्रवादीला फक्त 6 जागा जिंकता आल्या. भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. आरपीआयने खाते उघडले. खासदार कपिल पाटील यांनी ज्या भिवंडी तालुक्याच्या जिवावर झेडपीवर कमळ फुलविण्याचे स्वप्न पाहिले होते, त्या स्वप्नाला भिवंडीतील मतदारांनी नाकारले. शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा कशी आहे, याची झलक दाखविली आहे. भिवंडीतील 40 गणांपैकी 19 जागांवर शिवसेना तर भाजपला फक्त 17 जागा मिळाल्या. काँग्रेस दोन तर राष्ट्रवादीला एक जागेवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खाते खाते उघडले. दोन जागांचे निकाल राखून ठेवण्यात आलेले आहे. या समिश्र निकालामुळे पंचायत समिती सभापतीसाठी रस्सीखेच होणार आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांमुळे शिवसेनेचा भगवा भिवंडी पंचायत समितीवर झडकण्यास कोणतीही अडचण नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील 8 जागांपैकी पाच जागा जिंकून शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळविले आहे.\nभाजपला फक्त एक जागा मिळाली. दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकून एकाप्रकारे शिवसेनेला बळ दिले आहे. कल्याण पंचायत समितीमध्ये मात्र 12 जागांपैकी पाच जागा जिंकून भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनला आहे. शिवसेनेला चार आणि राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्याने कल्याणचा सुभेदार हा सेना-राष्ट्रवादी आघाडीचाच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांनी मुरबाडचा गड आबाधित राखण्यास यश मिळविले. 16 जागांपैकी 11 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळविला. मात्र त्यांचा खंदा समर्थक तथा ठाणे जिल्हा मध्यवर्धी बँकेचे माजी अध्यक्ष राजेश पाटील यांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार गोटीराव पवार यांच्या मुलाने त्यांचा पराभव केला. दुसरीकडे सिडको माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या पत्नीचा पराभव झाला.\nठाणे झेडपीत भगवा इतिहास\nमुंब्रा-दिवा दरम्यान तांत्रीक बिघाड झाल्याने रेल्‍वे विस्‍कळीत\nएका वर्षात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल : आदित्य ठाकरे\nमुंबई महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढले\nचुका सुधारून कर्जमाफी : मुख्यमंत्री\nपाच मिनिटांचा उशीर जीवावर बेतला (व्हिडिओ)\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/fire-in-solapur-city-bus-depot/", "date_download": "2018-11-14T03:03:33Z", "digest": "sha1:33TMOFPPL2RZIVDRNDZL3AQPDUO3GOJU", "length": 3109, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बुधवार पेठेतील सिटी बस डेपोत आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बुधवार पेठेतील सिटी बस डेपोत आग\nबुधवार पेठेतील सिटी बस डेपोत आग\nबुधवार पेठेतील सिटी बस डेपोत सहा बसला आग लागली. अग्निशामक दलाच्या ४ गाड्यांनी ही आग आटोक्‍यात आणली. आगीचे कारण अद्याप अस्‍पष्‍ट असून, पोलिस उपायुक्त अपर्णा गीते आणि पोलिस आयुक्‍त तांबडे घटनास्‍थळी दाखल झाले आहेत.\nआग नेमकी कशामुळे लागली याची पोलिस चौकशी करत आहेत.\nबुधवार पेठेतील सिटी बस डेपोत आग\nभेसळयुक्‍त डांबराच्या तीन टँकरवर कारवाई\nकचरा संकलनाचे काम ठप्प\nतुळजाभवानीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा\nराजर्षी शाहू समतेचे दीपस्तंभ : शिंदे\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-LCL-first-time-hat-trick-of-uruguay-in-group-5903278-NOR.html", "date_download": "2018-11-14T02:11:18Z", "digest": "sha1:ZWKI45XTGK4ZDOY2GI675CC7YAKEHWYP", "length": 10454, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "First Time Hat-trick of Uruguay In Group | उरुग्वेची प्रथमच गटात विजयी हॅट‌्ट्रिक, ३-० ने जिंकला तिसरा सामना; सुअारेझने केला एक गाेल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nउरुग्वेची प्रथमच गटात विजयी हॅट‌्ट्रिक, ३-० ने जिंकला तिसरा सामना; सुअारेझने केला एक गाेल\nदाेन वेळच्या चॅम्पियन उरुग्वेने सलग तिसऱ्या सामन्यात बाजी मारून िवश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत विजयी हॅटट्रिक नाेंदवली. यासह\nसमारा- दाेन वेळच्या चॅम्पियन उरुग्वेने सलग तिसऱ्या सामन्यात बाजी मारून िवश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत विजयी हॅटट्रिक नाेंदवली. यासह उरुग्वेने अापला किताबाचा दावा मजबूत केला. जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानावर असलेल्या उरुग्वेने अ गटातील अापल्या तिसऱ्या सामन्यात यजमान रशियाचा पराभव केला. उरुग्वेने ३-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. लुईस सुअारेझ (१० वा मि.) अाणि एडिसन कवानीने (९० वा मि.) यांनी गाेल करून उरुग्वेचा विजय निश्चित केला. रशियाच्या चेरीसेवनेही प्रतिस्पर्धी उरुग्वेच्या विजयात माेलाचे एका गाेलचे याेगदान दिले. त्याने २३ व्या मिनिटाला अात्मघाती गाेल करून उरुग्वेची अाघाडी मजबूत केली हाेती. सुरेख गाेल करणारा सुअारेझ हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने सामन्यात दहाव्या मिनिटाला गाेलचे खाते उघडले.\nया संघाने अापल्या वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच गटात विजयाची हॅटट्रिक केली. यासह उरुग्वेने गटात ९ गुणांसह अापले अव्वल स्थान गाठले. दुसरीकडे पराभवामुळे रशियाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. रशियाच्या यंदाच्या स्पर्धेतील हा पहिला पराभव ठरला. रशियाने सलगच्या दाेन विजयांच्या बळावर गटात अव्वल स्थान गाठले हाेते. सलगच्या विजयाने या दाेन्ही संघांनी अंतिम १६ मधील अापला प्रवेश निश्चित केला अाहे.\nयजमान रशियाच्या इगाेर स्माेलनिकाेवला सामन्यातील गैरवर्तन महागात पडले. कारण, याच कारणामुळे त्याला सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला दाेन वेळा यलाे कार्ड दाखवण्यात अाले. मात्र, त्यानंतरही काेणत्याही प्रकारच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. यातूनच त्याला सामन्यात रेड कार्ड दाखवण्यात अाले.\nकवानीचा तिसऱ्या वर्ल्डकपमध्ये गाेल\nउरुग्वे संघाच्या एडिसन कवानीने सामन्यात शानदार गाेल केला. त्याचा हा करिअरमधील तिसऱ्या वर्ल्डकपचा गाेल ठरला. यापूर्वीही त्याने दाेन विश्वचषकांत अापल्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले अाहे.\nसाैदी अरेबिया विजयी; इजिप्तवर केली २-१ ने मात\nसलमान अल फराज (४५+६ वा मि.) अाणि सालेम अल दावासरी (९०+५ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून साैदी अरेबियाला विश्वचषकात विजय मिळवून दिला. या गाेलच्या बळावर साैदी अरेबियाने अ गटातील अापल्या तिसऱ्या सामन्यात इजिप्तचा पराभव केला. या संघाने २-१ अशा फरकाने विजय संपादन केला. इजिप्तसाठी माे. सालेहने २२ व्या मिनिटाला गाेल केला. मात्र, त्याला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. यानंतरही या टीमला पुढची फेरी गाठता अाली नाही. हे दाेन्ही संघ बाहेर झाले.\nसिंधू 29 मिनिटांत विजयी; अश्विनी-सिक्की बाहेर: 2-0 ने जिंकला सामना\nकुस्तीपटू साक्षी येणार असल्याची क्रीडा संचालकांनी खाेटी आवई ठाेकली; चर्चाच नाही, प्रसिद्धीसाठी खाेटारडेपणा\nस्कॉटिश प्रीमियरशिप : स्कॉटलंडच्या फुटबॉल लीगमध्ये चाहत्यांनी प्रशिक्षकाच्या चेहऱ्यावर फेकले पैसे, गोलरक्षकाला मैदानात पाडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/plastic-waste-used-in-road-construction-by-mahatma-phule-krishi-vidyapeeth-rahuri-261399.html", "date_download": "2018-11-14T03:15:14Z", "digest": "sha1:EB5EQEXIDRSUBIAAGPPLZS6VVCIMGHUP", "length": 14595, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भले शाब्बास, टाकाऊ प्लाॅस्टिकपासून तयार केला अर्ध्या किमीचा रस्ता !", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nभले शाब्बास, टाकाऊ प्लाॅस्टिकपासून तयार केला अर्ध्या किमीचा रस्ता \nविद्यापीठ परिसरात गोळा झालेल्या प्लाॅस्टिकचा वापर रस्ता बनवण्यासाठी करण्यात आलाय. डांबरात दहा टक्के प्लास्टिक मिसळून हा अर्ध्या किलोमीटरचा रस्ता बनवलाय.\n24 मे : टाकाऊ प्लाॅस्टिकपासून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्लाॅस्टिकचा रस्ता बनवण्यात आलाय. प्लास्टिकमुक्तीचा हा मंत्र राज्यात राबवण्याची मागणी होतेय.\nराहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातला हा रस्ता... आता या रस्त्यात नवल ते काय म्हणाल तुम्ही... पण हा रस्ता बनलाय टाकाऊ प्लाॅस्टिकपासून....विद्यापीठ परिसरात गोळा झालेल्या प्लाॅस्टिकचा वापर रस्ता बनवण्यासाठी करण्यात आलाय. डांबरात दहा टक्के प्लास्टिक मिसळून हा अर्ध्या किलोमीटरचा रस्ता बनवलाय.\nया उपक्रमामुळे प्लाॅस्टिकचा प्रश्न कायमचा निकाली निघालाय. विद्यापीठाच्या या उपक्रमाचं कौतुक होतंय.\nराज्यात अशाप्रकारचे प्रयोग यापूर्वीही झालेत. पण हा उपक्रम नुसता प्रयोगापुरता मर्यादित न ठेवता त्याचा व्यापक वापर करण्याची गरज निर्माण झालीये.\nअसा झाला रस्ता तयार\nराज्यातील चारही कृषी विद्यापिठात प्लॅस्टिकचा रस्ता बनवण्याचा हा पहिलाचा प्रयोग आहे. कुलगुरू डॉ. के. विश्वनाथा यांच्या संकल्पनेतून एक वर्षापासून विद्यापीठ परिसरात प्लॅस्टिक कचरा गोळा केला जात होता. आठवड्यातून एकदा कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लाॅस्टिक गोळा करण्याचा उपक्रम राबविला गोळा केलेले प्लाॅस्टिक कुंड्यांमध्ये साठवले.\nराहुरी विद्यापीठाचा परिसर प्लाॅस्टिकमुक्त करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लाॅस्टिक गोळा केले. हे प्लाॅस्टिक १६० डिग्री तापमानावर वितळवून ते डांबरात मिसळण्यात आले. डांबरामध्ये मिसळणाऱ्या प्लाॅस्टिकचे प्रमाण १० टक्के ठेवण्यात आले आहे़ विद्यापीठाचे प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत या दरम्यान अर्धा किलोमीटर लांबीचा हा प्लास्टिक रस्ता साकारला गेलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनागराजच्या ‘नाळ’ला शनाया देणार टक्कर\nनीरव मोदी, माल्यासारखं पळून न जाता 'या' ग्रामीण महिलांनी फेडलं 70 कोटींचं कर्ज\nकोण म्हणतं महिलांना गाडी चालवता येत नाही, कांचन यांचा प्रवास तुम्ही वाचाच\nउद्योजिकेची यशोगाथा, 2 रुपयांचा चिप्स व्यवसाय थेट नेला कोट्यावधींच्या घरात\nहेच 'ते' ७० वर्षांचे चहावाले, ज्यांचा मोदींनी केला होता उल्लेख\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/zodiac-signs/leo/", "date_download": "2018-11-14T03:28:54Z", "digest": "sha1:KNW2TC4NNQOMS5RX54NPTNDYZ5L6GYGD", "length": 22579, "nlines": 256, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "सिंह राशिचक्र चिन्हे", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान राशिचक्र चिन्हे सिंह\nसिंह राशीसाठी विशेष ऑफर\nसिंह दैनिक राशि फल14-11-2018\nश्रीगणेशांच्या मते आज घरात हर्ष आणि आनंदाचे वातावरण राहील. घरातील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वा�...अधिक\nसिंह साप्ताहिक राशिफल 11-11-2018 - 17-11-2018\nप्रेम प्रकरणात पुढील वाटचाल करण्यास, नव्याने प्रकरण सुरु करण्यास तसेच प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यास ह्या आठवडयाच...अधिक\nसिंह मासिक राशिफलNov 2018\nह्या महिन्यात नोकरदार मंडळींचे सहकारी व वरिष्ठांशी काही बाबतीत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. आपल्या रागाव�...अधिक\nया वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुला राशीमध्ये गुरुचे भ्रमण आपणाला मित्र आणि वरिष्ठांकडून आर्थिक लाभ करून देणा...अधिक\nह्या राशीचे प्रतिनिधित्व शक्तिशाली सिंह करत असतो . ही राशी गर्व , स्पष्टवक्ता ,मजबूत , आत्मविश्वास आणि साहसी गुणांना प्रदर्शित करतो .\nसमजा , कोणत्या मिशनच्या शेवटी हे स्वतः शीर्षस्थानी जर पाहत नसले तर हे त्या मिशनमध्ये नाहीत असे वाटते . तर्क किंवा अयशस्वीपणा यांना ग्रहण करण्यासाठी उत्तेजित करत असतात .\nअधिक माहिती: सिंह राशीचे विवरण\nसिंह राशी बद्दल जाणून घ्या\nसंस्कृत नाव : सिंह\nनावाचा अर्थ : सिंह .\nप्रकार: अग्नी स्थिर सकारात्मक\nस्वामी ग्रह : सूर्य .\nशुभ रंग : सोनेरी ,नारंगी ,पांढरा ,लाल .\nशुभ दिवस : रविवार .\nअधिक जाणून घ्या : सिंह\nअधिक माहिती: सिंह राशी बद्दल जाणून ध्या\nजन्म कुंडली - विनामूल्य\nआपल्या वैयक्तिक माहितीच्या आधारावर आपली जन्मकुंडली आणि इतर महत्त्वपूर्ण ग्रहविषयक माहिती मिळवा - विनामूल्य\nसिंह राशी - राशी चक्रात पुरुषत्वाने भरलेले चिन्ह आहे आणि सिंह या राशीचे प्रतीक आहे . तुम्ही शक्ती आणि गौरव पसरवित असतात .तुम्ही जन्मतः नेता असून सामाजिक कार्यासाठी लोकांसोबत उभे राहतात .खरेतर तुम्ही अति उत्साहामध्ये कारवाई करण्यासाठी उत्सुक असतात. प्रेम आणि प्रशंसेच्या इच्छेने प्रेरित राहतात .तुमच्यामध्ये गुप्त शक्ती भरलेल्या असल्यामुळे तुम्ही तुमच्या शिकारीला फक्त पाहून बोलावू शकतात . तुम्ही खूप महत्वाकांक्षी आणि तुम्ही तुमच्या निवडलेल्या क्षेत्रात खूप वरपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात . समारंभ करण्याची आवड असल्यामुळे तुम्ही लक्ष केंद्रित करून ते करण्याची आवड ठेवतात . तुम्ही खूप भावुक होऊ शकतात आणि कोणाची हलकी टीकाही सहन करू शकत नाही .विडंबना हि आहे कि तुम्ही कधी-कधी अभिमानी होऊन जातात आणि लोकांचा मनाला इजा पोहचवू शकतात . खरेतर तुम्ही हळव्या मनाचे आहात आणि दुसऱ्यांना त्यांच्या अडचणींमधून बाहेर काढण्यात तुम्ही मदद करण्यासाठी कोणतीही हद्द ओंडालू शकतात . नात्यांमध्ये मोकळेपणाने समजुत काढू शकत नाही .तुम्ही एक काळजी घेणारे सोबती सिद्ध होऊ शकतात . तुम्ही सुंदर लोकांकडे आकर्षित होतात आणि सुंदर लोकांची स्तुती करतात .\nस्वामी ग्रह : सूर्य\nतुमचा प्रमुख ग्रह सूर्य असून ,...\nअधिक माहिती: सिंह राशीचा स्वभाव\nआपली ज्योतिषीय प्रोफाइल - विनामूल्य\nआपल्या राशीचक्र प्रोफाइल, अंकशास्त्र प्रोफाइल आणि चीनी कुंडलीवर आधारित आपण इतरांपेक्षा कसे काय वेगळे आहात हे समजून घ्या - विनामूल्य\nसिंह - व्यावसायिक रूपरेखा\nसिंह राशी चे उर्जा दाता सूर्य आहेत. म्हणून त्यांची ऊर्जा आणि उत्साहाने कोणत्याही स्थितीत निवड किंवा परियोजनेत एक विशेष अंतर दिसून येते. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा सल्ला आणि तुमचे विचार तुम्हाला विचारत असतात . जेव्हा हे शांत राहणे आणि तटस्थ राहणे आवडते , तेव्हा निष्ठावंत सिंह जाचक दबावामध्ये नाही येत आणि गूढ गोष्टींना दाखवू नाही शकत . हे मोठे विचारवंत आणि वक्ता असून नेतृत्व करत असतात आणि दुसऱ्यांना आपल्यातील सर्वश्रेष्ठ [1]देण्यासाठी प्रेरणा देत असतात.आणि ह्या सर्व गुणांमुळे हे स्वाभाविक रूपाने अधिकार आणि नेतृत्व यांच्या योग्य असतात . हे केवळ त्यांच्या उपस्थितीची पूर्तता नाही करत ,पण फरक असण्याची जाणीव करून देतात .\nजिद्दी आणि दबंग : सिंह राशीच्या...\nअधिक माहिती: सिंह व्यावसायिक रूपरेखा\nचंद्र राशी अहवाल - विनामूल्य\nआपली चंद्र राशी हि आपल्या व्यक्तिमत्वाचे प्राथमिक निर्देशक आहे. आपण कोणत्या व्यक्तिमत्वाच्या प्रकाराचे आहात हे जाणून घ्या - विनामूल्य\nसिंह राशीचे प्रेम संबंध\nगुण : स्थिर ,पुरुषत्व, सकारात्मक\nस्वामी ग्रह : सूर्य\nप्रेमात दिले जाणारे धडे : स्वतःची शक्ती आणि प्रेमावर विश्वास ठेवणे .स्वतःहून प्रेम करण्याची क्षमता आणि जेव्हा प्रेम होते तेव्हा भावनिक होणे.\nप्रेमात घेतले जाणारे धडे: नम्रता आणि विनम्रता , प्रेमात दिले जाते घेतले नाही जात .\nअधिक माहिती: सिंह राशीचे प्रेम संबंध\nसिंह राशीच्या व्यक्तीचे संबंध\nएका प्रेमींच्या रूपात हे अत्यंत भावनिक व्यक्ती आहेत . हे साहसी ,मजेशीर आणि खूप उर्जावान आहेत . खासकरून जेव्हा शारीरिक संबंधाची गोष्ट येते, तेव्हा हे प्रेम आणि शारीरिक संबंधामध्ये एक स्पष्ट अंतर ठेऊ शकतात . गणेशजींचे म्हणणे असे आहे,कि हे असे मित्र निवडतात कि जे त्यांना प्रभावी स्थितीत ठेवतात . जे मुर्खासारखे हालचाली नाही करत आणि जे त्यांच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप नाही करत . सारांश हेच कि , हे खूप स्वतंत्र व्यक्ती आहेत, जे विचार करतात कि त्यांच्यासोबत बुद्धिमान मित्र असावेत.\nअधिक माहिती: सिंह राशी चे संबंध\nप्रेम कुंडली अहवाल - विनामूल्य\nआपण आणि आपल्या जोडीदारामधील प्रेमभावना या 100% मोफत अहवालात जाणून घ्या \nमूळ नक्षत्र: ह्या नक्षत्राचे देव पितृ आणि स्वामी केतू आहे त्यामुळे ह्या व्यक्तींमध्ये दूरदृष्टी कमी दिसून येते . हे कोणाकडूनही फसविले जाऊ शकतात . यांचा सोबत फ्रॅक्चर किंवा अपघात होण्याची जास्त शक्यता दिसून येते.\nपूर्वाषाढा नक्षत्र : ह्या नक्षत्राचे...\nअधिक माहिती: सिंह राशीतील नक्षत्रे\nसिंह राशीच्या जातकाची जीवनशैली\nसिंह राशीच्या जातकांचा आहार:\nसिंह राशीच्या व्यक्तींना कार्बोहायट्रेट युक्त अन्नपदार्थ खायला आवडतात . अंड्याचा पिवळा बलक ,अंजिर ,निंबू ,नारळ ,अळू ,हिरव्या भाज्या ,सूर्यफुलाच्या बिया आणि सफरचंद इत्यादी यांच्यासाठी उपयुक्त पदार्थ आहेत . मध आणि मांस यांच्यासाठी गरजेचे आहे .यांनी लोहाची पूर्ती भरून काढण्यासाठी हिरव्या भाज्या खाणे फायद्याचे आहेत . बकरीच्या दूधत प्रथिने असतात आणि रोज जर हे दूध आहारात घेतले तर त्यामुळे आपले शरीर मजबूत होते .. यांनी ह्रदयाला निरोगी ठेवणारे अन्नपदार्थ घ्यायला हवेत ,जसे जामुन , ओटीचे पीठ आणि तांबूस पिवळ्या रंगाचा मासा इत्यादी हि खाल्ले पाहिजेत .\nअधिक माहिती: सिंह राशीच्या जातकाची जीवनशैली\nमंगळ दोष - विनामूल्य\nआपल्या मनामध्ये 'लग्न' विचार आहे का मग तुमच्या जन्मकुंडलीच्या आधारावर, मांगलिक आहात काय हे जाणा तेही विनामूल्य\nआमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न \nउत्तराची भाषा निवडा मराठी हिन्दी English प्रश्नाचे स्वरूप/क्षेत्र निवडा प्रश्न निवडा\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.\nतज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा\nटॉप 9 विक्री अहवाल\n2018 कारकीर्द अहवाल @ 3499\nव्यवसायातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178.96\nकरिअरसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nप्रेमातसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nविवाहसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nज्योतिषांशी संवाद साधा @ 799\nकरिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178\n2018 विवाह संभावना @ 3499\nकुंडली सुसंगतपणा @ 1794.64\nतुम्हाला कदाचित हे सुद्धा आवडेल\nविजय माल्या २०१८ ज्योतिष भविष्यवाणी: त्याच्या आयुष्यात काय आहे ते जाणून घ्या. त्याचे ...\nगणेशा यांनी पी. व्ही. सिंधू यांचे कुंडलीचे विश्लेषण केले आहे कि हे नवीन बॅडमिंटन खेळा�...\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांच�...\nफेसबुक स्टॉक क्रॅशः फेसबुकच्या स्टॉक किंमतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात कसे जायचे ते जा...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/south-africa-played-well-deserved-to-win-virat-kohli/articleshow/62876500.cms", "date_download": "2018-11-14T03:41:24Z", "digest": "sha1:NPGNWZYIR2Y66DSQ6W2JGBD6I6AKJYL5", "length": 15047, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: south africa played well deserved to win virat kohli - श्रेय दक्षिण आफ्रिकेला : विराट | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nश्रेय दक्षिण आफ्रिकेला : विराट\nविराट कोहलीकडून कौतुकविजय मिळविण्यात भारतीय संघ कमी पडल्याची कबुली वृत्तसंस्था, जोहान्सबर्गदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात विजय ...\nश्रेय दक्षिण आफ्रिकेला : विराट\nविजय मिळविण्यात भारतीय संघ कमी पडल्याची कबुली\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात विजय मिळविण्यात भारतीय संघ कमी पडला, पण दक्षिण आफ्रिका या विजयासाठी पात्र होती. या विजयात त्यांनी आपल्या जिगरबाज प्रवृत्तीचे दर्शन घडविले, अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या संघाचे कौतुक केले.\nभारताने या सहा सामन्यांच्या मालिकेतील ३ सामने जिंकले असल्यामुळे चौथ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. स्तनांच्या कर्करोगाविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी गुलाबी गणवेशात दक्षिण आफ्रिकेचा संघ या सामन्यात खेळला. या गणवेशात त्यांनी अजूनपर्यंत एकही लढत गमावलेली नाही. ती परंपरा त्यांनी यावेळीही कायम राखली. त्यामुळे सलग चार सामने जिंकून मालिका खिशात घालण्याचा आणि दक्षिण आफ्रिकेत पहिलीवहिली मालिका जिंकण्याचा पराक्रम भारताला या सामन्यात तरी करता आला नाही.\nविराट म्हणाला, की दक्षिण आफ्रिकेला श्रेय द्यायलाच हवे. अखेरच्या काही षटकांत त्यांनी जिद्दीने खेळ केला आणि विजय खेचून घेतला. ते या विजयाला पात्र होते. विराटने या सामन्यानंतर बोलताना म्हटले की, दक्षिण आफ्रिकेचा हा संघ दर्जेदार आहे आणि त्यांच्याकडून तसाच खेळ होईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. भारतीय संघानेही विजयासाठी पूर्ण प्रयत्न केले.\nभारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि विराट यांनी भारताला २ बाद २०० या धावसंख्येपर्यंत आणल्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला होता. पाऊस थांबल्यानंतर षटके कमी करण्यात आली नाहीत. पण भारताने लय गमावली होती. अखेर भारताचा डाव २८९ धावांत आटोपला. मात्र नंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि सामना २८ षटकांचाच होईल, असे जाहीर करण्यात आले. यजमानांपुढे २०२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.\nविराटने वातावरणाचाही फटका भारतीय संघाच्या कामगिरीला बसल्याचे सांगितले. तो म्हणाला की, भारताच्या फलंदाजीदरम्यान आलेल्या पावसामुळे धावा जमवणे कठीण गेले. व्यत्ययानंतर १६.३ षटकांत भारताला केवळ ८९ धावाच करता आल्या. फलंदाजीसाठी व्यत्ययानंतरची स्थिती अनुकूल नव्हती. उलट दक्षिण आफ्रिकेलाच या परिस्थितीचा फायदा मिळाला.\nविराटने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचेही कौतुक केले. दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आणि त्यांचा यष्टीरक्षक क्लासेन यांनी छान खेळ केला. आम्ही डीव्हिलियर्सला बाद केले, तेव्हा आम्हाला वाटले की आम्ही सामन्यात वरचढ ठरू. पण या फलंदाजांनी आमच्याकडून सामन्याची सूत्रे हिरावून घेतली.\nभारताने या सामन्यात डेव्हिड मिलरला दोन जीवदाने दिली. डीपला त्याचा झेल सोडला तर दुसऱ्यावेळेस चहलच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला, पण चहलचा तो चेंडू नोबॉल होता. या दोन्ही वेळेस मिलर अनुक्रमे ६ आणि ७ धावांवर होता. शेवटी त्याने २८ धावांत ३९ धावांची उपयुक्त खेळी केली. विराट याबद्दल म्हणाला की, आम्हाला आलेल्या संधी वाया दवडल्या. हा सामना जिंकण्यास आम्ही पात्र नव्हतो.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nभारत दौऱ्याआधी खेळ सुधारा: फिंचचा टीमला सल्ला\nICC वन डे क्रमवारीत विराटचं अव्वल स्थान कायम\n'रोहितच्या नेतृत्वगुणांनी प्रभावित झालोय'\nविंडीज ठीक आहे; ऑस्ट्रेलियात ‘कसोटी’\nभारताचा पाकवर दणदणीत विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nश्रेय दक्षिण आफ्रिकेला : विराट...\nआम्ही विजयाचे दावेदार नव्हतोच: विराट कोहली...\nदक्षिण आफ्रिकेचा ५ गडी राखून भारतावर विजय...\nभारतीय महिला संघाचा पराभव...\nग्रॅमी स्मिथचा आफ्रिकेला घरचा आहेर...\nभारतीय महिलांना निर्भेळ यशाची संधी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/maharashtra/marathi-news-sharad-pawar-maharashtra-gm-research-100555", "date_download": "2018-11-14T03:13:05Z", "digest": "sha1:UNFLWEVL6X6G4OREGXESRLQ37724NQ26", "length": 4329, "nlines": 30, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news sharad pawar maharashtra GM Research जीएम संशोधन थांबू नये - पवार | eSakal", "raw_content": "देशात अन्नसुरक्षेच्या समस्येसाठी जीन सुसंस्कृत पिके वापरणे आवश्‍यक आहे, असे सांगत पवार म्हणाले, की खरे तर आम्हाला देशात अन्नसुरक्षेच्या समस्येचा पर्याय हवा आहे. आपली उत्पादनक्षमता वाढवावी लागेल. उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक विज्ञान आणि जैवतंत्रज्ञानसहित अन्य तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला पाहिजे.\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://quest.org.in/content/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-2-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8-0", "date_download": "2018-11-14T03:42:40Z", "digest": "sha1:ZQWDFEPDKGRCJHN2NSXEZJSI3DIM5QSM", "length": 21983, "nlines": 50, "source_domain": "quest.org.in", "title": "साक्षर होणे आणि डॉनी (भाग 2) - व्हिक्टोरिया पर्सल गेट्स | Quality Education Support Trust", "raw_content": "\nसाक्षर होणे आणि डॉनी (भाग 2) - व्हिक्टोरिया पर्सल गेट्स\nडॉनीला कागद, पेन आणि इतर लेखन साहित्य सहज उपलब्ध होते. शिवाय अवतीभवती अनेकजण लिहीत असताना तो पाहात होता. या सगळ्यात त्याला रस वाटायला लागला आणि कागद-पेन घेऊन त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करायला त्याने सुरुवात केली.\nत्याने वेगेवेगळे भौमितिक आकार काढले...सुटी सुटी अक्षरे लिहिली...वेगवेगळ्या रंगांत आणि आकारांत आपले नाव लिहिले. इतर मुले आपली स्वतःची पुस्तके बनवतात हे पाहिल्यावर त्यानेही स्वतःचे पुस्तक तयार करायचे ठरवले. ‘लिपी’च्या संकल्पनेचा शिरकाव डॉनीच्या मनात झाला तो अशा रीतीने.\nभाषिक दृष्ट्या लिपीचे औचित्य आणि महत्त्व कळण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट घडावी लागते. व्यक्तिगत अर्थ आणि लिपी यांचा संबंध उमगावा लागतो, आपले विश्व लिपिबद्ध करता येते हे अनुभवास यावे लागते.लिपी आणि त्याचे स्वतःचे विश्व यांचा संबंध जोडणारा दुवा डॉनीच्या मनात निर्माणच झाला नव्हता, याची मला सगळ्यात जास्त काळजी वाटत होती.\nआपले चुकेल अशा भीतीपोटी म्हणा किंवा कुठून सुरुवात करावी हे न कळल्यामुळे म्हणा, अक्षरांपलीकडे काहीही लिहायची धडपड करायलाच डॉनी तयार नव्हता. म्हणून मग, त्याने गोष्टी सांगायच्या आणि त्या मी लिहायच्या असे मी करत गेले. त्यात काही गोष्टी म्हणजे डॉनीच्या अनुभवाच्याच गोष्टी होत्या. या गोष्टींचेच वाचन डॉनी आणि मी करत होतो. वाचताना ‘शब्द’, ‘वाक्य’ आणि ‘विरामचिन्हे’ यांविषयी मी आवर्जून बोलत होते.\nया सगळ्यातून डॉनी आणि लिपी यांच्यात क्षीण असा का होईना पण एक दुवा तयार झाला. लेखनाच्या तासाला त्याने वहीत काहीतरी लिहिले आणि वही हातात उंचावून तो त्याच्या आईला आणि मला दाखवायला धावत आला. त्याचा चेहरा आनंदाने उजळला होता. “मी लिहिलं मी काहीतरी लिहिलं, हो ना मी काहीतरी लिहिलं, हो ना” तो उद्गारला आणि त्याच वेळी मनातली आशंकाही त्याने बोलून दाखवली. मी त्याच्या लेखनाकडे पाहिले. त्याने खरोखरच काहीतरी लिहिले होते. त्याने लिहिले होते : I M I. त्याने वाचून दाखवले, “आय् अ‍ॅम आय्.” मी आनंदाने म्हटले, “खरंच ” तो उद्गारला आणि त्याच वेळी मनातली आशंकाही त्याने बोलून दाखवली. मी त्याच्या लेखनाकडे पाहिले. त्याने खरोखरच काहीतरी लिहिले होते. त्याने लिहिले होते : I M I. त्याने वाचून दाखवले, “आय् अ‍ॅम आय्.” मी आनंदाने म्हटले, “खरंच तू तूच आहेस आणि तुला लिहिता येतं.”\nप्रथमच डॉनीने स्वतःला लिपीतून व्यक्त केले होते. खूप सावधपणे आणि अगदी तात्पुरत्या स्वरूपातच, पण त्याने साक्षरतेच्या जगात शिरकाव केला होता. मला आशा वाटत होती की, हा शिरकाव तात्कालिक न ठरता,साक्षरतेच्या जगातले त्याचे पहिले पाऊल ठरावे.\nपुढचा कितीतरी काळ याचे दृढीकरण करण्यासाठी मी वापरला. त्याने सांगायचे आणि मी ते लिहायचे, त्याला उत्तम बालसाहित्य वाचून दाखवायचे या गोष्टी चालूच ठेवल्या. बोललेला शब्द लिपिबद्ध होतो, लिहिलेल्या शब्दांमध्ये मोकळी जागा सोडतात, शब्द अक्षरांचे बनतात आणि ती अक्षरे शब्दांत विशिष्ट क्रमाने एकत्र येतात. अशी अक्षरे म्हणजे उच्चारांचे दुसरे रूप... असा बाबींविषयी मी त्याच्याशी पुन्हा पुन्हा बोलत राहिले.\nजगामध्ये लेखी भाषेच्या द्वारा विविध कामे होत असतात, याविषयीचे डॉनीचे ज्ञान आणि समज वाढावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहिले. त्याला मी पत्रे लिहिली, त्याच्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या निमित्ताने संदर्भ पुस्तकांमधून माहिती वाचली, वर्तमानपत्रे हाताळली, त्यांतल्या गाड्यांच्या जाहिरातींपासून गल्फ-युद्धाच्या बातम्यांपर्यंत आणि अवकाशयानाविषयीच्या बातम्यांपर्यंत बरेच काही वाचून दाखवले.सार्वजनिक फोनवरची “फोन” ही पाटी, स्वच्छतागृहावरची “पुरुष” ही पाटी अशा पाट्याही वाचून दाखवल्या.\nनाताळच्या सुट्टीपूर्वी, एक महत्त्वाचा चांगला बदल झाल्याचे जेनीने सांगितले. स्पेलिंग टेस्टमध्ये डॉनी तीन अक्षरी आणि चार अक्षरी शब्द अचूक लिहू लागला होता. बोलण्यातले आवाज अक्षरांच्या गटाच्या रूपाने लिपिबद्ध होतात हे जसजसे लक्षात येऊ लागले, तसतसे न बदलणार्‍या स्पेलिंग्जवर पकड मिळवण्याच्या दृष्टीने डॉनी थोडा पुढे सरकला.\nलेखन शिकण्याच्या वाटचालीत, उच्चारानुसारी बोबडे लेखन करण्याचा मुलांना फायदा होतो. ध्वनी आणि अक्षरे यांच्यातल्या नेमक्या संबंधाची जाणीव होण्यासाठी ते उपकारक ठरते. अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालेले आहे की कच्च्या मुलांसाठीसुद्धा या कृतीचा खूपच फायदा होतो. त्यामुळे डॉनीने बोबडे लेखन करावे असे मला फार वाटे. ‘IMI’चा अपवाद सोडला तर स्वतःची स्पेलिंग्ज करायला तो फारसा राजी नसे.\nजेव्हा त्याने तशी सुरुवात केली, तेव्हा त्याने पेन-पेन्सिल किंवा स्केचपेनपेक्षा म्हणजेच अक्षरे लिहिण्यापेक्षा,चिकट अक्षरांचा वापर करणे पसंत केले. जेनी आणि मी बोलत होतो आणि तो आम्हांला काही विचारू शकत नव्हता. बहुधा, त्यामुळे त्याने स्वतःच एक शब्द बनवला. चिकट अक्षरांमधून काळजीपूर्वक अक्षरे निवडून त्याने तयार केलेला शब्द होता – ‘AXRA’. मी त्याला विचारले, “हे काय आहे ” तेव्हा तो म्हणाला, “एक्स रे”. जी बोली भाषा तो बोलत असे, त्या भाषेतल्या उच्चारांनुसार तो शब्द त्याने अचूक लिपिबद्ध केला होता. त्यात काहीही अधिक-उणे नव्हते. अशा प्रकारे डॉनीचे शब्द बनवणे चालू राहिले. साधारण महिन्याभरात तो वाक्याच्या पातळीवर पोहोचला. चिकट अक्षरे निवडून त्याने वाक्ये बनवले :\n” त्याने लिहिलेले वाक्य वाचून मी म्हणाले, “तूही माझा मित्र आहेस...\nशब्दामधले एखादेच अक्षर बदलून नवीन शब्द तयार करण्याचा खेळ आम्ही खेळलो. उदाहरणार्थ, run मधले पहिले अक्षर बदलून bun हा शब्द तयार करायचा किंवा lake मधला l काढून m घालायचा आणि make शब्द बनवायचा. अक्षरांच्या जागा बदलून pit आणि tip असे शब्द करायचे असेही आम्ही खेळलो. अक्षरे आणि त्यांचे उच्चार यांच्या परस्परसंबंधाबद्दलची डॉनीची जाण चांगली असल्याचे मला त्यातून पक्के समजले.\nमाझ्या दृष्टीने डॉनीची वाचनात प्रगती होत होती. मात्र शाळेच्या दृष्टीने तो पूर्णच अपयशी ठरत होता. शाळेला त्याची प्रगती का दिसत नव्हती हे समजून घ्यायचे असेल, तर शाळेच्या चष्म्यातूनच त्याच्याकडे पाहायला हवे. शाळेत वाचन शिकवायला पहिलीत जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा हे गृहीत धरले होते की, डॉनी आणि त्याच्या वर्गातल्या इतर मुलांकडे लिपीविषयीच्या काही संकल्पनांचे ज्ञान आहे. मुख्यतः हे गृहीत धरले होते,की जगात नानाविध कामे करण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भात लिखित भाषेचा उपयोग केला जातो याची जाणीव मुलांना आहे. डावीकडून उजवीकडे लिहिले जाते हे मुलांना माहीत आहे, एक ओळ वाचून झाली की नजर त्याखालच्या ओळीवर समासाजवळच्या शब्दापाशी आणायची हे मुलांना माहीत आहे. अक्षर, शब्द, उच्चार या संकल्पनांशी मुले परिचित आहेत...अशा कितीतरी मूलभूत गोष्टी शाळेने गृहीतच धरल्या होत्या आणि त्यावर पहिलीचा अभ्यासक्रम उभारला होता. या सगळ्या गोष्टींशी मुले खरेच परिचित आहेत ना, हे न जोखताच अभ्यासक्रम आखला गेला होता. इंग्रजी भाषेच्या धाटणीनुसार पहिलीच्या शिक्षकाने, व्यंजने, त्यांचे शब्दांच्या सुरुवातीचे, मधले किंवा शेवटचे स्थान, स्वरांची जोडणी, त्यांची नावे आणि उच्चार, शब्द, यमकाचे शब्द, नजरेने पाहून लक्षात ठेवण्याचे शब्द...वगैरे सर्व गोष्टी शिकवल्या. पुढच्या वर्षाचा म्हणजे दुसरीचा अभ्यासक्रम याहीपुढचा होता. मोठे शब्द, उपसर्ग, प्रत्यय, वाक्ये असे करत बर्‍यापैकी कठीण असा मजकूर दुसरीच्या अखेरीपर्यंत शिकवला गेला. त्यात गद्य उतारे, कविता, गोष्टी, माहितीपूर्ण मजकूर असे वेगवेगळे पाठ होते.आतापर्यंत आधीच्या सगळ्या कौशल्यांवर मुलांनी प्रभुत्व मिळवले असणार अशा गृहीतकावर हे धडे मुलांनी वाचावेत अशी अपेक्षा होती.\nअपरिचित शब्दांच्या अर्थाविषयी संदर्भावरून अटकळ बांधणेही मुलांना जमावे अशी त्यात अपेक्षा होती. आधी न पाहिलेला मजकूर वाचून समजून घेण्याची अपेक्षा वर्षअखेरीला केली होती. या वाचनातून त्यांना आनंद मिळेल असेही मानले होते. वर्गातल्या सगळ्या मुलांनी सारख्या वेगाने, बरोबरीने पुढे जावे असे मानले होते.त्यामुळे मागे असणार्‍या मुलांसाठी काही करण्यासाठी थांबायला शिक्षकांना उसंत नव्हती. ते अभ्यासक्रमाचे टप्पे पूर्ण करण्यासाठी, न थांबता नॉनस्टॉप आगगाडीसारखे शिकवत धडाधड पुढे जात होते आणि या सगळ्या प्रकारात डॉनीसारखी काही मुले स्टेशनवरच मागे राहिली होती. आपण नक्की कोठे आहोत, कशासाठी हे त्यांना उमगत नव्हते.\nडॉनीला तोपर्यंत एवढीच जाणीव झाली होती, की आपले नाव लिहिता येते, लिहिलेले वाचायचे असते, पुस्तके वाचता येतात...बस् एवढेच. डॉनीची समज त्या वेळी एवढीच होती. अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर अक्षरांना उच्चार असतात, स्पेलिंग करणे आणि वाचणे यांत फरक असतो, शब्द वाचायचा असेल तेव्हा अक्षरे एकत्रितपणे वाचायची असतात – यांपैकी कशाचीच जाणीव त्याला नव्हती.\nसाक्षरता केंद्रात डॉनीची प्रगती होत होती, पण डॉनी इथवर येईपर्यंत वर्गाची गाडी पार दृष्टिपथापलीकडे पोचली होती.\nत्याला पुन्हा दुसरीतच शिकायला मिळावे असा मी आग्रह धरला. मग सर्वांनी मिळून तसे ठरवले. वाचनाच्या ज्या टप्प्यावर डॉनी पोचला होता, तिथून पुढे जाऊन आगगाडी पकडण्याची शक्यता निर्माण झाली. अर्थात,त्यासाठी साक्षरता केंद्राची मदत चालूच ठेवली.\nडॉनीने वर्गाबरोबर जाऊ शकणे महत्त्वाचे ठरणार होते, कारण, नाही तर तो कायमचाच उपायात्मक वर्ग आणि साक्षरता केंद्र एवढ्याच जगात वावरत राहिला असता आणि मग आपल्या आईवडिलांच्याच मार्गावर त्याचीही वाटचाल झाली असती.\nडॉनीला शिकवताना आधुनिक विचार आणि संशोधन यांचा आधार मी घेत होते. शिवाय, त्यापलीकडे जाऊन ‘साक्षर होणे’ ही सांस्कृतिक संदर्भाशी जोडलेली बाब म्हणून मी त्याकडे पाहात होते. शाळेने गृहीत धरलेल्या वाचनपूर्व तयारीने येणार्‍या मुलांहून, निराळ्या सांस्कृतिक वातावरणातून मुले येत असतील, तर निराळ्या दृष्टिकोनातून मुलांना मदत करावी लागते. अशा मुलांचा साक्षरतेच्या विश्वात प्रवेश व्हावा म्हणून वाटाड्याचे काम शिक्षकाने करायला हवे. मगच वाचायला शिकणारी मुले साक्षर जगाचे खरेखुरे घटक बनू शकतील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/news-about-drinking-water-issue-in-masur/", "date_download": "2018-11-14T02:53:27Z", "digest": "sha1:MCQWY6M3QUQWCU6NDHJPU6XUHIQ2CNAL", "length": 26008, "nlines": 246, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "मसूर भागातील गावांचा पाणी प्रश्‍न कायमस्वरुपी सोडवू : बानुगडे पाटील - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा कराड मसूर भागातील गावांचा पाणी प्रश्‍न कायमस्वरुपी सोडवू : बानुगडे पाटील\nमसूर भागातील गावांचा पाणी प्रश्‍न कायमस्वरुपी सोडवू : बानुगडे पाटील\nमसूर : मसूर पूर्व भागातील घोलपवाडी पाझर तलावाची पहाणी करून शिवसेना पदाधिका-यांनी पाणी टंचाई आढावा घेतला. सद्या टंचाईग्रस्त गावांचा पाणी प्रश्‍न लक्षात घेवून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच मसूर पूर्व भागातील 10 गावांचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सुटण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल अशी ग्वाही शिवसेना संपर्क प्रमुख नितिन बानुगडे-पाटील यांनी दिली.\nमसूर भागातील पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांनी घोलपवाडी ता.कराड येथील पाझर तलावाची पहाणी केली. त्याप्रसंंगी ग्रामस्थांच्या बैठकीत प्रा.पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रामभाउ रैनाक, शिवसेना कराड उत्तर उपतालुकाप्रमुख तात्यासाहेब घाडगे, सतिश पाटील, विद्यार्थी युवासेनेचे तालुकाप्रमुख संदीप पाटील, राजेंद्र घाडगे,संजय भोसले , दत्तात्रय पवार,भरत चव्हाण,दशरथ घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी ग्रामस्थांनी पाणीटंचाईचा व शासनाचे नाकर्तेपणाचा पाडाच वाचला घोलपवाडीस प्रतिवर्षी पाणीटंचाईचा गंभीर प्रश्‍न भेडसावतो. शासकीय टंचाई दौरे होतात. मात्र कागदोपत्रीच पाठपुरावा होतो. गतवर्षी टँकरची मागणी असताना 15 जूनला पावसाच्या दोन दिवस अगोदर टँकर सुरू केला. घोलपवाडी पाझर तलाव नं. 1 व नं. 2 पुर्णता आटले आहेत. त्याची खोली वाढवून गळती काढण्याची तलावातील मोठमोठया टेकडया काढण्याची गरज आहे.सद्या या पाझर तलावाचे काम जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्या फंडातून सुरू असून ते दर्जेदार होत नाही. प्रतिवर्षी डागडुजी करण्यातच लाखों रूपयाचा निधी वाया जातो.तलावात पाणीसाठवण क्षमता जास्त असून केवळ दुर्लक्षीत पणामुळे पाणी साठा होत नाही.उन्हाळयात शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर होत असतो.मात्र त्यावर योग्य उपाययोजना केली जात नाही.केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार होतो.टंचाई दौ-यातील प्रस्ताव कोठेतरी धूळखात पडलेले असतात.यापरिसरात तलावाची व बंधा-यांची कामे होणे गरजेचे आहे तसेच जलसंधारणाची कामे होण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.तसेच ब-याच वर्षापासून रखडलेली धनगरवाडी-हणबरवाडी योजना मार्गी लावल्यास मसूर पूर्व भागाचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी मिटणार आहे त्यासाठी शासनाच्या इच्छा शक्तीची गरज आहे.\nयावेळी बोलताना प्रा.नितीन बानुगडे – पाटील म्हणाले धनगरवाडी-हणबरवाडी योजनेसाठी तीन कोटी रूपयांचा निधी शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असून ही योजना कमी खर्चात बसवून त्याखालील 10 गावांचा पाणीप्रश्‍न सुटण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आपण पाठपुरावा करू असे सांगून 2019 पर्यंत सातारा जिल्हयातील अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शिवसेना आग्रही राहणार असून या परिसरातील पाणी टंचाईचा गंभीर प्रश्‍न सोडवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.\nयाप्रसंगी मसूर विभागप्रमुख उध्दव घोलप, मारूती घोलप, भगवान जाधव, तानाजी घोलप, नितीन घोलप,किरण भोसले आदीशिवसैनिकांसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nकमी खर्चात पाणीप्रश्‍न सुटू शकतो\nधनगरवाडी-हणबरवाडी ही 28 गावांची योजना असली तरी त्यातील काही गावांचा पाणीप्रश्‍न सुटला आहे. इतर गावासांठी पाणीसाठवण्यासाठी साठवण तलाव आहे.या योजनेचे पाणी पंपहाउसने उचलून प्रत्येक गावातील साठवण तलावात सोडल्यास पूर्व भागातील 10 गावांचा पाणीप्रश्‍न संपुष्टात येवू शकतो त्यासाठी कोटयावधी रूपयांच्या निधीची गरज नाही तर 30 ते 35 लाखांत हा प्रश्‍न मिटू शकतो. असे ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले.\nPrevious Newsमहात्मा फुले यांची शिल्पसृष्टी उभारणार : संजीवराजे\nNext Newsजाधव काकांना पाकिस्तानातून सुखरुप परत आणा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली पत्रे\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nजयदीप माने यांचे राज्यस्तरीय वेटलिप्टींग स्पर्धेत निवड\nआपला गजराज ऊर्फ मोती कुठंपर्यंत पोहचला आहे याची औंधकरांमध्ये हुरहुर\nतिरंगा’ च्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश\nसातारारोडमध्ये मुस्लिम समाजाच्या दोन गटात मारामारी ; 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल\nसातारकरांनी सुसकारा सोडला…सातारा शहरातील शिवाजी सर्कल पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे गेली 5...\nसातारा जिल्ह्यातील दूरदर्शनची 6 लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\nविवादित व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंची अखेर माफी\nपिडीत मुलीच्या कुटुंबियांची निलम गोर्‍हेंकडून चौकशी\nतडवळे प्रकरणातील नराधमाला शिवसैनिकांकडून चोप\nठळक घडामोडी July 29, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/2037-hafiz-saeed-ready-to-enter-politics-to-register-jamaat-ud-dawa-as-milli-muslim-league-pakistan", "date_download": "2018-11-14T03:13:19Z", "digest": "sha1:UOKJTOFABLFX2FWVISUCYMUVKKXLJCWD", "length": 6508, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि क्रुरकर्मा दहशतवादी राजकारणात उतरण्याच्या तयारीत - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि क्रुरकर्मा दहशतवादी राजकारणात उतरण्याच्या तयारीत\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे. राजकारणात उतरण्यासाठी जमात-उद-दावा या संघटनेचं नाव बदलून ‘मिल्ली मुस्लिम लीग पाकिस्तान’ असं नाव करण्यात येणारे. यासाठी त्याने पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे.\nसध्या पाकिस्तानात चांगलीच राजकीय उलथापालथ सुरू आहे. पनामा पेपर प्रकरणात दोषी आढळल्यावर शरीफ पंदप्रधान पदावरून पायउतार झालेत, तर, दुसरीकडे तहरीक-ए-इन्साफचे नेते इम्रान खान यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे राजकारणात पाय रोवण्याची हिच खरी संधी असल्याचं ओळखून हाफीज सईद राजकाराणात उतरण्याची तयारी करतोय.\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nइक्बालने चार वेळा दाऊशी संपर्क साधला होता; क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड\n\"...तर आम्ही आमच्या स्टाईलनं संघटनांचा बिमोड करू\", अमेरिकेचा पाकिस्तानला निर्णायक इशारा\n'दहशतवादी कारवाया थांबल्यानंतरच पाकशी चर्चा' - लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_18.html", "date_download": "2018-11-14T02:57:01Z", "digest": "sha1:AYKSPT7OJJNONRAAPNQLOPJC3RCY252Y", "length": 8554, "nlines": 114, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री , मुंबई » आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री\nआंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री\nरामदास आठवलेंचा कौतुकाचा वर्षाव\nआंबेडकरी जनतेचा विश्वास प्रत्यक्ष कृती करून जिंकणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नोंद करावी, असा कौतुकाचा वर्षावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. शिवसेना-भाजप या महायुतीमधील एक घटक पक्ष म्हणून आठवलेंनी रिपब्लिकन पक्षातर्फे फडणवीस यांच्या कामगिरीचा गौरव केला आहे. आंबेडकरी जनतेबरोबरच शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर यांची काळजी वाहणारे मुख्यमंत्रीही ते ठरले आहेत, असे आठवले यांनी म्हटले आहे.\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस यांना चार वर्ष पूर्ण झाली. या चार वर्षात तरुण, अभ्यासू, उत्साही, हसतमुख आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सतत नव्या निर्मितीची धडपड असणारा लोकाभिमुख मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनमानसावर आपली मुद्रा देवेंद्र फडणवीस यांनी उमटवली असल्याचे आठवले यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस सरकारची चार वर्षे ही महाराष्ट्राच्या शाश्वत प्रगतीचा पाया रचणारी ठरणार आहेत असेही ते म्हणाले आहेत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे, आरक्षणाचे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे आणि संविधानाचे रक्षण करणारे दूरदृष्टी नेते आहेत असेही आठवले यांनी म्हटले आहे.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/bjp-minister-jaikumar-rawal-meets-narayan-rane-at-kankawali-257360.html", "date_download": "2018-11-14T03:23:54Z", "digest": "sha1:OQZQWVJGT422QUHGKHDV3O5MP7KYY4PP", "length": 13434, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपचे जयकुमार रावल नारायण राणेंची भेट!, चर्चांना उधाण", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nभाजपचे जयकुमार रावल नारायण राणेंची भेट\nराज्याचे पर्यटनमंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार रावल यांनी आज (रविवारी) काँग्रेस नेते नारायण राणेंची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.\n02 एप्रिल : राज्याचे पर्यटनमंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार रावल यांनी आज (रविवारी) काँग्रेस नेते नारायण राणेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये राणेंच्या कणकवलीच्या बंगल्यावर जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र त्यांच्यात काय चर्चा झाली हे काही कळू शकलेलं नाही.\nराज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांनी नारायण राणेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. रावल यांनी सिंधुदुर्गमधील पर्यटन विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण गेल्या अनेक दिवसांपसून राणे भाजपमध्ये जाणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर माध्यमांसमोर बोलताना काँग्रेसचे नेतेच अशाप्रकारच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप राणेंनी केला होता. तसंच पक्षबदलाच्या शक्यतांनाही पूर्णविराम दिला होता.\nराणे पिता-पुत्रांनी तर काँग्रेसला अल्टिमेटमही दिलं होतं, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. त्यानंतर राणेंच्या पक्षांतराच्या बातम्या थंडावल्या. पण आज राणे आणि रावल यांच्यात भेट झाल्याने या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. त्यामुळे राणे आणि भाजपमध्ये नेमकं काय शिजतंय, याबाबत सस्पेन्स कायम आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/naxal-attack-on-cobra-team-in-gadchiroli-maharashtra-259743.html", "date_download": "2018-11-14T03:18:17Z", "digest": "sha1:P4ARQBDHAKHSHDAAOWDJGC422KW2KBXK", "length": 13779, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गडचिरोलीत माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात 12 जवान जखमी", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nगडचिरोलीत माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात 12 जवान जखमी\nसीआरपीएफ-क्रोबा कमांडो आणि महाराष्ट्र पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झालीये\n03 मे : माओवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढत जवानांवर हल्ला केलाय. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या भुसुरुंग स्फोट घडवून आणला असून या स्फोटात बारा जवान जखमी झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.\nगडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपर्सीच्या जंगलात सी-60 कोबरा कमांडोच्या टीमला घेऊन जाणाऱ्या वाहनावर माओवाद्यांनी हल्ला केला. जखमी पोलिसांनी हेलिकाॅप्टरच्या मदतीने रायपुरमधील रुग्णालयात नेण्यात येत आहे. जखमींमध्ये 2 पोलीस आणि एक सीआरपीएफ जवानाचा समावेश आहे. या चकमकीनंतर परिसरात कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी सीआरपीएफ आणि डीएफचे जवान कोम्बिंग करण्यासाठी जंगलात गेले होते. त्याचवेळी घात लावून बसलेल्या माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. जोपर्यंत जवान जागा घेऊन प्रतिहल्ला करतील तोपर्यंत 3 जवान जखमी झाले होते. यानंतर जवानांनी प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली तेव्हा जंगलाच्या मार्गे माओवाद्यांनी पळ काढला.\nकोपर्सीच्या जंगलात झालेल्या चकमकीच्या घटनेनंतर जवान परतत असतांना माओवाद्यांच्या अम्बुशमध्ये जवान फसले. माओवाद्यांनी जवानांना घेऊन येणारे भुसुरुंगविरोधी वाहन उडवलं. भुसुरुंगस्फोटानंतरही माओवाद्यांनी गोळीबार केला. या स्फोटात 12 जवान जखमी झाले.\nसीआरपीएफ-क्रोबा कमांडो आणि महाराष्ट्र पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झालीये. याआधी 24 एप्रिलला माओवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमामध्ये मोठा हल्ला केला होता यात 25 जवान शहीद झाले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Lingayat-Maha-Morcha/", "date_download": "2018-11-14T03:36:58Z", "digest": "sha1:TWCXGWGS7UHBOJ3NROB5L3Q2F6JOLOAA", "length": 6810, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘लिंगायत’ महामोर्चासाठी ७७ समाजांचा पाठिंबा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘लिंगायत’ महामोर्चासाठी ७७ समाजांचा पाठिंबा\n‘लिंगायत’ महामोर्चासाठी ७७ समाजांचा पाठिंबा\nकोल्हापूर येथे रविवारी (दि. 28) होणार्‍या लिंगायत समाज बांधवांच्या महामोर्चास जिल्ह्यातील 77 समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच समाजबांधवांसह मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊ, असे आश्‍वासनही यावेळी देण्यात आला. महामोर्चाच्या तयारीसाठी राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंचच्या वतीने मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी वसंतराव मुळीक होते.\nप्रारंभी सरलाताई पाटील यांनी मोर्चाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. लिंगायत समाज हा संख्येने कमी असूनही या समाजाला कोणत्याही शासकीय सुविधा मिळत नाहीत. यामुळे या समाजातील नागरिकांची उपेक्षा सुरू आहे. तेव्हा या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा यासह अन्य मागण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी इतर समाजातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.\nललित गांधी म्हणाले, मराठा समाजाने मोर्चाचा आदर्श घालून दिला आहे, त्यावर आधारित हा मोर्चा काढावा, त्यासाठी सहकार्य केले जाईल. श्रीकांत बनछोडे म्हणाले, लिंगायत समाजाच्या महामोर्चासाठी सर्व जातीच्या लोकांनी पाठिंबा दिला आहे, यातून जिवाभावाची मानस किती आहेत. याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही.\nवसंतराव मुळीक म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. लिंगायत समाज आणि मराठा समाज आम्ही सहयोगी आहोत, लिंगायत समाजाचा विचार करता या समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. यामुळे लिंगायत समाजाचा महामोर्चा होईल, जसा मराठा समाजाचा मोर्चा झाला, तसाच हा ही मोर्चा होईल. कोल्हापुरातील सामाजिक सलोख्याची ज्योत देशभर तेवत राहील, असेही त्यांनी सांगितले. तसेच या मोर्चाच्या निमित्ताने ज्यांना स्वयंसेवक व्हावयाचे आहे व काही मदत करावयाची आहे, त्यांनी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठामध्ये नावे नोंदवावीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. राज शिरगुप्पे, प्रा. शरद गायकवाड, सुभाष देसाई, गणी आजरेकर पद्याकर कापसे आदींनी विचार मांडले.\nयावेळी हसन देसाई, कादर मलबारी, धोंडीराम ओतारी, उमेश पोर्लेकर, महेश मछले, रामचंद्र पोवार, अरमरसिंह रजपूत, अर्जुन माने, शहाजी सिद्ध, अशोक भंडारे उपस्थित होते.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tiwlya-bawlya-by-shirish-kanekar/", "date_download": "2018-11-14T03:03:31Z", "digest": "sha1:IN6C55JHBO5PVNCLQGO4GFZTUU2USZ55", "length": 30495, "nlines": 277, "source_domain": "www.saamana.com", "title": "नळीबाबा ऊर्फ मटण्या मिलिंद | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nनळीबाबा ऊर्फ मटण्या मिलिंद\nश्री.रामचंद्र अधिकारी व सौ. जयश्री अधिकारी यांच्या पोटी मिलिंद नावाचा तेजःपुंज व घराण्याचा झेंडा अटकेपार नेणारा पुत्र जन्माला आला. त्या क्षणी मुंबईतील समस्त देवळातील घंटा आपोआप वाजू लागल्या व बोकड थरथर कापत बें बें करू लागले. त्यांच्या सौभाग्यवती काळजीनं व्याकूळ झाल्या. देवाच्या दहा अवतारांनंतर जन्मलेला हा अकरावा अवतार होता. जन्मतःच त्याच्या हातात बोकडाची नळी होती. हा चमत्कार बघायला अलोट गर्दी लोटली. त्याच्या चिमुकल्या हातातून ती बोकडाची नळी काढून घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचाच हात खांद्यापासून उखडला गेला. अशा रितीनं मिलिंददेवाच्या कोपाची प्रचीती तो जन्मल्या जन्मल्या आली. जन्मल्याबरोबर सूर्यबिंब ग्रासायला उड्डाण करणाऱ्या हनुमानाचं आजही आपल्याला कौतुक आहे, मग जन्मल्याबरोबर हातातली बोकडाची नळी नाचवणाऱ्या मिलिंदचं तेवढंच कौतुक का नसावं हे मूल मोठेपणी आसाराम बापू किंवा राम रहीम समान दैवी पुरुष म्हणून ओळखलं जाईल, अशी सगळी लक्षणे होती.\nप्रसूतिगृहात अर्धोन्मिलीत इवल्याशा डोळय़ांनी तो स्टाफवरच्या नर्सेसमध्ये आपली हनीप्रीत शोधत होता. देशात एकाएकी बाबा-बुवांचं दुर्भिक्ष पडलंय. त्यामुळे मिलिंद पुढेमागे ‘नळीबाबा’ म्हणून ओळखला जाईल असे भाकीत साध्वी राधेमाँ यांनी वर्तवले होते.\nमिलिंद मटण खातो असं म्हणणं म्हणजे सूर्य तेजस्वी आहे असं म्हणण्यासारखं आहे. सूर्य तेजस्वी आहे असं मुद्दाम सांगायला तो काय कोणाला मेणबत्ती वाटला होता की चाळीस पॉवरचा बल्ब सिंह कधी आयुष्यात साबुदाण्याची खिचडी, अळूचं फदफदं, शिंगाड्याच्या पिठाचं थालीपीठ खात असतो का सिंह कधी आयुष्यात साबुदाण्याची खिचडी, अळूचं फदफदं, शिंगाड्याच्या पिठाचं थालीपीठ खात असतो का पुढला-मागला भात खाऊन सिंह ढेकर देतो का पुढला-मागला भात खाऊन सिंह ढेकर देतो का ‘काय, गुहेत बारीक रवा नाही ‘काय, गुहेत बारीक रवा नाही’ असं तो गुरगुरत सिंहिणीला विचारतो का’ असं तो गुरगुरत सिंहिणीला विचारतो का मग मिलिंददेखील मटण नाही खाणार तर काय गव्हाची लापशी खाणार मग मिलिंददेखील मटण नाही खाणार तर काय गव्हाची लापशी खाणार लग्नानंतर तो राहण्यासाठी आटोपशीर गुहा शोधत होता. ती मुलुंडमध्ये कुठंच मिळाली नाही. काही काळ राणीच्या बागेत काढावा असंही त्याला वाटून गेलं. (गुहा म्हटल्यावर दोघं वळून पाहतात – अनिता व सिंह’ इति संजय मोने.) शेवटी नाईलाजानं सोसायटीत जागा घेऊन तो चारचौघांसारखा माणसात राहू लागला. पण आजही तो मध्येच सिंहासारखा गुरगुरतो व आयाळ झटकल्यासारखं करतो. सिंहाच्यात शिकार करणे वगैरे सगळं काही सिंहिणी करतात. मिलिंदच्या घरातही सगळं काही त्याची बायको सुषमा करते. मटण खाण्यासाठी त्याला एनर्जी राखून ठेवावी लागते. हेही सिंहासारखंच. नशीब तो अजून अल्सेशियन कुत्र्यासारखं कच्च मटण अल्युमिनियमच्या थाळीत घेऊन गळ्यातील साखळीला हिसका देत खायला लागलेला नाही. याच कारणासाठी त्यानं अजून घरात अल्सेशियन कुत्रा पाळलेला नाही. घरात मटणावरून स्पर्धा, भांडणं, मारामाऱ्या नकोत. भुंकणाऱ्याच्या अंगावर आपण काय भुंकायचं- आय मीन ओरडायचं\nमटण म्हणजे रस्सा असलेलं रगमगीत मटण. मटणाचे इतर प्रकार त्याला वर्ज्य नाहीत. म्हणजे मटण बिर्याणी दिलीत तर तो खाणार नाही असं नाही. खिमा पॅटीसही खाईल. रोगन जोशही खाईल. पण ‘गिव्हन अ चॉइस’ त्याला प्युअर व सिंपल मटण रस्सा हवा. त्याच्या बायकोनं म्हणजे लग्नात असा उखाणा घेतला होता –\nमामंजींच्या शर्टाचं तुटलं बटण\nमिलिंदराव खातात बोकडाचं मटण\nमग मिलिंदनं उखाणा घेतला असेल –\nलहान मुलाच्या तोंडाला लावतात चाटण\nसुषमाचं नाव घेतो खाता खाता मटण\nएकदा ‘ताज’ला एका कार्यक्रमाला मी मिलिंदसह गेलो होतो. तिथं जेवण होतं. (एरवी तो कशाला आला असता) मी मेनूवरून नजर फिरवली. त्यात मटण नव्हतं. व्हॉट) मी मेनूवरून नजर फिरवली. त्यात मटण नव्हतं. व्हॉट त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी मिलिंदची त्रिवार क्षमा मागितली. तसा तो मोठ्या मनाचा होता. मटणाचा अनपेक्षित विरह पचवून तो लोकोत्तर तन्मयतेनं चिकनला सद्गती देण्यासाठी तुटून पडला. माझं एवढंच म्हणणं होतं की, मटण नसल्याचा राग त्यानं चिकनवर काढू नये. बघता बघता त्याच्या प्लेटमध्ये चिकनच्या हाडांचा पर्वतीएवढा ढिगारा झाला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलही तिथं उपस्थित होते. कार्यक्रम (व चिकन) संपवून मी आणि मिलिंद बाहेर पडलो.\n’’ मिलिंदनं चिडून विचारलं, ‘‘ते वसंतदादा किती चिकन खात होते\n‘‘अरे पण, तूही पोटभर खाल्लंस ना’’ मी हतबुद्ध होऊन म्हणालो.\nमग माझ्या लक्षात आलं की मिलिंदनं किती खाल्लं हा प्रश्नच नव्हता. तो खाणारच. पण तो तिथं असताना आणखी कोणी (मग ते मुख्यमंत्री का असेनात) इतकं चिकन हादडावं हे त्याला मान्यच नव्हतं.\n‘‘काय वाटलं असेल चिकनला’’ मिलिंद चरफडला, ‘‘माझं सोड, त्या चिकनच्या भावनेचा तरी थोडा विचार करायचा. नशीब मटण नव्हतं.’’\nज्या दिवशी मी त्याच्यातलं थोडं मटण खाईन त्या दिवशी पुढचा मागचा विचार न करता तो माझं मटण करायला कमी करणार नाही. केवळ मटण खाण्यासाठी कोणाचा जन्म असू शकतो यावर विश्वास ठेवणं अजूनही मला कठीण जातं. त्याच्या नामोच्चारानं बोकडांना हुडहुडी भरलेली पाहिली की त्याचं मटणमय जीवन स्वीकारावंच लागतं. एखाद्या सोन्यासारख्या रविवारी त्याला फरसबी, भेंडी, वालपापडी नाहीतर पडवळ द्यायची व तिथून जीव मुठीत धरून धूम पळत सुटायचं हे माझं एक धाडसी स्वप्न आहे. जिवंत बोकडदेखील त्याला पाहून वाट फुटेल तिकडे पळत सुटतात तर माझं काय ‘तुझा शेवट गोड (खरं म्हणजे तिखट) होईल’ असं बोकडाचं भविष्य असेल तर आपण मिलिंदच्या ताटात पडणार हे तो ओळखतो.\nतशी मिलिंदला कुंडली पाहून भविष्य ताडण्यात गती आहे. त्याला हिंदू धर्मापासून योगापर्यंत अनेक गोष्टीत गती आहे. (मटणातली गती सगळेच जाणतात.) ज्योतिषी गाठून त्यांना हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची त्याला हॉबी आहे. एक पहुंचा हुवा ज्योतिषी त्याला म्हणाला, ‘‘मिलिंदराव, तुमचा शुक्र सॉलीड स्ट्राँग आहे.’’\nभरवशाच्या खाटकानं शिळं, जून मटण दिल्यागत मिलिंद उखडला. ‘‘काय चाटायचाय तो स्ट्राँग शुक्र’’ तो खेकसून म्हणाला, ‘‘एक बाई हिंग लावून विचारत नाही की वाऱ्याला उभी राहत नाही. म्हणे स्ट्राँग शुक्र’’ तो खेकसून म्हणाला, ‘‘एक बाई हिंग लावून विचारत नाही की वाऱ्याला उभी राहत नाही. म्हणे स्ट्राँग शुक्र\nपोथीपुराण, व्रतवैकल्य, जप-तप, उपास-तापास यात एरवी तो आकंठ बुडालाय. या सर्व धर्मकांडांची व मटणाची तो कशी सांगड घालतो कोण जाणे. मी त्याला विचारलं तेव्हा चेहऱ्यावर पावडरसारखं ज्ञान थापून तो म्हणाला, ‘‘हेच लोकांना कळत नाही. मटण-मच्छी खाऊ नका असं धर्मात कुठंही सांगितलेलं नाही. शाकाहारी लोकांनी उठवलेलं हे थोतांड आहे. मटण खाणं म्हणजे पाप असं पसरवलं गेलंय.’’\nमात्र नवरात्रीचे दहा दिवस तो मांसमटण खात नाही. (या काळात बोकड त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपला तरी बोकडाच्या जिवाला काही धोका नाही.) तो परान्नही घेत नाही. त्यानं माझ्याकडे चहाही घेतला नाही. नवरात्र संपल्यावर तो किती त्वेशानं अज (पक्षी : बोकड) संहार करीत असेल आपण कल्पनाच करू शकतो.\nमिलिंदच्या मासेखाऊ पणजोबांनी निवट्यांचा निर्वंश केला अशी सत्यावर आधारलेली एक दंतकथा प्रचलित आहे. निवटे खाण्याचं त्यांचं एक टेक्निक होतं. निवटा शेपटापाशी धरायचा व तोंडात टाकून पटकन् अख्खा गिळायचा. ते निवटे खायला (म्हणजे गिळायला) बसायचे तेव्हा ते मनोहर दृश्य पाहून त्यापासून काही शिकण्यासाठी गल्लीतली मांजरं समोर बसून त्यांचं निरीक्षण करीत. परशुरामानं एकवीस वेळा क्षत्रियांचा संहार केला. तरी क्षत्रिय उरलेच. त्याचप्रमाणे पणजोबांनी निवट्यांचा निर्वंश करूनही अलीकडे मच्छीबाजारात अधूनमधून मला तुरळक निवटे दिसायला लागलेत. मिलिंदची बोकडभक्ती पाहून त्याच्या पणजोबांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल.\nमिलिंदला मी एक पुस्तक अर्पण केलंय. अर्पणपत्रिकेत मी लिहिलंय – ‘मटणाखालोखाल त्याचा माझ्यावर जीव आहे असं वाटून घ्यायला मला आवडतं.’\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरविवार १५ ते शनिवार २१ ऑक्टोबर २०१७\nपुढीलदिवे लागले रे दिवे लागले…\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/manohar-parrikar-goa-health-101254", "date_download": "2018-11-14T03:21:00Z", "digest": "sha1:OISIMRMC3QTUGQPO4TKPXHY2R7SDWJAQ", "length": 11460, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "manohar parrikar goa health मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला? | eSakal", "raw_content": "\nमनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला\nसोमवार, 5 मार्च 2018\nपर्रीकर हे 15 फेब्रुवारीला मुंबईतील एका रुग्णालयात अचानक दाखल झाले होते. येथे स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार करण्यात आले होते. यानंतर गोव्यातही त्यांच्यावर उपचार झाले होते\nपणजी (गोवा): मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील उपचारासाठी मुंबईच्या लिलावती इस्पितळात आज (सोमवार) सायंकाळी दाखल होणार आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेला नेण्याचा कुटुंबियांचा विचार आहे. मुख्यमंत्री राज्याबाहेर असताना प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी तीन मंत्र्यांची समिती नेमण्यात आली आहे.\nसध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे समितीचे सदस्य राहतील. या समितीला ५ कोटी रूपयांपर्यंतच्या खर्चाला मंजूरी देण्याचे अधिकार दिले जाणार आहेत. मंत्री ५० लाख रूपयांपर्यंतच्या खर्चाला मंजूरी देऊ शकतील.\nआज संध्याकाळी मुंबईला रवाना होण्याचे निश्चित झाल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सकाळपासून मंत्री आणि आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर, कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी याबाबतची माहिती त्यांना दिली.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nवृद्ध शेतकऱ्याचा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा\nसंग्रामपूर : शासनाच्या हमीभाव योजनेत मुलाने विकलेल्या तुरीचे पैसे व्याजासकट देण्यात यावे. यासाठी वयोवृद्ध वडिलांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mohan-bhagwat-invited-raigad-organised-ncp-leader-106445", "date_download": "2018-11-14T02:58:05Z", "digest": "sha1:QV4WWR34ZSJSRP5KFCNB4QJRBM67SHRT", "length": 15700, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "mohan bhagwat invited on raigad organised by ncp leader राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच भागवतांसाठी पायघड्या | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच भागवतांसाठी पायघड्या\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह संपूर्ण तटकरे कुटुंबीय राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. आरएसएसवर नेहमीच टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून आरएसएस प्रमुख मोहन भागवतांसाठी पायघड्या घातल्याने राष्ट्रवादीच्या या नव्या समरसतेची सगळीकडेच चर्चा सुरू आहे.\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह संपूर्ण तटकरे कुटुंबीय राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. आरएसएसवर नेहमीच टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून आरएसएस प्रमुख मोहन भागवतांसाठी पायघड्या घातल्याने राष्ट्रवादीच्या या नव्या समरसतेची सगळीकडेच चर्चा सुरू आहे.\nसध्या दिल्लीत भाजप विरोधात आघाडी करण्यासाठी काँग्रेससह डाव्या आघाडीची मोट बांधण्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मग्न आहेत. त्याचवेळी राज्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व त्यांचे संपूर्ण तटकरे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. 31 मार्च रोजी हनुमान जयंतीच्या मुहर्तावर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून मोहन भागवत यांनी निमंत्रण देण्यात आले आहे.\nहे निमंत्रण दुसरं तिसरं कोणी दिले नसून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कन्या व रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी दिले आहे. विशेष म्हणून कार्यक्रम पत्रकेवर मोहन भागवतांचा उल्लेख \"पुजनीय\" असा केल्याने राष्ट्रवादीसाठी आरएसएस प्रमुख पुजनीय कधीपासून झाले असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.\nगेल्या वर्षी सुनील तटकरे यांच्यावरच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यावरून राष्ट्रवादीवर व मुख्यमंत्र्यांवर टिकेची झोड उठली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्याच कार्यक्रमांना मुख्यमंत्री व भाजपच्या मंत्र्यांना बोलावणार नसल्याचे जाहिर केले होते.\nमात्र, आता खुद्द आरएसएसच्या प्रमुखांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निमंत्रण देत पायघड्या अंथरल्या आहेत.रायगडावर होणाऱ्या शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह त्यांचे बंधू अनिल तटकरे, त्यांचे पुत्र अवधूत तटकरे आदींचा प्रमुख उपस्थीतांमध्ये समावेश आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक तटकरेंची कन्या आदिती तटकरे या आहेत. त्यामुळे संपुर्ण तटकरे कुटंबियच या कार्यक्रमाला उपस्थित राहून संघ परिवारप्रमुख मोहन भागवत यांचे विचार ग्रहण करणार असल्याचे दिसत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-international-women-day-police-geetanjali-karad-101659", "date_download": "2018-11-14T03:49:00Z", "digest": "sha1:6UNEZUGFUSD6CCUNBEXLQT6MDGC3U53J", "length": 14053, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news International Women Day police geetanjali karad पोलिसांची सारथी - गीतांजली | eSakal", "raw_content": "\nपोलिसांची सारथी - गीतांजली\nगुरुवार, 8 मार्च 2018\nमहिलांनी प्रत्येक क्षेत्रात असावं. मात्र, प्रत्येक महिलेने आपले वेगळपण सिद्ध करण्यासाठी जिद्दीने झटावं, असं मला नेहमी वाटतं. त्याच जिद्दीने पोलिस दलात चालक पदावर काम करण्याचा निर्णय घेतला. त्याला पोलिस दलासह नातेवाइकांनी साथ दिली. त्यामुळेच यशस्वी चालक म्हणून काम करू शकले.\n- गीतांजली देशमुख, महिला पोलिस वाहन चालक, कऱ्हाड\nकऱ्हाड - पोलिस खात्यात कधी कोणती वेळ कशी येईल, सांगता येत नाही. त्या सगळ्या वेळेत अत्यंत बहादुरीच व हुशारीच काम पोलिस खात्यातील वाहन चालक करतात. या पदावर येथे महिला कर्मचारी कार्यरत आहे. गीतांजली दिलीप देशमुख असे त्यांचे नाव. जिल्हा पोलिस दलात त्या एकट्याच महिला चालक आहेत. कऱ्हाडसारख्या संवेदनशील शहरात अत्यंत निडरपणे त्या जबाबदरी सांभाळताना दिसतात.\nलहानपणापासूनच गीतांजली यांना वाहन चालवण्याचा छंद आहे. आठवीपासूनच त्या चारचाकी वाहन चालवत आहेत. आई-वडिलांसह कुटुंबातील सगळ्यांनीच त्यांना या छंदात पाठबळ दिले. वेगळ काहीतरी करायचे, या हेतूने शालेय जीवनापासून वेगळा छंद जोपासणाऱ्या गीतांजली यांना नोकरीही त्याच धाटणीतील करायची होती. म्हणूनच त्या पोलिस भरतीकडे वळाल्या. मैदानावरील सरावासह त्यांनी लेखी परीक्षा लीलया पार पाडली. त्यात त्या यशस्वी झाल्याही अन्‌ २०१० मध्ये त्या पोलिस दलात भरती झाल्या. वर्षापूर्वी सातारा पोलिस मुख्यालयात असतानाच त्यांना संधी चालून आली. वाहनचालक पदासाठी कोर्स आला. त्यांनी त्या कोर्ससाठी नाव दिले. कोर्सही पूर्ण केला आणि पोलिस विभागात चालक म्हणून रुजू झाल्या. सातारा मुख्यालयातून काही दिवसांतच त्यांची ऑगस्ट २०१७ मध्ये कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात बदली झाली.\nदेशमुखवाडी (ता. पाटण) हे सौ. देशमुख यांचे माहेर. परळी वैजनाथ हे त्यांचे सासर. सातारा येथे कुटुंब स्थायिक आहे. सध्या त्या शहर पोलिस ठाण्यात चालक पदावर काम करताहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक क्राईम रेट असलेल्या या पोलिस ठाण्यात चालक पदावर काम करताना गीतांजली यांनी वेगळी क्रेझ निर्माण केली आहे. पोलिस व्हॅन चालवताना त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याकडे कुतूहलाने येणाऱ्या महिला, युवतींनाही त्या धाडसी होण्याचा संदेश देतात. पोलिस दलात स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिला पोलिस चालक गीतांजली देशमुख यांच्या धाडसामुळे पोलिस दलात महिला चालक कर्मचाऱ्यांची संख्या निश्‍चितच वाढेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/block-theft-nagpur-40782", "date_download": "2018-11-14T03:30:44Z", "digest": "sha1:IPWLMEM2TTA7DX6RXMFGZUKSJID7O4WB", "length": 16484, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "block theft in nagpur आयब्लॉक सापडले, चोर फरारच | eSakal", "raw_content": "\nआयब्लॉक सापडले, चोर फरारच\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nनागपूर - जरीपटक्‍यातील एका चौकातील आयब्लॉकची चोरी करणाऱ्यांविरुद्ध महापालिका अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदविली. मात्र, हा चोर पोलिसांना अद्याप गवसला नसला तरी यात एका स्थानिक नेत्याचा हात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पोलिस व महापालिकेतील अधिकाऱ्यांनी \"जाऊ द्या ना साहेब' अशी भूमिका घेतल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याने पोलिसांना आयब्लॉक घेऊन जाणाऱ्या वाहनाचा क्रमांकही उपलब्ध करून दिला. आयब्लॉक सापडले; परंतु पोलिसांना चोरापर्यंत पोहोचण्यात राजकीय दडपण आडवे आल्याचे सूत्रांनी नमूद केले.\nनागपूर - जरीपटक्‍यातील एका चौकातील आयब्लॉकची चोरी करणाऱ्यांविरुद्ध महापालिका अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदविली. मात्र, हा चोर पोलिसांना अद्याप गवसला नसला तरी यात एका स्थानिक नेत्याचा हात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पोलिस व महापालिकेतील अधिकाऱ्यांनी \"जाऊ द्या ना साहेब' अशी भूमिका घेतल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याने पोलिसांना आयब्लॉक घेऊन जाणाऱ्या वाहनाचा क्रमांकही उपलब्ध करून दिला. आयब्लॉक सापडले; परंतु पोलिसांना चोरापर्यंत पोहोचण्यात राजकीय दडपण आडवे आल्याचे सूत्रांनी नमूद केले.\n2009-2010 मध्ये शरद पवार चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. येथे उच्च दर्जाचे आयब्लॉक लावण्यात आले होते. त्यावेळी या कामासाठी 2 लाख रुपये खर्च झाले. 8 डिसेंबर 2016 रोजी एका व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने हे आय ब्लॉक काढून नेले. याप्रकरणी माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनी महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासकडे तक्रार केली. केवळ तक्रारच केली नाही, तर चोरी होत असल्याचे छायाचित्र, जेसीबीचा व तसेच आयब्लॉक वाहून नेणाऱ्या ट्रकचा क्रमांक पुराव्यासाठी दिला. परंतु, मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने मनपा प्रशासनाने कारवाईसाठी टाळाटाळ केली. शरद पवार चौकाच्या बाजूलाच नागपूर सुधार प्रन्यासचे काम सुरू असल्याने त्यांनी काढले असतील, असे सांगत वेळ मारून नेण्यात आली. मात्र, नासुप्रने आयब्लॉक काढले नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात काही जणांनी रेटा लावल्याने मनपा मंगळवारी झोनचे कनिष्ठ अभियंता सुनील सरपाटे यांनी मागील महिन्यात 7 मार्चला पोलिसांत तक्रार दाखल करीत पोलिसांना वाहनांचा क्रमांक आदींसह पुरावे दिले. मात्र, दीड महिना लोटूनही पोलिसांना आरोपीचा शोध लागला नाही. विशेष म्हणजे आता स्थानिक नेत्याचा हात असल्याचे पुढे आल्याने पोलिसांनी फाईलबंद करण्याची तयारी केल्याचे चित्र आहे.\nआता महापालिका अधिकारी आयब्लॉक परत मिळाल्याचा कांगावा करीत आहेत. मात्र, किती आयब्लॉक मिळाले ते कुणी चोरले याबाबत कुणीही शब्द काढायला तयार नाही. आजच्या किमतीनुसार या आयब्लॉकची किंमत चार ते पाच लाख रुपये आहे.\nमंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांनी आयब्लॉक मिळाले असून, चोराचा तपास पोलिस करीत असल्याचे सांगितले. जरीपटका वरिष्ठ पोलिस निरीक्षक बहादुरे यांना विचारले असता त्यांनी याप्रकरणी काहीही माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे यात निश्‍चितच काळेबेरे असल्याचे अधोरेखित होत आहे.\nया प्रकरणाची फाईल बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे वेदप्रकाश आर्य यांनी सांगितले. त्यामुळे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्‍यता आहे. राजकीय दबावामुळे पोलिस कारवाईस टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2014/06/blog-post_28.html", "date_download": "2018-11-14T03:47:55Z", "digest": "sha1:ATLSTF5H7J3PYHDTSD4WLJVQMJQ3X5NY", "length": 17466, "nlines": 179, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: माझ्या सासूबाई", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nमाझ्या सासूबाई - सुमती भिडे. आधीच्या सुधा आठवले.त्यांनी मला कधीच प्रत्यक्ष पाहिलं नाही. कारण त्या आमच्या लग्नाच्या आधी काही वर्ष दृष्टीहीन झाल्या होत्या.\nलग्नाच्याबाबतीत निर्णय घेताना माझ्या मनावर ताण आला.\nत्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. हे गृहित धरुन मगच \"हो\" असा निर्णय घ्यायचा आणि एकदा \"हो\" असा निर्णय घेतल्यावर मग त्याचा व्यवस्थित स्विकार करायचा हे मी मला सांगत होते.\nमाझ्या लग्नाच्या सर्व खरेदी साठी त्या आमच्याबरोबर आल्या. प्रत्येक खरेदीच्यावेळी त्यांचं असं मत होतं. अगदी डिझाईन, रंग इ... बाबत. त्यांच्या दोघी बहिणींच्या मदतीने त्यांनी संपूर्ण कार्य पार पाडलं.\nआता माझा खरा कसोटीचा काळ चालू झाला.\nमला स्वयंपाकाची सवय नव्हती. भाज्या फारशा येत नव्हत्या. पण आता ही आपलीच जबाबदारी आहे असं होतं त्यामुळे ताण होता. मी नोकरी करत होते. सकाळी नऊ वाजता जायचे ते संध्याकाळी सहा वाजता यायचे.\nलग्नानंतर नोकरी चालू झाली. पहिल्या दिवशी सकाळचं करुन कामावर गेले. संध्याकाळी घरी आले तर सगळा स्वयंपाक तयार. अगदी कुकर सुध्दा. मला म्हणाल्या अगं माझा वेळ जात नाही कंटाळा येतो. मी करत जाईन संध्याकाळचं. तूही दमतेस. मला फक्त पोळ्या नाही जमत. लाटताना पोळपाट कुठं संपतो त्याचा अंदाज नाही येत. पोळ्या बाई करतील, बाकी मी करेन. त्यांनी ते ठरवूनच टाकलं होतं.\nहळूहळू जरा आमची एकमेकींशी ओळख झाल्यावर मला त्यांनी वेगवेगळ्या भाज्या शिकवायला सुरुवात केली. भाजी शिकून झाली की मला ती लिहून ठेवायला सांगायच्या. प्रमाण सुध्दा अचूक असायचं. त्यांचं माहेर नागपूरचं असल्याने पदार्थ पण चमचमीत असायचे. मला म्हणायच्या सगळ्या गोष्टी तू एकदा शिकून घे. मग आवडल्या तर कर. मग माझी एक पाककृतीची वही तयार झाली.\nघराची स्वच्छता, आवराआवरी त्याच करायच्या. किराणा सामान संपत आलं की त्यांनी मनात यादी केलेलीच असायची. ती फक्त कागदावर उतरवायची मदत मी करायचे.\nदिवाळी मधे मला म्हणाल्या आनंदला तू तेल लाव आणि तुला मी लावते. कदाचित स्पर्शातून त्यांना मला पाहिचं असेल.\nदिवाळीत फराळाच्या गोष्टी करण्यासाठी त्यांची मदत होणार नव्हती. त्यामुळे त्यांनी मला स्पष्टपणे सांगून टाकलं, काहीही घरी करण्यात कष्ट करु नकोस. सरळ चितळ्यांकडून विकत आण. मला एकदम हलकच वाटलं.\nउन्हाळाच्या सुट्टीत मला म्हणाल्या साखर आंब्याच्या कै-या आणून दे. मी त्यांना सामान आणून दिलं. एक दिवस कामावरुन घरी आले तर साखर आंबा तय्यार. असच लोणचं पण घातलं.\nआमची ओळख अजून विस्तारली. जवळीक वाढली. तशी त्यांनी मग मला संसाराच्या व्यवस्थापनाबाबत टीप्स द्यायला सुरुवात केली. गुंतवणूक, बचत याबाबत सल्ला दिला. मला माझं स्वत:च स्वतंत्र बचत खातं उघडायाल सांगितलं. म्हणाल्या तुझे तू स्वतंत्रपणे पैसे ह्यामधे ठेव. घरात खर्च करुन टाकू नकोस.\nघरी एकटं बसून त्यांना कंटाळा यायचा. मग कधी कधी गावात बहिणीकडे जायच्या. एकट्य़ा जायच्या. मी सोडू का असं विचारल्यावर म्हणायच्या कशाला तुझा वेळ घालवते मला माहिती आहे रस्ता. एक दिवस मी त्यांच्या बरोबर गेले. तेव्हा बघितलं त्या सतत रिक्षावाल्यांशी बोलत होत्या. कुठल्या भागात आलो आहोत हे तपासत होत्या. शेवटपर्यंत त्यांनी अचूक ठिकाणं सांगितली. नगरला सुध्दा मोठ्या मुलाकडे त्या कधीकधी एकट्य़ाने प्रवास करुन जायच्या.\nटि व्ही वरच्या सिरीयल, बातम्या, इतर कार्यक्रम त्या आवडीने बघायच्या. हो बघायच्याच. मी घरी आले की कार्यक्रमाची सविस्तर माहिती द्यायच्या.\nत्यांना आता नातवंड येण्याकडे डोळे लागले होते. माझ्यावर त्यांच बारीक लक्ष असायचं. प्रत्येक महिन्यात पाळी येऊन गेली का ते विचारायच्या. मग हळूहळू कळलं की मला औषध - उपचाराची गरज आहे. दवाखान्याच्या वा-या, मनावरचा ताण हे सगळं सुरु झालं. त्यांना ते जाणवत होतं. एक दिवस मला म्हणाल्या, एक लक्षात घे मुलं झाली म्हणजे आकाशाला हात टेकले असं अजिबात नाही. मुलं झाली की संसार परिपूर्ण असं नसतं. शेवटी माणुसकी महत्वाची.\nत्यानंतर त्यांनी मला कधीच त्याबाबतीत विचारलं नाही.\nत्यांचा संसार खूप खडतर झाला.\nआनंदच्या जन्मानंतर डायबेटिस झाला. पण संसारच्या जबाबदारीमुळे कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि त्याचा परिणाम दृष्टी जाण्यापर्यंत झाला.\nनव-याच्या व एका मुलाच्या अकाली निधनाने खचून न जाता त्यांनी त्यांच्या जबाबदा-या खंबीरपणे पार पाडल्या.\n\"त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. \" हे माझं मत पूर्ण चुकीचं ठरलं. मी मात्र छोट्य़ा छोट्य़ा गोष्टींसाठी त्यांच्यावर अवलंबून रहात असे.\nखूप स्वाभिमानाने त्या जगल्या. त्यांना कोणाला सांभाळायची वेळ येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. अचानक एक दिवस रात्री पाठ दुखीचा त्रास सुरु झाला आणि ह्र्दय विकाराच्या झटक्याने त्या सकाळी आम्हाला कायमच्या सोडून गेल्या.\nत्यांनी शिकवलेल्या भाज्या मी करते. स्वयंपाघरातील छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाळते. त्या आजही माझ्याबरोबर आहेतच.\nLabels: इंद्रधनु -- वैशाली\n>>\"त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. \" हे माझं मत पूर्ण चुकीचं ठरलं. मी मात्र छोट्य़ा छोट्य़ा गोष्टींसाठी त्यांच्यावर अवलंबून रहात असे.\n>> एक लक्षात घे मुलं झाली म्हणजे आकाशाला हात टेकले असं अजिबात नाही. मुलं झाली की संसार परिपूर्ण असं नसतं. शेवटी माणुसकी महत्वाची. त्यानंतर त्यांनी मला कधीच त्याबाबतीत विचारलं नाही.\nअशी सासू मिळायला भाग्य लागतं :)\n> खूप स्वाभिमानाने त्या जगल्या.\nइतकी छान, समजूतदार मते असणारी व्यक्ती दृष्टीहीन कशी असू शकेल त्या तर सगळ्यात जास्त ’डोळस’पणे जगल्या.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.rbsic-sisic.com/mr/products/flue-gas-desulfurization-nozzles-fgd-nozzles/", "date_download": "2018-11-14T03:43:08Z", "digest": "sha1:XGMZUP6WCCFZHXWOTYPQ5YZFJR6N5KLJ", "length": 7375, "nlines": 217, "source_domain": "www.rbsic-sisic.com", "title": "फ्ल्यू गॅस Desulfurization nozzles-Fgd nozzles उत्पादक | चीन फ्ल्यू गॅस Desulfurization nozzles-Fgd nozzles फॅक्टरी आणि पुरवठादार", "raw_content": "\nकार्यालय व कारखाने स्वरूप\nदंगल आणि पल्स nozzles\nप्रतिरोधक आणि गंज प्रतिरोधक उत्पादने बोलता\nआतील रेषा विरोधी Wear\nउच्च तापमान प्रतिकार प्रकिया फर्निचर\nतेजस्वी ट्यूब आणि उष्णता विनिमयकार\nबर्नर nozzles आणि ज्वाला nozzles\nप्रिसिजन उत्पादन आणि दळणवळण\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nदंगल आणि पल्स nozzles\nउच्च तापमान प्रतिकार प्रकिया फर्निचर\nबर्नर nozzles आणि ज्वाला nozzles\nतेजस्वी ट्यूब आणि उष्णता विनिमयकार\nप्रतिरोधक आणि गंज प्रतिरोधक उत्पादने बोलता\nआतील रेषा विरोधी Wear\nसिलिकॉन कार्बनचे संयुग दंगल nozzles\nविशेष त्यामुळे कुंभारकामविषयक भाग\nउच्च-क्षमता पातळ-भिंत आणि उच्च शक्ती मूस फ ...\nप्रतिक्रिया-बंधपत्रित सिलिकॉन कार्बनचे संयुग प्रकिया प्लेट\nबर्नर तोंड आणि ज्योत विभाजक\nसिंगल आणि ड्युअल स्प्रे तोंड\nप्रतिक्रिया-बंधपत्रित सिलिकॉन कार्बनचे संयुग अस्तर, तांत्रिक ce ...\nRBSC पूर्ण शंकू Sprial तोंड\nसिलिकॉन कार्बनचे संयुग दंगल nozzles\nDN100 एकाच दिशेने भोवरा तोंड SPR मालिका\nमोठ्या फ्लो पोकळ भोवरा तोंड\nसिंगल आणि ड्युअल स्प्रे तोंड\nबाहेरील कडा भोवरा पोकळ सुळका तोंड\nDN100 दुहेरी भोवरा तोंड LKL मालिका\nफ्ल्यू गॅस Desulfurization स्प्रे तोंड\nDN100 गॅस स्क्रबिंग तोंड\nपोकळ सुळका विषयांतर झालेला वावटळ व्या मालिका तोंड, ...\n2 इंच मोठ्या व्यासाचे आवर्त तोंड\nFGD स्क्रबर तोंड फवारणी\n1234पुढील> >> पृष्ठ 1/4\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nशॅन्डाँग ZHONGPENG विशेष मातीची भांडी कं., लि\nपत्ता: Fangzi जिल्हा, वेईफांग शहर, शॅन्डाँग, PRChina\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/pakistan-claims-its-fighter-jets-flew-near-siachen-india-says-no-airspace-violation-261353.html", "date_download": "2018-11-14T02:24:14Z", "digest": "sha1:5WW5QLLVDSWJOZQASTXX6ZD5ALBFC4ZU", "length": 14052, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकचा फेकूपणा सुरूच, म्हणे, 'आमच्या फायटर जेटने सियाचीनवरुन केलं उड्डाण'", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपाकचा फेकूपणा सुरूच, म्हणे, 'आमच्या फायटर जेटने सियाचीनवरुन केलं उड्डाण'\n24 मे : भारतीय लष्कराने मंगळवारी सीमारेषेवरील पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ जाहीर केल्यापासून पाकिस्तानात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. पाकिस्तानने आज (बुधवारी) सियाचिनजवळ स्कर्दू भागात पाक सैन्याच्या लढाऊ विमान उडवल्याचा दावा केला आहे. मात्र, भारतीय हवाईदलाने पाकिस्तानचा हा दावा फेटाळला आहे. भारतीय हद्दीतून अशा कोणत्याही लढाऊ विमानाचं उड्डाण झालं नसल्याचं हवाईदलाने स्पष्ट केलं आहे.\nपाकिस्तानी वायुसेनेने 'मिराज' हे फायटर जेट विमान सियाचिनजवळ स्कर्दू भागात उडवल्याचा दावा केला आहे. या विमानात पाकिस्तानचे हवाईदल प्रमुख असल्याचंही पाकने म्हंटलं आहे. मात्र, भारतीय हवाई दलानं या वृत्ताचं खंडन केलं आहे. आता या दोन्ही दाव्यांमध्ये नक्की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे शोधून काढणं महत्त्वाचं ठरणारे.\nभारतीय लष्कराने मंगळवारी एक व्हिडिओ जारी करून सैन्याने नौशेरा आणि नौगाम सेक्टरमधील पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त केल्याचं जाहीर केलं. पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीविरोधात दिलेले प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचंही भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं होतं. भारतीय लष्कराने या ऑपरेशनमध्ये रॉकेट लाँचर, अँटी टँक मिसाइल आणि ऑटोमॅटिक शस्त्रास्त्रांचा वापर केला होता.\nआता भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानननं एका बनावट व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. त्यात पाकने स्वत:चीच ठाणी उद्धवस्त केलीत काल नवशेरातला व्हिडीओ भारतानं प्रसिद्ध केल्यानंतर लगेगच पाकिस्तानने भारतीय ठाणी उद्ध्वस्त केल्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/lonavala-kolhapur-special-scod/", "date_download": "2018-11-14T02:48:13Z", "digest": "sha1:DRTAUOZQOSWRRYR3NETX2MAU7XUYP3TP", "length": 32119, "nlines": 240, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "लोणावळ्यापासून कोल्हापूरपर्यंत विशेष दक्षता पथके - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी लोणावळ्यापासून कोल्हापूरपर्यंत विशेष दक्षता पथके\nलोणावळ्यापासून कोल्हापूरपर्यंत विशेष दक्षता पथके\nमहामार्ग सुरक्षा सक्षमीकरणाचा नांगरे-पाटलांचा नवा फंडा\nसातारा : कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी महामार्ग सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यासाठी महामार्ग बीट तयार करण्यात येणार असून प्रत्येक दहा मिनिटाला एक पोलिसांची गाडी दिसली पाहिजे यासाठी लोणावळयापासून ते कोल्हापूरपर्यंत टीम्स तयार करण्यात येणार आहे. तसेच महिला सुरक्षिततेसाठी स्पेशल टीम तयार करणे, महिला पोलिस कर्मचार्‍याने तपास देणे, पोलिस कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी शाळा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.\nपत्रकार परिषदेत विविध मुद्यावर श्री. नांगरे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. पोलिस कर्मचार्‍यांशी संवाद साधल्यानंतर औरंगाबादच्या धर्तीवर पोलीस शाळा उभी करण्याची मागणी आली असून त्यादृष्टीने काय प्रयत्न करता येईल हे बघणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी प्लेसमेंट सेंटर मुंबईच्या धर्तीवर प्लेसमेंट सेंटर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी महामार्ग आणि जिल्हयातील प्रमुख रस्ते सुरक्षित असणे गरजेचे आहे. हे दोन्ही सुरक्षित असतील गुन्ह्यांवर नियंत्रण येते त्यामुळे लोणावळयापासून कोल्हापूरपर्यंत प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत जादा असणारी वाहने पेट्रोलिंगसाठी वापरण्यात येणार असून प्रत्येक दहा मिनिटाला पोलिसांची गाडी दिसेल अशा पध्दतीने रचना करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी महामार्ग बीट तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिला, युवतींवर अत्याचारात वाढ होत असून महाविद्यालयाच्या परिसरात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी पाच अधिकारी कार्यशाळेसाठी गेले असून ते लवकरच परतणार आहेत. ते आल्यानंतर एक टीम तयार करण्यात येणार असून त्या 100 महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना लगेचच प्रत्यक्ष कामास सुरुवात करा असे सांगण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणावरुन तक्रारी येत आहेत त्या ठिकाणी हे सवर्हे करणार असून त्यांच्याकडे छुपे कॅमेरेही असणार आहेत. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमहिला पोलिस कर्मचार्‍यांकडून आम्हाला तपासाचे काम देण्याचे मागणी होत असून त्यांच्याकडे सुरुवातीला महिला अत्याचाराचे गुन्हे देण्यात येतील. त्यामुळे तक्रार देणार्‍या महिलांना माहेरघराचा अनुभव आला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. बेकायदेशीर फ्लेक्सबाबात त्यावर असणार्‍या नावांची यादी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. भयमुक्त वातावरणासाठी पोलीस दल प्रयत्न करणार आहे. तडीपार झालेल्यांची तडीपारी रद्द होऊ नये यासाठी चुका राहणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक कारवाईबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दर महिन्याला आढावा घेणार असून हे कौतुकास्पद पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले. नियमाप्रमाणे वेळेवरच दुकाने बंद होतील याकडे लक्ष राहणार आहे. गुन्हयाच्या चक्रात अडकू नयेत यासाठी त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. त्यासाठी महाविद्यालयात स्वयंसेवी संस्थांच्यावतीने प्रशिक्षण, जनजागृती करण्यात येणार आहे. महिलांवर अत्याचार केल्यास काय शिक्षा होऊ शकते याबाबतही माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक नागरिक गणवेश रहित पोलीस असून तरुणांना योग्य मार्गावर रहावे साम, दाम, दंड, भेद वापरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटनस्थळी येणा-या पर्यटकांना गुंडगिरीचा त्रास होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस आहेत हे पोलिसांच्या वागणुकीतून कसे दिसेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील त्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदारांना पोलीस कंट्रोल रुममधून प्रश्न विचारण्यात येणार आहेत. पोलीस दलामध्ये वर्तुणक आणि वागणुकीबाबत सकारात्मक पाऊल उचलण्यात येणार आहे. कार्यक्षमता आणि प्रतिमा सुधारण्यासाठी, सर्वसामान्यांना पोलिसांची भीती वाटणार नाही अशी व्यवस्था करु त्याचबरोबर गुन्हेगारांना पोलिसांचा वचक असेल अशा पध्दतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी 38 मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर चार्जशीट दाखल करताना कोणतीही कमतरता राहू नये यासाठी पोलिस अधिका-यांनी सत्यनिष्ठता भूमिका घ्यावी असेही त्यांनी सांगितले. आयसिस, नक्षलवाद, दहशतवादाच्या प्रभावाखाली कोणीही येऊ नये यासाठी पोलिसांकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या शासनाने तपासणीसाठी भरपूर प्रमाणात निधी दिला असून त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षकाची आहे. अवैध धंद्यावर वारंवार कारवाई होते परंतु पुन्हा ते धंदे आहे तसेच सुरु राहतात हे चक्र थांबावे यासाठी नागरिकांमध्ये जागृती करुन त्यांना पोलीस यंत्रणेचे भागीदार करणे गरजेचे आहे. येत्या 15 ऑगस्टला होणा-या ग्रामसभेत गावातील अवैध धंदे बंद व्हावेत असा ठराव करण्यात येणार असून गावाने ठरवले तरच हे अवैध धंदे बंद होऊ शकतात. सायबर क्राईमबाबत सर्व पोलिस मुख्यालयाच्या ठिकाणी अद्यावयत लॅब करण्याचे काम प्रगतीपथावरर असून 15 ऑगस्टला त्याचे उद्घाटन होणार असल्याचेही श्री.नांगरे-पाटील यांनी सांगितले. साता-यातील लॅबसाठी 60 लाख रुपयांचा निधी मिळाला असून त्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. भविष्यकाळात सायबर क्राईम हेच मोठे आवाहन आहे. खासगी सावकारीचा प्रश्न पोलीस अधीक्षक गंभीरपणे हाताळत असून तक्रारदारांनी तक्रार दाखल करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येबाबत सी.आय.डी.कडे असलेला तपास योग्य दिशेने सुरु असून लवकरच निकाल मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजकारण्यांनी चांगल्या गोष्टीसाठी दबाब आणला पाहिजे चुकीच्या गोष्टीसाठी दबाव आणे अयोग्य आहे. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचाराबाबत प्रत्येक महाविद्यालयात जाऊन जनजागृती करण्यात येणार असून स्लाईड शोच्या माध्यमातून युवकांनाही महिलांवर अत्याचार केल्यास कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात याबाबत माहिती दिली जाणार आहे जेणेकरुन महिला अत्याचारास आळा बसेल असेही श्री. नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.\nPrevious Newsपाणी पुरवठा मंत्र्यांना नाही सातार्‍यासाठी वेळ\nNext Newsदिपक धुमाळ यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nसातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित\nबनावट मोबाईलची विक्री करून नागरीकांची फसवणुक करणारा आरोपी गजाआड\nविलासपूर एक आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी सहकार्य करु आ. शिवेंद्रसिंहराजे; ...\nठळक घडामोडी July 6, 2016\nनगरपरिषद व 125 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर\nवाईचा छोटा पुल पाण्याखाली\nयशवंतराव चव्हाण बाल क्रिडा स्पर्धा कोडोली येथे संपंन्न\nश्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरी विवाह सोहळ्यास लाखो भाविकांची उपस्थिती ; 19 नोव्हेंबरला श्रींची...\nढाकणी ग्रामपंचायत कार्यालय शॉर्टसर्किटने जळून खाक\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\nजिल्हा कारागृह शहराबाहेर हलविण्याबाबत तातडीने निर्णय घेवू : उपाध्याय\nपोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस अधीक्षकांकडून श्रध्दांजली\nसातारा पोलिसांना मिळू शकतो बेस्ट डिटेक्शन अ‍ॅवॉर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4156", "date_download": "2018-11-14T02:49:56Z", "digest": "sha1:2C5QMLZ3Q5NBWONXF36H3GQFONPGOUBG", "length": 9723, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "आरबीआय हा सरकारचा सीट बेल्ट, नाही लावला तर अपघात होणारच-माजी गर्व्हनर रघुराम राजन", "raw_content": "\nआरबीआय हा सरकारचा सीट बेल्ट, नाही लावला तर अपघात होणारच-माजी गर्व्हनर रघुराम राजन\nरिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमधील वाद विकोपाला गेला आहे. या वादात बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आता उडी घेतली आहे.\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमधील वाद विकोपाला गेला आहे. या वादात बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आता उडी घेतली आहे. आरबीआयची भूमिका ही सध्या कारच्या सीट बेल्टप्रमाणे असून आरबीआय हा सध्या सरकारचा सीट बेल्ट आहे.\nलावणे किंवा न लावणे ही सर्वस्वी सरकारची मर्जी आहे, परंतु सीट बेल्ट लावला तर अपघात होणार नाही. तसेच दुर्घटना रोखण्याची सर्वस्वी जबाबदारी आरबीआयची आहे, असे राजन यांनी म्हटले आहे.\nसध्याच्या परिस्थितीत आरबीआयने नवज्योतसिंग सिध्दूूसारखी पोपटपंची न करता राहुल द्रविडसारखे अत्यंत जबाबदारीने निर्णय घ्यायला हवेत, असेही राजन यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.\nखरे तर फोकस रुपयाच्या मूल्यावर नाही तर रुपयाचे अवमूल्यन होऊ नये म्हणून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांवर असावा. आरबीआय ही सरकारची संस्था आहे याच्याशी सहमत आहे, पण बोलणी सन्मानाच्या आधारावर होतात. दोघांनीही एकमेकांच्या अधिकारक्षेत्राचा आदर करायला हवा. दोघांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ केली तर अडचणी उभ्या राहणारच.\nआरबीआयकडे नाही बोलण्याचा अधिकार आहे. कारण स्थिरता कायम ठेवण्यासाठी आरबीआयच जबाबदार असते. खरे तर हे राजनैतिक किंवा स्वार्थ साधण्याचे ठिकाण नाही. केंद्र आणि आरबीआयला एकमेकांचा विचार करायला हवा, असेही राजन म्हणाले.\nपटेल यांना जाण्यास सरकार सांगणार नाही-\nगर्व्हनर उर्जित पटेल यांना राजीनामा देऊन कार्यकाळ संपण्यापूर्वीच पद सोडावे असे सरकार सांगणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पटेल यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१९ ला संपत आहे. पण पटेल यांच्याशी मतभेद असले तरी त्यांनी पद सोडावे अशी सरकारची भूमिका नसल्याचे वृत्त आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Accident-of-car-accidents-both-are-injured/", "date_download": "2018-11-14T03:01:11Z", "digest": "sha1:EUSMXPB5IOLLLNFOMUNCAECZPL4NWCCU", "length": 3909, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भरधाव कारला अपघात: दोघे जण जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › भरधाव कारला अपघात: दोघे जण जखमी\nभरधाव कारला अपघात: दोघे जण जखमी\nबागेवाडीकडून बेळगावकडे भरधाव वेगाने जाणार्‍या कारला सुवर्णसौध येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर अपघात होऊन दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. कार उलटून सर्व्हिस रोडवरील दुभाजकावर कलंडली. यात अनिल कुमार व अभिषेक हे जखमी झाले आहेत. कारचालक साजीद सय्यद मुतगे हा किरकोळ जखमी झाला आहे.\nघटनेची माहिती मिळताच बागेवाडी पोलिसांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.\nभरधाव जाणार्‍या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे बागेवाडी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अपघातात कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. कार उलटून महामार्गाशेजारील सर्व्हिस रोड दुभाजकावर कलंडली होती. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.\nघटनास्थळी महामार्गाजवळील हलगा, बस्ताड येथील नागरिकांसह वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची नोंद बागेवाडी पोलिस स्थानकात झाली आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Animals-70-thousand-Vaccine-15-thousand/", "date_download": "2018-11-14T02:43:52Z", "digest": "sha1:VJWLYS7SNABLE7OMFMCW4ZJQVAVDNC72", "length": 6974, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनावरे ७० हजार; लस १५ हजारांना पुरेल इतकीच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जनावरे ७० हजार; लस १५ हजारांना पुरेल इतकीच\nजनावरे ७० हजार; लस १५ हजारांना पुरेल इतकीच\nजलसमृद्ध कागल तालुक्यात शेतीलापूरक दुग्धव्यवसाय शेतकर्‍यांचा आधार बनला आहे. कागल तालुक्यात 70 हजार पशुधन आहे. परंतु, संबंधित पशुसंर्धन विभागाकडून मुबलक सुविधा मिळत नसल्याचे वास्तव असून, केवळ 15 हजार जनावरांना पुरेल इतकीच लस उपलब्ध आहे. लाळीच्या साथीने गत आठवड्यात अनेक जनावरे दगावली आहेत. तर पाच ठिकाणी पशुधन अधिकारीच नाहीत. तर वर्षातून दोन वेळा जनावारांना लाळप्रतिबंधक लस देणे बंधनकारक असताना कागलमध्ये एक वर्षानंतर अपुरी लाळ खुरकत प्रतिबंध लस उपलब्ध झाली असून पशुपालकांतून नाराजी पसरली आहे.\nकागल तालुक्यात बरामाही वाहणार्‍या दोन नद्या आहेत. त्यामुळे ऊस, ज्वारी, मका या पिकांतून कायम हिरवी वैरण उपलब्ध होते. शेतीला पूरक व बेरोजगारीला पर्याय म्हणून अनेक तरुण दुग्ध व्यवसाय करत आहेत. परंतु, संबंधित पशुसंवर्धन वेळेत सुविधा व शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या भावना पशुपालकांत आहेत.\nविभागाकडील केनवडे, सांगाव, लिंगणूर, बाचणी, सोनगे या पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार प्रभारीवर सुरू असून हजारो जनावरांना उपचाराविना रहावे लागत आहे. परिणामी या पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडून भरमसाठ पैसे मोजून जनावरांच्या उपचारासाठी उपचार करून घ्यावे लागत आहेत. तर लाळ खुरकत प्रतिबंध लस वर्षातून दोन वेळा एप्रिल व मे महिना आणि डिसेंबर व जानेवारी महिन्यात लाळखुरकत प्रतिबंधक लस दिली जाते. परंतु, गेल्या एक वर्षापासून लस मिळाली नव्हती.\nगेल्या आठवड्यात लस उपलब्ध झाली असून संबंधित विभागाचे पशुपर्यवेक्षक थेट जनावारांच्या गोठ्यात जाऊन लस देत आहेत. परंतु, ही लस अपुरी पडणार आहे. तालुक्यातील 70 हजार जनावरांपैकी दुभत्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जनावरांसाठीचे पशुखाद्य व अनेक उपचारांमुळे होणारा खर्च व गायीच्या दुधाचे दरात झालेली कपात यामुळे हा व्यवसाय आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. लाळीच्या साथीने जनावारे दगावत असतात गेल्या आठवड्यात सांगाव येथील दहाहून आधिक तर दोन वर्षांपूर्वी भडगा, कुरणी, मळगे येथील पंचवीसहून अधिक जनावारे दगावली होती. त्यामुळे या साथीची पशुपालक काळजी घेत असतात, मागणी करतात तर ही लस खासगी डॉक्टरकडे किंवा दवाखान्यात मिळत नाही. त्यामुळे पशुपालकांना शासनाच्या लस पुरवठ्याची वाट बघावी लागत आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Keep-a-piece-of-the-studio-space/", "date_download": "2018-11-14T02:33:11Z", "digest": "sha1:A64RDKBZNDRFG3TFOFGOOFYKLVPZQEHY", "length": 6291, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्टुडिओच्या जागेचा तुकडा तरी ठेवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › स्टुडिओच्या जागेचा तुकडा तरी ठेवा\nस्टुडिओच्या जागेचा तुकडा तरी ठेवा\nशालिनी स्टुडिओच्या जागेची विक्री झाली; पण कलाप्रेमींच्या आंदोलनामुळे दोन भूखंड स्टुडिओ जागेसाठी आरक्षित ठेवले, त्या जागेची किंमत किती यापेक्षा त्या जागेचा इतिहास व त्यामध्ये गुंतलेल्या भावनांची किंमत होऊ शकत नाही, किमान आहे तो जागेचा तुकडा तरी ठेवा, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.\nशिवाजी पुतळा येथून कलाकार व तंत्रज्ञांनी मोर्चा काढला. शालिनी स्टुडिओचे आरक्षण कायम राहिले पाहिजे, आरक्षणाचा ऑफिस प्रस्ताव फेटाळणार्‍या नतद्रष्ट नगरसेवकांचा धिक्कार असो, अशा घोषणा देत मोर्चा महापालिकेवर नेण्यात आला. यावेळी यशवंत भालकर, महामंडळाचे कार्यवाह बाळा जाधव यांनी, शालिनी स्टुडिओची जागा ही कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्‍न आहे. या जागेवर जे शिल्लक भूखंड आहेत, त्यावर स्टुडिओ जागेचा आरक्षणाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. मग ही जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे का महापालिकेने येणार्‍या अधिसभेत याबाबतचा फेरप्रस्ताव सादर करावा; अन्यथा महामंडळाच्या वतीने चक्री उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.\nयावेळी छाया सांगावकर यांनी महापालिकेने ठोस उपाययोजना न केल्यास पालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. शिष्टमंडळाच्या वतीने सहायक आयुक्त मिलिंद शिंदे यांना निवेदन देण्यात आले. महापालिकेने पुन्हा ऑफिस प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी केली. यावेळी बाळा जाधव, सतीश रणदिवे, शरद चव्हाण, सतीश बीडकर, शोभा शिराळकर, अर्जुन नलवडे, मिलिंद अष्टेकर, आकाराम पाटील, विजय शिंदे, स्वप्निल राजशेखर, संजय मोहिते, कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.\nमहापौर निवड २२ रोजी\nपगारी पुजारी नेमण्याबाबत प्रसंगी वटहुकूम : पालकमंत्री\nमहापालिका नगररचना कार्यालय सील\nमहापालिकेच्या परवाना विभागात चोरी\nअर्जुननगर परिसरात दोन गटांत राडा; तिघे जखमी\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/royan-school-kharghar-9th-student-suicide-in-kharghar/", "date_download": "2018-11-14T02:46:51Z", "digest": "sha1:RT4WJIHZLWUDKD5US5BNHCPUR4PWZT3O", "length": 4122, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खारघरमध्ये नववीच्या विद्यार्थिनीची आत्‍महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › खारघरमध्ये नववीच्या विद्यार्थिनीची आत्‍महत्या\nखारघरमध्ये नववीच्या विद्यार्थिनीची आत्‍महत्या\nशालेय परीक्षेत नापास झाल्यामुळे नववीच्या विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्‍महत्या केल्याची घटना खारघरमध्ये घडली. ही विद्यार्थिनी रायन इंटरनॅशनल स्कूल खारघरची विद्यार्थिनी आहे. याबाबत खारघर पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nनिधी पटेल (वय १४, रा. खारघर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. निधी ही खारघर येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. नुकताच नववीचा निकाल जाहीर झ्राला होता, त्यामध्ये ती नापास झाली होती. नापास झाल्याने तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्‍महत्या केली.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/A-budget-of-about-Rs-264-crore-is-spent-on-the-budget/", "date_download": "2018-11-14T03:10:11Z", "digest": "sha1:GYMUUKMCP57ADFS744WWTPUXBCRD5GXL", "length": 6398, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निधी वर्गीकरण विषय मागे घेण्याच्या हालचाली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › निधी वर्गीकरण विषय मागे घेण्याच्या हालचाली\nनिधी वर्गीकरण विषय मागे घेण्याच्या हालचाली\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2018-19च्या अर्थसंकल्पातील सुमारे 264 कोटी रुपयांचा अखर्चित निधी वर्गीकरणाच्या विषयावरून सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. सदर वर्गीकरणाचे विषय मागे घेण्याच्या पालिका प्रशासनाच्या हालचाली आहेत. त्यामुळे बुधवारी (दि.27) होणारी तहकूब सभा केवळ निमित्तमात्र ठरण्याची शक्यता आहे.\nस्थायी समितीने मंगळवारी (दि.19) झालेल्या सभेत अर्थसंकल्पातील विविध कामाच्या तरतुदीमध्ये बदल करून, सुमारे 264 कोटींच्या अखर्चित निधी तरतूद वर्गीकरणास आयत्यावेळी मान्यता देण्यात आली. तशी शिफारस सर्वसाधारण सभेकडे करण्यात आली. हा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडला होता. हे विषय बुधवारी (दि.20) सर्वसाधारण सभेत ‘वन-के’खाली ऐनवेळी दाखल करून घेण्यात आले. त्यावर शुक्रवारी (दि.22) झालेल्या तहकुब सभेत मोठा वाद निर्माण झाला होता.\nसुमारे 100 कोटींची तरतूद इंद्रायणीनगर परिसरात रस्ते काँक्रीटीकरणासाठी वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी या वर्गीकरणास विरोध दर्शविला. सदर तरतूद ‘शून्य’ करण्याचा हट्ट त्यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे धरला. या संदर्भात आयुक्त व शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी खुलासा करूनही त्यांचे समाधान झाले नाही. त्यावर भाजपचे विलास मडिगेरी यांनी सदर काम आवश्यक असल्याचे सांगत ते प्राधिकरणाकडून करून घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले.\nत्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याने महापौर नितीन काळजे यांनी सभा 10 मिनिटासाठी तहकूब केली. त्यानंतर सभा बुधवार (दि.27) दुपारी तीनपर्यंत तहकूब करण्यात आली. उद्याच्या सभेत वर्गीकरणाच्या विविध 5 विषयावर पुन्हा वादळी चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र, पालिका प्रशासन सदर विषय फेरपडताळणी करण्यासाठी मागे घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. फेरपडताळणीमध्ये त्या-त्या प्रभागातील चारही नगरसेवकांची बैठक घेऊन सर्वसहमतीने निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा हा विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे आणला जाण्याची शक्यता आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Leader-of-the-Opposition-is-now-a-year/", "date_download": "2018-11-14T03:37:07Z", "digest": "sha1:C3IFKV5GN2L3XYO7H2EJTUBZEC65OVPV", "length": 7651, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विरोधी पक्षनेताही आता वर्षभरासाठी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › विरोधी पक्षनेताही आता वर्षभरासाठी\nविरोधी पक्षनेताही आता वर्षभरासाठी\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ भाजप सत्ताधार्‍यांनी एक वर्षाचा केला आहे; तसेच विविध विषय समित्यांच्या सदस्यांनाही वर्षभराचा कार्यकाळ असतो. त्याच पद्धतीने विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दर वर्षी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाच्या वतीने इच्छुकांची चाचपणी केली जात आहे.\nफेबु्रवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपने पालिका कारभार ताब्यात घेतला. भाजपचे 77 नगरसेवक व 5 अपक्ष नगरसेवक आणि स्वीकृत 3 नगरसेवक असे एकूण 85 नगरसेवक आहेत. प्रत्येक वर्षी स्थायी समिती सदस्यपद देऊन अधिकाधिक नगरसेवकांना संधी देण्याची परंपरा भाजपने सुरू केली आहे. त्यामुळे पंचवार्षिकमध्ये तब्बल 55 नगरसेवकांना संधी मिळणार आहे. त्याचबरोबर पालिकेच्या शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, विधी, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक, वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समितीसाठी एक वर्षाचा कालावधी असतो. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस दर वर्षी एका नगरसेवकाला विरोधी पक्षनेतेपद देणार आहे. त्या दृष्टीने पक्षाने नियोजन सुरू केले आहे.\nसध्याचे विरोधी पक्षनेते योगेश बहल हे सक्षमपणे आपल्या पदाची धुरा सांभाळत नसल्याची त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांची तक्रार आहे. भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करीत त्या विरोधात रान पेटविण्यात ते कमी पडल्याचा आरोप होत आहे. त्यांनी सत्ताधार्‍यांसोबत सलगी केल्याच्या तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे केल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याचे विरोधी पक्षनेतेपद बदण्याचा हालचालींना वेग आला आहे.\nया पदासाठी माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, नाना काटे आदी अनेक जण इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे कोणाकडे विरोधी पक्षनेतेपद जाते याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणारा, भ्रष्टाचार व गैरव्यवहाराना प्रखर विरोध करणार्‍या अभ्यासू नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविण्याची शक्यता आहे. सध्या पक्षनेते अजित पवार हे अर्थसंकल्पी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यातून वेळ मिळताच ते या संदर्भातील निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nया संदर्भात विरोधी पक्षनेते योगेश बहल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, माझ्या पदाचा वर्षभराचा कालखंड पूर्ण झाला आहे. पक्षनेत्यांनी राजीनामा मागितल्यास तो लगेच देईन. विरोधी पक्षनेतेपदी 5 वर्षांत 5 नगरसेवकांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण पूर्वीच ठरले आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/prithviraj-chavan-speech-in-satara-district-karad-undale/", "date_download": "2018-11-14T02:52:48Z", "digest": "sha1:L3DCFJU47XD7ZF6TQE7FVGPMDBHR64CZ", "length": 8049, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड दक्षिणमध्येच मी राहणार आ. पृथ्वीराज चव्हाण यांची ग्वाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड दक्षिणमध्येच मी राहणार आ. पृथ्वीराज चव्हाण यांची ग्वाही\nकराड दक्षिणमध्येच मी राहणार आ. पृथ्वीराज चव्हाण यांची ग्वाही\nमी दिल्लीला चाललोय असा अपप्रचार काहीजण करत आहेत. पण मी कुठेही जाणार नाही. मी इथेच कराड दक्षिण मतदारसंघात राहणार आहे. माझी कुणी बिलकुल चिंता करु नये. कोणी कितीही जोर लावला तरी आगामी निवडणुकीत काँग्रेसचेच सरकार येणार हे मी तर्कशुध्द पध्दतीने सांगत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. हवेलवाडी (सवादे) येथील नूतन सरपंच विकास थोरात व सदस्यांचा सत्कार समारंभ तसेच कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.\nयावेळी अजितराव पाटील-चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सुनील पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, राजेंद्र उर्फ आप्पा माने, पैलवान नानासाहेब पाटील, शिवाजीराव थोरात, वसंतराव चव्हाण, मंगल गलांडे, उत्तमराव पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, तानाजी चवरे, सर्जेराव शिंदे, दिलीप पाटील, उदय पाटील, कृष्णत थोरात, अ‍ॅड. ए. वाय. पाटील, प्रतापराव देशमुख, सुभाषराव पाटील, नितीन थोरात, आण्णासाहेब जाधव, अर्जुन शेवाळे, आबासाहेब शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nआ. चव्हाण म्हणाले, माझ्या राजकीय भवितव्याबाबत अनेकांनी अपप्रचार सुरु केला आहे. पण मी कराड दक्षिण व राज्याचेच राजकारण करणार आहे. येत्या निवडणुकीत मोदी विरोधकांनी आपसातील मत विभाजन टाळले तर देशात व राज्यात सत्ता बदलेल. हे नाही झाले तर मोदी हुकूमशाही आणतील. त्यांनी मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. हट्टाहासाने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा खर्च लादला. व्यापारी त्यांच्यावर नाराज आहेत. राज्य सरकारने फसवी कर्जमाफी दिली. पश्‍चिम महाराष्ट्रातील विकासाबाबत आकस केला जात आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न प्रलंबीत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत .\nदेशातील भाजपचे आमदार बलात्काराच्या प्रकरणात सापडले आहेत. त्यांना त्यांचेच मंत्री पाठिशी घालत आहेत. या सर्व प्रकारावर मोदी निषेध नोंदवायला तयार नाहीत. देशातील जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. मुस्लिम व दलितांचा द्वेष केला जात आहे. महिला सुरक्षित नाहीत. देशाचे सामाजिक वातावरण दूषित झाले आहे.\nअजितराव पाटील, प्रदीप थोरात, ए. वाय. पाटील यांची भाषणे झाली. प्रा. ए. जी. थोरात यांनी प्रास्ताविक केले. संजय नांगरे व दिगंबर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आत्माराम पाटील यांनी आभार मानले.\nकाँग्रेस सत्तेत आल्यानंतर विकास पहा..\nमुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर कराड दक्षिणमध्ये 1800 कोटींचा विकास निधी दिला. अगामी निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आले तर नुसते विकासाचे आकडे मोजा, असेही आ. चव्हाण यांनी मोठ्या उत्साहाने सांगितले. ते म्हणाले, कराड दक्षिणमधील विशेषतः उंडाळे व येळगाव खोर्‍यात मोठे दडपण होते. ती दहशत मोडल्याचे वातावरण बघून मला खूप समाधान वाटत आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/teacher-transfer-policy-32911", "date_download": "2018-11-14T03:52:32Z", "digest": "sha1:VPWBGTCGKJAHZZSV6HL4PSVYQQOECIUL", "length": 15793, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher transfer policy अवघड, सर्वसाधारण क्षेत्रातच आता बदल्या | eSakal", "raw_content": "\nअवघड, सर्वसाधारण क्षेत्रातच आता बदल्या\nबुधवार, 1 मार्च 2017\nशिक्षकांसाठी शासनाचे नवे धोरण जाहीर; शिक्षण क्षेत्रात होणार मोठे फेरबदल\nकोल्हापूर - जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने बदल्याचे नवे धोरण आज जाहीर केले. त्यानुसार यापुढे शिक्षकांच्या अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा दोन क्षेत्रांतील शाळांतच बदल्या होणार आहेत. या नव्या आदेशामुळे शिक्षकवर्ग कमालीचा हवालदील झाला असून, शिक्षणक्षेत्रात मोठे फेरबदल होणार आहेत.\nशिक्षकांसाठी शासनाचे नवे धोरण जाहीर; शिक्षण क्षेत्रात होणार मोठे फेरबदल\nकोल्हापूर - जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने बदल्याचे नवे धोरण आज जाहीर केले. त्यानुसार यापुढे शिक्षकांच्या अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा दोन क्षेत्रांतील शाळांतच बदल्या होणार आहेत. या नव्या आदेशामुळे शिक्षकवर्ग कमालीचा हवालदील झाला असून, शिक्षणक्षेत्रात मोठे फेरबदल होणार आहेत.\nजिल्हा परिषद सर्व विभागांत काम करणाऱ्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वी बदलीचे एकच धोरण होते. शिक्षक वर्गाची मोठी संख्या व इतर विभागापेक्षा शिक्षकांच्या कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन शासनाने शिक्षकांना केंद्रबिंदू मानून, त्यांच्या अडी-अडचणी विचारात घेऊन फक्त शिक्षकांसाठी जिल्ह्यांतर्गत बदल्याचे नवे सुधारित धोरण जाहीर केले आहे. या नव्या धोरणानुसार अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा दोन क्षेत्रांत जिल्ह्यांतील शाळांची वर्गवारी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे तालुक्‍यातील सर्वसाधारण, तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अवघड क्षेत्रातील गावे व शाळा ठरविणार आहेत.\nजे गाव, शाळा तालुका मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोचण्यास सोयी-सुविधा नाहीत. दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे अवघड क्षेत्र म्हणून निश्‍चित केली जाणार आहेत.\nअवघड क्षेत्रात न मोडणारी गावे, शाळा सर्वसाधारण क्षेत्रात ओळखली जातील.\nजिल्हा परिषद शाळांत काम करणारे प्राथमिक, माध्यमिक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश आहे.\nज्या शिक्षकांची सेवा अवघड क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण झाली आहे, असे शिक्षकच बदली अधिकारास प्राप्त राहतील, तर सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची सेवा दहा वर्षे पूर्ण झाली असेल, असे शिक्षक बदलीस पात्र ठरतील.\nयांना मिळणार बदलीतून सूट\nअपंग कर्मचारी व अपंग मुलांचे पालक\nजन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले कर्मचारी अथवा डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी\nआजी-माजी सैनिक/जवानांच्या पत्नी किंवा विधवा\nविधवा कर्मचारी कुमारिका कर्मचारी\nपरितक्ता किंवा घटस्फोटित कर्मचारी\nवयाची ५३ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी\nदैनिक ‘सकाळ’च्या ९ जानेवारी २०१७ च्या अंकात शासन शिक्षकांसाठी बदल्यांचे नवीन धोरण करणार असून, यापुढे अवघड व सर्वसाधारण या दोन क्षेत्रांतच शिक्षकांच्या बदल्या होतील, असे वृत्त प्रसिद्ध केले होते.\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nसंवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती...\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T02:46:57Z", "digest": "sha1:IZVC7434DXT6FOZASQMVYKXLAD3P7AHZ", "length": 12096, "nlines": 73, "source_domain": "2know.in", "title": "स्वतःचे ‘डोमेन नेम’ वापरुन ईमेल आय.डी. कसा तयार कराल?", "raw_content": "\nस्वतःचे ‘डोमेन नेम’ वापरुन ईमेल आय.डी. कसा तयार कराल\nRohan December 24, 2010 अकाऊंट, ईमेल आय.डी., गुगल अ‍ॅप्स, डोमेन नाव, डोमेन नेम, विंडोज लाईव्ह, हॉटमेल\nआज आपण पाहणार आहोत, जर आपल्याकडे स्वतःचे डोमेन नेम असेल, जसं माझ्याकडे 2know.in आहे, तर ते डोमेन नाव वापरुन ईमेल आय.डी. कसा तयार करता येईल उदाहरणार्थ, mail@2know.in. मी अजून माझ्या डोमेन नावाचा ईमेल आय.डी तयार केलेला नाहीये. आपल्याला त्यासंबंधीत एक एक पायरी सांगत असताना मीही 2know.in साठी एक मेल आय.डी. तयार करेन. कालांतराने कदाचीत 2know.in मध्ये संपर्कासाठी आपण तोच मेल आय.डी वापरुयात. आपण विकत घेतलेल्या डोमेन नावाचा ईमेल आय.डी तयार करणं हे खूपच सोपं आहे. यासाठी आपण ‘विंडोज लाईव्ह’ आणि ‘गुगल’ या दोघांपैकी कोणाचीही मदत घेऊ शकतो. फरक इतकाच आहे की, ‘गुगल’ वापरुन आपण ५० मोफत ईमेल आय.डी. तयार करु शकतो, तर ‘विंडोज लाईव्ह’ वापरुन आपण ५०० मोफत ईमेल आय.डी. तयार करु शकतो.\nसर्वप्रथम आपण पाहणार आहोत,\n‘विंडोज लाईव्ह’ वापरुन आपल्या डोमेन नावाचा मोफत ईमेल आय.डी. कसा तयार करता येईल\n१. या ‘दुव्या’ पासून सुरुवात करा.\n‘विंडोज लाईव्ह’ वापरुन ईमेल आय.डी. तयार करा.\n३. रिकाम्या जागेत आपले स्वतःचे ‘डोमेन नेम’ टाका. उदा. मी टाकत आहे, 2know.in. आता “Set up Windows Live Hotmail for my domain” हा पर्याय निवडा आणि “Continue” वर क्लिक करा.\n४. आपले सध्या अस्तित्त्वात असलेले हॉटमेल अकाऊंट निवडा, जर हॉटमेल अकाऊंट नसेल, तर नविन हॉटमेल अकाऊंट तयार करण्याबाबतचा पर्याय निवडा.\n५. ‘साईन इन’ केल्यानंतर आपण “Review settings and accept agreement” या पानावर आला असाल. अ‍ॅग्रीमेंट अ‍ॅक्सेप्ट करता येईल.\n६. आता आपण आपल्या सेटिंग्ज बाबत माहिती असलेल्या पानावर आला असाल.\n८. आता आपल्या डोमेन नेम अकाऊंट मधून DNS सेटिंग्ज ओपन करा.\n९. MX Records वर क्लिक करा. नवीन MX Record अ‍ॅड करा.\n१०. पायरी क्रमांक ७ मध्ये कॉपी केलेले MX Record, ‘Value’ समोर पेस्ट करा. Priority १० करा किंवा आहे तिच राहू दिलीत तरी चालेल. Name समोरील जागा मोकळी सोडलीत तरी चालेल. सेटिंग्ज सेव्ह करा.\n११. आता विंडोज लाईव्ह अकाऊंट कडे परत या. तिथेच वर दिलेल्या Refresh या बटणावर क्लिक करा.\n१२. आपले डोमेन नेम MX Record ने व्हेरिफाय होण्यासाठी काही मिनिटे लागू शकतात.\n१३. एकदा व्हेरिफिकेशन झाले की मग, अकाऊंट अ‍ॅड करण्यासाठी “Add” वर क्लिक करा.\n१४. आपल्या ईमेल अकाऊंटचे सेट अप करण्यासाठी ‘एम.एस.एन’ ने सांगितलेल्या पायर्‍या पूर्ण करा.\n‘गुगल अ‍ॅप्स‌’ वापरुन आपल्या डोमेन नावाचा मोफत ईमेल आय.डी. कसा तयार करता येईल\n‘गुगल अ‍ॅप्स’ वापरुन ईमेल आय.डी. तयार करा\n१. आपल्या गुगल अ‍ॅप्स अकाऊंट चे सेट अप करत असताना Standard Edition किंवा Premier Edition निवडा. Standard Edition मोफत आहे.\n२. Get Started या बटणावर क्लिक करा.\n३. दिलेल्या जागेत आपले डोमेन नेम टाईप करा.\n४. फॉर्म भरुन continue वर क्लिक करा.\n६. पुढील पानावर आपण “Change yourdomain.com CNAME record” हा दुसरा पर्याय निवडू शकता. continue वर क्लिक करा.\n७. आपणच आपल्या डोमेन नावाचे मालक आहात हे सिद्ध करण्यासाठी पुढील पानावर दिलेल्या पायर्‍या पूर्ण करा.\n८. व्हेरिफिकेशन पूर्ण केल्यानंतर आपण “Google Apps Setup Guide” या पानावर आला असाल. आपण हे पान Skip करु शकता.\n९. आपल्या ‘गुगल अ‍ॅप्स डॅशबोर्ड’ वर Email link च्या खाली असलेल्या ‘Activate email’ या पर्यायावर आपण क्लिक करु शकता.\n१०. CNAME Records देत असताना MX Records आपोआप जोडले गेले असतील. म्हणूनच पानाच्या खाली “I have completed these steps” वर क्लिक करा.\n११. आपले अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी गुगल ४८ तासांपर्यंतचा कालावधी घेऊ शकतो. (खरं तर प्रत्यक्षात त्याहून कितीतरी कमी कालावधी लागतो.)\n१२. नवीन ईमेल अकाऊंट तयार करण्यासाठी आपण create new users किंवा User accounts टॅब वर क्लिक करु शकता.\n१३. आवश्यक ती माहिती भरा आणि नवीन अकाऊंट तयार करा.\nअशाप्रकारे, आपले स्वतःचे डोमेन नाव घेऊन त्यासंदर्भात ईमेल खाते तयार करण्यास आपण शिकलो आहोत.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/sampadakiya/editorial-article-108503", "date_download": "2018-11-14T03:30:38Z", "digest": "sha1:E4QVCBKFDE2QZ6OIQB6TVN32BL5ANZS5", "length": 15348, "nlines": 63, "source_domain": "amp.esakal.com", "title": "editorial article हवे विकासाचे रुंदीकरण... | eSakal", "raw_content": "\nसकाळ वृत्तसेवा | सोमवार, 9 एप्रिल 2018\nनियोजनाला सोयीस्कररीत्या हरताळ फासण्याच्या प्रकारामुळे राज्य सरकारचे तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तांत्रिक क्‍लृप्त्या लढवून मलई खाण्यातच मग्न असलेल्यांना अद्दल घडविल्याशिवाय विकासाचे स्वप्न पूर्ण होणे अवघडच.\nनियोजनाला सोयीस्कररीत्या हरताळ फासण्याच्या प्रकारामुळे राज्य सरकारचे तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तांत्रिक क्‍लृप्त्या लढवून मलई खाण्यातच मग्न असलेल्यांना अद्दल घडविल्याशिवाय विकासाचे स्वप्न पूर्ण होणे अवघडच.\nदेशातील शहरांना विदेशी नावांची आभूषणे लावून बेंबीच्या देठापासून विकासाच्या गगनभेदी आरोळ्या ठोकताना आपण लोकप्रतिनिधींना पाहिलेय. याच घोषणा आणि कल्पनांच्या कल्लोळात विकास वेडा झाला असावा त्यामुळेच विकास ही आभासी गोष्ट असावी, अशी सर्वसामान्यांची भावना झाली असल्यास नवल नाही. मात्र, आपल्याला जरी विकास आभासी वाटत असला तरी, तो कुणाच्या तरी फायद्याचा नक्कीच असतो आणि म्हणूनच ते लाभार्थी कायम ‘विकासा’चे गुणगान करीत असावेत. विकास, घोषणा, प्रकल्प, भूखंड आणि श्रीखंड असा त्यांचा तो ‘गोड’ प्रवास असतो.\nशहराचा, रस्त्यांचा किंवा परिसराचा विकास करण्यासाठी योजना राबविणाऱ्या संस्था या सर्व प्रक्रियेत केंद्रस्थानी असतात. महाराष्ट्रात तर त्यांना संस्थानांइतकेच महत्त्व आहे. या संस्थांची नावे मात्र फार भारदस्त असतात. सरकारी भाषेतच सांगायचे झाले, तर याला म्हणे विशेष नियोजन प्राधिकरण वगैरे म्हणतात. ‘नियोजन’ याचा इथल्या लोकांनी भलताच अर्थ लावला आहे. विकासापासून ते नियोजनापर्यंत येण्याचे कारण इतकेच, की या नियोजनाला सोयीस्कररीत्या हरताळ फासण्याच्या एका छोट्या सरकारी प्रयत्नामुळे आपल्याला तब्बल दोन हजार कोटींचा चुना लागला आहे.\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ही किमया साधली आणि तीदेखील महाराष्ट्रातील सर्वांत सुपरफास्ट मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाच्या साक्षीने. एक हजार ९९४ कोटींच्या भूखंडाच्या निविदा रद्द करून त्याच्याच शेजारचा भूखंड केवळ दहा कोटी ४१ लाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.\nअलीकडे सरकारने अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत.ते राबविताना त्या त्या प्रकल्पांच्या परिसरातील सरकारी जमिनी विकून या प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशा कितीतरी प्रकल्पांसाठी निधीची आवश्‍यकता असतानादेखील सरकारी मालमत्तेच्या किमतीमध्ये केलेला फेरफार या मोठ्या आकाराच्या प्रकल्पांचे भवितव्य अंधारात टाकण्याची शक्‍यताच अधिक. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे अशा प्रकारच्या जवळपास २३ लॅण्डबॅंक आहेत.ज्यात एक हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.त्यांचा पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता चांगला उपयोग होऊ शकतो. पण काही महाभागांनी सत्तेचा दुरुपयोग करून सरकारी मालमत्तेला खिंडार पाडण्याचे काम सुरू केले आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पैसे नसल्याची ओरड सुरू असतानाच, याच संस्थेने अशा प्रकारे भूखंड विक्रीत अनियमितता केल्याने या संस्थेच्या कारभाराविषयी पुन्हा अविश्‍वास निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई- नागपूर समृद्धी एक्‍स्प्रेस महामार्गाकरिता तब्बल ४६ हजार कोटी रुपये इतका खर्च लागणार आहे. यामध्ये सहा हजार कोटी व्याजापोटी लागणार आहेत. त्यामुळेच सरकारने म्हाडा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एसआरए, सिडको अशा विशेष नियोजन प्राधिकरणांकडून प्रत्येकी एक हजार कोटींची मागणी केली आहे. याशिवाय हुडकोने याआधीच या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता दोन हजार कोटी मंजूर केले आहेत.\nएकंदरीतच काय, तर विकासाच्या मोठमोठ्या गप्पा आपण करताना आपले हात मात्र रिकाम्या खिशातच आहेत. शिवाय, या प्रकल्पांसाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती हीदेखील या प्रकल्पांमधील मोठी गुंतवणूकच मानायला हरकत नाही. कारण, एकवेळ पैशांचे सोंग आणता येईल, पण विकासाला राजकीय अर्थ लावण्याचे विचित्र सोपस्कार पार पाडणे हा यातील सर्वांत कठीण भाग.युती व आणि आघाडीच्या जमवाजमवीच्या राजकारणात नियोजन प्राधिकरणांची सत्तादेखील दोन वेगवेगळ्या पक्षांच्या हाती राहिली आहे. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने आपसात एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीची वाटणी करून स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला आणि तसाच प्रयत्न आता भाजप-शिवसेनेकडून केला जातोय. या यंत्रणा हाताळणारी माणसे या संधीचा फायदा उचलतात आणि त्यातून भूखंडांचे गैरव्यवहार जन्माला येतात. यंत्रणेची नेमकी नाडी माहीत असलेले काही राजकीय सल्लागार असतात, तर कुणाची नेमणूकच राजकीय हस्तक्षेपातून झालेली असते. मग छोट्या तांत्रिक क्‍लृप्त्या लढवून हजार दोन हजार कोटी इकडेतिकडे करायला काय वेळ लागतो या सगळ्याचा दूरगामी परिणाम होतो तो विकासावरच. आपल्याकडे भांडवलाच्या स्वरूपात विकास प्रकल्पांसाठी एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे या जमिनी. त्यामुळे विकासाचे स्वप्न पाहायचे असेल तर अशा मलई खाणाऱ्यांना आधी अद्दल घडवायला हवी. तरच विकासाच्या महामार्गांचे रुंदीकरण शक्‍य होईल.\nराज्य रस्ते विकास महामंडळ\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4157", "date_download": "2018-11-14T02:35:44Z", "digest": "sha1:34UNKKX6AQ753ACXYODZ7JVMG7PHAI2G", "length": 9219, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "३.६ लाख कोटी द्या-रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीवर सरकारचा डल्ला!", "raw_content": "\n३.६ लाख कोटी द्या-रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीवर सरकारचा डल्ला\nदेशाचा आर्थिक कणा असलेली शिखर बँक ‘आरबीआय’च्या तिजोरीवरच डल्ला मारण्याची तयारी केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने केली आहे.\nनवी दिल्ली: देशाचा आर्थिक कणा असलेली शिखर बँक ‘आरबीआय’च्या तिजोरीवरच डल्ला मारण्याची तयारी केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या कॅश रिझर्व्हमधील (रोख राखीव) तब्बल ३.६ लाख कोटी रुपये द्या असा प्रस्तावच अर्थ मंत्रालयाने दिला आहे.\nएवढी मोठी रक्कम देण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने फेटाळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सरकार आणि आरबीआयमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. एका इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे.\nआरबीआयच्या तिजोरीतील सरप्लस (अतिरिक्त) रक्कम सरकारकडे ट्रान्सफर (वर्ग) करण्यासाठीची पध्दत आणि अटी यावरच केंद्रीय अर्थमंत्रालयाचा आक्षेप आहे. ही पध्दत आर्थिक अडचणींच्या दृष्टीने खूपच पारंपरिक असून त्यात बदल करावेत असे सरकारचे म्हणणे आहे.\nसरकारचा प्रस्ताव काय आहे\n‘आरबीआय’कडे रोख राखीव रक्कम ९.५९ लाख कोटी रुपये आहेत. यातील ३.६ लाख कोटी रक्कम आरबीआयकडे अतिरिक्त आहे. ही रक्कम ट्रान्स्फर करावी असे सरकारचे म्हणणे आहे.\nआर्थिक धोक्यांचा निपटारा राखीव रकमेतूनच केला जातो. त्यामुळे सरकारला ३.६ लाख कोटी रुपये देता येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका आरबीआयने घेतल्याचे वृत्त आहे.\nमोदींच्या आर्थिक नीतीने गोंधळ उडाला-\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘जिनिअस’ आर्थिक नीतींमुळे गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ सावरण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेकडून ३.६ लाख कोटी रुपये पाहिजेत. गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी प्रधानमंत्र्यांबरोबर उभे राहावे आणि देशाला वाचवावे अशी बोचरी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/notes-ban-issue-on-tv-serial/", "date_download": "2018-11-14T02:33:51Z", "digest": "sha1:ZEONTRK4XXBQQBU4BLHWFPNC7YYK6NVF", "length": 15864, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "नोटाबंदी टीव्हीवर झळकली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअवनीच्या एन्काऊंटरची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nटीव्ही हा समाज जीवनाचा आरसाच मानला जातो. त्यामुळे नुकत्याच ५०० आणि १०००च्या नोटा बाद करण्याच्या निर्णयाचा परिणाम टीव्ही मालिकांवर दिसत आहे. म्हणजे अनेक मालिकांनी आपल्या संभाषणात नोटाबंदीचा उल्लेख केला आहे.\nसध्या प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘काहे दिया परदेस’मध्ये नोटाबंदीने नवे वळण घेतले. ‘निशा’ आणि तिच्या आईने सावंत कुटुंबाचे पैसे घरात लपवून ठेवलेले आहेत. याच वेळी नोटाबंदी लागू झाल्याने त्या दोघींची कशी फजिती होते, हे या मालिकेतून सध्या दाखवण्यात येत आहे. त्यामुळे नेहमीच्याच वळणावर जाणाऱ्या मालिकेत पुन्हा नवा रंग भरला आहे.\nया मालिकेतल्या हरीशकडे (अजित कुरेशी) ५०० आणि १०००च्या नोटांनी भरलेली सूटकेस असते. ते बघून करूणा घाबरते आणि या नोटांचं वाटप गरीब, भिकाऱ्यांमध्ये करून टाकू, असा सल्ला ती देते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलट्रेलर: ती सध्या काय करते\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसुनील पुष्करणा यांना झी रिश्ते अॅवार्ड\nजावई- सासऱ्याची ‘मंगलम दंगलम’ गोष्ट\nनेहा पेंडसे बिग बॉसच्या घरात परतणार\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विद्यार्थीनींचे अभिनंदन\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawar-on-sujit-zaware-patil/", "date_download": "2018-11-14T02:43:16Z", "digest": "sha1:F4NQSZQGAYEQN5F32NCJBUFJXAXGIYHD", "length": 9348, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुजित मला तुला पारनेरचा आमदार झालेला पहायचं आहे : अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसुजित मला तुला पारनेरचा आमदार झालेला पहायचं आहे : अजित पवार\nस्वप्नील भालेराव / पारनेर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दि. 26 रोजी नगर दौर्यावर आले असताना पक्षाच्या कार्यकत्यांबरोबर हाॅटेल राज पॅलेस येथे आढावा बैठक घेण्यात आली.\nयाभेटी दरम्यान पारनेर तालुक्यातील बाजार समितीच्या सभापतींवरील अविश्वास ठरावासंदर्भात पक्षाने जे सुजित झावरेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर तात्काळ झावरे हे बारामतीला गेले तेथे शरद पवार यांची भेट घेतली. पवार म्हटले की, आम्ही सर्व या गोष्टींवर चर्चा करू व निर्णय देवू. अशी स्पष्टोक्ती दिली. त्यानंतर अजित पवार दि. 26 रोजी नगर दौर्यावर होते या दौऱ्यात सुजित झावरे पाटील व त्यांच्या आई सुप्रियाताई झावरे यांची अजित पवार यांच्या समवेत नगर येथील राज पॅलेस हाॅटेल मध्ये साधारण अर्धातास बैठक झाली व या बैठकीतून जेव्हा सुजित झावरे बाहेर आले तेव्हा चेहर्यावर एक मिश्किल हास्यमुद्रा पहायला मिळाली. नेमक या मागच कारण काय हा प्रश्न सर्व उपस्थितांना पडला.\nजेव्हा बैठकी झाल्यानंतर झावरे सोशल मिडीयावर बोलले तेव्हा त्यांनी अस जाहीर केल की ,\nमी व दादा यांच्या उपस्थित बाजार समितीच्या मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा झालेली आहे. यावर दादांनी मला पक्षसंघटन वाढवण्याचा सल्लाही दिलाय. तसेच सुजित तु मला पारनेरचा आमदार झालेला पहायचाय ही माझी इच्छा आहे. आणि याच विधानावरून झावरेंचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला वाटला.\nयाच पाश्र्वभूमीवर पुण्यात दि. 27 रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय देतील तो मला मान्य असेल असही मत झावरेंनी मांडल यावर पक्षप्रमुख नेमकी कोणती भुमिका बजावणार याकडे तमाम पारनेर तालुक्यातील झावरे समर्थकांचे लक्ष आहे.\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/kokan-vidhanparishad-shivsena-vs-narayan-rane-vs-sunil-tatkare/", "date_download": "2018-11-14T03:30:36Z", "digest": "sha1:33KDNKDZI7ZWT7YMWCWTDBUTGHXA7VDC", "length": 6928, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोकण विधानपरिषदेची जागा भाजपकडून नारायण राणेंच्या पक्षाला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोकण विधानपरिषदेची जागा भाजपकडून नारायण राणेंच्या पक्षाला\nटीम महाराष्ट्र देशा : कोकण विधानपरिषद निवडणुकीत भाजपने नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला जागा देऊ केली आहे. तर शिवसेनेने यापूर्वीच राजीव साबळे यांना उमेदवारी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोकण विधानपरिषद निवडणुकीत भाजप राणेंना साथ देते की युतीचा धर्म पाळते हाच प्रश्न आहे.\nदरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांपैकी एखादा सदस्य ही निवडणूक लढणार आहे. त्यामुळे कोकणात शिवसेना विरुद्ध नारायण राणे विरुद्ध तटकरे अशी तिरंगी लढत रंगणार आहे.\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nमुंबई - उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित…\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/separate-obc-ministry-announced-by-cm-devendra-fadanvis/", "date_download": "2018-11-14T03:38:56Z", "digest": "sha1:TRNTCQRNLE52YLZROSOHOTW7YLNOTA3A", "length": 11201, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय, मंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय, मंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा\nठाणे : स्वराज्यासाठी कुणबी समाजाने मोठा लढा दिला आहे. शेतीत उत्तम काम करणारे हात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तलवार हाती घेऊ शकतात. हे कुणबी समाजाने सिद्ध केले आहे. त्यांच्या ऋणातून उतराई झाले पाहिजे, अशी माझी भावना आहे. या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ओबीसींच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय तसेच स्वतंत्र मंत्री नेमण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.\nते कोकण विभागीय कुणबी महोत्सव -2016 च्या समारोपप्रसंगी शहापूर येथे बोलत होते. याप्रसंगी कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार कपिल पाटील, स्वागताध्यक्ष आमदार किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमुख्यमंत्री म्हणाले, श्यामराव पेजे कुणबी आर्थिक विकास महामंडळाला पुनरुज्जीवित करण्यात येऊन मार्चमध्ये या महामंडळास 50 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच महामंडळाच्या माध्यमातून कुणबी तरुणांमध्ये कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यात येईल.\nशहापूर-मुरबाड या भागामध्ये उत्तम निसर्गसंपदा असून पर्यटनाला मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेला उत्तम असा टूरिझम सर्किटचा आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोकणामधील पर्यटनवाढीसाठी आपण जी मदत देतो तशी किंबहुना त्यापेक्षा जास्त निधी देऊन या भागाचा पर्यटन विकास करण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाविषयी मुख्यमंत्र्यांनी परत एकदा स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांचे समाधान झाल्यानंतरच महामार्गाचे काम पुढे नेले जाईल. यासाठी विविध पर्यायांचा अभ्यास देखील करण्यात येईल. तसेच हा महामार्ग निर्माण झाल्यास या भागातील शेतकरी तर समृद्धी होईलच, शिवाय आपले राज्य देखील संपूर्ण देशात 20 वर्षे आघाडीवर जाईल.\nपेसा कायद्यामुळे बिगर आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यासंदर्भात आदिवासी सल्लागार समितीतील आदिवासी सदस्यांनी देखील चर्चा केली आहे. ज्या गावात 50 टक्क्यांपेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असेल, अशाठिकाणी पेसा कायद्याच्या तरतूदी लागू कराव्या किंवा कसे याविषयी सर्वांशी चर्चा करुन पडताळणी करण्यात येईल. निश्चितपणे यामध्ये मार्ग काढण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/chikhali-tarsod-highway-work-34201", "date_download": "2018-11-14T03:14:30Z", "digest": "sha1:5K4FOBLIPTARZT24HS55FUKTLVRFKYOM", "length": 14825, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "chikhali-tarsod highway work चिखली-तरसोद टप्प्यातील काम एप्रिलमध्ये होणार सुरु | eSakal", "raw_content": "\nचिखली-तरसोद टप्प्यातील काम एप्रिलमध्ये होणार सुरु\nगुरुवार, 9 मार्च 2017\nजळगाव - महामार्ग चौपदरीकरणातील चिखली ते तरसोद या टप्प्यातील प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यात एप्रिलमध्ये सुरवात होणार आहे. बुधवारी मुंबईत खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत या कामाच्या आढाव्यासंदर्भात झालेल्या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, मक्तेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nजळगाव - महामार्ग चौपदरीकरणातील चिखली ते तरसोद या टप्प्यातील प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यात एप्रिलमध्ये सुरवात होणार आहे. बुधवारी मुंबईत खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत या कामाच्या आढाव्यासंदर्भात झालेल्या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, मक्तेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर चिखली ते तरसोद या ६२.७ किलोमीटर व तरसोद ते फागणे या ८७.३ किलोमीटर टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. दोघा कामांसाठी दोन स्वतंत्र एजन्सीच्या निविदा मंजूर असून महिनाभरात या कामांना सुरवात होण्याची शक्‍यता आहे. यातील चिखली ते तरसोद या टप्प्याचे काम विश्‍वराज इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीला देण्यात आले आहे.\nचिखली ते तरसोद या खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघातील टप्प्यातील कामाबाबत त्यांनी आज मुंबईत न्हाईच्या अधिकाऱ्यांसह मक्तेदार कंपनीच्या प्रतिनिधींकडून आढावा घेतला. तसेच चौपदरीकरणासह या टप्प्यातील शहरे व विविध गावांचे ॲपरोच रोड, त्यातील काही तांत्रिक बदल, कोणत्या ठिकाणी कसे रस्ते अपेक्षित आहे, याबाबत सूचना केल्या. चौपदरीकरणाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्याआधी मक्तेदार एजन्सीचे अधिकारी नव्याने या टप्प्याची पाहणी करतील, आणि कामाच्या टप्प्यात आणखी कोणत्या बाबी आवश्‍यक आहेत, त्याचा कामात समावेश करतील. काम सुरु करण्याच्या दृष्टीने कंपनीची यंत्रणा महिनाभरात प्रत्यक्ष कामाच्या जागेवर कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कामाचे स्वरुप मोठे असल्याने या टप्प्यात दोन-चार ठिकाणी कंपन्यांची यंत्रणा उभारण्यासाठी जागेची उपलब्धताही करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत परवानगी दिली असून आता प्रत्यक्ष काम सुरु होण्याचीच प्रतीक्षा आहे.\nफेकरीचा टोल बंदबाबत पत्र\nचौपदरीकरणाचे काम सुरु होत असल्याने सध्या भुसावळच्या पुढे फेकरी उड्डाणपुलावर घेतला जाणारा टोल बंद करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात येणार असल्याचे रक्षा खडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. चौपदरीकरणाच्या कामाला पुढील महिन्यात सुरवात होईल, काम चांगल्या दर्जाचे व सुविधांनी परिपूर्ण होण्याबाबत या संपूर्ण कामावर लक्ष ठेवले जाईल, असेही त्या म्हणाल्या.\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/mumbai/4780-plastic-baned-in-all-over-in-maharashtra", "date_download": "2018-11-14T02:11:22Z", "digest": "sha1:6J4G2IW6T24ACF4S4GYL4IJBABWK3ZYQ", "length": 7601, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी ! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी \nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nप्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम रोखण्यासाठी, प्लास्टिकच्या साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्याची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे.\nप्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो.\nत्यामुळे संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकॉलच्या प्लेट्स, ताट, वाट्या, कप, ग्लास, बॅनर, तोरणं आणि ध्वजासह अन्य गोष्टींवरसुद्धा बंदी येऊ शकते.\nया निर्णयानंतर दुकानं, मॉल्स, तसंच विविध आस्थापनांच्या परवान्यांसाठी प्लास्टिक वापर बंदीची अट घालण्यात येणार आहे. यासोबत संबंधित प्राधिकरण अथवा निरीक्षकांना परवाने नूतनीकरणावेळी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळण्याबाबतची अट घालण्याच्या सूचना पर्यावरण विभागाने दिल्या आहेत. प्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. तसेच पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.\nप्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/jewellery-shops-empty-despite-wedding-season-17880", "date_download": "2018-11-14T03:56:58Z", "digest": "sha1:RMNKBFEOBWVIMTDJQG3AQQ6GNRJCNYEV", "length": 13817, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "jewellery shops empty despite wedding season नोटाबंदीमुळे लग्नसराईतही सराफी दुकाने ओस | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीमुळे लग्नसराईतही सराफी दुकाने ओस\nशुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016\nमुंबई : केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर त्याचा आता सराफा बाजारावर परिणाम दिसू लागला आहे. सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम असून देखील सराफा बाजार ओस पडले आहेत.\nदरवर्षी एकट्या मुंबईमध्ये सरासरी दर महिन्याला मे-जून पर्यंत 15,000 विवाहसोहळे पार पडत असतात. त्यामुळे पैशांची मोठी उलाढाल होते. दरवर्षी हंगामाच्या काळात 3 ते 4 टन सोन्याची म्हणजेच रु.125 कोटी रुपयांची उलाढला होते. आता मात्र ही विक्री 10 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.\nमुंबई : केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर त्याचा आता सराफा बाजारावर परिणाम दिसू लागला आहे. सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम असून देखील सराफा बाजार ओस पडले आहेत.\nदरवर्षी एकट्या मुंबईमध्ये सरासरी दर महिन्याला मे-जून पर्यंत 15,000 विवाहसोहळे पार पडत असतात. त्यामुळे पैशांची मोठी उलाढाल होते. दरवर्षी हंगामाच्या काळात 3 ते 4 टन सोन्याची म्हणजेच रु.125 कोटी रुपयांची उलाढला होते. आता मात्र ही विक्री 10 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.\nयाशिवाय नफेखोरी आणि करचुकवेगिरीप्रकरणी देशभरात सराफी पेढ्यांवर छापे टाकल्यामुळे सराफांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा लहान सराफां अधिक फटका बसला आहे. राजधानी दिल्लीतील सराफांनी गेल्या 15 दिवसांपासून बंद पुकारला आहे. प्राप्तिकर विभागाने नफेखोरी आणि करचुकवेगिरीप्रकरणी देशभरात सराफी पेढ्यांवर छापे टाकल्यामुळे 11 नोव्हेंबरपासून हा बंद पुकारण्यात आला आहे.\nगेल्या आठवड्यात सरकारने पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले होते. यानंतर प्राप्तिकर विभागाने 10 नोव्हेंबरला देशभरात सराफी पेढ्यांवर छापे टाकले होते. यात दिल्लीतील दरीबा कालन, चांदणी चौक आणि करोल बाग येथील सराफी पेढ्यांचाही समावेश होता. यामुळे सराफांनी 11 नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय उत्पादन शुल्क गुप्तचर महासंचालनालयाने सराफांना नोटिसा पाठविल्या असून, त्यांच्याकडे सोने विक्रीचे तपशील मागितले आहेत. तसेच, सोन्याचा साठा आणि मागील काही दिवसांत केलेली विक्री याची माहितीही सराफांकडे मागितली आहे.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pcmc-255-shops-empty-34215", "date_download": "2018-11-14T03:42:10Z", "digest": "sha1:MBSANBNJVTOTH3R7W4HL3RMMDKNWS7X6", "length": 14361, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "pcmc 255 shops empty महापालिकेचे 255 गाळे रिक्‍तच | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेचे 255 गाळे रिक्‍तच\nसंदीप घिसे - सकाळ वृत्तसेवा\nगुरुवार, 9 मार्च 2017\nमहापालिकेचे एकूण गाळे - 764\nभाडेपट्टा करारावर दिलेले गाळे - 334\nअल्प मुदतीसाठी भाड्याने दिलेले गाळे - 99\nपालिका वापरत असलेले गाळे - 76\nरिक्‍त असलेले गाळे - 255\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 255 गाळ्यांना ग्राहक मिळत नसल्याने रिक्‍त आहेत. तर दुसरीकडे आजी-माजी नगरसेवकांनी नातेवाइकांच्या नावे महापालिकेशी अनेक वर्षाचा भाडेपट्टा करार करून मोक्‍याच्या जागा नाममात्र दरात बळकावल्या आहेत. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर महापालिकेला पाणी सोडावे लागत आहे.\nमहापालिकेने 2008-09 मध्ये ऑनलाइन पद्धतीने निविदा मागविण्यास सुरवात केली. त्यापूर्वी अधिकारी व नगरसेवक यांच्या संगनमतानेच गाळ्यांचे वाटप करण्यात येत असे. यामुळे काही आजी-माजी नगरसेवकांनी नातेवाइकांच्या नावाने मोक्‍याच्या जागा नाममात्र भाडे आकारून दिल्या आहेत. जर त्या जागा सध्याच्या भाड्यानुसार आकारणी करून दिल्या तर महापालिकेच्या महसुलात कोट्यवधींची वाढ होऊ शकते.\nएकीकडे शहरातील मोक्‍याच्या ठिकाणी असलेल्या गाळ्यांबाबत ही स्थिती असताना दुसरीकडे मात्र अडगळीत असलेल्या गाळ्यांना ग्राहकच मिळत नाहीत. हे गाळे भाडेतत्तवार देण्यासाठी काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळत नाही. खासगी गाळे यापेक्षा कमी दरात उपलब्ध होत असल्याने प्रतिसाद मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nयापूर्वी मोशी येथील सायन्स ग्रोथ लॅबला 30 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर महापालिकेने जागा दिली होती. मात्र, सदरची इमारत ई-क्षेत्रीय कार्यालयाकरिता आवश्‍यक असल्याने महापालिकेने त्यांना पत्र देऊन ती भाडेपट्टा करार रद्द केला व जागा ताब्यात घेतली आहे.\nखासगी व्यावसायिक इमारतींमध्ये गाळ्यांचे दर कमी असून त्या तुलनेत महापालिकेचे दर जादा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, महापालिका अधिनियमांमध्ये मूल्यांकलनापेक्षा कमी दरात जागा भाड्याने देऊ नये, असा कायदा असल्याने या जागेचे भाडे कमी करता येणार आहे. 11 महिन्यांकरिता गाळे भाड्याने देण्याबाबत आयुक्‍तांना अधिकार आहेत. मात्र, त्यापेक्षा अधिक कालावधीकरिता गाळा भाड्याने द्यायचा असल्यास निविदा प्रक्रिया राबविणे अनिवार्य आहे. यामुळे काही गाळ्यांकरिता वारंवार निविदा काढूनही प्रतिसाद मिळालेला नाही. अशा 255 गाळ्यांबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत अतिरिक्‍त आयुक्‍तांकडे प्रस्ताव ठेवणार आहोत.\nमिनीनाथ दंडवते, सहायक आयुक्‍त-भूमी जिंदगी विभाग\nमहापालिकेचे एकूण गाळे - 764\nभाडेपट्टा करारावर दिलेले गाळे - 334\nअल्प मुदतीसाठी भाड्याने दिलेले गाळे - 99\nपालिका वापरत असलेले गाळे - 76\nरिक्‍त असलेले गाळे - 255\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4159", "date_download": "2018-11-14T02:36:20Z", "digest": "sha1:SNRISPVUQ62TDYYF3DNHQUDAGVBVPT3Z", "length": 11593, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "तेलंगणा विधानसभेसाठी बीएमपीचे ३२ उमेदवार जाहीर", "raw_content": "\nतेलंगणा विधानसभेसाठी बीएमपीचे ३२ उमेदवार जाहीर\nतेलंगणा राज्यात ७ डिसेंबरला होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन मुक्ती पार्टीने ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.\nतेलंगणा: तेलंगणा राज्यात ७ डिसेंबरला होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन मुक्ती पार्टीने ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे बीएमपीनेही आता तेलंगणात उडी घेतली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उमेदवारांची घोषणा बीएमपीचे राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब मिसाळ-पाटील यांनी केली.\nतेलंगणा विधानसभेच्या एकूण ११९ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून बीएमपीने आघाडी घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेस व तेलंगणा राष्ट्र समितीची पाचावर धारण बसली आहे. विधानसभा आणि उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.\nजेडचारला-दासाराम नाईक, देवराकोंडा-व्यंकटेश नाईक, बोनागिरी-गणेश नाईक, परीगिरी-गोट्या नाईक, कोडनागल-सूर्या नाईक, पेडापल्ली-रेवली शंकर, कोरूटला-रघुवीर, बालकोंडा-राजेश, कामारेड्डी-मल्लाना, कोथगुडेम- राजेश नाईक, मेडक-ऍड.वेणूगोलपाल, संगारेड्डी-ऍड.नारायण, नारायणकेड- प्रकाश राठोड, झहीराबाद- हरी कृष्णा, शेरीलिंगपल्ली-शेख जलील, जिबलीहिल्स-ऍड. मोहनराज, घोषमहल- यल्लेश, सैफाबाद-इंदल राठोड, सिरपूर-दिलीप झाडे, कर्मनगर-के.सत्यनारायण, चंद्रयानगुटला-कोथरूरी राजू, अश्‍वरापेठ-बालाजी नाईक, कलवाकुर्टी-जयपूर नाईक, निझामाबाद (ग्रामीण)-रामूलू, नागर्जुनसागर-विजय कुमार, विरा-नागेश्‍वर राव, कुकुटपल्ली-व्यंकटेश यादव, मिरयालागुडा-नीलकांतन, निर्मल-लक्ष्मण, नकरेकाल-श्रीनिवास, चेन्नूर-नरसिंग, निझाबाबाद(शहर)-राजेश यांची नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. दुसर्‍या यादीत आणखी तेवढीच नावे जाहीर करण्यात येतील असे बीएमपीच्या सूत्रांनी सांगितले.\nयावेळी बीएमपीचे राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब मिसाळ-पाटील म्हणाले, तेलंगणात कॉंग्रेसला व तेलंगणा राष्ट्र समितीला लोक कंटाळले आहेत. कॉंग्रेसने तर बहुजनविरोधी निर्णय घेऊन सतत देशात अविश्‍वास निर्माण केला आहे. संविधान संपवण्याचे काम कॉंग्रेसने केले आहे.\nईव्हीएम आणून लोकांच्या मताच्या अधिकारावर घाला घालण्याचे पहिले काम कॉंग्रेसनेच केले आहे. तर सत्तेवर असलेल्या के.सी.आर.चंदशेखर राव सरकारला म्हणावा तसा प्रभाव पाडता आलेला नाही. आजही या राज्यात प्राथमिक गरजांपासून लोक वंचित आहेत. त्यामुळे चंद्रशेखर राव यांनाही धडा शिकवण्यासाठी लोक तयार झाले आहेत.\nकॉंग्रेस व तेलंगणा राष्ट्र समितीच्या विरोधात जनमत असून तिसरा पर्याय म्हणून बीएमपीकडे लोकांचा कौल आहे. त्यामुळे या निवडणुकीत बीएमपी तेलंगणात इतर पक्षांसमोर चांगलाच फेस आणणार असल्याचे पाटीलयांनी सांगितले. यावेळी बीएमपीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दासाराम नाईक, प्रदेशाध्यक्ष आमसोल लक्ष्मण, उपाध्यक्ष धर्मया गुरू, इब्राहीम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE", "date_download": "2018-11-14T03:09:58Z", "digest": "sha1:2NSOHZ6WGIWVNLI3IKWXXTQ2YKW7QQAZ", "length": 6493, "nlines": 193, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्राचीन रोम - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू. ५१० ते इ.स. ४८० दरम्यान रोमन प्रदेश:\nप्राचीन रोम (लॅटिन: Roma antiqua) ही आजच्या इटलीमधील रोम शहर केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेली एक ऐतिहासिक सभ्यता होती. भूमध्य समुद्रालगत वसलेले हे साम्राज्य ऐतिहासिक जगामधील सर्वात बलाढ्य व सुसंस्कृत बनले. सुमारे १२ शतके अस्तित्वात असलेल्या ह्या साम्राज्याने दक्षिण युरोप, पश्चिम युरोप, उत्तर आफ्रिका, अनातोलिया इत्यादी भागांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. प्राचीन ग्रीस सोबत रोमचा ग्रीको-रोमन विश्व असा उल्लेख केला जातो.\nकला, साहित्य, भाषा, वास्तूशास्त्र, राजकारण, लष्कर इत्यादी अनेक विषयांवर प्राचीन रोमन समाजाचे योगदान अमुल्य मानले जाते. चिचेरो, होरेस, व्हर्जिल, ऑगस्टस इत्यादी रोमन व्यक्ती आजही स्मरणात आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०१३ रोजी १६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/subscribe/", "date_download": "2018-11-14T02:49:07Z", "digest": "sha1:PHZRYD2WVHUXZOBMEAQAUG7YSK6QSNHQ", "length": 6577, "nlines": 150, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "सदस्य व्हा", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान सदस्य व्हा\nविनामूल्य जन्मकुंडली आणि भविष्य\nआपल्या नियतकालिक कुंडली मेलर सदस्यता आणि ट्रेंडिंग भविष्यबद्दल अॅस्ट्रो लोकमत तथा आमच्या तज्ञ ज्योतिषींद्वारे माहितीघ्या\nखालील दिलेल्या सोप्या नियमांचे अनुसरण करा आणि दररोज मोफत झटपट ईमेल मिळवा\nकृपया खालील फॉर्म भरा आणि अॅस्ट्रो.लोकमत.कॉम द्वारे विशेष फलकथनप्राप्त करा, विनामूल्य:\nलिंग पुरुष स्त्री आपले लिंग\nदररोज अॅस्ट्रो.लोकमत.कॉम द्वारे दैनिककुंडली ईमेलवरमोफत मिळवा\nअॅस्ट्रो.लोकमत.कॉम द्वारे साप्ताहिककुंडली ईमेलवरमोफत मिळवा\nअॅस्ट्रो.लोकमत.कॉम द्वारेमासिककुंडली ईमेलवरमोफत मिळवा\nया सेवेअंतर्गत आपल्याला नियतकालिक या सेवेअंतर्गत तुम्हाला अॅस्ट्रो.लोकमत.कॉम कडून नियतकालिक मेलर / ऑफर्स मिळत आहेत.\nअॅस्ट्रो.लोकमत.कॉम कडून या मेलर / ऑफर प्राप्त करू इच्छित नसल्यास, आपण कोणत्याही वेळी आपली सदस्यता रद्द करु शकता.\nमी सेवेच्या अटी आणि नियम वाचले आहेत आणि त्यांचे पालन करण्यास सहमत आहे\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://hotelopal.co.in/50-years-of-opal.html", "date_download": "2018-11-14T03:36:03Z", "digest": "sha1:2SYPOVNX44L3GYOZDQYWBCLFR5DGF4WU", "length": 7379, "nlines": 27, "source_domain": "hotelopal.co.in", "title": "50 years of OPAL - Hotel Opal Kolhapur Specialty Kolhapuri Veg and Non veg Cuisine", "raw_content": "\nकरवीरनिवासिनी आई अंबाबाई देवी आणि टेंबलाई देवी यांच्या कृपेने नोव्हेंबर 1968 पासून आजपर्यंतची 'हाॅटेल ओपल' ची यशस्वी वाटचाल समृद्ध झाली ती आमच्या असंख्य ग्राहकांची आपुलकी, हितचिंतकांची सदिच्छा, ज्येष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्यांची अनमोल साथ यामुळेच. पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असताना आम्ही यासर्वांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.\nहाॅटेल ओपलचे संचालक, व्यवस्थापन व कर्मचारी वर्ग.\nपन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. कोल्हापूर तेव्हा बदलाच्या एका नव्या टप्प्यावर होतं. स्वातंत्र्य स्वीकारूनदेखील राजेशाहीचा डाम-डौल जपत होतं. सोबत होती आपुलकी, पिढ्यानपिढ्या मनामनात रुजलेली. तो काळ स्थानिक उद्योग आणि कारखानदारी यांच्यासाठी भरभराटीचा होता. देशभरातील, जगभरातील व्यावसायिकांचं कोल्हापुरात येणं-जाणं सुरु झालं होतं. सोबतीला श्री महालक्ष्मीला, जोतिबाला येणाऱ्या भक्तांची संख्या देखील खूप होती. एकंदरच कोल्हापूरचं पर्यटन रुजण्याची ती सुरुवात होती.\nवाढत्या पर्यटनाची गरज ओळखून कै. बापूसाहेब घाटे, कै. मोहनराव लाटकर आणि कै. शामराव प्रभावळकर यांनी सन १९६८ साली तत्कालीन पुणे-बेंगलोर महामार्गावर असलेल्या महागावकर सरकारांच्या टुमदार बंगल्यात हॉटेल ओपल ची सुरुवात केली. अस्सल कोल्हापुरी मांसाहारी आणि शाकाहारी जेवण देणारं, सर्व सुविधांची परिपूर्ण असं बहुदा पंचक्रोशीतील हे एकमेवच ठिकाण असावं.\nआपुलकीनं आणि प्रेमानं होत असलेला पाहुणचार, स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप, कोल्हापुरी खाद्य परंपरेला शोभेल असे सुग्रास जेवण या सगळ्या गुणांमुळंच 'ओपल' चा नावलौकिक अल्पावधीतच सर्वदूर पसरला.\nकै. दिगंबर कामत, श्री. बाळ मोघे, श्री. शांताराम सुर्वे, श्री. रवळनाथ कामत आदी सहकाऱ्यानी कुटुंब वत्सलतेने 'ओपल'चे व्यवस्थापन केले आहे. 'ओपल'च्या प्रगतीचा आणि यशाचा गाभा या सर्वानी सातत्याने जपला आहे.\nपन्नास वर्षांपूर्वी केलेली एक छोटीशी सुरुवात आज बहरली आहे. कोल्हापूरच्या अस्सल खाद्य संस्कृतीची ओळख सगळ्या जगाला करून देत आहे. आज 'ओपल'चे व्यवस्थापन नव्या पिढीकडे आले आहे. श्रीधर घाटे, संजय प्रभावळकर, सिद्धार्थ लाटकर व श्रेयस घाटे यांच्या कुशल देखेरेखी खाली कालानुरूप 'ओपल'ने अनेक आंतरबाह्य बदल स्वीकारले. काळाची गरज म्हणून, पर्यटकांची / पाहुण्यांची मागणी म्हणून केलेल्या या बदलांसह 'ओपल' आपल्या वाटचालीतील एक संस्मरणीय टप्पा गाठतंय. आपलं 'ओपल' चक्क ५० वर्षांचं होतंय. पन्नाशी गाठतानाच नवीन आकर्षक अंतर्गत सजावटीने सजलेलं 'ओपल' आज २३ प्रशस्त एसी, नॉन एसी रूम्स, संपूर्ण वातानुकूलित डायनिंग हॉल सह २२० पाहुण्यांना एकाच वेळी सेवा देण्यासाठी सज्ज आहे. पाहुण्यांच्या गाड्यांसाठी दुमजली पार्किंग, बच्चे कंपनीसाठी खेळणी, परगावच्या पाहुण्यांसाठी कोल्हापूरचे खाद्यपदार्थ, योग्य पर्यटन मार्गदर्शन सेवा या आणि अशा अनेक आवश्यक सुविधांची इथं रेलचेल पाहायला मिळते. आणि सोबतच मिळते अगत्याने, आदरातिथ्याने भरलेली 'आपुलकी'... कोल्हापूच्या मातीत उगवणारी, रुजणारी आणि बहरणारी. Hospitality with simplicity हे ब्रीद सार्थ ठरवणारी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/marathi-film-savita-damodar-paranjpe-now-releasing-in-america-5953125.html", "date_download": "2018-11-14T02:12:03Z", "digest": "sha1:WRZABEHN7PT56W3ZWLLRUTEUS2ZXX6ZK", "length": 9745, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Film Savita Damodar Paranjpe Now Releasing In America | जॉन अब्राहमचा 'सविता दामोदर परांजपे' चित्रपट आता अमेरिकेतील प्रेक्षकांच्या भेटीला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजॉन अब्राहमचा 'सविता दामोदर परांजपे' चित्रपट आता अमेरिकेतील प्रेक्षकांच्या भेटीला\nअमेरिकेतील चित्रपटगृहात झळकण्याचा मान ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाने मिळवला आहे.\nमराठी चित्रपटांची परदेशवारी ही काही नवी गोष्ट नाही, पण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत लगेच अमेरिकेतील चित्रपटगृहात झळकण्याचा मान ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाने मिळवला आहे. गेल्या शुक्रवारी (३१ ऑगस्ट) प्रदर्शित झालेला हा चित्रपट येत्या शुक्रवारी (७ सप्टेंबर) अमेरिकेतील चित्रपटगृहांतून झळकणार आहे. ऑस्टीन, शिकागो, लॉस एंजिलस, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा, सिएटेल, डॅलस, पोर्टलॅण्ड, सॅक्रामेंटो, एडिसन या शहरांतील चित्रपटगृहात ‘सविता दामोदर परांजपे’ प्रदर्शित होणार आहे.\nप्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने १ कोटीच्या उत्पन्नाचा आकडा पार केला आहे. राज्यभरातील २३२ चित्रपटगृहांतून दररोज ४१० शोज दाखविले जात आहेत. ब-याच काळानंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षक व्यक्त करताहेत. रंगभूमी गाजवलेलं हे नाटक, चित्रपटरूपातही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाले हे महत्त्वाचे. माध्यमांनी देखील या चित्रपटाची उत्तम दखल घेतली असून क्षणोक्षणी भय आणि उत्कंठा वाढवणारा सिनेमा तसेच उत्तम माध्यमांतर अशा विशेषणांनी गौरविले आहे. चित्रपटाची गाणी संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाली आहेत.\nअभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी केलंय. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.\nचित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभू–अरोरा, निशा उपाध्याय-कापाडिया या गायकांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे.\nB'day: अमेयला पाहताच क्षणी प्रेमात पडली होती पत्नी साजिरी, इंटरेस्टींग आहे त्यांची Love Story\n‘मी पण सचिन’ 1 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर, पोस्टर रिलीज\nआज्या, विक्या, राहुल्या अन् शितली.. 'लागिरं..' मधल्या या सर्वांची खरी नावे आहेत अशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/modi-government/", "date_download": "2018-11-14T03:03:15Z", "digest": "sha1:SDEURVRRQLTCUMWLN5S4W44AGVE7ZCMC", "length": 11088, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Modi Government- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nनोकरदारांसाठी आनंदाची बातमी; पीएफच्या व्याजदरात वाढ\nमोदी सरकारच्या या सुपरवुमन लढवतायेत भारताची खिंड\nआता बँकेचं कर्ज बुडवल्याने होऊ शकतो पासपोर्ट जप्त\nकाँग्रेसची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यासाठी आरएसएसची फौज कामाला- अशोक चव्हाण\nBhima Koregaon- मोदी सरकारविरोधात स्वरा भास्करनं केलं मोठं विधान\nपंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला सुरू होऊ शकते ही नवी योजना... जाणून घ्या याचे फायदे\nमोदी सरकार देतेय 10 हजार रुपये जिंकण्याची संधी, करा हे छोटंसं काम\nरुग्णवाहिका पाठवण्यास दिला नकार, चादरीत गुंडाळून गर्भवती महिलेला नेलं रुग्णालयात\nमोदी सरकारच्या आधीच 94 टक्के गावात वीज पोहोचली \n'50 वर्षे सत्तेत राहण्याचं स्वप्न पाहा', अमित शाहांचा कार्यकर्त्यांना सल्ला\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/kalpna-inamdar-criticize-anjali-damaniya-and-raju-shetti/", "date_download": "2018-11-14T02:42:54Z", "digest": "sha1:CQAFTGFM77X3KLTG4DXOFWSMWUPMGDPN", "length": 9167, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खडसेंना अडकविण्यासाठी अंजली दमानिया यांनी कट रचल्याचा कल्पना इनामदार यांचा आरोप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखडसेंना अडकविण्यासाठी अंजली दमानिया यांनी कट रचल्याचा कल्पना इनामदार यांचा आरोप\nअंजली दमानिया यांनी माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार , कल्पना इनामदार यांचा अंजली दमानिया यांना ४ दिवसांचा अल्टिमेटम\nटीम महाराष्ट्र देशा- एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी खडसेंच्या टेबलवर नोटा ठेवण्याबाबत अंजली दमानिया यांनी मला सांगितलं होतं असा गौप्यस्फोट जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी कल्पना इनामदार यांनी केला आहे. मी नकार दिल्यावर अंजली दमानिया यांच्याकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न झाला होता,आणि आता सुद्धा त्या माझ्या बदनामीचा प्रयत्न करत आहेत त्यांनी माझी ४ दिवसात माफी मागावी अन्यथा हायकोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा थेट इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी कल्पना इनामदार यांनी दिला होता.\nनुकतेच अण्णा हजारे यांनी दिल्ली मध्ये उपोषण केलं होत . या आंदोलनानंतर कल्पना इनामदार यांचा संघाशी सबंध असल्याचे आरोप झाले. आज मुंबईत कल्पना इनामदार यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप फेटाळून लावले. माझा संघाशी संबध जोडण्याचा प्रयत्न सुकाणू समितीमधील काही लोकांनी आणि राजू शेट्टी यांनी केला असल्याचा गंभीर आरोप इनामदार यांनी केला. माझा आणि भुजबळांचा कोणताही संबंध नाही. उलट एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी खडसेंच्या टेबलवर नोटा ठेवण्याबाबत मला सांगण्यात आलं होत मात्र मी त्याचं ऐकलं नाही, त्यावेळी मी दमानिया यांना मी धमकी दिल्याचं सांगून त्यांनी माझी बदनामी केली. आता अण्णाच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी माझा संघाशी आणि भुजबळ यांच्याशी संबंध जोडण्यात येत आहे असं देखील त्या म्हणाल्या.\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nबीड-जिल्ह्यात दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर बनली असतांना बैठकांवर बैठका हे काही आम्हाला मान्य नाही असं सांगत…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-HDLN-ipl-28th-match-between-sunrisers-hyderabad-vs-rajasthan-royals-5862570-PHO.html", "date_download": "2018-11-14T02:35:08Z", "digest": "sha1:4LQLSOC6V7VX4QALGVLZ2ASJOYPGN4F6", "length": 9185, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "IPL 28th match between Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals | आयपीएल 11- विलियम्सनचे चाैथे अर्धशतक; हैदराबाद विजयाने अव्वलस्थानी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआयपीएल 11- विलियम्सनचे चाैथे अर्धशतक; हैदराबाद विजयाने अव्वलस्थानी\nकर्णधार विलियम्सन (६३) अाणि युवा गाेलंदाज सिद्धार्थ काैल (२/२३) यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद स\nजयपूर - कर्णधार विलियम्सन (६३) अाणि युवा गाेलंदाज सिद्धार्थ काैल (२/२३) यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहाव्या विजयाची नाेंद केली. हैदराबाद सनरायझर्स संघाने लीगमधील अाठव्या सामन्यात यजमान राजस्थान राॅयल्सवर मात केली.\nसामनावीर विलियम्सनच्या नेतृत्वात हैदराबादने ११ धावांनी सामना जिंकला. या शानदार विजयासह हैदराबाद संघाने गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थान गाठले. दुसरीकडे कर्णधार अजिंक्य रहाणेच्या राजस्थान राॅयल्स संघाचा लीगमधील हा चाैथा पराभव ठरला.\nप्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने ७ बाद १५१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात सिद्धार्थ काैलने धारदार गाेलंदाजी करताना राजस्थान संघाला ६ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १४० धावांवर राेखले.राजस्थानच्या विजयासाठी अजिंक्य रहाणेने (नाबाद ६५) दिलेली एकाकी झंुज अपयशी ठरली. त्याला संघाचा पराभव टाळता अाला नाही. इतर फलंदाजांच्या सुमार खेळीमुळे राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला.\nसिद्धार्थने दाेन, संदीप शर्मा, बासिल, रशीद खान व युुसूफ पठाणने प्रत्येकी एक विकेट घेऊन हैदराबादचा विजय निश्चित केला.\nकर्णधार रहाणेने राजस्थान राॅयल्सच्या अजिंक्यसाठी केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. त्याने ५३ चेंडूंत नाबाद ६५ धावा काढल्या. यात ५ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. याशिवाय त्याने संजू सॅमसनसाेबत (४०) दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.\nसामनावीर विलियम्सनच्या झंझावाती ६३ धावा\nतुफानी फटकेबाजीने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या कर्णधार विलियम्सनने हैदराबादच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने राजस्थानविरुद्ध अर्धशतक ठाेकले. त्याने ४३ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकार अाणि २ षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. त्याचे यंदाच्या लीगमधील हे चाैथे अर्धशतक ठाेकले. त्याने यापूर्वी, चेन्नई, पंजाब अाणि काेलकात्याविरुद्ध सामन्यात सलग अर्धशतक झळकावले.\nपुढील स्लाईडवर पहा, सामन्याचे धावफलक.....\nप्रथमच 3-0 ने विंडीजचा धुव्वा; भारताचा शेवटच्या चेंडूवर विजय: धवन, ऋषभची अर्धशतके\nडिंड्रा डाॅटिन टी-20 वर्ल्डकपमध्ये शतक अाणि पाच विकेट घेणारी पहिली महिला\nभारतीय महिलांचा टी-20 विश्वचषकात विजयी धमाका: कर्णधार हरमनप्रीतची शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2017/bappa-videos-bappa-morya-re-2017/ranbir-kapoor-attended-ganpati-visarjan-with-rishi-kapoor-video-269244.html", "date_download": "2018-11-14T02:25:15Z", "digest": "sha1:GPOQOAO75CCXYQXBA6KGPN5ZUW45DQVX", "length": 13417, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nकपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप\nकपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप\nबाप्पा मोरया रे - 2017\nबाप्पाला निरोप द्यायला लोटला जनसागर\nपुण्याच्या 'या' गणेश मंडळाने साकारला डीजेमुक्तीचा देखावा\nभक्तांना पावणारा गुपचुप गणपती\nपुण्याचा प्रसिद्ध गुंडाचा गणपती\nकोल्हापूरच्या गणेशोत्सवात अवतरलं विमान\nव्यासरत्न डॉ. सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत बुद्धी आणि सिद्धीचं महत्त्व\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन\nरोबो करतो बाप्पाची आरती\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : शिवसम्राट मिजगर, मालाड\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : आशिष गोलतकर, दादर\nशिवडीच्या राजाचा नदी संवर्धनाचा देखावा\nगणपती विसर्जनासाठी 'अमोनियम सल्फेट'चा वापर\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणेशाच्या दंतकथांचे अर्थ\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणपतीला का म्हणतात 'एकदंत'\nअकोल्याचा प्रसिद्ध बारभाई गणपती\nजीएसबी गणपतीचं झालं विसर्जन\nगणेशोत्सवात केलं मैदानी खेळांचं आयोजन\n'ओम ईश गणाधीश स्वामी'\nऔरंगाबादच्या इमारतीला गणेशोत्सवात भरपूर मागणी\nसोनाळी गावचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/chandrkant-patil-on-ram-kadam-controversial-statement-304093.html", "date_download": "2018-11-14T02:49:45Z", "digest": "sha1:J72B7CUEP2U4WW7RLNKYPLWWGBHFZYIO", "length": 16268, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राम कदम महिलांना मदत करणारे,आता वाद थांबवा-चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nराम कदम महिलांना मदत करणारे,आता वाद थांबवा-चंद्रकांत पाटील\nदरम्यान, कॅबिनेट विस्तार हालचाल सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस याबद्दल अंतिम निर्णय घेतील\nनवी मुंबई, 07 सप्टेंबर : वाचाळवीर राम कदम यांच्या विधानवर अखेर भाजपने मौन सोडलंय. राम कदम यांनी त्यांच्या मतदार संघात महिलांची खूप मदत केलीये. आता त्यांनी माफी मागितली त्यामुळे आता तो विषय संपला असं सांगत महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी राम कदम यांची पाठराखण केलीय. पण राम कदम हे पक्ष प्रवक्ते पदावर राहणार की नाही यासंबंधीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच घेतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.\nसार्वजणिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी आज सायन - पनवेल रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवाच्या आधी बुजवू, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान इंदापूर हाय-वेचं कामही मार्च 2019 पर्यंत पूर्ण होईल पण सोबतच मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी मात्र 2019चा डिसेंबर महिना उजडणार आहे.\nयावेळी चंद्रकांत पाटील यांनी राम कदम यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. राम कदम यांनी माफी मागितली आहे. कदम यांचा मागची कारकिर्द मोठी आहे. त्यांनी अनेक महिलांना मदत केलीये. त्यांच्या मतदारसंघात हजारो महिला राखी बांधत असतात. त्यामुळे एखाद्या वाक्यामुळे इतका गदारोळ मांडायची आवश्यक्ता नाहीये. आता त्यांनी माफी मागितली विषय संपवला पाहिजे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राम कदम यांना पाठीशी घातलं. तसंच राम कदम प्रवक्तेपदावर कारवाई ही प्रदेश अध्यक्ष दानवे निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं.\nचंद्रकांत पाटील यांनी निवडणूक न लढवण्याबाबत खुलासा केला. माझ्या म्हणण्याचा वेगळा अर्थ मीडियांनी लावला, राजकीय संन्यास विषयच नाही, निवडणूक लढवणार नाही असे म्हटलो नाही. माझ्या निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्ष ठरवेल असं पाटील म्हणाले.\nदरम्यान, कॅबिनेट विस्तार हालचाल सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस याबद्दल अंतिम निर्णय घेतील अशी माहितीही पाटील यांनी दिली.\nदरम्यान, भाजपचे वाचाळवीर आमदार राम कदम यांना बडतर्फ केल्याशिवाय पुढचं आधिवेशन चालू देणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय. पोलिसांच्या पत्रकार परिषदेवरूनही त्यांना राज्य सरकारला धारेवर धरलंय.\nकाय म्हणाले होते राम कदम \nतुम्ही कोणतही काम मला सांगा मी ते काम करणार असं सांगत त्यांनी त्यांचा फोन नंबर जाहीर केला. त्यावेळी त्यांनी जे उदाहरण दिलं ते त्यामुळं वाद निर्माण झाला. तुम्ही समजा एखाद्या मुलीला प्रमोज केलं आणि ती नाही म्हणाली तर मला सांगा. मी तेही काम करेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या. त्यांनी हो म्हटलं तर मी तिला पळवून आणून तुम्हाला देईन, असं राम कदम यांनी म्हटलं आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली.\nVIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/all/page-3/", "date_download": "2018-11-14T02:25:55Z", "digest": "sha1:UAXXTROMNMOSLAPQ3YOXWEM6X25TWOWY", "length": 10215, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उच्च न्यायालय- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nजलयुक्त शिवार योजना राबवण्याच्या पद्धतीचा फेरविचार करा :हायकोर्ट\nब्लॉग स्पेस Aug 16, 2016\nअनधिकृत बांधकामं होणार अधिकृत, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमद्यपान करून गाडी चालवणे पडणार महागात, होईल गुन्हा दाखल\nनिकालाचा अभ्यास करून पुढचा निर्णय घेऊ - एकनाथ खडसे\n'त्या' फॅनची जाहीर माफी मागा, सुप्रीम कोर्टाने गोविंदाला बजावलं\nउच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचा कोल्हापूर बंद\nतुरुंगातील कैदीही शारीरिक संबंध ठेवू शकतात - हायकोर्ट\nसीबीआयला तपासाचे अधिकार नाहीत - गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-14T02:33:30Z", "digest": "sha1:6WAMS7TXBM3YB6LILCJPLIFQ5N2ZHI3R", "length": 11519, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपुरात- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nआईने बाहेर जाताना मोबाईलही सोबत नेला. पण क्रिषला मोबाईल स्वत: जवळ हवा होता.\nराम मंदिरासाठी संघाची मोर्चेबांधणी, 25 नोव्हेंबरला नागपुरात काढणार हुंकार रॅली\nमुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, म्हाडाच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध\nनागपूर महापालिकेकडे नाहीत पैसे, गडकरींनी सुचवला हा फॉर्मुला\n पोलिसाला बलात्काराची धमकी देणे महिलेला पडले महागात\nMorning Alert: आज दिवसभर या महत्त्वाच्या बातम्यांकडे असेल लक्ष\nमोहन भागवतांच्या भाषणावर शिवसेनेनं दिली पहिली प्रतिक्रिया\nराम मंदिराची लगेच उभारणी करावी : मोहन भागवत\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nVIDEO : 3000 किलोची खिचडी शिजवणाचा विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रम\nम्हाडाच्या घरांवर 47 टक्क्यांपर्यंत सूट; मुंबईत सव्वा कोटीचं घर मिळणार 82 लाखात\nमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात प्रशासनाचे तीनतेरा, महत्वाच्या पदांवर सनदी अधिकारीच नाहीत\nBREAKING: पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरात अटक\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mahesh-bhatt/", "date_download": "2018-11-14T02:27:40Z", "digest": "sha1:25VDJ7O33G35SM543OFDEQUSQBZOBC5C", "length": 9678, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mahesh Bhatt- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nबाॅलिवूडचे 'हे' बापलेक एका सिनेमात येतायत एकत्र\nसडक सिनेमा तुफान चालला होता. त्याचा रिमेक बनवायची कल्पना संजय दत्तनंच पूजाला दिली होती.\nरणबीर-आलियाबद्दलचं गुपित सांगून महेश भट्ट यांनी केली सगळ्यांची बोलती बंद\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nविरुष्काच्या रिसेप्शनला काय आहे स्पेशल\nआलिया, महेश भटना धमकी देणाऱ्याला अटक\nअलविदा ओम पुरी,दिग्गजांनी व्यक्त केली हळहळ\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-dr-vedprakash-mishra-degree-cancel-100234", "date_download": "2018-11-14T02:25:19Z", "digest": "sha1:6V2KKWAQF3PPLLY3WG5GX6NO6SORJBYX", "length": 14383, "nlines": 53, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news nagpur news dr vedprakash mishra degree cancel डॉ. मिश्रांची पदविका रद्द | eSakal", "raw_content": "\nडॉ. मिश्रांची पदविका रद्द\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nनागपूर - गेल्या तीस वर्षांपासून विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर सक्रिय आणि प्रशासनात आदराचे स्थान असलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा विभागातील स्नातकोत्तर पदविकेच्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये ‘कॉपी’ केल्याप्रकरणी परीक्षा मंडळाने त्यांचे पदविका प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सोमवारी (ता. २६) झालेल्या मंडळाच्या बैठकीत त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले होते.\nनागपूर - गेल्या तीस वर्षांपासून विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर सक्रिय आणि प्रशासनात आदराचे स्थान असलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा विभागातील स्नातकोत्तर पदविकेच्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये ‘कॉपी’ केल्याप्रकरणी परीक्षा मंडळाने त्यांचे पदविका प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सोमवारी (ता. २६) झालेल्या मंडळाच्या बैठकीत त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले होते.\nगांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी १९८७ साली डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आवश्‍यक असलेला ‘फिल्ड रिपोर्ट’ जसाच्या तसा ‘कॉपी’ करून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन कार्यकारी परिषदेने न्यायमूर्ती रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीने संपूर्ण चौकशी करून अहवाल दिला होता. या अहवालात त्यांचे पदविका प्रमाणपत्र रद्द करावे, प्राधिकरणावरील सदस्यत्व रद्द करावे तसेच त्यांना या प्रकरणात मदत करणाऱ्या विभागप्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशा शिफारशी केल्या होत्या. या अहवालाविरोधात डॉ. मिश्रा यांनी न्यायालयाकडे दाद मागितली. सन २०१३ मध्ये डॉ. मिश्रांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.\nत्यानंतर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कुलगुरूंनी डॉ. मिश्रांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष बोलावून लेखी उत्तरही मागविले. मात्र, डॉ. मिश्रा एकदाही आले नाही. दुसरीकडे विद्यापीठाचा ‘जीवन साधना’ पुरस्कार परत करून जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर डॉ. मिश्रांनी पदविका परत करीत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. मात्र, परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यांच्यावर कारवाई होणार ही बाब निश्‍चित झाली होती. सोमवारी (ता.२६) पुन्हा एक संधी म्हणून लेखी उत्तर आणि सुनावणीसाठी त्यांना बोलवण्यात आले होते.\nआजही गैरहजर राहिल्याने कारवाई म्हणून त्यांचे पदविका प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचे छायाचित्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ‘नोटेबल अल्युम्नी’ मधून काढण्यात आल्याची माहितीही डॉ. काणे यांनी दिली. तसेच त्यांनी परत केलेला ‘जीवन साधना’ पुरस्कारही काढून घेण्याची कारवाई करण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले.\nया प्रकरणात त्यांना मदत करणारे तत्कालीन विभागप्रमुख सध्या हयात नसल्याने तत्कालीन सहाय्यक प्राध्यापक आणि सध्याचे विभागप्रमुख डॉ. के. एस. भारती यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले उपस्थित होते.\nकारवाईचा अहवाल एमसीआयकडे पाठविणार विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसह गेल्या ३० वर्षांत डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी राष्ट्रीय पातळीवरील विविध समित्यांवर काम केले आहे. सध्या ते कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती आहेत. शिवाय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या विविध समित्यांचे सदस्य आहेत. त्यांच्यावरील ‘कॉपी’या आरोप सिद्ध झाल्याने हा अहवाल त्यांना मूळ पदवी देणाऱ्या संस्थेकडे म्हणजेच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे (एमसीआय) पाठविणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.\nगुन्हा दाखल करण्यास नकार न्यायमूर्ती रत्नपारखी यांच्या अहवालानुसार कारवाई करताना परीक्षा मंडळाकडून डॉ. मिश्रांच्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यास कुलगुरूंनी स्पष्ट नकार दिला आहे. विशेष म्हणजे अहवालात असे कुठेच नमूद नसल्याने समितीच्या सात शिफारशींवरच कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. यापैकी चार शिफारशी आता लागू करता येणे शक्‍य नसल्याचे कुलगुरू डॉ. काणे यांनी सांगितले.\nकायदा सर्वांसाठी समान आहे. विद्यापीठाने ही कारवाई करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे यापुढे असा प्रकार करणारा कितीही मोठा असला तरीही सुटणार नाही. हे प्रकरण अशा फसवणूक करणाऱ्यांसाठी एक धडा ठरणार आहे. - डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87/", "date_download": "2018-11-14T02:27:01Z", "digest": "sha1:7BEZVWT5UEDR6IVH3STIREDL5P3TEGVB", "length": 12974, "nlines": 223, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "भारत-ऑस्ट्रेलिया युवा खेळाडूंचा आक्रमक खेळ सामना बरोबरीत | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/क्रीडा/भारत-ऑस्ट्रेलिया युवा खेळाडूंचा आक्रमक खेळ सामना बरोबरीत\nभारत-ऑस्ट्रेलिया युवा खेळाडूंचा आक्रमक खेळ सामना बरोबरीत\n0 433 एका मिनिटापेक्षा कमी\nभुवनेश्वर पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करणे भारतीय हॉकी संघाला जमतच नाही. अन् यात अजूनही सुधारणा झालेली नाही, याचा प्रत्यय शुक्रवारी हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेतील सलामीच्या लढतीतदेखील आला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-० आघाडी घेणाऱ्या भारताला अखेरीस मात्र १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले.\nकलिंगा स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने दणक्यात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या हाफमध्ये आक्रमण करत मनदीपसिंगने दुसऱ्याच सत्रात भारताला आघाडी मिळवून दिली. भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवता आला नाही. खरेतर रुपिंदरपालसिंग आणि हरमनप्रीतसिंग अशी अनुभवी अन् तरुणरक्ताची साथ भारताकडे होती; पण गोलरुपी फलित लाभलेच नाही. जागतिक रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा गोलकीपर टेलर लोव्हेलने भारताच्या तज्ज्ञड्रॅगफ्लिकरना निष्फळ ठरवले. गुर्जंतसिंगचा एक रिबॉन्ड फटका त्याने लिलया परतवला. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोल केला तो जर्मी हेवर्डने.\nऑस्ट्रेलियाचा गोलकीपर टेलरचे कौतुक करताना भारताचा गोलकीपर आकाश चिकटेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यानेही ऑस्ट्रेलियाची आक्रमणे थोपवली. पहिल्या सत्रात भारताचा आकाशदीप सातत्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर आक्रमणे करत होता; पण गोलची पाटी कोरी होती.\nआकाशदीपला मात्र ऑस्ट्रेलियाने खूप सतावले. त्याला गोल करण्याच्या बऱ्यापैकी संधी होत्या. काही संधी त्याने स्वतःच्या चुकीनेही गमावल्या.\nFirangi Movie Review : ​बोअर करतो ‘फिरंगी’,कपिल शर्माचा ‘अ‍ॅव्हरेज ड्रामा’\nभारतीय नौसेनेत सहा नवीन परमाणू पाणबुड्या\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-11-14T03:29:45Z", "digest": "sha1:3DX7V3L4OWZ7UT22UDWUB4ULL5YFGIDU", "length": 17547, "nlines": 429, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंग्लिश भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख इंग्लिश भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, इंग्लिश.\nइंग्लंड देशात राहणार्‍या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. इंग्रजी भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. ( अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत.) कित्येक देशांची दुसरी भाषा व शासकीय भाषा आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्‍या व समजल्या जाणार्‍या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.\nनिळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही प्रमुख व शासकीय भाषा आहे व फिकट निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही केवळ शासकीय भाषा आहे\n३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची दुसरी भाषा. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.\nइंग्लिश ही पश्चिम-जर्मेनिक भाषा आहे. अँग्लो-सॅक्सन कुळातील जुन्या इंग्लिश भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने महासत्ता झाल्यामुळे आले. जागतीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक महत्वाची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.\nnasal अनुनासिक m म n न ŋ ङ\nflap उत्क्षिप्‍त ɾ र\naffricate स्पर्श-संघर्षी tʃ च dʒ ज\nइथे * चा अर्थ हा उच्चार साधारणपणे इंग्रजी भाषेत वापरला जात नाही.\nइंग्लिश अक्षर |इतर भाषात\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या २० भाषा\nमँडेरिन · हिंदी/उर्दू · स्पॅनिश · इंग्लिश · पोर्तुगीज · अरबी · फ्रेंच · बंगाली · रशियन · जपानी · जर्मन · तेलुगू · पंजाबी · कोरियन · वू · बासा जावा · तमिळ · फारसी · मराठी · व्हियेतनामी · इटालियन\nयुरोपियन संघाच्या अधिकृत भाषा\nबल्गेरियन • क्रोएशियन • चेक • डॅनिश • डच • इंग्लिश • एस्टोनियन • फिनिश • फ्रेंच • जर्मन • ग्रीक • हंगेरियन\nआयरिश • इटालियन • लात्व्हियन • लिथुएनियन • माल्टी • पोलिश • पोर्तुगीज • रोमेनियन • स्लोव्हाक • स्लोव्हेन • स्पॅनिश • स्वीडिश\nभारत देशामधील अधिकृत भाषा\nभारतीय संविधानाची आठवी अनुसूची\nआसामी • बंगाली • बोडो • डोग्री • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • कोकणी • मैथिली • मलयाळम • मणिपुरी • मराठी\n• नेपाळी • उडिया • पंजाबी • संस्कृत • सिंधी • संथाळी • तेलुगू • तमिळ • उर्दू\nआसामी • बंगाली • बोडॉ • छत्तिसगडी • डोग्री • इंग्लिश • गारो • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • खासी • कोकणी • मैथिली • मल्याळम • मणिपुरी • मराठी • मिझो • नेपाळी • ओडिआ • पंजाबी\n• राजस्थानी • संस्कृत • संथाली • सिंधी\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १८:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/contractor-rti-employee-41845", "date_download": "2018-11-14T03:05:08Z", "digest": "sha1:76QJOWFVPHGV3LFPDPNARUK2KGNLHHI4", "length": 15954, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "contractor rti employee कंत्राटदार झाले 'आरटीआय' कार्यकर्ते | eSakal", "raw_content": "\nकंत्राटदार झाले 'आरटीआय' कार्यकर्ते\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nलोकायुक्‍त आणि प्रशासनाच्या डोक्‍याला ताप; गुन्हे दाखल करण्याचा आदेश\nलोकायुक्‍त आणि प्रशासनाच्या डोक्‍याला ताप; गुन्हे दाखल करण्याचा आदेश\nमुंबई - राज्य सरकारच्या विविध खात्यात कंत्राटे घेणाऱ्या अनेक कंत्रादारांनी माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते होण्याचा शॉर्टकट शोधला आहे. अशा कार्यकर्त्यांचा मंत्रालयातील प्रशासन आणि दस्तुरखुद्द लोकायुक्‍तांच्याच डोक्‍याला ताप झाल्याने अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश राज्याचे लोकायुक्‍त मदन तहलियानी यांनी दिल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे.\nराज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणात बांधकामविषयक कामांची कंत्राटे दिली जातात. यामध्ये भ्रष्टाचाराची साखळी निर्माण झाल्याची बाब लपून राहिली नाही. दुसरीकडे माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आल्यापासून प्रशासनात \"आरटीआय' कार्यकर्त्यांचा चांगला दरारा निर्माण झाला आहे; मात्र याच कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांची संख्या वाढली असून, त्याचा त्रास प्रशासनाला होत आहे. सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागात ठेके घेणारे अनेक कंत्राटदार \"आरटीआय' कार्यकर्ते झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित विभागात सुरू असलेली कामे आणि त्यावर नियंत्रण असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती \"आरटीआय'च्या माध्यमातून मागितली जाते. त्या आधारावर मुख्यमंत्र्यांपासून राज्यपाल, संबंधित विभागाचे मंत्री आणि सचिव तसेच लोकायुक्‍त यांच्याकडे तक्रारी करण्याच्या धमक्‍या अधिकाऱ्यांना दिल्या जातात.\nअधिकारी मॅनेज न झाल्यास त्याच्या विरोधातील तक्रारींची धार अधिक तीव्र करून अधिकाऱ्यांना सळो की पळू करून सोडायचे, अशी कार्यपद्धती अवलंबली जाते. असाच एक नमुना समोर आला असून, त्याचा त्रास राज्याचे मुख्य लोकायुक्‍त मदन तहलियानी यांना झाला. जलसंपदा विभागातील कंत्राट आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकायुक्‍तांकडे तक्रार आली आहे. संबंधित \"आरटीआय' तक्रारदार औरंगाबाद येथे राहत असून, त्याचे नाव नंदलाल दरक आहे. दरक याने निंबोरे या अभियंत्याच्या विरोधात तक्रार केली असून, त्याची सुनावणी 19 मे 2016 रोजी तहलियानी यांच्यासमोर झाली. या वेळी युक्‍तिवाद सुरू असताना बांधकामातील तांत्रिक माहिती तक्रारदार देत होता. हे बघून लोकायुक्‍तांना संशय आला आणि तांत्रिक बाबींचे तुम्हाला ज्ञान कसे, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. यावर तक्रारदाराने आपण कंत्राटदार असल्याचे सांगितले.\nत्याच्या हेतूबद्दल तहलियानी यांना शंका आली आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या वेळी तहलियानी यांनी त्यास तत्काळ कार्यलयाच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. \"आरटीआय' कार्यकर्त्यानेही आक्षेपार्ह विधान केल्याने त्याला पकडण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले; मात्र तोपर्यंत दरक पळून जाण्यात यशस्वी झाला. या वेळी संतापलेल्या लोकायुक्‍तांनी यापुढे अशा तक्रारी आल्यास त्याची योग्य खातरजमा करूनच तक्रार दाखल करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. लोकायुक्‍तांकडे झालेल्या सुनावणीचे इतिवृत्त पाहिल्यास लोकायुक्‍तांचा संताप दिसून येतो. अशाच प्रकारच्या असंख्य तक्रारी जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असल्याचे मंत्रालयातील अधिकारी हवालदिल झाले आहेत.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20619", "date_download": "2018-11-14T02:38:33Z", "digest": "sha1:TOFGTCG6ADQOQX5KKXQ4OHBY3A5XXHJ2", "length": 4013, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीत शैली : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगीत शैली\nसंगीतकार आणि त्यांची वैशिष्ट्ये\nबर्‍याचदा तुम्ही एखादे गाणे ऐकता आणि गाणे संपत असताना तुम्ही तुमच्या मनात 'या गाण्याचा संगीतकार कोण असावा' याचा अंदाज बांधता. बर्‍याचदा तो बरोबर निघतो. कारण एखाद्या संगीतकाराची गाणी ऐकून ऐकून त्याच्या वेगळ्या शैलीची काही व्यक्त/अव्यक्त गणितं किंवा नोंदी तुमच्या मेंदूने नोंदून ठेवलेल्या असतात. यात चाल, वापरलेली वाद्ये आणि गायक/गायिकेच्या किंवा वाद्यांच्या आवाजाचा विशिष्ट पद्धतीने करून घेतलेला वापर, इ. चा समावेश असतो, असे म्हणता येईल.\nRead more about संगीतकार आणि त्यांची वैशिष्ट्ये\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/robbary-in-nhaswad-main-market/", "date_download": "2018-11-14T02:17:20Z", "digest": "sha1:SLBXDDW6F7KKXFXOMYH7WY5T44KXVKTR", "length": 24348, "nlines": 244, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "म्हसवडच्या बाजारपेठेत फिल्मी स्टाईल दरोडा - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा खटाव म्हसवडच्या बाजारपेठेत फिल्मी स्टाईल दरोडा\nम्हसवडच्या बाजारपेठेत फिल्मी स्टाईल दरोडा\nम्हसवड : म्हसवड शहरातील मुख्य बाजार पेठेच्या शिवाजी चौकात शुक्रवारी रात्री 8 वाजता तीन चोरट्यांनी पिस्तुलांनी गोळीबार करत माजी नगरसेवक पोपट मासाळ यांना धाक दाखवून 20 हजाराच्या रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा 6 लाख 32 हजाराचा ऐवज लांबवला. तद्दन फिल्मी स्टाईलने झालेल्या या दरोड्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मासाळ यांच्या सतर्कतेमुळे नागरिकांनी पाठलाग करुन एका चोरट्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ऐन दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर हा दरोडा शहरात झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nयाबाबतची पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, म्हसवडच्या शिवाजी चौकात काळचौंडी, ता. माण येथील जगन्नाथ पांडुरंग माने (वय 52) यांचे काळभैरव ज्वेलर्सचे दुकान आहे. दसरा – दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी व्यवसायासाठी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले होते. शुक्रवारी सायंकाळी 8 च्या दरम्यान जगन्नाथ माने त्यांची पत्नी संगीता व माजी नगरसेवक पोपट मासाळ हे दुकानात होते. त्यावेळी 25 ते 30 वयोगटातला मजबूत देहयष्टीचा एक युवक दुकानात आला. आल्या आल्या त्याने सदाशिव कोण आहे असे त्याने विचारणा केली. दुकानदार माने म्हणाले, इथे या नावाचे कोणीच नाही. मात्र त्यांनी माझ्या बहिणीची छेड तूच काढलीस अशी हुज्जत घालत भांडणाला सुरुवात केली. त्यावेळी अज्ञात दोघांनी मागून येवून दुकानाचे शटर आतून बंद केले व त्यांनी बंदूक आणि सतूरच्या धाकाने पोपट मासाळ यांच्या कानाला पिस्तूल लावून दमदाटी करु लागले. दोन गोळ्या भिंतीवर झाडून दहशत निर्माण केली. चोरट्यांनी माने यांच्या दुकानातील 2 लाख 10 हजार रुपयांची 10 तोळे सोन्याची लगड, 20 हजार रुपयांचा एक तोळ्याचा सोन्याचा गंठण, 20 हजार रुपयाच्या अर्ध्या तोळ्याच्या दोन बोरमाळा, 20 हजार रुपयाचा 1 तोळ्याच एक नेकलेस, 12 हजार रुपयाच्या 6 ग्रॅम वजनाच्या 6 जोड (सोन्याची डोरली), रिंगा, कानातील झुबे व फुले व इतर दागिन्यांसह रोख 20 हजार असा 6 लाख 32 हजाराचा ऐवज लुटला.\nपोपट मासाळ यांच्याकडील 11 हजार रुपये काढून घेतले. मासाळ यांनी गयावया करताच चोरट्यांनी त्यांना 500 रुपये देवून तेथून पोबारा केला. चोरटे पळून जाण्याच्या दरम्यानच मासाळ यांनी रस्त्यावर येवून चोर, चोर असा मोठ्याने आरडाओरडा केला. तेव्हा दोघे जण दुचाकीवरुन पळून जाण्यात यशस्वी झाले. तर तिसरा चोरटा काही तरुणांच्या हातात सापडला. एकाने त्याला वीट फेकून मारली. सदर चोरटा तलाठी कार्यालयाशेजारील एका बोळात सापडला. तेथील बागेत लपून बसला असता जमावाने त्याला शोधून बेदम चोप दिला. व म्हसवड पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक शाहुराज कदम यांच्या हवाली केले. गणेश तुकाराम मोरे (रा. चिक महुद, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे चोरट्याचे नाव असून अन्य दोघेही माळशिरस तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली असून तपासाला रवाना केली आहेत.\nPrevious Newsमतदार यादीतील चूक दुरूस्तीसाठी भाजपाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nNext Newsशासनाने साखर उद्योग अडचणीत आणू नये : आ. शिवेंद्रसिंहराजे\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nचाफळ आठवडा बाजारामध्ये गोळीबार; तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास साळुंखे यांचा दोन गोळ्या लागून मृत्यू\nमंत्रिपद न मिळाल्याने विनायक मेटे नाराज …\nठळक घडामोडी July 9, 2016\nमहाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन शाखा सातारा यांच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने\nकुकुडवाड परिसरात लांडग्यांचा धुमाकूळ ; चार शेळ्या फस्त\nयशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन मंडपाचे भुमिपुजन ; कृषी प्रदर्शनाचा रथ जिल्हयात रवाना\nपाटणच्या स्टेट बँकेवर विक्रमबाबा यांचा हल्ला-बोल\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nरान मांजराची शिकार प्रकरणी दोघे वनविभागाच्या ताब्यात\nमहामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद\nमहामार्गावर शिवकृपा कुरिअरची रोकड लुटली\nविवाहीत महिलेवर सामुहिक बलात्कार\nठळक घडामोडी June 19, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/4780-plastic-baned-in-all-over-in-maharashtra", "date_download": "2018-11-14T03:15:32Z", "digest": "sha1:3N42X26PD6FPZG6PGEOWQP4AREIB2K5V", "length": 7341, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी ! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी \nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nप्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम रोखण्यासाठी, प्लास्टिकच्या साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्याची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे.\nप्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो.\nत्यामुळे संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकॉलच्या प्लेट्स, ताट, वाट्या, कप, ग्लास, बॅनर, तोरणं आणि ध्वजासह अन्य गोष्टींवरसुद्धा बंदी येऊ शकते.\nया निर्णयानंतर दुकानं, मॉल्स, तसंच विविध आस्थापनांच्या परवान्यांसाठी प्लास्टिक वापर बंदीची अट घालण्यात येणार आहे. यासोबत संबंधित प्राधिकरण अथवा निरीक्षकांना परवाने नूतनीकरणावेळी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळण्याबाबतची अट घालण्याच्या सूचना पर्यावरण विभागाने दिल्या आहेत. प्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. तसेच पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.\nप्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.ghanshyam.marathifanbook.com/", "date_download": "2018-11-14T03:17:41Z", "digest": "sha1:2SFDHKXGT6W23R4ZSVEMHAT5A2XF33PU", "length": 3631, "nlines": 66, "source_domain": "www.ghanshyam.marathifanbook.com", "title": "बोलक्या रेषा | व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांच्या बोलक्या रेषा", "raw_content": "\nव्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांच्या बोलक्या रेषा\nसाईट वरील विविध विषयावर आधारित व्यंगचित्रे पाहण्यासाठी मेनू बार मधील\nव्यंगचित्रे विभागावर तुमच्या संगणकाचा माउस न्या आनि मग dropdown मेनूबार\nमधून तुम्हाला जो विभाग पाहायचा असेल त्या विभागावर टिचकी द्या असे केल्याने\nतुम्हाला त्या त्या विभागातली विषयावार मांडणी केलेली व्यंगचित्रे पाहता येतील.\nत्याच प्रमाणे मुख्य मेनूबार मध्ये इतर विभागांना भेट देवून तुम्ही त्या त्या विषयाला अनुसरून माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-68526.html", "date_download": "2018-11-14T03:16:32Z", "digest": "sha1:ZU4NMT657UJW3XCXOF6GZH6CRTBRV26X", "length": 2663, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - रणविर-अनुष्काची केबीसीत धमाल–News18 Lokmat", "raw_content": "\n17 नोव्हेंबररणविर सिंग आणि अनुष्का शर्मा हे दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करतायेत लेडीज V/S रिकी बेहल या सिनेमात. आपल्या सिनेमाचं प्रमोशन करायला ते केबीसीमध्ये आले होते. केबीसीमध्ये बिग बीं बरोबर रणविरने धमाल केली.\nरणविर सिंग आणि अनुष्का शर्मा हे दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करतायेत लेडीज V/S रिकी बेहल या सिनेमात. आपल्या सिनेमाचं प्रमोशन करायला ते केबीसीमध्ये आले होते. केबीसीमध्ये बिग बीं बरोबर रणविरने धमाल केली.\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T03:13:44Z", "digest": "sha1:574QCH3LRX5YXTOJOEDLPPVIFUQTIDXI", "length": 11040, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ट्विटर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nकरण जोहर-अजय देवगण येणार आमने सामने\nकरण जोहर आणि अजय देवगण यांचं भांडण जवळजवळ 2 वर्ष चाललं होतं.\n'या' ऐतिहासिक सिनेमात बाॅलिवूडचे पती-पत्नी एकत्र\nवेब सीरिज सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागाचा नेटफ्लिक्सकडून खुलासा\n५ वर्षाच्या या पाकिस्तानी मुलाला लागले जसप्रीत बुमराहचे वेड\nअजय देवगणच्या 'तानाजी'मध्ये आणखी एका सुपरस्टारची एन्ट्री\nकपिलचं होतंय कमबॅक, ट्विटरवर झालं जोरदार स्वागत\nसोनम कपूरनं ट्विटरला ठोकला रामराम कारण...\nएआयसीसीची सेक्रेटरी पदावरून हटवल्यानंतर प्रिया दत्त यांनी केलं हे ट्विट\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nहॉटेल स्टाफच्या गायिकीवर शंकर महादेवन झाला फिदा, शेअर केला व्हिडिओ\nत्या घरी जाताच स्मृती इराणींना झाले अश्रू अनावर\n'मुलीची लग्नासाठी इच्छा नसेल तर पळवून आणू', राम कदम यांची मुक्ताफळं\nBhima Koregaon- मोदी सरकारविरोधात स्वरा भास्करनं केलं मोठं विधान\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/sai-swimming-pool-36652", "date_download": "2018-11-14T03:28:20Z", "digest": "sha1:YQ7NEGE2KMVLYWQ7YWITPTD6QC2WF44O", "length": 13780, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sai swimming pool \"साई'च्या जलतरण तलावाला साडेचार लाख लिटरचा बॅलेन्सिंग टॅंक | eSakal", "raw_content": "\n\"साई'च्या जलतरण तलावाला साडेचार लाख लिटरचा बॅलेन्सिंग टॅंक\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nऔरंगाबाद - भारतीय खेळ प्राधिकरण येथे तयार करण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या स्टेनलेस स्टील जलतरण तलावासाठी साडेचार लक्ष लिटर साठवण क्षमता असलेला बॅलेन्सिंग टॅंक तयार करण्यात येणार आहे. या टॅंकचे काम सुरू झाले असून तलावाचे कामही आता वेग घेत आहे.\nऔरंगाबाद - भारतीय खेळ प्राधिकरण येथे तयार करण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या स्टेनलेस स्टील जलतरण तलावासाठी साडेचार लक्ष लिटर साठवण क्षमता असलेला बॅलेन्सिंग टॅंक तयार करण्यात येणार आहे. या टॅंकचे काम सुरू झाले असून तलावाचे कामही आता वेग घेत आहे.\nजलतरण तलावाच्या मुख्य भागांपैकी एक असलेल्या बॅलेन्सिंग टॅंकच्या साथीने तलावाच्या पाण्याची पातळी कायम राखण्यात येते. औरंगाबादेत साकार होत असलेल्या देशातील पहिल्या स्टेनलेस स्टीलच्या जलतरण तलावाची निर्मिती भारतीय खेळ प्राधिकरणातर्फे केली जाते आहे. या जलतरण तलावाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बॅलेन्सिंग टॅंकच्या कामाचे बेड कॉक्रिटिंगचे काम पूर्ण झाले आहे. तलावाच्या तळाशी किमान फूटभर जाड कॉंक्रिट टाकण्यात आले असून त्या पुढील कामासाठी आता स्टीलची कटिंगही सुरू करण्यात आली आहे. साडेचार लाख लिटर पाणी साठवू शकणारा हा टॅंक तीन मीटर खोल, 12.26 मीटर रुंद आणि 13.3 मीटर लांब राहणार आहे.\nकाय आहे बॅलेन्सिंग टॅंक\nएखादा माणूस पोहण्यासाठी जलतरण तलावात उतरला तर त्याच्या हालचालीने होणाऱ्या पाण्याच्या हालचालीतून जलविसर्ग एका जलनिस्सारण यंत्रणेतून हे पाणी बॅलेन्सिंग टॅंकमध्ये पोचते. त्यानंतर पाणी शांत झाल्यावर या टॅंकमधील पाणी परत तलावात सोडण्यात येते. त्यामुळे पाण्याची पातळी कायम राहते आणि ते घटत नाही. भारतीय खेळ प्राधिकरणाच्या जलतरण तलावात पातळी कायम राखण्यासाठी साडेचार लाख लिटर पाणी हाताशी राहणार आहे.\nजलतरण तलावालगत पॅव्हेलियनच्या तळमजल्यावर आता खोल्यांऐवजी हॉल तयार करण्यात येणार आहेत. चार लहान खोल्यांची जागा आता दोन मोठे हॉल घेणार आहेत. येथे सुरू असलेल्या खेळ प्रशिक्षणांचे वर्ग या हॉलमध्ये हलवता येतील. सध्या या कार्यालयाकडे असलेल्या एका इनडोअर हॉलमध्ये अनेक खेळ सुरू आहेत. या हॉलवरील भार कमी करण्याचे काम हे नवीन 12 बाय 6 मीटर मापाचे हॉल करतील, असे \"साई'चे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी सांगितले.\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nएसटी च्या धडके वृद्ध महिला ठार\nकऱ्हाड : येथील बसस्थानकावर एसटी मागे घेताना एसटीची धडक बसल्याने सातारा येथील वृद्ध महिला ठार झाली. खुर्शिद अब्दुल हमीद शेख (वय 73, रा. सातारा) असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.zeetalkies.com/press-releases/-5833.html", "date_download": "2018-11-14T02:58:27Z", "digest": "sha1:PEFKDXI56B766ABLH5R5KQ6NXKCB6U4W", "length": 6574, "nlines": 114, "source_domain": "www.zeetalkies.com", "title": "कट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर Zee Talkies latest press release online at ZeeTalkies.com", "raw_content": "\nकट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर\nआपल्या रुपेरी पडद्यावर आल्यानंतर प्रेक्षकांनी ही कलाकृतीही उचलून धरली. श्रवणीय संगीत, बहारदार अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाने सजलेल्या कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचा टॅाकीज प्रीमियर रविवार ४ सप्टेंबरला दुपारी १२ .०० वा. व सायंकाळी ७.००वा. प्रसारित होणार आहे.\nदोन घराण्यातील गायकीच्या संघर्षावर कट्यार..चं कथानक आधारित आहे. आपल्या स्वर्गीय सुरांच्या जोरावर पंडितजीना राजगायक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. पंडितजींना मिळणारा हा बहुमान खॉंसाहेबांच्या मनात सलतोय आणि याच इर्षेपोटी ते कुटील डाव रचून हे पद स्वतः मिळवतात. पंडितजींवर झालेल्या या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्यांचा शिष्य सदाशिव पुढे येतो आणि मग सुरू होतो सदाशिव आणि खाँसाहेबांमधला संघर्ष.\nकट्यार काळजात घुसली चित्रपट अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजला आहे. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन यांच्यासह चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री,साक्षी तन्वर यांच्या भूमिका आहेत.\nप्रसारण - झी टॅाकीज रविवार ४ सप्टेंबर दुपारी १२ .०० वा. व सायंकाळी ७.००वा.\nTags: झी, झी टॅाकीज, झी टॅाकीज रविवार, झी चित्रपट, कट्यार काळजात घुसली, कट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर\nतात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'. नाटकाप्रमाणे चित्रपटाच्या रूपातही प्रेक्षकांसमोर आलेल्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी आपलसं केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/sports/ipl-2018?start=54", "date_download": "2018-11-14T02:43:45Z", "digest": "sha1:6T3YARH2VG4URGCAQGET2H6KPYQRW7D6", "length": 4455, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "IPL 2018 - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#FifaWorldCup2018 मोरॅक्को-स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत\n#FifaWorldCup2018 सौदी अरेबियाचा अखेरच्या लढतीत इजिप्तवर विजय\n#FifaWorldCup2018 उरुग्वेचा रशियावर 3-0 ने दमदार विजय\n#FifaWorldCup2018 इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा 6-1 धुव्वा उडवला\nभारतीय कबड्डी मास्टर्सने पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय...\n#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी\n#FifaWorldCup2018 कोलंबियाचा पोलंडवर 3-0 ने विजय...\n#FifaWorldCup2018 ब्राझीलने कोस्टा रिकाला 2-0 ने पराभूत केले...\n#FifaWorldCup2018 पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 ने केला पराभव..\n#FifaWorldCup2018 जपान - सेनेगलमध्ये पार पडला बरोबरीचा सामना...\n#Fifaworldcup2018 नायजेरियाचा आईसलॅँडवर 2-0 ने विजय...\n#FifaWorldCup2018 लुई सुआरेझनंच्या गोलने रचला इतिहास, उरुग्वेचा सलग दुसऱ्यांदा विजय...\n#FifaWorldCup2018 मेक्सिकोची कोरियावर 2-1 ने मात...\n#FifaWorldCup2018 १९ वर्षीय एमबापेचा विजयी गोल, फ्रान्सचा पेरूवर विजय\n#FifaWorldCup2018 स्पेन - इराण स्पर्धेत स्पेनने 1–0 ने मिळवला पहिला विजय...\n#FifaWorldCup2018 जर्मनीचा स्वीडनवर 2-1 ने विजय...\n#FifaWorldCup2018 बलाढ्य अर्जेंटिनाला क्रोएशियाने ३-० ने नमविले\n#FifaWorldCup2018 सातव्या दिवशी आज हे तीन सामने रंगणार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/issue-of-illegal-construction-in-sambhajinagar/", "date_download": "2018-11-14T02:52:16Z", "digest": "sha1:VLSNF5MGBLXT4AC72PPUKPCHJZYPNEM6", "length": 28621, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "अतिक्रमणांवरून प्रशासनाचे वाभाडे काढले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nअतिक्रमणांवरून प्रशासनाचे वाभाडे काढले\nमनपाचे अतिक्रमण विभागप्रमुख सी. एम. अभंग यांना ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे तीव्र पडसाद आजच्या सर्वसाधारण सभेत उमटले. नगरसेवकांनी आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरत भ्रष्टाचाराच्या विळख्यात अतिक्रमण विभाग असल्याचे लाचखोरीच्या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. लाचखोरी करणाNया अधिकाNयास तात्काळ निलंबित करावे, त्यांच्यासोबत असलेल्या वंâत्राटी कर्मचाNयावर व संबंधित एजन्सीवर कारवाई करा असे सांगत प्रशासनाचे वाभाडे काढले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिक्रमण विभागाने बांधकामासह रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई तातडीने सुरू करावी तसेच वंâत्राटी कर्मचाNयांबद्दल एजन्सीच्या नियम व अटींची तपासणी करून दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश प्रशासनाला दिले.\nमहानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला आज मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. सभेला सुरुवात होताच नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी मनपाचा अतिक्रमण विभाग लाचखोरीमध्ये अडकला आहे. अतिक्रमण विभागप्रमुख अभंग हे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेल्यामुळे नगरसेवकांना मान खाली घालण्याची वेळ आली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नगरसेवकांकडून वारंवार पत्रव्यवहार केला जातो. अधिकाNयांना सांगितले जाते, परंतु अधिकारी फोन उचलत नाहीत, तक्रारीची दखल घेत नाहीत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अतिक्रमण वाढत चालले आहे. माहितीचा अधिकार अर्जात अतिक्रमण झाल्याचे कळविण्यात येत असेल तर प्रशासनाकडून तातडीने कारवाई का होत नाही. पैशाच्या लोभापायी अधिकारी मनमानीपणे काम करीत आहेत. नागरिकांच्या रोषाला मात्र नगरसेवकांना सामोरे जावे लागते. मनपाच्या जागेवर झालेली अतिक्रमणे काढली जात नाहीत. अतिक्रमण विभागात भ्रष्टाचार बोकाळला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे या विभागात भ्रष्टाचार होत असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये कोणकोणते अधिकारी सहभागी आहेत याची चौकशी झाली पाहिजे, तक्रारी आल्या तर कारवाई का झाली नाही, नागरिकांना दिलासा मिळेल असे काम होणे अपेक्षित आहे. मनपाची नाहक बदनामी होता कामा नये. या प्रकरणी प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी जंजाळ यांनी केली. माजी महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले, खासगी एजन्सीमार्पâत नियुक्त वंâत्राटी कर्मचाNयावर कोणती कारवाई केली, त्याचबरोबर एजन्सीवर कारवाई का झाली नाही, एजन्सीसोबत झालेल्या अटी व नियमांमध्ये कारवाई करण्याबद्दल कोणती तरतूद आहे. अटी व नियमांचा भंग झाला असेल तर एजन्सीचा करार रद्द का केला जात नाही, मनपाची बदनामी झाल्यामुळे एजन्सीवर कारवाई करावी, अशी मागणी तुपे यांनी केली.\nनगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी क्रांतीचौक वॉर्डात उन्नती लॉनच्या जागेवर अनधिकृतपणे मंगल कार्यालय उभारण्यात आले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पीआर कार्ड करून घेतले. मनपाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याची कागदपत्रे मालमत्ता विभागाकडे देण्यात येऊनही अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. अखेर मंगल कार्यालयाच्या मालकाने न्यायालयात जाऊन स्थगिती आणली आहे. वारंवार कारवाई करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, अशी तक्रार वाडकर यांनी केली. नगरसेवक प्रमोद राठोड, राजू शिंदे यांनी अतिक्रमण विभाग कशा पध्दतीने काम करीत आहे, या विभागात दलालांचा कसा सुळसुळाट झाला आहे याचे उदाहरणांसह दाखले दिले. नगरसेविका मनीषा लोखंडे यांनी पडेगाव ते भावसिंगपुरा हा ५० मीटरचा डीपी रोड मंजूर आहे.\nपरंतु या रोडवर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण काढून मार्विंâग कधी करणार, रस्त्यावरील अतिक्रमण कधी काढणार असा सवाल केला. ऋषिकेश खैरे यांनी समर्थनगर वॉर्डातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. वारंवार सांगूनही कारवाई होत नाही. मात्र नाही तेथे अतिक्रमण विभाग जाणूनबुजून कारवाई करीत आहे. हे थांबले पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी स्वाती नागरे, मनीषा मुंढे, सुरेखा सानप, मोहन मेघावाले, चेतन कांबळे, नितीन चित्ते, राजगौरव वानखेडे, भाऊसाहेब जगताप यांनी अतिक्रमण विषयावर प्रशासनाला धारेवर धरले. सभागृह नेता विकास जैन यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई नगरसेवक पाहून केली जाते. आयुक्तांनी दिलेला उपद्रव शोध पथक स्थापन करण्याचा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा आहे. माजी सैनिकांच्या पथकांची प्रभागनिहाय नियुक्ती केली जाणार आहे. या पथकामुळे अतिक्रमणांवर वचक बसणार आहे. आयुक्तांनी अतिक्रमण विभाग सक्षम करावा, अशी मागणी केली.\nअतिक्रमणांचा आराखडा तयार करून धोरण ठरवा\nमहापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, अतिक्रमण विभाग प्रमुख लाचखोरीमध्ये अडकला गेल्याने सर्व नगरसेवकांची मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. खासगी एजन्सीमार्पâत भरती करण्यात आलेल्या कर्मचाNयाची चौकशी करावी. तसेच माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज देणारे वारंवार तेच तक्रारदार असतील तर अशा तक्रारदारांची नगररचना, मालमत्ता आणि अतिक्रमण विभागातील अधिकाNयांनी गोपनीय माहिती पोलीस आयुक्तांना द्यावी. उन्नती लॉनवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, तक्रार प्राप्त होताच त्याची प्रभावीपणे व पारदर्शकतेने कारवाई व्हावी. याची माहिती महापौर व संबंधित नगरसेवकांना देण्यात यावी. अतिक्रमणधारकास नोटीस बजावताना त्यामध्ये नगरसेवकाचे नाव टाकण्यात येऊ नये. नारेगावमधील शाळेसमोरील अतिक्रमण काढण्यात यावे, अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारकाकडून दंडासह खर्चाची रक्कम वसूल करावी जेणेकरून पुन्हा अतिक्रमण होणार नाही. प्रशासनाने अतिक्रमणासंदर्भातील आराखडा तयार करून धोरण ठरवावे. खासगी एजन्सींसह वंâत्राटी कर्मचाNयावर कठोर कारवाई करावी, असे आदेश प्रशासनाला दिले.\nप्राधान्यक्रम ठरवून अतिक्रमणे काढणार\nह आयुक्त डॉ. निपुण विनायक म्हणाले, अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभागाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अतिक्रमण विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त दीपक कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अनधिकृत वसाहतींची माहिती घ्यावी लागेल. मालमत्ता सर्वेक्षणातून अनधिकृत मालमत्तांची माहिती समोर येत आहे. मोठ्या इमारतींवर अगोदर कारवाई झाली पाहिजे. नियोजन पध्दतीने काम करावे लागेल. प्राधान्यक्रम ठरवून अतिक्रमण काढले जाईल. लाच घेतल्याच्या घटनेमुळे मनपाची बदनामी झाली आहे. खासगी एजन्सीच्या कर्मचाNयावर गुन्हा दाखल करून एजन्सीवर दंडात्मक कारवाई केली जाईल. कर्मचाNयांचे पगार रोखणाNया एजन्सीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे आयुक्त विनायक यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगणपतीच्या पूजेत महत्त्वाची २१ पत्री\nपुढीलबारामतीच्या ऋषिकेशने गाठली १०१ स्पर्धांमध्ये ९१ बक्षिसांची उंची\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97)", "date_download": "2018-11-14T03:15:12Z", "digest": "sha1:7ZRRK7GOMWHBVNBQNKWQVE6C5ACSFW6E", "length": 6602, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मियाझाकी (प्रभाग) - विकिपीडिया", "raw_content": "\nमियाझाकी प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,६८४.७ चौ. किमी (२,५८१.० चौ. मैल)\nघनता १६८.८ /चौ. किमी (४३७ /चौ. मैल)\nमियाझाकी (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग क्युशू बेटाच्या आग्नेय भागात वसला आहे.\nमियाझाकी ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय आहे.\nविकिव्हॉयेज वरील मियाझाकी प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/new-ration-card-profit-in-citizen/", "date_download": "2018-11-14T02:29:47Z", "digest": "sha1:CGNULI7AWAJXOCRVNHL6TZPUBIVVYOCK", "length": 7651, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवीन 94 हजार लोकांना मिळणार रेशनचा लाभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नवीन 94 हजार लोकांना मिळणार रेशनचा लाभ\nनवीन 94 हजार लोकांना मिळणार रेशनचा लाभ\n‘बायोमेट्रिक रेशनिंग’मुळे जिल्ह्यात वर्षाला 3 हजार 234 टन धान्याची बचत झाली आहे. हे धान्य जिल्ह्यातील नवीन 94 हजार लोकांना देण्यात येईल, असे अन्‍न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी सांगितले. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत रेशनवरील मक्याऐवजी ज्वारी देण्याचा प्रस्ताव आहे. रॉकेल विक्रेत्यांना गॅस एजन्सी देण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.\nबापट म्हणाले, ‘बायोमेट्रिक’मुळे राज्यात आढळून आलेली 11 ते 12 लाख बोगस रेशनकार्डे रद्द करण्यात आली. त्यामुळे राज्यात वर्षाला 3 लाख 80 हजार मेट्रिक टन धान्य वाचले आहे. हेच धान्य राज्यातील नवीन 99 लाख लोकांना देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील 94 हजार लोकांचाही समावेश आहे. ग्रामीण भागातील 29 हजार, तर शहरी भागातील 65 हजार लोकांना याचा लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nशेतकर्‍यांचा मका 14 रुपये किलो दराने राज्य शासनाने खरेदी केला आहे. तो रेशनवरून केवळ एक रुपये किलो दराने आणि एक किलो इतकाच देण्यात येणार होता. एक रुपया द्यायला कोणाला अडचण नव्हती, असे सांगत बापट म्हणाले, मक्याऐवजी एक किलो ज्वारी देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे. रेशनवर सर्वच वस्तू देणे अपेक्षित नाही, असे सांगत बापट म्हणाले, साखर बाजारात सहजपणे उपलब्ध आहे, ती रेशनवर देण्याची गरज नाही. तूरडाळीचा सरकारकडे मोठा साठा आहे. यामुळे 55 रुपयांची तूरडाळ रेशनवरून 35 रुपयांनी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. गोदामातून थेट दुकानदारांपर्यंत धान्य पोहोचवले जाणार आहे. यावर्षी 265 गोदामांचे काम पूर्ण होणार असून, त्यामुळे राज्यात धान्याची साठवणुकीची क्षमता दुप्पट होईल. गोदाममालकांची 19 कोटींची देणी दिली आहेत. यामुळे यावर्षी पावसात धान्यसाठा भिजणार नाही, याची दक्षता घेतल्याचेही त्यांनी सांगितले.\nधान्य दुकानदारांना अधिक उत्पन्‍न मिळेल याकरिता विविध वस्तू विक्रीची परवानगी देण्यात आल्याचे सांगत बापट म्हणाले, दुकानदारांचे कमिशन 150 रुपयांपर्यंत केले. पॉस मशिनद्वारे ‘बँकमित्र’ ही संकल्पना सुरू केली. वारसा हक्‍काने दुकान मालकी देण्याचा निर्णय घेतला आहे. घरपोच धान्य ही योजना 28 जिल्ह्यांत राबविली जात आहे. कोल्हापुरातही ती लवकरच सुरू केली जाईल. त्याकरिता या योजनेची जुनी टेंडर आहेत, त्यांची मुदत संपल्यानंतर नव्याने टेंडर अगदी 5 टक्के जादाची असली, तरी ती मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पुरवठा उपायुक्‍त निलिमा धायगुडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-aamby-valley-auction-stop-105564", "date_download": "2018-11-14T03:30:03Z", "digest": "sha1:7E3ZACX3ZISYBCHP66MSDQQLN2N2MWHW", "length": 14746, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news aamby valley auction stop अँबी व्हॅलीचा लिलाव रखडणार | eSakal", "raw_content": "\nअँबी व्हॅलीचा लिलाव रखडणार\nमंगळवार, 27 मार्च 2018\nपुणे - न्यायालयाच्या आदेशानुसार मुळशी तालुक्‍यातील सहारा अँबी व्हॅलीच्या जागेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र जागेत येत असलेल्या वन विभाग, इनाम अथवा वतन जमिनी, अनधिकृत बांधकामे यांच्यासह व्हॅलीमधील हॉटेल व अन्य परवाने याबाबत काय धोरण घ्यावे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाने एक अहवाल तयार करून उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करावा. त्यानंतरच लिलावाची प्रक्रिया सुरू करावी, असा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nपुणे - न्यायालयाच्या आदेशानुसार मुळशी तालुक्‍यातील सहारा अँबी व्हॅलीच्या जागेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र जागेत येत असलेल्या वन विभाग, इनाम अथवा वतन जमिनी, अनधिकृत बांधकामे यांच्यासह व्हॅलीमधील हॉटेल व अन्य परवाने याबाबत काय धोरण घ्यावे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाने एक अहवाल तयार करून उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करावा. त्यानंतरच लिलावाची प्रक्रिया सुरू करावी, असा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nअँबी व्हॅलीच्या जागेसंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी, उच्च न्यायालयाने नेमलेले प्रतिनिधी, वन विभाग, भूमिअभिलेख आणि पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.\nदर कमी करण्याची सूचना\nअँबी व्हॅलीची एकूण जागा सुमारे ७ हजार एकर आहे. लिलावासाठी एक एकर जागेची किंमत सहा कोटी रुपये इतकी निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र या किमतीने कोणी जागा घेणार नाही. त्यामुळे सहा कोटी रुपये एकरी असलेला दर हा अडीच कोटी रुपये करण्यात यावा, अशी सूचना या वेळी करण्यात आली. त्यावर प्रशासनाकडून हे दर रेडीरेकनरनुसार असल्याचे सांगण्यात आले; तसेच यातील सुमारे ३४६ हेक्‍टर जागा वन विभागाची असून, ही जागा एकसलग नसून तुकडे-तुकडे स्वरूपात आहे. इनाम अथवा वतन जमिनींचे हस्तांतर करताना शासनदरबारी नजराणा भरावा लागतो. त्याची किंमत किती असेल आणि तो कोणी भरायचा, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. त्यावर जिल्हा प्रशासनाने या संदर्भात एक अहवाल तयार करावा, त्यांनतरच लिलावाची प्रक्रिया सुरू करावी, असा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nअँबी व्हॅलीतही अनधिकृत बांधकामे\nअँबी व्हॅलीचा आराखडा (लेआउट) हा २००७ मध्ये मंजूर करण्यात आला. आता अँबी व्हॅलीत अनधिकृत बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. अँबी व्हॅलीचा लिलाव झाल्यानंतर ही बांधकामे नियमित करावयाची की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. अशा अनधिकृत बांधकामांबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/tag/car/", "date_download": "2018-11-14T02:25:46Z", "digest": "sha1:QRMOUVQRKEM7IPZIZKP3H3BEHE7WAP32", "length": 8114, "nlines": 185, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "car | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nभीषण अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर,तीन ठार, तीन गंभीर जखमी.\nमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दोन भरधाव गाड्यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले…\nटोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट .\nमहाराष्ट्रात यापुढे टोल नाके नकोत म्हणून हायब्रीड ऑन्युटी तत्त्वावर ३० हजार कोटी रुपये खर्चाचे १० हजार किलोमीटरचे रस्ते राज्यात बांधण्यात…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://incubator.m.wikimedia.org/wiki/Incubator:Main_Page/mr", "date_download": "2018-11-14T02:26:46Z", "digest": "sha1:NHRDTWIXYNFF445T6UB422GHXGKSJMPH", "length": 12172, "nlines": 85, "source_domain": "incubator.m.wikimedia.org", "title": "इन्क्युबेटर:मुखपृष्ठ - Wikimedia Incubator", "raw_content": "\n'विकिमिडिया इन्क्युबेटर'मध्ये आपले स्वागत आहे\nहे विकिमिडिया इन्क्युबेटर आहे,जेथे उच्च क्षमतेचे विकिमिडिया प्रकल्प विकि विकिपीडिया, विकिबुक्स, विकिन्युज, विकिक्वोट, विक्शनरी व विकिपर्यटन नविन भाषेच्या आवृत्तीत रचता येतात,लिहीता येतात,चाचणी घेता येते व विकिमिडिया फाउंडेशनद्वारे यजमानत्व घेण्यासाठी त्यांच्या पात्रतेची खात्री करण्यात येते.\nजरी, या चाचणी स्थितीतील विकिस त्यांचे स्वतःचे विकि नाहीत,तरीही ते इतर खऱ्या विकिमिडिया-प्रकल्प विकिसारखे वापरता येतात.\nविकिव्हर्सिटीच्या नविन भाषेची आवृत्ती ही बीटा विकिव्हर्सिटीकडे जाते(पुनर्निर्देशन),व विकिस्रोतची जून्या विकिस्रोतकडे.\nआपण पूर्णतः नविन प्रकल्प सुरू करु शकत नाही, आपण फक्त अस्तित्वात असलेल्या प्रकल्पाची नविन भाषेतील आवृत्ती सुरू करु शकता.\nयेथे काही कार्यरत विकि आहेत\nविकिमिडिया इन्क्युबेटरवर असणाऱ्या विकिंच्या संपूर्ण यादीसाठी बघा Incubator:Wikis.\nनविन 'चाचणी विकि' कसा सुरू करावा\nजर आपण येथे एखाद्या प्रकल्पाच्या नविन भाषेतील आवृत्ती सुरू करण्यासाठी आला असाल तर, आपणास सर्व माहितीसाहाय्य:माहितीपुस्तिका येथे सापडेल. कृपया स्थानिक नीतीबद्दल सजग रहा.\nआपलेपाशी एक वैध भाषासंकेत हवा(जो माहितीपुस्तिकेत समजविण्यात आला आहे).आपलेपाशी नसल्यास, आपण त्यासाठी अर्ज करू शकता किंवा,इन्क्युबेटर प्लस येथे जा.\nयेथे चाचणी विकि सुरू करणे याचा अर्थ असा नाही कि,नंतर तो आपोआप विकिमिडियातर्फे स्वीकृत केल्या जाईल. आपण तो आधी भाषा समितीतर्फे मंजूर करून घ्यावयास हवा. अधिक माहितीसाठी नविन भाषेसाठी विनंत्या बघा.\nकृपया, मूळ विकिप्रकल्पात पानांचे स्थानांतरणासाठी सोपे होण्यास,चाचणी भाषेतील नामाभिधानाच्या प्रघातांचा आदर राखा.आपली सर्व चाचणी पाने(साचे व वर्गासहित) अनोन्यरितीने व सुसंगतपणे नामाभिधानित हवी(उपसर्गाचा वापर करुन--किमानतः, भाषासंकेतवापरून;वर बघा).\nइन्क्युबेटरवर चाचणी विकित योगदान कसे करावे\nजर आपणास येथे असणाऱ्या चाचणी विकिच्या भाषेचे ज्ञान असेल तर, आपणास जोरकसपणे त्या विकित योगदान देण्याचे प्रोत्साहन देण्यात येते.\nआपल्याद्वारे निर्मित सर्व पानांना योग्य उपसर्ग द्या. उपसर्गाबद्दल अधिक माहिती.\nआय आर सी चॅनेल #विकिमिडिया-इन्क्युबेटर (बाह्य रितीने चॅट)\nविकिमिडिया फाउंडेशन हे इतर अनेक बहुभाषिक व मुक्त-आशय प्रकल्प चालविते\nएक मुक्त ज्ञानकोष विक्शनरी(इंग्लिश आवृत्ती)\nमुक्त ग्रंथसंपदा व माहितीपुस्तिका विकिन्युज(इंग्लिश आवृत्ती)\nशिक्षणाचे मुक्त सामान व क्रियाकलाप\nएक जालाधारीत मुक्त पर्यटन मार्गदर्शक\nएक मुक्त ज्ञानाधार विकिमिडिया कॉमन्स\nमाध्यमांचे सामाईक भांडार मेटा-विकि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/gautam-buddha/", "date_download": "2018-11-14T02:53:54Z", "digest": "sha1:OSIER6UVBDBFTZG367N6K36H554R2JNC", "length": 14076, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "मन एकाग्र करा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nइतिहासात रमू नका, भविष्याचे स्वप्न पाहात बसू नका, चालू घडीवर मन एकाग्र करा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनोटबंदीचा फटका, सुरतमधील २००० हिरे कारखान्यांना टाळे\nपुढीलअहमदाबादेतील अॅक्सिस बँकेत १९ बनावट खात्यांमधील ८९ कोटी जप्त\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनिरागस नात्याची घट्ट वीण…\nदेव नवसाला पावतो का\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/harshwardhan-jadhav-bacchu-kadu-meet/", "date_download": "2018-11-14T02:43:58Z", "digest": "sha1:4K57ZC4ZLPKZQKU3B2DXEMPDEIUFPZ3B", "length": 7556, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दोन झुंजार नेत्यांची भेट ...चर्चा तर होणारचं", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदोन झुंजार नेत्यांची भेट …चर्चा तर होणारचं\nऔरंगाबाद : शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या माध्यमातून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याच्या तयारीत असलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादमध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. आधी सुभेदारी विश्रामगृह आणि नंतर हॉटेल ताज मध्ये जाऊन रविवारी रात्री गुप्त भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.\nएका बाजूला बच्चू कडू यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव यांचे सासरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना आव्हान दिले आहे. तर दुसऱ्या बाजूला जाधव औरंगाबादमधून लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी हर्षवर्धन जाधव यांनी बच्चू कडू यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nराष्ट्रवादीच्या नेत्यांना आता का शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा पुळका येतो \nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2014/06/blog-post_26.html", "date_download": "2018-11-14T02:16:09Z", "digest": "sha1:BTDAG2RIYNKDICPDRC4GUEADQNUNUXQM", "length": 14438, "nlines": 149, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: शकुंतलामावशी", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nआम्ही वाडयातून आमच्या फ्लॅटमध्ये रहायला गेलो तेव्हा मी चार पाच वर्षांची असेन आणि माझा भाऊ वर्षादीड वर्षांचा.आईची बाळंतपणाची रजा जसजशी संपत आली तसा आम्हाला संभाळायचा प्रश्न पुढे उभा राहीला. कोणीतरी संभाळायला ठेऊ या म्हणून शोध सुरु झाला.कारण घरात आजोबा होते पण माझी आजी पॅरेलिसीसने अंथरुणात होती.आई बाबांना दोघांनाही नोकरी करणे भाग होते.कीर्लोस्करांच्या बंगल्यावर बाबा तेव्हा साहेबांचे पी.ए. म्हणून काम बघत होते.तेथे स्वयंपाकाला असणारा बाळू सोलापूरचा रहाणारा.त्याच्या ओळखीची एक बाई.नव-याने सोडून दिलेली.....शकुंतला नाव तिचं.तिला आमच्याकडे रहायला ठेवा असा बाळूचा आग्रह.तिची पण सोय होईल आणि मुलांनाही संभाळेल.अतिशय प्रामाणिक आहे.त्याच्यावर विश्वास ठेवून बाबांनी तिला पुण्याला आमच्याकडे बोलावून घेतले.\nशकुंतला बाई.काय म्हणायचे त्यांना कोणत्या गावाच्या कोणाच्या कोण...कोणावर तरी विश्वास ठेवून आमच्या घराचा आसरा मिळेल अश्या आशेने आमच्याकडे आल्या आणि आमच्यातल्याच एक झाल्या. एखादी आजी काय करेल इतक्या प्रेमाने तिने आम्हा दोघांना लहानाचे मोठे केलं.अतिशय शिस्तीच्या,प्रसंगी धाक दाखवून पण अतिशय प्रेमळ.आमच्या झोपायच्या,खाण्यापिण्याच्या वेळा अगदी चोख सांभाळणारी.तिच्या हातच्या पातळ तव्यावरच्या भाक-या आणि झणझणीत पिठलं ......त्याची चव आजूनही जिभेवर आहे.मला एकदा हुक्की आली.मला स्वयंपाक शिकायचा म्हणून...तिने मला पहील्यांदा भाकरी शिकवली तो दिवस आजही मनात ताजा आहे.पहील्या पहील्यांदा माझ्या हातून खूपच जाड भाकरी थापली जायची.त्याला चिरा पडायच्या,फुगायची पण नाही.पण तेथून ती भाकरी पातळ जमेपर्यंतचे तिचे शिकवणे आजही आठवते.जेव्हा जेव्हा आजही मी भाकरी करते तेव्हा तेव्हा एकही दिवस असा जात नाही की मावशींची आठवण येत नाही. रावण पिठलं...हे त्यांनीच मला शिकवलं .म्हणाल्या असा ठसका लागायला हवा तेव्हा जमलं खरं पिठलं.त्यांची वाक्य आजही कानात आहेत.\nआमची आजारपण,आमचे धडपडणे....एक ना अनेक उद्योग.आईने डोळे झाकून त्यांच्यावर सोपवून नोकरी केली.तेव्हा रजाही सारख्या मिळायच्या नाहीत.आणि रजा घ्यायची गरजही कधी वाटली नाही.इतक्या प्रामाणिक,विश्वासू आणि प्रेमळ होत्या त्या. स्वत:ची कामे स्वत: करणार आणि दुस-यासाठीही झिजणार.आमच्या घरातच त्यांनी त्यांचं म्हातारपण घालवलं .त्या ऎंशी वर्षाच्या असतील त्यांना गुदघेदुखीचा त्रास अनेक वर्षे होता.आणि शेवटी शेवटी तर त्यांना चालणेही अवघड होऊन बसलं.जमीनीवर खुरडत खुरडत चालायच्या त्यातच म्हातारपणामुळे डोळ्यांना दिसणं कमी झालं होतं.एक दिवस आम्हाला म्हणाल्या मला एखाद्या वृद्धाश्रमात ठेवा साहेब .आता मला होत नाही आणि तुम्ही माझं केलेलं मला आवडणार नाही.माझे शेवटचे जे काही दिवस राहीलेत ते मी तेथे काढेन.आम्ही सगळ्यांनीच त्या गोष्टीला नकार दिला.पण त्यांचा एकच हट्ट की तुम्ही माझं करायच नाही.या कल्पनेनेच मला आधीच मरण येईल.आई बाबांनी ऎकल नाही.त्याचा त्यांनी इतका धसका घेतला की त्या आजारी पडल्या आणि अंथरुणाला खिळल्या.अनेक दिवस औषधे चालू होती पण काही उपयोग झाला नाही.त्यांच्या गावी सोलापूरला त्यांचा भाचा होता त्याला बोलावून घ्या म्हणाल्या.तेव्हा पत्र पाठवून त्याला बोलावून घेतले.आमच्या हातून त्यांना सेवा करुन घ्यायची नव्हती.तो गावी त्यांना घेऊन गेला आणि दहा बारा दिवसातच त्या गेल्या.त्यांचा शेवट आमच्या घरातच व्हावा असे आम्हा प्रत्येकाला वाटत होते.पण ते घडले नाही.माझ्या घडण्याच्या काळातली आई बाबांच्या इतकीच महत्वाची व्यक्ती म्हणजे शकुंतला मावशी होत्या.\nमाझ्या आयुष्यात अशी काही माणसे आहेत की ज्यांच्या नसण्याने मी अपूर्ण रहाते त्यापैकी एक शकुंतलामावशी....\nLabels: इंद्रधनु -- दीपश्री\n> माझ्या आयुष्यात अशी काही माणसे आहेत की ज्यांच्या नसण्याने मी अपूर्ण रहाते त्यापैकी एक शकुंतलामावशी....\nनवर्‍याने सोडून दिल्यावरही बायका उभ्या राहतात, राहू शकतात.\nनवर्‍याची कधी आठवण काढायच्या का त्या\nवयाच्या चार-पाच वर्षापासून रात्रंदिवस सहवास लाभलेल्या व्यक्तीचा संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पडणे स्वाभाविकच आहे.\nआपला अवकाश गट एकत्र येण्यात भोजनावळी हा अत्यंत मह्त्वाचा घटक होता आणि आहे; आणि ह्यात तुझा वाटा निःसंशय सिंहिणीचा आहे.\nत्यामुळे अवकाश गटाचे श्रेय शकुंतलामावशींना दिले गेले पाहिजे.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/please-submit-report-case-threat-neelam-gorhe-33793", "date_download": "2018-11-14T02:58:31Z", "digest": "sha1:EE7KRY2EZJHH6VX4KAL3KRAPYRI7HVO4", "length": 12621, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Please submit a report in case of a threat neelam gorhe नीलम गोऱ्हे धमकीप्रकरणी अहवाल सादर करा | eSakal", "raw_content": "\nनीलम गोऱ्हे धमकीप्रकरणी अहवाल सादर करा\nमंगळवार, 7 मार्च 2017\nमुंबई - विधान परिषदेच्या शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अन्य महिला आमदारांना एसएमएसवरून धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून, असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा. याप्रकरणी राज्य सरकारने या संदर्भातील अहवाल सभागृहात सादर करावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले.\nमुंबई - विधान परिषदेच्या शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अन्य महिला आमदारांना एसएमएसवरून धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून, असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा. याप्रकरणी राज्य सरकारने या संदर्भातील अहवाल सभागृहात सादर करावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले.\nआमदार डॉ. गोऱ्हे यांना \"एसएमएस'वरून एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचे आज विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाच्या महिला सदस्याला अशा पद्धतीने धमकीचे \"एसएमएस' येतात, ही गंभीर बाब असल्याचे मत त्यांनी मांडले. याप्रकरणी गृहखात्याने काय कारवाई केली याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्या शिवसेनेच्या प्रवक्‍त्या असून, या पद्धतीने धमक्‍या येत असतील तर कोणालाही वृत्तवाहिन्यांवर जाऊन मत मांडताना भीती वाटेल. त्यामुळे धमकी देणाऱ्या व्यक्तीला शिक्षा द्यावी आणि डॉ. गोऱ्हे यांना संरक्षण द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली. जयंत पाटील यांच्या या मुद्द्याला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पाठिंबा दिला. एका महिला आमदाराच्या बाबतीत ही स्थिती असेल, तर सामान्य महिलांचे काय, असा सवालही मुंडे यांनी केला.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/refrigerators/whirlpool-refrigerator-290l-neo-ic305-fcgb4-wine-orchid-price-p7rrog.html", "date_download": "2018-11-14T03:25:58Z", "digest": "sha1:L6SHTQLEROIWDN7YQUXZJKNKCYFDFZ6U", "length": 8122, "nlines": 137, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "व्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर २९०ल निओ इसि३०५ फकंगब्४ विने ओर्चीड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nव्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर २९०ल निओ इसि३०५ फकंगब्४ विने ओर्चीड\nव्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर २९०ल निओ इसि३०५ फकंगब्४ विने ओर्चीड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nव्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर २९०ल निओ इसि३०५ फकंगब्४ विने ओर्चीड\nवरील टेबल मध्ये व्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर २९०ल निओ इसि३०५ फकंगब्४ विने ओर्चीड किंमत ## आहे.\nव्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर २९०ल निओ इसि३०५ फकंगब्४ विने ओर्चीड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nव्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर २९०ल निओ इसि३०५ फकंगब्४ विने ओर्चीड दर नियमितपणे बदलते. कृपया व्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर २९०ल निओ इसि३०५ फकंगब्४ विने ओर्चीड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nव्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर २९०ल निओ इसि३०५ फकंगब्४ विने ओर्चीड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nव्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर २९०ल निओ इसि३०५ फकंगब्४ विने ओर्चीड वैशिष्ट्य\nस्टोरेज कॅपॅसिटी 290 Liters\nइनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\nडिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nरेफ्रिजरेटोर शेल्व्हस 3 Shelves\nव्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर २९०ल निओ इसि३०५ फकंगब्४ विने ओर्चीड\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5665", "date_download": "2018-11-14T03:22:44Z", "digest": "sha1:7BZYMJZZZBVG6ZE25BXOBWWPQEQVH4AP", "length": 7092, "nlines": 90, "source_domain": "aisiakshare.com", "title": " गद्या राधा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nतिचा हात नव्हता डोईवरल्या घटावरी\nतिचा हात नव्हता गालांवरी,\nतिचा हात नव्हता आडवा\nतिचा हात नव्हता कुण्या कदंबा बिलगुनी\nआणि दुसरा हात नव्हता\nती दो हातांची घट्ट घडी घालून\nघालते आहे येरझारा एकांतात चूर\nस्वत:जवळ, स्वत:ला निरखत राहणारी\nस्वमग्न अशी ती गद्य राधा\nपण ती असते तशी\nगद्यपणातही एक स्वाभाविक सुंदरता असते की.\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://granthali.com/product/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-14T02:41:47Z", "digest": "sha1:HGE373AH2HWTPQBT7MSN45VFW4KF47AM", "length": 6126, "nlines": 153, "source_domain": "granthali.com", "title": "आस्तिकता, नास्तिकता : दोन्ही अंधश्रद्धा (Astikata Nastikata: Donhi Andhshraddha) | Granthali", "raw_content": "\nHome / मार्गदर्शनपर / आस्तिकता, नास्तिकता : दोन्ही अंधश्रद्धा (Astikata Nastikata: Donhi Andhshraddha)\nआस्तिकता, नास्तिकता : दोन्ही अंधश्रद्धा (Astikata Nastikata: Donhi Andhshraddha)\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nसर्वसामान्य माणसाला सत्यसाक्षात्कारापेक्षाही भ्रामक सुखकर्ता व दु:खहर्ता ईश्वरच हवा असतो. माणसाने केवळ सुखकर्त्या व दु:खहर्त्या ईश्वरालाच रिटायर करून भागणार नाही तर त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वातील ‘मी’ (इगो)लाच रिटायरकरून समाजाच्या आमूलाग्र परिवर्तनाची नांदी स्वत:पासून करणे आवश्यक असते. पण माणसामधला इगो विसर्जित होत नसतो, असा नास्तिकांचा दावा आहे. तर सुखकर्त्या व दु:खहर्त्या ईश्वराला स्वतःच्या स्वार्थाकरता रिटायर करण्यास आस्तीकांचा नकार आहे. सगुण, साकार ईश्वराला स्वतःच्या स्वार्थाकरता रिटायर करण्यास नकार देणारे आस्तिक जसे अंधश्रद्ध ठरतात, तसेच ‘इगो’ला रिटायर करण्यास नकार देणारे नास्तिक, अज्ञेयवादी देखील अंधश्रद्धच ठरतात.\nचांगलं मरण : अर्थात मृत्युवरती बोलू काही… (Changala Maran)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Nidssoshi-Mathadhish-fight-against-illegal-trades/", "date_download": "2018-11-14T02:32:01Z", "digest": "sha1:K5A6VDRPWHQZ5A3XGCWSVWI7NJMIHVKZ", "length": 6954, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अवैध धंद्यांविरुद्ध निडसोशी मठाधीशांचा लढा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अवैध धंद्यांविरुद्ध निडसोशी मठाधीशांचा लढा\nअवैध धंद्यांविरुद्ध निडसोशी मठाधीशांचा लढा\nसंकेश्‍वर - गडहिंग्लज मार्गावरील मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथे सुरू असलेल्या दारूविक्री व मटका विरोधात निडसोशी (ता. हुक्केरी) येथील मठाधीश पंचम जगद‍्गुरू शिवलिंगेश्वर स्वामींनी उभारलेला लढा यशस्वी झाला आहे. समर्थक भाविकांच्या माध्यमातून उभारलेल्या या लढ्याचे सीमाभागात कौतुक होत आहे.\nबेळगाव जिल्ह्याबरोबर संकेश्‍वर परिसरातील पोलिसांच्या कारवाईमुळे मटका बंद झाला. यातून पळवाट काढून गोकाक, महालिंगपूर, हुक्केरी संकेश्‍वर येथील जुगार्‍यांनी संकेश्वरपासून केवळ 5 कि.मी.वरील मुत्नाळ येथे मटका सुरू केला. याठिकाणी मटका व जुगार खेळणार्‍यांची संख्या वाढू लागली. याकडे तरुणांचा ओढा वाढू लागल्याने निडसोशी मठाधीश शिवलिंगेश्‍वर स्वामींनी याविरोधात लढा उभारला.\nनिडसोशी मठाची शाखा म्हणून मुत्नाळ येथे दुरदुंडेश्‍वर मठ आहे. व्यसनविरोधात नेहमी स्वामी मार्गदर्शनासाठी अग्रेसर आहेत. निडसोशी मठ परिसर विकासाच्या धर्तीवर मुत्नाळही व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी येथे स्वामींच्या मार्गदर्शनाखाली अन्नदासोह व ज्ञान पंधरवडा साजरा करुन 10 ते 12 मठाधीशांमार्फत प्रबोधन केले जाते. तरीही गावात दारू विक्री व मटका सुरू असल्याचा खेद स्वामींना होता. त्यातूनच स्वामींनी आपल्या भाविकांना अवैध धंदे बंद करण्याचे फर्मान सोडले. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष राकेश पाटील, मार्तंड जरळी, परगोंडा पाटील, अशोक मुरगी, गोडसाखरचे संचालक संभाजी नाईक, नाना पाटील, तम्मान्ना रामजी, एल. टी नवलात, मायाप्पा मुगळी, राजगोंडा पाटील यांच्या पुढाकाराने मटका बंदीसाठी गावकर्‍यांना प्रोत्साहन दिले.\nस्वामींच्या आवाहनास प्रतिसाद देत स्वामींच्या अध्यक्षतेखाली पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस यांनी या मोहिमेला बळ दिले. गावातील तरुण मंडळे, महिला एकत्र येऊन मटक्यावर बंदी आणली. ‘आधी अवैध धंदे बंद करा, नंतर गावची यात्रा’ हा स्वामींचा संकल्प आता सत्यात उतरला आहे. यामुळे बुधवार दि. 21 पासून गावात दूरदुंडेश्वर यात्रा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मटका, जुगारात गावातील तसेच संकेश्वर परिसरातील शेकडो तरूण गुंतले होते. यात काही जणांना घरबसल्या पैसा मिळू लागला. पण अनेकांचे संसारही धुळीस मिळाले होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Uday-Madakikar-s-Panaji-Police-interrogated/", "date_download": "2018-11-14T03:12:50Z", "digest": "sha1:XMKF4OJHJT2MPGEIDWYJDHA4VDYLIZXG", "length": 4714, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उदय मडकईकरांची पणजी पोलिसांकडून चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › उदय मडकईकरांची पणजी पोलिसांकडून चौकशी\nउदय मडकईकरांची पणजी पोलिसांकडून चौकशी\nभाटले येथील इमारतीच्या बनावट राबता दाखलाप्रकरणी नगरसेवक उदय मडकईकर यांनी मंगळवारी पणजी पोलिस स्थानकात हजेरी लावली. पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी त्यांची चौकशी केली.\nमडकईकर यांना गरज पडल्यास पुन्हा बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मडकईकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवार, दि. 28 रोजी होणार आहे. बनावट राबता दाखलाप्रकरणी पणजी पोलिसांनी मडकईकर व त्यांची नातेवाईक गीता मडकईकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत मडकईकर यांच्या भाटले येथील इमारत बनावट राबता दाखलाप्रकरणी पणजी मनपा कार्यालयाची दोन वेळा झडती घेतली आहे. कारवाई दरम्यान राबता दाखला रजिस्टर जप्‍त करण्यात आले आहे.\nया प्रकरणी पणजी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मनपाच्या तांत्रिक विभागातील दीपक सातार्डेकर यांनी आपल्याला काहीच ठाऊक नसल्याचा पवित्रा घेतला आहे. सदर प्रकरण हे 2012 चे असून तत्कालीन मनपा आयुक्‍त मेल्वीन वाझ यांनी मडकईकर यांनी राबता दाखला प्राप्‍त करण्यासाठी आपली बनावट सही केल्याचे पत्र विद्यमान आयुक्‍त अजित रॉय यांना पाठवले होते. या पत्राच्या पार्श्‍वभूमीवर मडकईकर यांच्या विरोधात रॉय यांनी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Give-theater-care-to-the-cultural-department/", "date_download": "2018-11-14T02:30:16Z", "digest": "sha1:JNRPWM5YCF4HQSIBU3P56KRIPVSQVEWE", "length": 13554, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाट्यगृहांची देखभाल सांस्कृतिक विभागाकडे द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाट्यगृहांची देखभाल सांस्कृतिक विभागाकडे द्या\nनाट्यगृहांची देखभाल सांस्कृतिक विभागाकडे द्या\nठाणे : अनुपमा गुंडे\nराज्यातील नाट्यगृहांची दुरवस्था आहे, याबाबत आम्ही सर्वेक्षणही केले आहे. राज्यातील बहुतांशी नाट्यगृहांची मालकी महापालिका, नगरपालिकांकडे आहे, काही नाट्यगृहे राज्यशासनांची आहेत, महापालिका - नगरपालिकांची असलेल्या नाट्यगृहांची मालकी त्यांच्याकडे (पालिकांकडे) ठेवून त्यांच्या देखभालीची जबाबदारी सांस्कृतिक विभागाकडे देण्याची मागणी नगरविकास खात्याकडे करण्यात आली आहे, असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री व 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nमुलुंडमध्ये बुधवारपासून सुरू झालेल्या नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर तावडे यांनी संमेलनस्थळी पत्रकारांशी संवाद साधला. नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाच्या भाषणात सर्वच वक्त्यांनी राज्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर बोट ठेवले, तोच धागा पकडून पत्रकारांनी त्यांना नाट्यगृहांबाबत प्रश्न विचारला होता. याबाबत आधिक माहिती देतांना ते म्हणाले, नाट्यगृहांच्या देखभालीसाठी दरवर्षी किती खर्च होईल, तसेच यासाठी खासगी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून काही निधी उपलब्ध होईल, का याबाबतही विचार सुरू आहे. नाट्यगृहांची देखभाल करण्याची जबाबदारी सांस्कृतिक विभागाकडे आली किंवा कंपन्यांनी जबाबदारी उचलली तरी नाट्यगृहांची मालकी त्या - त्या महापालिका - नगरपालिकांकडेच राहील, असे तावडे यांनी स्पष्ट केले.\nसध्या नाटकांना अनुदान देण्यासाठी असलेल्या नियमाबाबत निर्मात्या संघाच्या काही तक्रारी आहेत. नाटक अनुदानास प्राप्त होण्यासाठी अमुकच विभागात अमुक इतके प्रयोग होणे, सर्व विभागात नाटकांचे प्रयोग होण्याची अट आहे, निर्मात्या संघांच्या मागणीनुसार प्रयोगांच्या अटीत काही शिथिलता आणता येईल का याबाबत निर्माता संघाशी चर्चा सुरू आहे. तसेच प्रायोगिक नाटकांना अनुदान देण्याबाबत विचार सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले.\nयेत्या 25 जुलै पासून बाबुजी अर्थात सुधीर फडके 1 ऑक्टोबर ग. दि. माडगूळकर तर 8 नोव्हेंबर पासून पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या तिघांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध उपक्रम हाती घेण्यासाठी एकत्रित समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.\nतसेच नव्या पिढीला साहित्यप्रवाहाकडे वळविण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच एकांकिका महोत्सवातून अनेक विषयांना स्पर्श होतो, रंगभूमीला चांगल्या संहिता मिळण्यासाठी चांगले लेखक, दिग्दर्शक तयार करण्यासाठी शासनाच्या वतीने तरूणांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. राज्यात होणार्‍या बालनाट्यांच्या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, विशेषतः दिव्यांग मुलांच्या बालनाट्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे यापुढे दिव्यांग मुलांसाठी वेगळी बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी वेगळी बक्षीसे ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\nज्येष्ठ नाट्य निर्मात्या लता नार्वेकर यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, तावडे म्हणाले, त्या ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असे उत्तर देऊन पत्रकारांचा प्रश्न त्यांनी टाळला. नाट्य संमेलनाला मला आणि पवार साहेबांना एकाच दिवशी बोलविण्यामागे तावडे यांच्या मनात काय आहे, अशी गुगली राज ठाकरे यांनी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनात टाकली होती, त्याबाबत उत्तर देतांना तावडे म्हणाले, ज्यांना जशा वेळ होता, त्याप्रमाणे त्यांना संमेलनाला आमंत्रित केले.\nसाहित्य संमेलनाला निधीसाठी फेर्‍या माराव्या लागू नयेत म्हणून दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी 50 लाखांच्या अनुदानाचा धनादेश संबंधित संस्थेकडे सुपुर्द केला जातो, मी सांस्कृतिक मंत्री झाल्यापासून साहित्य संमेलनाला अशाच प्रकारे अनुदान दिले जाते. कलाकार किंवा साहित्यिकाला मंत्रालयाच्या फेर्‍या माराव्या लागणे हा त्या कलाकाराचा, साहित्यिकाचा अवमान आहे, असे तावडे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.\nज्येष्ठ कलाकारांच्या प्रश्नाबाबत संमेलनाच्या उदघाटनात मावळते संमेलनाध्यक्षजयंत सावरकर यांनी कलाकारांना पुरेशी पेशन्श देण्याची मागणी केली होती, त्याबद्दल तावडे म्हणाले, कलाकारांना पेन्शन सुरू आहे. मात्र बॅक स्टेज वर काम करणार्या नाटकातील कलाकारांची उतारवयता वाईच अवस्था होते, त्यामुळे या कलाकारांना मेडिक्लेम सारखी वैद्यकीय मदत देण्याचा विचार आहे. यासाठी संबंधित बँक स्टेज कलाकारांने किमान 100 प्रयोगात काम केलेले असावे, अशा काही अटीवर मदत देण्याचा विचार आहे. यासंदर्भात बँका, नाट्य निर्माता संघाशी चर्चा सुरू असल्याचे तावडे म्हणाले.\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबात पावसाळ्यानंतर बैठक होणार आहे. बडोद्याच्या साहित्य संमेलनात पुस्तकांच्या गावी भिलार येथे राज्य शासनाच्यावतीने संमेलन घेण्याचे जाहीर केले होते, पण सातार्याच्या साहित्य परिषदेने त्याला आक्षेप घेतल्याने आता साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावावरच महामंडळ निर्णय घेईल, असे तावडे यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/internet-service-closed-in-aurangabad/", "date_download": "2018-11-14T02:43:03Z", "digest": "sha1:UGVWIYIXDXVQTV6VRJH3JT2WIY3FIFXM", "length": 7136, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऔरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद\nऔरंगाबाद : भीमा – कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये आज बंदची हाक पुकारली असतांनाच औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\nतर बस सेवा आणि शाळादेखील बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान,देवगिरी शाळेच्या सहलीची बस देखील फो़डण्यात आली असून दौलताबादमध्ये अन्य एका शाळेच्या बसवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले आहे.\nसोमवारी भीमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कालपासूनच औरंगाबादमध्ये बससेवा विस्कळीत झाली आहे. तर संध्याकाळी क्रांतिचौक, उस्मानपुरा, पीर बाजार, मुकुंदवाडी, सातारा, जटवाडा, टीव्ही सेंटर या भागातील बाजारपेठा जबरदस्तीने बंद करण्यात आल्या होत्या.\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/narayan-rane-press-confrance/", "date_download": "2018-11-14T02:43:00Z", "digest": "sha1:V626B5CUSRM4XVIJEZH3GS637H4YQ5DX", "length": 7241, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मी लवकरच मंत्री मंडळात - नारायण राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमी लवकरच मंत्री मंडळात – नारायण राणे\nस्वाभिमान पक्षाची १ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु\nसिंधुदुर्ग : नवीन पक्ष निर्माण केलेल्या नारायण राणे यांनी मी लवकरच मंत्री मंडळात असेल अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच निर्माण केलेल्या स्वाभिमान पक्षाची १ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन विधानसभा आणि लोकसभेवर निवडणूक लढवणार असल्याच आज कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये असल्याचंही राणेंनी जाहीर केलं.\nमंत्रीपदावरून राणे म्हणाले दीर्घ काळ वाट पाहण्याची आपल्याला सवय नाही. आपण लवकरच मंत्रिमंडळात असू असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. कोकणात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प जर पर्यावरणाला घातक ठरणारा असेल, तर तो प्रकल्प होऊ देणार नाही, अशीही भूमिका राणेंनी घेतली\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल खरेदीचे तपशील…\nटीम महाराष्ट्र देशा- राफेल विमानाच्या खरेदी घोटाळ्यावरील वादाने राजकीय वळण घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत…\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/news-about-bai-rachana-2017/", "date_download": "2018-11-14T02:57:46Z", "digest": "sha1:GKNPDKAV5JM35K62UAGADTHBSWW3RJLR", "length": 24097, "nlines": 239, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "बिल्डर्स असोसिएशन आयोजित \"रचना 2017\" बांधकाम विषयक प्रदर्शानाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी बिल्डर्स असोसिएशन आयोजित “रचना 2017” बांधकाम विषयक प्रदर्शानाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nबिल्डर्स असोसिएशन आयोजित “रचना 2017” बांधकाम विषयक प्रदर्शानाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nसातारा ः पश्‍चिम महाराष्ट्राचे आकर्षण असणार्‍या बांधकाम विषयक रचना 2017 या प्रदर्शनाच्या भव्य मंडप व स्टॉल उभारणीचा शुभारंभ बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष मंगेश जाधव, असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य श्रीराम कुलकर्णी, नथमलशेठ जैन, रामदास जगताप व अन्य मान्यवरांच्या यांच्या शुभहस्ते व असोसिएशनच्या पदाधिकारी सदस्यांच्या उपस्थितीत भूमीपूजन करून व श्रीफळ फोडून जिल्हा परिषद मैदान येथे झाला.\nयावेळी बोलताना मंगेश जाधव म्हणाले की पुण्या -मुंबईच्या तोडीस तोड रचना हे प्रदर्शन बिल्डर्स असोसिएशन आयोजित करते. यंदाच्या वर्षीच्या रचना प्रदर्शनातून बदलते सातारा , विकसीत होणारे सातारा ही सातारची ओळख संपुर्ण राज्याला या प्रदर्शनाद्वारे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करू इच्छीणार्‍या दिग्गजांपासून ते आपले घर हे स्वप्न बाळगणार्‍या सामान्य माणसासाठी हे प्रदर्शन म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. गृहप्रकल्पांचे एकाच ठिकाणी विविध पर्याय बघण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. सातार्‍यात मध्यमर्गीयांना आवाक्यात असणार्‍या किंमतीत सदनिका उपलब्ध आहेत. बांधकाम तंत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पध्दती यामुळे नागरिकांना त्यांच्या राहत्या शहरात विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. मागील नऊ रचना प्रदर्शनांचा अनुभव व वाढता प्रतिसाद पाहून जिल्हा परिषदेच्या भव्य मैदानावर या प्रदर्शनाचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.\nया प्रदर्शनात अनेक रिअल इस्टेट व्यावसायिक आणि बांधकाम व्यवसायाशी निगडीत असणार्‍या सातारा व अन्य जिल्ह्यातील कंपन्या सहभागी होणार आहेत. ग्राहकांना खात्रीची व विश्‍वासार्ह सेवा मिळावी हाच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेचा मुख्य हेतू आहे. पश्‍चिम महराष्ट्राचे आकर्षण असणार्‍या रचना 2017 या बांधकाम विषयक भव्य प्रदर्शनास सातारा जिल्ह्यातील सर्वांनी आवश्य भेट द्यावी असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.\nया प्रदर्शनात बांधकाम प्रकल्पांबरोबरच गृहसजावट, कन्स्ट्रक्शन मशिनरी, फर्निचर, सिक्युरिटी सिस्टीम्स्, सोलर सिस्टिम, गॅस गिझर, किचन अ‍ॅक्सेसरीज यासारखे विविध आकर्षक स्टॉल बघायला मिळतील. प्रदर्शनात एकूण 97 स्टॉल्स आहेत. खवैय्यांसाठी फूड मॉलची व्यवस्था प्रदर्शनस्थळी केली आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजकत्व लक्ष्मी स्टील अँड टिंबर्स यांनी व सहप्रायोजकत्व एएसी ब्लॉक्स कोल्हापूर व कुपर कार्पोरेशन यांनी स्वीकारले आहे. हे प्रदर्शन जिल्हा परिषद मैदान येथे दिनांक 26 ते 29 जानेवारी 2017 दरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्व नागरिकांना विनामूल्य खुले राहील.\nPrevious Newsलाखोंच्या उपस्थितीत झाला बहुजन क्रांती मोर्चा\nNext Newsराष्ट्रवादी भवनात पहिल्याच दिवशी 211 उमेदवारांच्या मुलाखती\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ...\nडीसीसी बँकेस महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँक असो.चा उत्कृष्ठ बँक पुरस्कार जाहीर\nनियतीने मारले , पण ‘कृष्णा’ने तारले ; दोन्ही हात...\nमहिलांना सक्षम करणे हीच सावित्रीबाईंना श्रध्दांजली ठरेल : सौ. वेदांतिकाराजे ;...\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात पालनगरी दुमदुमली\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त जवाब दो आंदोलन\nसाताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस केक कापून...\nउदयनराजेंच्या कोंडीला आता ऑडीटोरियमचे निमित्त\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\nसर्वसामान्यांना परवडणारी घरे या संकल्पनेवर बिल्डर्स असोसिएशनने काम करावे : जिल्हाधिकारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/1500.html", "date_download": "2018-11-14T02:41:41Z", "digest": "sha1:3JDCRL5BACURT63X3CFSGHJJJ55QL6RZ", "length": 9669, "nlines": 116, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "परराज्यातील 1500 बोटींची मुंबईच्या समुद्रात घुसखोरी ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » परराज्यातील 1500 बोटींची मुंबईच्या समुद्रात घुसखोरी , मुंबई » परराज्यातील 1500 बोटींची मुंबईच्या समुद्रात घुसखोरी\nपरराज्यातील 1500 बोटींची मुंबईच्या समुद्रात घुसखोरी\nमुंबई, रायगडच्या समुद्रात सध्या परप्रांतीय मच्छीमारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. आंध्र प्रदेश, केरळ, तामीळनाडू, कर्नाटकसह गुजरातमधील तब्बल पंधराशे बोटींनी घुसखोरी केल्याची समोर आले आहे. त्यामुळे दररोज लाखो टन मासळीची लूट केली जात आहे.\nराज्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र बंदी कायदा झुगारून आंध्र प्रदेश, तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, केरळ, गुजरात आदी परराज्यातील सुमारे 1500 मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी करत आहेत.\nराज्यातील बहुतांश मच्छीमार बोटी 200 हॉर्सपॉवर क्षमतेच्या आहेत. मात्र परप्रांतातून येणार्‍या मच्छीमार बोटी 427 हॉर्सपॉवरपर्यंतच्या आहेत. अशा मोठया हॉर्सपॉवर क्षमतेच्या बोटी अक्षरशः महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत धुडगूस घालत असून मुंबईचा समुद्रच खरवडून काढत आहेत.\nआधीच राज्यातील मच्छीमार व्यवसाय मासळीच्या दुष्काळामुळे पुरता कोलमडला असताना घुसखोरांवर कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.घुसखोरी करणार्‍या परप्रांतीय मच्छीमार बोटी पकडलेली मासळीही मुंबईच्या ससून डॉक आणि भाऊचा धक्का येथे उतरून विक्री करतात. त्यामुळे आवक वाढल्याने मासळीचे भाव घसरतो.\nएकाच परवान्यावर अनेक परप्रांतीय मच्छीमार बोटी मासळीचा व्यवसाय करत आहेत. परप्रांतीय मच्छीमारांना शासकीय अधिकार्‍यांचे पाठबळ मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास शासकीय यंत्रणाही धजावत नसल्याचा आरोप मच्छीमारांकडून केला जात आहे.\nपरप्रांतातून येणार्‍या मच्छीमार बोटी 427 हॉर्सपॉवरपर्यंतच्या आहेत. अशा मोठया हॉर्सपॉवर क्षमतेच्या बोटी अक्षरशः महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत धुडगूस घालत असून मुंबईचा समुद्रच खरवडून काढत आहेत. राज्यातील मच्छीमार व्यवसाय मासळीच्या दुष्काळामुळे पुरता कोलमडला असताना घुसखोरांवर कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Six-laborers-crushed-to-death-in-Gulbarga/", "date_download": "2018-11-14T02:46:41Z", "digest": "sha1:NGUMMTF2ITDB3TMKNQM7EBT36TBM7TCX", "length": 4288, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " क्रेनखाली चिरडून सहा मजूर ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › क्रेनखाली चिरडून सहा मजूर ठार\nक्रेनखाली चिरडून सहा मजूर ठार\nसिमेंट कारखान्यात वेल्डिंग काम करीत असताना क्रेन अंगावर पडल्याने सहा मजूर चिरडून ठार झाले. सारे मृत बिहारचे रहिवाशी होते. दुर्घटनेत काही जण जखमीही झाले आहेत.\nसेडम तालुक्यातील बेनकनहळ्ळी कोडला येथे नव्यानेच स्थापण्यात आलेल्या कारखान्यात गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी संतप्त कामगारांनी कारखाना कार्यालयावर व राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. तबरक रेहमान अली (25), बिपीन सहानी (32), अजय (27), महमद जुबेर (32),सुधाकर सहानी (33), पी टी कांचन (33) हे जागीच ठार झाले.\nअपघाताचे वृत्त समजताच जिल्हा पोलिसप्रमुख शशीकुमार आणि जिल्हाधिकारी वेंकटेशकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.श्री सिमेंट कारखाना व परिसरात सुरक्षिततेच्यादृष्टीने पाचशे पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. जखमींना स्थानिक खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले .जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत एक पोलिस अधिकारी व दोन पोलिस किरकोळ जखमी झाल्याचे समजते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Loot-archive-of-private-counselors/", "date_download": "2018-11-14T02:31:15Z", "digest": "sha1:CZ6O5USFQ4R64N76ABXDH6L2ERWVEV3O", "length": 7950, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खासगी सल्लागारांच्या लुटीला चाप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › खासगी सल्लागारांच्या लुटीला चाप\nखासगी सल्लागारांच्या लुटीला चाप\nकोल्हापूर : अनिल देशमुख\nविकास प्रकल्प राबविताना त्याचा डीपीआर बनवणे, खासगी सल्लागार नेमण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटीला आता राज्य शासनाने चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता राज्य शासनाने शुल्क निश्‍चित केले आहे. प्रकल्प खर्चाच्या तीन टक्क्यापेक्षा अधिक रक्‍कम डीपीआर, सल्लागारांसाठी खर्च करता येणार नाही.नगरपालिका, महापालिका यांच्या वतीने विविध विकासकामे केली जातात. या कामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जातो. या कामांसाठी खासगी सल्लागाराची नेमणूक केली जाते. मात्र, हे करत असताना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी, तसेच खासगी सल्लागारासाठी अवास्तव आणि अवाजवी शुल्क दिले जाते. भरमसाट फी देऊनही अनेकदा प्रकल्प अहवाल योग्य पद्धतीने तयार होत नाहीत, सल्लागाराचेही काम योग्य पद्धतीने होत नाही. अनेकदा डीपीआर, सल्लागार यांच्या नावाखाली नगरसेवक, अधिकार्‍यांकडूनही गैरप्रकार होण्याची शक्यता असते.\nराज्य शासनाने याला आता आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. डीपीआर, सल्लागारांसाठी आता तीन टक्के शुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासह ही रक्‍कम देण्याचे टप्पेही निश्‍चित करण्यात आले आहेत. प्रकल्प खर्चाच्या तीन टक्क्यापेक्षा अधिक रक्‍कम दिली जाणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच या रकमेपेक्षाही कमी रकमेत हे काम कसे करता येईल, यासाठीही प्रयत्न करण्याची सूचना महापालिका, नगरपालिकांना करण्यात आली आहे. महापालिकेसह नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतींना हे शुल्क 2 टक्के ठेवण्यात आले आहे.\nडीपीआर, सल्लागार यांच्या नावावर अनेकदा मोठ्या प्रमाणात रक्‍कम घेतली जाते. अनेकदा प्रारंभीच ही सर्व रक्‍कम आदाही केली जाते. प्रकल्प मंजूर होत नाही, अनेकदा तो मध्येच बंद पडतो. यामुळे डीपीआरसाठी, सल्लागार यांना दिलेली रक्‍कम वाया जाते. परिणामी, महापालिका, नगरपालिकांचे नुकसान होते. आता हे शुल्क देण्यासाठी टप्पे निश्‍चित केल्याने प्रकल्प मंजूर झाला नाही, तो बंद पडला, तर ज्या टप्प्यावर ही प्रक्रिया होईल, त्यापुढील रक्‍कम संबंधितांना देण्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही.\nजीवन प्राधिकरणालाही निर्णय लागू होणार\nराज्य शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत असतात. या प्रकल्पाच्या डीपीआर, खासगी सल्‍लागारांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रकल्पांनाही हा निर्णय लागू होणार आहे. निश्‍चित केलेले शुल्क सहा टप्प्यात संबंधितांना दिले जाणार आहे. प्रत्येक टप्प्यावर किती शुल्क आदा करायचे, हे स्पष्ट करण्यात आले असून, संबंधितांच्या कामाच्या प्रगतीनुसार हे शुल्क देण्याची जबाबदारी संबंधित महापालिका आयुक्‍त, नगरपालिका मुख्याधिकार्‍यांची राहणार आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/District-Sports-Complex-Missing-one-million-cost-file/", "date_download": "2018-11-14T02:30:03Z", "digest": "sha1:GSIDR6JAT5UYI4RTN72LELFJ2WWJQ3D4", "length": 4034, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुसर्‍या दिवशीही झाडाझडती, दहा लाख खर्चाची फाईल गहाळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › दुसर्‍या दिवशीही झाडाझडती, दहा लाख खर्चाची फाईल गहाळ\nदुसर्‍या दिवशीही झाडाझडती, दहा लाख खर्चाची फाईल गहाळ\nयेथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या कारभाराची क्रीडा उपायुक्त चंद्रकांत कांबळे यांनी शनिवारीही झाडाझडती घेतली. कार्यालयातील तत्कालीन कर्मचारी याने दहा लाखांच्या कामात अनियमितता केल्याची चौकशी त्यांनी केली, मात्र या कामाची फाईल त्यांना मिळाल्या नाहीत. बीड येथील क्रीडा संकुलासाठी दोन कोटी रुपयांच्या कामांचा प्रश्‍न त्यांनी मार्गी लावला शिवाय वडवणी व माजलगाव येथे क्रीडा संकुलासाठी जागेचा प्र्रश्‍नही सुटला.\nबीड जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अनेक तक्रारी पुणे क्रीडा आयुक्तांकडे गेल्या आहेत. या तक्रकारीची चौकशी करण्यासाठी क्रीडा उपायुक्त चंद्रकांत कांबळे बीड येथे आले होते. तत्कालीन कर्मचारी मारोती सोनकांबळे यांनी पायका योजनेत दहा लाख रुपयांचा गपला केल्याची तक्रार होती. या संदर्भात कांबळे यांनी चौकशी केली. या कामाच्या काही फाईल त्यांना मिळाल्या नाहीत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Homeowner-murders-for-Sister-in-law-marriage/", "date_download": "2018-11-14T02:49:01Z", "digest": "sha1:BZQYFPYLPSIEK6V2O73AJPYVTBUKBXHU", "length": 5112, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मेहुणीच्या लग्नासाठी घरमालकाची हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेहुणीच्या लग्नासाठी घरमालकाची हत्या\nमेहुणीच्या लग्नासाठी घरमालकाची हत्या\nकल्याण मोहने येथील महादेव जाधव यांच्या मंगळवारी झालेल्या हत्येचा अवघ्या 24 तासात उलगडा झाला असून, मेहुणीच्या लग्‍नाला पैसे गोळा करण्यासाठी जाधव यांच्या मुलाचा भाडेकरू अमरजीत सतीराम राजभर याने चोरीच्या उद्देशाने त्यांची हत्या केली आहे. अमरजीतच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अमरजीत हा मृत महादेव जाधव यांचा मुलगा हरिभाऊ जाधव यांच्या खोलीत राहतो. शुक्रवारी त्याला कल्याण कोर्टात हजर करण्यात येणारआहे.\nआंबिवली स्टेशन नजीक मोहने-यादवनगर येथे शेतात बांधलेल्या घरात मनोहर जाधव पत्नीसह राहत होते. त्यांची तीन मुले याच गावात राहतात. मंगळवारी रात्रीच्या सुमारास महादेव हे व्हरांड्यात झोपले होते. अज्ञातांनी महादेव जाधव यांचा अत्यंत निर्घृण खून केला होता. त्यांचे डोळे फोडण्यात आले. तर त्यांच्या डोके, तोंड, कान, गळ्यावर वार करण्यात आले.\nखडकपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटनेही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला लाकडी दांडका हस्तगत केला. सुरुवातीला शेतकर्‍याच्या हत्येमागे काही भूमाफिया असावेत, असा कयास बांधला जात होता. मात्र क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळ आणि त्यांच्या पथकाने मोहने, यादवनगर परिसरात जाळे पसरले. खबर्‍याकडून ही माहिती उपलब्ध झाली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Due-to-the-third-day-traffic-jyam-on-the-highway/", "date_download": "2018-11-14T03:33:16Z", "digest": "sha1:55H4HU2ZS3SE2MY7KLOYROWAXHVOY7XY", "length": 5597, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामार्गावर तिसर्‍या दिवशीही कोंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › महामार्गावर तिसर्‍या दिवशीही कोंडी\nमहामार्गावर तिसर्‍या दिवशीही कोंडी\nनाताळ व सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावरील वाहतुकीचा वाढलेला ताण दिसर्‍या दिवशीही कायम होता. सोमवारी घराबाहेर पडलेल्या अनेकांनी पुन्हा परतीचा रस्ता धरल्याने वाहतुकीची कोंडी आणखी वाढली. त्यामुळे सातारा जिल्हा हद्दीतील महामार्गावर लिंबखिंड, वाढेफाटा व दोन्ही टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.\nसलग सुट्ट्यांमुळे महामार्गासह अन्य मार्गांवरील वाहतुकीवर प्रचंड ताण आला. सोमवारी वाहतुकीचा ताण आणखी वाढला. वाढेफाटा, लिंबखिंड व आनेवाडी, तासवडे टोलनाका येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.\nदरम्यान, नागेवाडी (ता. सातारा) येथे पुलाचे काम सुरू असल्याने गर्दी होत असते. महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने त्या ठिकाणी रस्ता खचलेला आहे. सोमवारी सकाळी या ठिकाणचे खड्डे भरण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.\nतीन टोल नाक्यांवर दोन कोटींची उलाढाल\nआनेवाडी टोल नाक्यावर तीन दिवसांत सव्वा लाख वाहनांची नोंद झाली असून, शिवापूर ते कराड या तिन्ही टोल नाक्यांवर अंदाजे दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली. सोमवारी सकाळी दहा वाजता महामार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू झाली आहे. सलग तीन दिवसांच्या वाहनांच्या गर्दीचे नियंत्रण भुईंज पोलिस ठाण्याचे कर्मचारी व वाहतूक पोलिसांनी केले.\nब्रेक फेल झाल्याने ट्रॅव्हल्स दरीत कोसळली\nवीज कर्मचार्‍याचा खांबावरून पडून मृत्यू\nबिर्‍या कदम टोळीला ‘मोका’\nमहामार्गावर तिसर्‍या दिवशीही कोंडी\nसातारा : किल्ले अजिंक्यतारावरुन बस कोसळली, ३० जखमी (व्‍हिडिओ)\nकोरेगावच्या जवानाचे हृदयविकाराने निधन\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/roseland-picnic-destination-33257", "date_download": "2018-11-14T03:44:02Z", "digest": "sha1:LIC3VR467RWLMJQR2DHT2F5RFY3CNOOD", "length": 15514, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "roseland picnic destination ‘रोझलॅंड’ ठरतेय पिकनिक डेस्टिनेशन | eSakal", "raw_content": "\n‘रोझलॅंड’ ठरतेय पिकनिक डेस्टिनेशन\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nपिंपरी - ‘पिकनिक डेस्टिनेशन’ म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक स्थळांची नावे घेता येतील. विकासाचे ‘रोल मॉडेल’ म्हणूनही या शहराकडे बघितले जाते. त्यात आता पिंपळे सौदागरमधील रोझलॅंड हाउसिंग सोसायटीची भर पडली आहे. पक्षिसंवर्धन उपक्रम, कचरा वर्गीकरण, पाणी व्यवस्थापन, वीज बचत आणि जैव खत प्रकल्पामुळे सबंध महाराष्ट्राचे डोळे या सोसायटीकडे लागले आहेत. ‘प्रोजेक्‍ट डेस्टिनेशन’ म्हणूनही ही सोसायटी राज्यभरात लोकप्रिय ठरत आहे.\nपिंपरी - ‘पिकनिक डेस्टिनेशन’ म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक स्थळांची नावे घेता येतील. विकासाचे ‘रोल मॉडेल’ म्हणूनही या शहराकडे बघितले जाते. त्यात आता पिंपळे सौदागरमधील रोझलॅंड हाउसिंग सोसायटीची भर पडली आहे. पक्षिसंवर्धन उपक्रम, कचरा वर्गीकरण, पाणी व्यवस्थापन, वीज बचत आणि जैव खत प्रकल्पामुळे सबंध महाराष्ट्राचे डोळे या सोसायटीकडे लागले आहेत. ‘प्रोजेक्‍ट डेस्टिनेशन’ म्हणूनही ही सोसायटी राज्यभरात लोकप्रिय ठरत आहे.\nअमरावती जिल्ह्यातील शंकरलाल खिंवसरा महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांसह जवळपास १७ कर्मचाऱ्यांनी रोझलॅंड सोसायटीला नुकतीच भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी सोसायटीने स्वयंस्फूर्तीने राबविलेल्या विविध उपक्रम व प्रकल्पांची पाहणी केली. पर्यावरण संरक्षण व संवर्धन मोहिमेमुळे अमरावती महापालिकेचे ‘ब्रॅंड ॲम्बेसिडर’ नंदकिशोर गांधी यांचाही त्यामध्ये समावेश होता.\nचिमणी संवर्धनासाठी सोसायटीने राबविलेल्या उपक्रमाचे संपूर्ण पथकाने भरभरून कौतुक केले. तसेच सोसायटीतील झाडांपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर उभारण्यात आलेला खतनिर्मिती प्रकल्प त्यांच्या पसंतीस उतरला. त्या व्यतिरिक्तही ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम पाहून सर्वच प्रभावित झाले.\n‘‘स्वयंस्फूर्तीने एकाच वेळी विविध प्रकारचे उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिलीच सोसायटी असावी,’’ असे मत गांधी यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच या सर्व प्रकल्पांचे डॉक्‍युमेंटेशन आणि प्रेझेंटेशन करण्यात यावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.\nपर्यावरण, सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी आतापर्यंत सोसायटीला भेट देऊन, येथील उपक्रमांची पाहणी केली आहे. सोसायटीला वीज बचतीसंदर्भातील राज्यस्तरीय पारितोषिकही प्राप्त झाले आहे. तर त्यांच्या चिमणी संवर्धन उपक्रमाची दखल देशपातळीवरील एका संस्थेने घेऊन पुरस्कारही देऊ केला आहे. मात्र, केवळ उपक्रम पाहण्यासाठी पहिल्यांदाच इतक्‍या दूरवरून पथक आले असल्याचे मस्कर यांनी सांगितले.\nरोझलॅंड सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर, म्हणाले, ‘‘गांधी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार या सर्व उपक्रमांवर आधारित पाच मिनिटांचा माहितीपट तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हा माहितीपट सादर केला जाईल. तसेच फेसबुक, व्हॉटसॲपसारख्या सोशल साईटवरून त्याचा प्रचार केला जाईल. जेणेकरून अन्य सोसायट्यांना त्यातून प्रेरणा मिळेल.’’\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-school-teacher-103669", "date_download": "2018-11-14T03:28:33Z", "digest": "sha1:773RTLQQVVUXKD5QMTG2WHCNK2DTX2TL", "length": 16753, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news school teacher चूक शाळांची, फटका शिक्षकांना | eSakal", "raw_content": "\nचूक शाळांची, फटका शिक्षकांना\nरविवार, 18 मार्च 2018\nनागपूर - शिक्षण विभागाने पटसंख्येत बदल करून दोन वर्षांपूर्वी हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरविले. यानंतर या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविली. मात्र, प्रक्रियेदरम्यान अडीच हजारांवर शिक्षकांना समायोजित करून घेण्यास शाळांनी स्पष्टपणे नकार दिला. चूक शाळांची असताना, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी विभागाने या शाळांमधील शिक्षकांची पदेच रद्द करण्याचा तुघलकी निर्णय घेतला. त्यामुळे या निर्णयाचा फटका असता अतिरिक्त शिक्षकांना बसणार असून त्यांच्यावर आर्थिक संकटही ओढवणार आहे.\nनागपूर - शिक्षण विभागाने पटसंख्येत बदल करून दोन वर्षांपूर्वी हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरविले. यानंतर या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविली. मात्र, प्रक्रियेदरम्यान अडीच हजारांवर शिक्षकांना समायोजित करून घेण्यास शाळांनी स्पष्टपणे नकार दिला. चूक शाळांची असताना, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी विभागाने या शाळांमधील शिक्षकांची पदेच रद्द करण्याचा तुघलकी निर्णय घेतला. त्यामुळे या निर्णयाचा फटका असता अतिरिक्त शिक्षकांना बसणार असून त्यांच्यावर आर्थिक संकटही ओढवणार आहे.\nशिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार राज्यात विद्यार्थी व शिक्षक यांचे गुणोत्तर तपासण्यासाठी संचमान्यता करण्यात आली. या संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळांमध्ये 2016-17 मध्ये 331 शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. यासाठी जिल्हास्तरावर शिक्षकांची ऑनलाइन माहिती भरून देण्यासाठी शिक्षक विभागाने प्रक्रिया सुरू केली. राज्यभरात 1 हजार 465 शिक्षकांचे समायोजन विविध शाळांमध्ये झाले. या समायोजनात देण्यात आलेल्या शाळांमध्ये व्यवस्थापनाला रुजू करून घ्यायचे होते. मात्र, त्यापैकी केवळ 846 शाळांनी शिक्षकांना समायोजित करून घेतले. उर्वरित 619 शिक्षकांना शाळांनी समायोजित करून घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. यासाठी त्यांनी विविध कारणेही शासनाला दिली. अनेक शाळांनी शिक्षकांचा दर्जा चांगला नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र, यासंदर्भात विभागाकडून समायोजित करून न घेतलेल्या शाळांवर कारवाईचा दणका देत, शिक्षकांचे समायोजन करून घेण्याची गरज होती. असे न करता माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी समायोजनातील एकूण 2 हजार 588 पदेच रद्द करण्याचे पत्र शुक्रवारी (ता. 16) काढले. या निर्णयाने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांवर संकट निर्माण झाले आहे. एकीकडे काही वर्षांपासून अनुदान मिळत नसताना, आता शिक्षकांची पदे रद्द करण्याचा तुघलकी निर्णयाने पुन्हा एकदा शिक्षक विरुद्ध शिक्षण विभाग असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.\nअडीच हजारांवर शिक्षकांची पदे रद्द केल्यावर, जे शिक्षक समायोजित झालेले नाहीत, त्यांना कुठलाही पगार देण्यात येऊ नये असेही शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्वच शिक्षकांना पगार मिळणार नाही. या निर्णयाने शिक्षकांवर आर्थिक संकट उभे राहणार आहे. विशेष म्हणजे नियमानुसार शिक्षक अतिरिक्त झाल्यावर त्याचे समायोजन होईपर्यंत त्याला मूळ आस्थापनेनुसार पगार देण्याची तरतूद आहे. ही तरतूद धाब्यावर बसवून विभागाने \"नो वर्क नो पे' असा निर्णय घेतला आहे.\nशिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षक संघटनांना पुन्हा एकदा शिक्षण विभागाविरोधात आंदोलनाचा मुद्दा हाती सापडला आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबद्दल अगोदरच शिक्षक संघटना आक्रमक असताना, आता पद रद्द झाल्याने संघटना या निर्णयाविरोधात आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तसा इशाराही शिक्षक भारती, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, विदर्भ शिक्षक संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघ व इतर संघटनांनी दिला आहे.\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nसंवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/illigal-construction-in-satara-nagarpalika-area/", "date_download": "2018-11-14T03:23:38Z", "digest": "sha1:47VGNXSJC7TCY5FMN7QFLMFPIKIBQYON", "length": 27635, "nlines": 243, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "सातार्‍यातील अनाधिकृत बांधकामांना उच्च न्यायालयाचा चाप - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome वाचनीय अग्रलेख सातार्‍यातील अनाधिकृत बांधकामांना उच्च न्यायालयाचा चाप\nसातार्‍यातील अनाधिकृत बांधकामांना उच्च न्यायालयाचा चाप\nसातारा शहरातील नियोजनाचे मातेरे करणार्‍या छोटया मोठया 500 अतिक्रमणांना पाडण्याची सक्ती सातारा नगरपालिकेला करावी लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेने यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी प्रत्यक्ष सुचना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश स्वप्ना जोशी व न्यायाधीश व्ही.एन.कानडे यांच्या खंडपीठाने केली आहे. याचिकाकर्ते सुशांत मोरे यांनी फेब्रुवारी 2015 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेचा दणका पालिकेला बसला. या याचिकेच्या अनुषंगाने निर्णय घेताना खंडपीठाने सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेला व रचनात्मक नियोजनाला अडथळे येतील अशी सर्व अतिक्रमणे प्रत्यक्षरित्या काढून घेण्याचे आदेश दोनच दिवसापूर्वी दिले. मोरे यांनी शहरातील अनाधिकृत बांधकामांचा लढा गेल्या 10 वर्षापासून सातत्याने सुरू ठेवला आहे. 10 नोव्हेंबर 2014 रोजी मोरे यांनी पालिकेच्या नवीन प्रवेशद्वारावर आमरण उपोषण केले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी मोरे यांना पुढील सहा महिन्यात टप्प्याटप्पयाने सर्व अतिक्रमणे काढण्याचे आश्‍वासान दिले. मात्र सहा महिन्यात एकही अतिक्रमणाची साधी वीटही न हालल्याने मोरे यांनी अ‍ॅड. उदय वारूंजीकर यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे जनहितयाचिका दाखल केली होती. या खटल्यामध्ये अ‍ॅड. चंद्रकांत बेबले यांनीही खंडपीठापुढे युक्तीवाद केला. या याचिकेच्या आदेशानुसार सातारा नगरपालिकेने कारवाई न केल्यास पुन्हा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींवर बुधवारी नगरपालिकेने चक्कार शब्दाने चर्चा झाली नाही. मोरे यांनी नगररचनाकार दिलीप चव्हाण यांची भेट घेवून त्यांना या आदेशासंदर्भात माहिती दिली. चव्हाण यांनी भागनिरीक्षकांना तातडीने अहवाल सादर करून कारवाई करण्याच्या सुचना देवू असे सांगितले. या सगळया घडामोडी नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्यापर्यंत उच्च न्यायालयाचा हा आदेश पोहोचलाच नाही. मुळात या अतिक्रमणांना 52,53 च्या नोटीसा देवून पुढे पालिकेने काहीच केले नाही.सुशांत मोरे यांच्या याचिकेनंतरही सातारा शहरात विविध ठिकणी नव्याने 24 अतिक्रमणे उभी राहिली. या अतिक्रमणांचा सोक्षमोक्ष लावून पालिकेत राज्य करणार्‍या मनोमिलनाने आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे.शहरातील बरेचसे व्यावसायिक, व्यापारी, किरकोळ विक्रेते हे शहरातील दोन सत्ताकेंद्राशी निगडीत असल्याने ऐकायचे कोणाचे अशी नेहमीच गोची प्रशासनाची होती. सातारा नगरपालिकेच्या निवडणूका अवघ्या दीड महिन्यापासून येवून ठेपल्याने शहरात कोणताही राजकीय तंटा नको म्हणून मनोमिलनाची मोर्चेबांधणी सुरू आहे. जी पक्षीय सदस्य रचना थेट नगराध्यक्ष या भाजपच्या रणनितीला कसे उत्तर दयायचे याचा निर्णय दोन्ही नेते दसर्‍यानंतर घेतील असा अंदाज आहे. मात्र यंदा अतिक्रमणावर काहीतरी भूमिका पालिकेला घ्यावीच लागेल. उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने प्रत्यक्ष कारवाईच्या वेळेला पुन्हा कोर्टातून स्टे ऑर्डर घेण्याचीसुध्दा सोय उरली नाही. आतापर्यंत नियमांना वाकवून सोयीस्करपणे शहराच्या नियोजनाचे मातेरे करण्यामागे संबंधित व्यावसायिक चिरीमिरीच्या अपेक्षेने पालिकेत फोफावलेली सरकारी यंत्रणा या सगळयांनाच उच्च न्यायालयाचा आदेश चाप लावणारा आहे. राजकीय इच्छाशक्ती असूनही तडजोडीच्या राजकारणातच दोन्ही आघाडया गुंतून राहिल्याने शहराचा नियोजन आराखडा सुध्दा कागदावर राहिला. उपलबध माहितीनुसार गेल्या 10 वर्षात पालिकेने वेगवेगळया कारणासाठी 84 आरक्षणे टाकली होती त्यातील केवळ 7 च आरक्षणाचा विकास करण्यात आला. यावरूनच पालिकेची विकासाची इच्छाशकती किती आहे हे दिसून येते. उच्च न्यायालयाचा अवमान करण्याची भूमिका कोणीच घेणार नाही. कारण या सर्व बाबींचे खापर मुख्याधिकार्‍यांवर फुटणार आहे.त्यामुळे न्यायालयीन आदेश गांभीर्याने मानून अतिक्रमण हटविण्याचा धडक आराखडा मुख्याधिकारी शंकर गोरे यांना राबवावा लागणार आहे. कामात हयगय झाल्यास त्याचीकिंमतही मोजावी लागणार आहे.\nPrevious Newsआरक्षणासाठी गरजल्या सावित्रीच्या लेकी स्क्रीप्ट, ऑडिशन टेस्टला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nNext Newsमराठा क्रांती मोर्चासाठी वाहन पार्किंगचे चोख नियोजन: पाटील\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nसौ. मृणाल नाटेकर-भिडे आणि अभिजीत अपस्तंभ यांच्या गायनाने दासनवमी संगीत महोत्सवाची...\nस्वप्नील रेस्टॉरंटमध्ये गॅस टाकीचा स्फोट\nसिध्दनाथ-जोगेश्‍वरीची लक्ष्मी-विष्णू रुपातील शेषनागावरील नेत्रदिपक पूजा\n18 ते 21 वयोगटातील मतदारांसाठी जुलै मध्ये विशेष मोहीम : उपजिल्हा...\nठळक घडामोडी June 19, 2017\nसातारा पालिकेच्या विषय समिती सभापती निवडी बिनविरोध\nश्री संत मातोश्री सरुताई माऊली यांच्या सहाव्या पुण्यस्मरण सोहळ्याचा आज मुख्य...\nचाफळला असंख्य सुवासिनींनी घेतला सौभाग्याचा वसा\nभरत फडतरे व त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईस मंजूरी\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nबॉक्सर यासर मुलाणीचे यश कौतुकास्पद : सुहास पाटील\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nशौचालयाच्या पाडापाडीवरुन आता होणार फौजदारी , सातारा पालिकेचा शाहुपूरी पोलिस ठाण्याला...\nसातारकरांचे 50 लाख गणपतीसाठी पुन्हा पाण्यात\nफाईल शोधा अन्यथा कारवाईला सामोरे जा, एलईडी प्रकरणावरुन विद्युत विभागाला मुख्याधिकार्‍यांची...\nपालिका स्थायी समितीच्या सभेत 78 विषयांना मंजूरी …\nठळक घडामोडी July 9, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-18-suspected-patients-of-HIV/", "date_download": "2018-11-14T03:03:15Z", "digest": "sha1:V7YBLZF4XIKETARDBNLLCKDKOKOPGGCO", "length": 8633, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर : एचआयव्हीचे १८ संशयित रुग्ण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : एचआयव्हीचे १८ संशयित रुग्ण\nकोल्हापूर : एचआयव्हीचे १८ संशयित रुग्ण\nइचलकरंजी : आराधना श्रीवास्तव\nएचआयव्हीबाबत सर्वच स्तरावर व्यापक प्रबोधन करण्यात येत असताना जिल्हा एड्स प्रबोधन आणि नियंत्रण कक्षातर्फे केलेल्या सर्वेक्षणात एचआयव्ही पॉझिटिव्हचे 18 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे. या रुग्णांच्या रक्‍तनमुन्याच्या पुढील चाचण्या केल्यानंतर त्यांच्या रोगाबाबत निष्कर्ष काढून उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.\nजिल्हा एड्स प्रबोधन आणि नियंत्रण कक्षातर्फे 6 फेब्रुवारीपासून ग्राम संवेदना हा जनजागृती कार्यक्रम 65 गावांतून राबवण्यात येत आहे. विशेषत: जिल्ह्यातील दुर्गम भागात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 19 हजार नागरिकांच्या आरोग्याबाबत पाहणी करण्यात आली. त्यामध्ये एचआयव्ही पॉझिटिव्हचे 18 संशयित रुग्ण मिळून आले. त्यांच्या रक्‍ताच्या पुढील चाचण्या करण्यात येत असून त्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढता येणार आहे. सध्या या रुग्णांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यानंतरच त्यांच्यावर उपचार हाती घेण्यात येणार आहेत.\nकोल्हापूर जिल्हा हा औद्योगिकद‍ृष्ट्या पुढारलेला आहे. जिल्ह्यात तीन ते चार मोठी औद्योगिक केंद्रे आहेत. यामध्ये इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग केंद्राचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शंभर किलोमीटरच्या परिघातील लोक कामाच्या शोधात जिल्ह्यात मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यामध्येच एचआयव्ही पॉझिटिव्हचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कर्नाटकातून ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने कोल्हापुरात येतात. कामाचा ताण, कामाच्या गैरसोयीच्या वेळा आणि असुरक्षित लैंगिक संबंध यामुळे त्यांच्यात एचआयव्हीचे प्रमाण अधिक असल्याचा पूर्वानुभव आहे. ज्यांचे कामानिमित्त महानगरात जाणे-येणे होते त्यांना तेथे हा जंतुसंसर्ग झाल्याने ग्राम संवेदना या जनजागृती मोहिमेवेळी आढळून आले आहे.\nसर्व एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांनी एटीआर (अँटी रिट्रोव्हीएल थेरपी) उपचार घेण्याची गरज असते. जिल्ह्यात चार इस्पितळांमध्ये याची सोय आहे. रुग्णांचे समुपदेशन केल्यानंतरच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतात. अनेकविध चाचण्या केल्यानंतर ज्यांचा सीडी फोर काऊंट 500 पेक्षा कमी असल्याचे आढळून येते त्यांना आयुष्यभर उपचार घ्यावा लागतो. सीडी फोर काऊंटमुळे रुग्णाची रोग प्रतिकारक शक्‍ती कितपत कार्यरत आहे याचा निष्कर्ष काढता येतो. एचआयव्हीबाबत सर्वच स्तरावर व्यापक जनजागृती सुरू आहे. असे असताना जिल्ह्यात एचआयव्हीचे 18 संशयित रुग्ण मिळून येणे ही बाब धक्‍कादायक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषत: वाड्या-वस्त्यावर एचआयव्ही विरोधी जनजागृती मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार आहे.\nजिल्हा एड्स प्रबोधन व नियंत्रण केंद्रामार्फत आतापर्यंत 12 हजार नागरिकांची एड्सबाबतची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 18 जणांना एड्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर एड्सची लागण झालेल्यांची अंतिम आकडेवारी काय असेल याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/gadhinglaj-murder-case/", "date_download": "2018-11-14T03:10:51Z", "digest": "sha1:TEJ2GEPN7L7J7OHNQIFPIV5LBJMCZDGI", "length": 5200, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रक्‍ताळलेले कपडे नदीत फेकले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › रक्‍ताळलेले कपडे नदीत फेकले\nरक्‍ताळलेले कपडे नदीत फेकले\nभडगाव (ता. गडहिंग्लज) येथील माध्यमिक शिक्षक विजयकुमार गुरव यांचा त्यांच्याच घरातील बेडरूममध्ये खून करून मृतदेह आंबोली येथील दरीमध्ये टाकल्यानंतर बेपत्ता झाल्याची वर्दी नोंद करण्यात आली होती. सोमवारी सुरेश चोथे याला पुन्हा गडहिंग्लजमध्ये आणण्यात आले असून, त्याने खुनानंतर रक्‍ताने माखलेले कपडे हिरण्यकेशी नदीमध्ये टाकल्याचे सांगितले होते. यामुळे पोलिसांनी त्याला हिरण्यकेशी नदी परिसरामध्ये आणून ज्या ठिकाणी कपडे टाकले तेथे शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे कपडे मिळू शकले नाहीत.\nयापूर्वीच या दोन्ही आरोपींनी आपण घरामध्येच रात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असताना गुरव यांचा खून केल्याचे कबूल केले असून, प्रथम गळा दाबून, मग त्यांच्या डोक्यात रॉड घालून खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट केले आहे. पोलिसांना बेडरूममधून रक्‍ताचे डाग मिळाले असून, आरोपी चोथे याने गुरव यांचा खून करण्यापूर्वी आपण आंबोली येथे दोन ते तीनदा गेल्याचे सांगून जागेची पाहणी करूनच खून केल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे हा खून थंड डोक्यानेच केला असून, या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.\nमहावितरणची बनवेगिरी आणि लूटमार आली चव्हाट्यावर\nभरदिवसा सव्वासात लाख रु. पळवले\nकर्जबाजारीपणाला कंटाळून म्हाळुंगेत शेतकर्‍याची आत्महत्या\nशहर-जिल्ह्यात ‘ओखी’ची अवकाळी हजेरी\nशहरातील आणखी तिघांना डेंग्यूची लागण\nशशी कपूर यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/One-killed-in-an-accident/", "date_download": "2018-11-14T03:24:44Z", "digest": "sha1:4YPJSQCWCK6DKFS4BW7WXPTWKXU3RXPE", "length": 5410, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एस.टी. धडकेत सुमोचालक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › एस.टी. धडकेत सुमोचालक ठार\nएस.टी. धडकेत सुमोचालक ठार\nतालुक्यातील कणेरी येथे एस.टी. बस आणि सुमो यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात सुमोचालक ठार झाला असून, वीस प्रवासी जखमी झाले. त्यांपैकी तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. संतोष गंगाराम गोलिपकर (45, नाणार, बौद्धवाडी) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास अपघात झाला.\nराजापरू आगाराची अणसुरे- राजापूर ही बस गुरुवारी दुपारी 12 वाजता अणसुरे येथून राजापूरला येण्यासाठी निघाली. या बसवर चालक गोविंद देवकाते तर वाहक प्रल्हाद तेलंग होते. तर खासगी प्रवासी वाहतूक करणारी सुमो प्रवासी भरून राजापुरातून सागवे येथे जात होती. दुपारी या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये सुमोतील चालक संतोष गोलिपकर यांच्यासह सईदा मजीद बोरकर (वय 50, रा. सागवे, राजापूर), झोया बोरकर (5, रा. सागवे, राजापूर) व सुनंदा मेस्त्री (65, रा. कणेरी, राजापूर) गंभीर जखमी झाले. तर भाग्यश्री शिरवडकर (28), सुजाता साळवी (45), सपना कदम (33), मनीषा खडपे (45) (सर्व राह. कणेरी) संपदा अवसरे (50, पडवे), प्रभाकर कदम (65, डोंगर), अशोक देवळेकर, सुंदर घाडी (60, नाणार), आरफीया मिरकर, जावेद पटेल, मुस्कान बाबाजी, नुरजहा पटेल, आशिया कुर्ले, भिकाजी तांबे, रामचंद्र खानविलकर, शिवराज कुळये, रामचंद्र राघव, आरफीया शेतले आदी किरकोळ जखमी झाले.\nअपघातानंतर नाना कुवळेकर, मनोज देवकर, नगरसेवक बंड्या बाकाळकर, निलेश फाटक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमोत अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढले. गंभीर जखमींना तात्काळ अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र, रत्नागिरी येथे उपचारादरम्यान चालक संतोष गोलिपकर यांचा मृत्यू झाला.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Construct-a-railway-junction-in-the-premises-of-Pimpri-Dairy-Farm/", "date_download": "2018-11-14T02:33:09Z", "digest": "sha1:CI7JD2TCHNNHXFKDK4QAKDHSX4XLGGVM", "length": 6888, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी डेअरी फार्मच्या जागेत रेल्वे जंक्शन बांधावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी डेअरी फार्मच्या जागेत रेल्वे जंक्शन बांधावे\nपिंपरी डेअरी फार्मच्या जागेत रेल्वे जंक्शन बांधावे\nपिंपरी रेल्वे स्थानकालगत असलेल्या संरक्षण विभागाच्या डेअरी फार्मचा वापर होत नसल्याने या फार्मची शेकडो एकर जमीन पडून आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पिंपरी- चिंचवड शहरासाठी या जागेवर जंक्शन उभारून मोठे रेल्वे स्थानक निर्माण करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.\nपिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरात आणि चाकणच्या एमआयडीसी या औद्योगिक पट्ट्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरीकरणाचा वेग अधिक आहे. लोकसंख्या वाढल्याने येथे 15 ऑगस्टला पिंपरी-चिंचवड शहराचे स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय सुरू करण्यात आले. त्यामुळेच पुण्याला समांतर शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. शहराची लोकसंख्याही 23 लाखांवर पोचली आहे. त्यामुळे शहरात मोठे रेल्वे स्थानक उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त झाले आहे. असे मोठे रेल्वे स्थानक करण्यासाठी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ संरक्षण विभागाच्या डेअरी फार्मची शेकडो एकर जमीन उपलब्ध होऊ शकते.\nपिंपरीत संरक्षण विभागाचा डेअरी फार्म आहे. शेकडो एकर जागेत हा डेअरी फार्म आहे. मात्र, संरक्षण विभागाने फार्म बंद केल्याने ही जागा पडून आहे. त्यामुळे सैन्यदलाकडून ही डेअरी फार्मची जागा रेल्वे मंत्रालयाकडे वर्ग करणे सहज शक्य आहे. कमी कालावधीत ही जागा उपलब्ध होऊ शकते. शहराच्या मध्यवर्ती भागातील ही जागा आहे.\nपुणे-मुंबई जुना महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग तसेच, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे मार्गही येथून सोयीचे आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून नाशिककडे जाणार्‍या प्रवाशांना या रेल्वेस्थानकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो.\nत्यामुळे पिंपरी रेल्वे स्थानकाचा विस्तार करून या स्थानकालगतच्या संरक्षण विभागाच्या डेअरी फार्मच्या शेकडो एकर जागेत रेल्वे जंक्शन उभारता येईल. या नवीन रेल्वे जंक्शनमुळे शहरातील लाखो प्रवाशांची सुखकर प्रवासाची सोय होईल. त्यामुळे जंक्शन उभारून मोठ्या रेल्वे स्थानकास मंजुरी द्यावी, अशी मागणी जगताप यांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडे केली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/trying-to-Harass-to-family-by-using-black-magic-and-withchcraft/", "date_download": "2018-11-14T02:32:18Z", "digest": "sha1:6TKF6SRJYGBHBNGXNW47F6PKZOBYZRNH", "length": 6224, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारामती : जादूटोणा, भानामती करून मानसिक छळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बारामती : जादूटोणा, भानामती करून मानसिक छळ\nबारामती : जादूटोणा, भानामती करून मानसिक छळ\nबारामती तालुक्यातील कुतळवाडी नजिक चोरमले वस्ती येथे जादू टोण्यासह भानामती करून मानसिक छळ केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. येथील धनगर समाजात एक कुटुंब गेली दोन वर्षांपासून या दहशतीखाली वावरत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. येथील स्थानिक देवऋषींच्या उपद्व्यापामुळे हे कुटुंबाला त्रास होत असल्याची तक्रार देण्यात आली आहे.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, सुपे गावापासून जवळच असलेल्या चोरमले वस्ती येथे देवऋषींनी कशाप्रकारे हा उद्योग केला याचे एक ध्वनिफीत समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गेली शेकडो वर्षांपासून धनगर समाज नेहमीच अशा गोष्टींना महत्त्व देत आला आहे. याचा आपल्या कुटुंबावर विपरीत परिणाम होईल अशी भीती बाळगून असतो. या घटनेचा अचुक फायदा उठवत काही देवऋषीं यांनी समाजात भिती निर्माण केली आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून नामदेव खंडू चोरमले यांनी लाला हिरामण चोरमले, त्याचा भाऊ गुलाब हिरामण चोरमले, धुळा मल्लारी लाकडे व त्याची देवरुषी पत्नी तायाबाई धुळा लाकडे या चारजणांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित समाजाला धार्मिक विधीच्या नावाखाली वेठीस धरण्याचे अनेक प्रकार सतत घडत आहेत.\nकुतवळवाडी गावातील शेत जमीन गट नंबर ७७६ मध्ये देव ऋषींनी लिंबू ,टाचण्या ,बाहुली, मडके, खडकी चा पुतळा उडीद इत्यादी साहित्य संशयास्पदरीत्या आणुन पुरले. यामुळे चोरमले कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे. या प्रकारास जबाबदार असणाऱ्या अनेकांची नावे समोर आले असून पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नावांचा उल्लेख केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी समोर आली आहे. गेली दोन वर्षांपूर्वी असाच एक गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल आहे. येथील घटनेबाबत पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी प्रतिक्रिया नामदेव चोरमले यांनी मीडियाशी बोलताना दिली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/School-child-suicides-in-Satara/", "date_download": "2018-11-14T02:32:24Z", "digest": "sha1:HK7KA7GSVZMGFDHIJOQ25IGAFS6MBUZS", "length": 5590, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात शाळकरी मुलाची गळफासाने आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात शाळकरी मुलाची गळफासाने आत्महत्या\nसातार्‍यात शाळकरी मुलाची गळफासाने आत्महत्या\nसातार्‍यातील गुरुवार पेठेत राहणार्‍या जहीद इम्रान शेख (वय 12) या सहावीत शिकत असणार्‍या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, शाळेत कॉपी पकडल्यानंतर त्याला नैराश्य आले होते व त्यातूनच हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी केला आहे.\nयाबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, जहीद शेख गुरुवार पेठेत कुटुंबीयांसोबत राहत आहे. तो प्रतापगंज पेठेतील एका शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत आहेे. शुक्रवारी शाळेची परीक्षा असल्याने तो शाळेत गेला होता. मात्र परीक्षेदरम्यान त्याने कॉपी केली होती. कॉपी पकडल्यानंतर शिक्षकांनी त्याला समज दिल्यानंतर जहीदने परीक्षेचा सर्व पेपर लिहून दिला.\nजहीदने कॉपी केल्याचे घरीही समजले. परीक्षेत कॉपी केल्यापासून तो शांत व झोपूनच होता. शनिवारी दुपारी घरात कोणी नव्हते. याचवेळी त्याने घरी गळफास घेवून आत्महत्या केली. कुटुंबियांनी ही बाब पाहिल्यानंतर त्यांनी टाहो फोडला. परिसरातील नागरिक घटनास्थळी जमल्यानंतर जहीदला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. दुर्देवाने मात्र जहीद याचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली.\nजहीद बाबतची माहिती नातलगांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबियांना मृतदेह ताब्यात देण्यात आला. जहीद शेखच्या घरी आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/political-between-bjp-group-in-solapur-municipal-corporation/", "date_download": "2018-11-14T02:50:53Z", "digest": "sha1:KGHDSOKUNY7JCCXTPT4S4ULOKNL5QBUO", "length": 8068, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अटलजी माफ करा, तुमच्या प्रेमापेक्षा आमच्यातील वैर मोठे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › अटलजी माफ करा, तुमच्या प्रेमापेक्षा आमच्यातील वैर मोठे\nअटलजी माफ करा, तुमच्या प्रेमापेक्षा आमच्यातील वैर मोठे\nमहापालिकेतून : दीपक होमकर\nसोलापूर महानगरपालिकेत भाजपला बहुमत असले तरी त्यांच्यातच असलेल्या दोन गटांतील हितशत्रूत्वाची भावना इतक्या पराकोटीची आहे की त्यांना विरोधी पक्षनेत्याची गरजच नाही. त्यामुळे तेच त्यांचे विरोधक बनले आहेत. अगदी महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या सभेपासून ते महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यापर्यंत, नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासापासून ते विकासकामांसाठी निधी आणण्यापर्यंत हे दोन्ही गट एकमेकांवर इतकी प्रचंड कुरघोडी करतात की, त्यामुळे एकेका कामाला महिनोमहिना विलंब होतो. हे दोन गट म्हणजे अर्थात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील. मात्र आपल्याच पक्षातील दोन गटांतील वैर असावे तरी केवढे याला काही मर्यादा ज्यांनी राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटन केले, देशात दोन खासदारांवरून अवघी सत्ता काबीज करेपर्यंत ज्यांनी आपले आयुष्य पक्ष मजबूत करण्यासाठी वेचले त्या सर्वच भाजपवासियांना पितृतुल्य असणार्‍या अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सारा देश हळहळ व्यक्त करत असताना आम्ही सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी मात्र कुणाची शोकसभा आहे याला महत्त्व न देता कुणी आयोजिली आहे याला जास्त महत्त्व दिले. मग सहकारमंत्र्यांनी ठेवलेल्या शोकसभेला सहकारमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना जाता आले नाही, तर आपण आपली स्वतंत्र शोकसभा ठेवून आपल्याला असलेले दुःख दाखवायलाच हवे यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघापुरती स्वतंत्र शोकसभा ठेवली. त्यावेळी सहकारमंत्र्यांच्या गटातील कार्यकर्ते फिरकलेच नाहीत.\nत्यामुळे आम्हालाच जास्त शोक किती आहे, हे दाखविण्यासाठी अटलजींचा अस्थिकलश सोलापुरात कोण आणणार यासाठी जणू स्पर्धा लागली. अखेर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते अटलजींचा अस्थिकलश सोलापुरात येणार, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागली. त्यामध्ये अटलजींचा अस्थिकलश या शब्दाला दुय्यम महत्त्व देत पालकमंत्र्यांच्या हस्ते याच शब्दाला अधिक अधोरेखित केले गेले. हा अस्थिकलशही भाजप कार्यालयात, चार हुतात्मा पुतळा यासारख्या ठिकाणी दर्शनासाठी न ठेवता तो पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठेवण्यात आला. यापाठीमागेही हा शोक पालकमंत्री गटाच्या कार्यकर्त्यांकडून आहे, हेच दाखविण्याचा प्रयत्न ठळकपणे दिसत होता. एकूणच काय तर ज्या महान नेत्यांनी हा पक्ष बांधला, ज्यांच्या निधनाला अगदी राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांच्या नेत्यांसह गल्लीतल्या छोट्या कार्यकर्त्यांनीही शोक व्यक्‍त केला त्या पितृतुल्य व्यक्तीशी भाजपमधील सख्खे कार्यकर्तेही शोक व्यक्त करताना पक्क्या वैर्‍यांसारखे वागले, यापेक्षा वाईट ते काय असावे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jejuri.net/contact/", "date_download": "2018-11-14T02:11:51Z", "digest": "sha1:7LEWET6VXY3Z4ZSZN27GFGBGDIP6ZFTN", "length": 4064, "nlines": 58, "source_domain": "www.jejuri.net", "title": "संपर्क, अभिप्राय – Khandoba Jejuri / खंडोबा जेजुरी", "raw_content": "\nआंध्र, तेलंगणा खंडोबा మల్లన్న\nखंडोबा धार्मिक, कुलधर्म, कुलाचार\nखंडोबा ग्रंथ, साहित्य, कला\nमराठी सण, उत्सव, परंपरा\nआपल्या या संकेतस्थळा विषयीचे अभिप्राय, सुचना जरुर नोंदवा, हे संकेतस्थळ अधिक समृद्ध करण्यासाठी त्याचा आम्हास निश्चित उपयोग होईल.\nअभिप्राय संदेश सेवा नोंदणी खंडोबा मंदिरे सर्वेक्षण\nजेजुरीतील खंडोबाचे यात्रा व उत्सवाचे मोफत सूचना whatsapp द्वारे मिळविण्यासाठी\nहा संदेश आपल्या whatsapp वरून\nया नंबरवर whatsapp करुन आपली नोंदणी करा\nमहाराष्ट्र खंडोबा मंदिर सर्वेक्षण\nता. पुरंदर; जि. पुणे\nदेवघरातील कुलदेवतांचे टाक विषयी माहिती साठी क्लिक करा\nजेजुरीतील खंडोबाचे यात्रा व उत्सव सूचना whatsapp द्वारे मिळविण्यासाठी\nया नंबरवर whatsapp करुन आपली नोंदणी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/kcr-offer-gold-moustace-kuravi-veerbhadra-swami-temple-32199", "date_download": "2018-11-14T02:56:16Z", "digest": "sha1:ZKHX334FRCKYJUJ573CD42OC2PP27L5X", "length": 11106, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "KCR offer 'gold moustace' to Kuravi Veerbhadra Swami Temple तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून वीरभ्रद स्वामीला सोन्याच्या मिशीचे दान! | eSakal", "raw_content": "\nतेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून वीरभ्रद स्वामीला सोन्याच्या मिशीचे दान\nशुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017\nहैदराबाद - तिरुमला मंदिराला 5.6 कोटी रुपयांचे दागिने दान केल्यानंतर तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील कुर्वी येथील वीरभद्र स्वामी मंदिराला सोन्याची मिशी दान केली आहे.\nहैदराबाद - तिरुमला मंदिराला 5.6 कोटी रुपयांचे दागिने दान केल्यानंतर तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील कुर्वी येथील वीरभद्र स्वामी मंदिराला सोन्याची मिशी दान केली आहे.\nतिरुमला मंदिराला केलेल्या दानावरून जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप करत विरोधकांनी राव यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्यांनी वीरभद्र स्वामी मंदिराला 75 हजार रुपयांची मिशी दान केली आहे. एखाद्या कार्यात यश मिळाल्यानंतर तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील मंदिरांमध्ये दान करण्याची राव यांना सवय आहे. यापूर्वीही त्यांनी वारंगल येथील भद्रकालीला 3.65 कोटी रुपयांचे दागिने दान केले होते. तर विजयवाडा येथील कणका दुर्गा मंदिराला नाक दान केले होते.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nवृद्ध शेतकऱ्याचा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा\nसंग्रामपूर : शासनाच्या हमीभाव योजनेत मुलाने विकलेल्या तुरीचे पैसे व्याजासकट देण्यात यावे. यासाठी वयोवृद्ध वडिलांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/blog?page=192", "date_download": "2018-11-14T04:04:36Z", "digest": "sha1:NPM63JKKGGVEFFMJZPCHRYTQ4DAUNAAE", "length": 9686, "nlines": 299, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगीबेरंगी | Page 193 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी\n‘अरे ऐकतो आहेस ना. तर मी जागा बघायला गेलो होतो. होती बर्‍यापैकी. काय भाव वाढलेत हो जागेचे आता. ‘ अंतु नानांची बडबड ऐकत होता.\nअनिलभाई यांचे रंगीबेरंगी पान\nवाचलं असेल, तर Rating द्या रे इकडे...\nवाचलं नसेल तर विकत घ्यायलाही हरकत नाही...\nकाही जाणत्या लोकांनी Review पण टाका थोडे...\nपरदेसाई यांचे रंगीबेरंगी पान\nकाल बर वाटत नव्हते तरी रात्रभर जागुन Apple OS X चे नविन version leopard install केले.\nनविन OS मधला मला सगळ्यात जास्त आवाडलेला प्रकार म्हणजे Finder मधे coverflow\nwindows user साठी, windows explorer मधे file शोधण्यासाठी ह्यांनी एक नविन प्रकार शोधुन काढलाय\nमाणूस यांचे रंगीबेरंगी पान\nमाझ्या घराजवळ एक YMCA आहे. बहुतांश सबर्बन पालकांप्रमाणे आम्ही शनिवारी सकाळी मुलांना पोहायला शिकवायला नेतो.\nमेधा यांचे रंगीबेरंगी पान\nहा आमच्या घरचा गणपती.\nRead more about गणपतीबाप्पा मोरया\nआर्च यांचे रंगीबेरंगी पान\nया वर्षी अजून एका मायबोलीकरणीचा हात लागलाय बनवायला.\nRead more about प्रसादाची वेळ झाली..\nलालू यांचे रंगीबेरंगी पान\nआमच्या घरचा यावर्षीचा गणपती. दर्शनाला यावे ही विनंती.\nRead more about गणपतीबाप्पा मोरया \nलालू यांचे रंगीबेरंगी पान\nRead more about आमचे गणपतीबाप्पा..\nलालू यांचे रंगीबेरंगी पान\nकाल आमच्या Foster City च्या India Cash 'n Carry तून खोबर्‍याची चटणी आणली, Shasta brand ची .. आतापर्यंत इडली, डोसा ह्यांचं तयार batter , तयार चटणी ह्यांचा अनुभव चांगला होता त्याप्रमाणे कालही आणली चटणी ..\nRead more about एक बोचलेला किस्सा\nसशल यांचे रंगीबेरंगी पान\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-santosh-prabhu-comment-103832", "date_download": "2018-11-14T03:09:39Z", "digest": "sha1:XS3EDLE5QT75HJHERDMSNQZPWHBMILPT", "length": 7919, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Kolhapur News Santosh Prabhu Comment मेंदू, मन एकाच नाण्याच्या दोन बाजू - संतोष प्रभू | eSakal", "raw_content": "\nमेंदू, मन एकाच नाण्याच्या दोन बाजू - संतोष प्रभू\nसकाळ वृत्तसेवा | सोमवार, 19 मार्च 2018\nकोल्हापूर - ‘मेंदू आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मेंदू हा भौतिक आधार असून मन हा त्यातील एक भाग आहे. मन आणि मेंदूचा चिकित्सकपणे शोध घेण्यासाठी ‘मन वास्तव की आभास’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत न्यूरोसर्जन संतोष प्रभू यांनी व्यक्त केले.\nकोल्हापूर - ‘मेंदू आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मेंदू हा भौतिक आधार असून मन हा त्यातील एक भाग आहे. मन आणि मेंदूचा चिकित्सकपणे शोध घेण्यासाठी ‘मन वास्तव की आभास’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत न्यूरोसर्जन संतोष प्रभू यांनी व्यक्त केले. लेखक व पत्रकार डॉ. सुभाष देसाईलिखित ‘मन वास्तव की आभास’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत न्यूरोसर्जन संतोष प्रभू यांनी व्यक्त केले. लेखक व पत्रकार डॉ. सुभाष देसाईलिखित ‘मन वास्तव की आभास’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.\nशाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी सांगलीचे जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा होते. खगोलशास्त्रज्ञ आर. व्ही. भोसले, ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नलगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विशेष कार्याबद्दल गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांना सन्मानित करण्यात आले.\nमेंदू ब्रह्मांडातील क्‍लिष्ट वस्तू असून आकाशगंगेत जेवढ्या तारका आहेत, तेवढ्या पेशी मानवी मेंदूत वास्तव्य करतात. मनामुळेच माणूस आणि प्राणी यांत भेद करणे शक्‍य होते. मन आणि मेंदू हा एकच आहे की स्वतंत्र आहेत असे अनेक मतप्रवाह असून त्याचा अभ्यास करणे या पुस्तकामुळे सहज शक्‍य होईल, असेही डॉ. प्रभू म्हणाले.\nडॉ. देसाई म्हणाले, ‘‘या पुस्तकाच्या मागे गौतम बुद्ध आणि भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची प्रेरणा आहे. बुद्धांच्या संदेशातून मनाचा शोध घेण्याची ऊर्मी मिळाली.’’ डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. पंडित तोंदले यांनी प्रास्ताविक केले. विश्वास पवार यांनी आभार मानले.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2012/02/blog-post.html", "date_download": "2018-11-14T03:41:26Z", "digest": "sha1:BOXA4PUTODZBH53JWYFKWOSXFXARVZM7", "length": 9023, "nlines": 131, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: वारीस, एफजीएम आणि आपण -- २", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nवारीस, एफजीएम आणि आपण -- २\nजहाल स्त्रीवाद्यांची भूमिका टोकाची आहे असं मला वाटतं, अजूनही वाटतं. वारीसची गोष्ट वाचल्यावर पहिल्यांदा मला ती कळू शकली. पुरूष विविध मार्गांनी स्त्रीवर सत्ता प्रस्थापित करतात. हिंसा, ताकद वापरून किंवा प्रेम वापरून. त्यातल्या काहींनी म्हंटलं आम्हांला पुरूषांशी संबंधच नकोत. आमच्या लैंगिक गरजा देखिल आम्ही आपसात भागवू, आम्ही निसर्गाविरूद्ध जावू. वंशसातत्याचं हत्यार कुणी आमच्याविरूद्ध वापरू नये, आम्ही प्रयोगशाळांमधे मुलं तयार करू, थोडे शुक्राणू साठवून ठेवले की झालं पण या पुरूषांशी आम्हांला कुठल्याही प्रकारचे संबंधच नकोत.\nखरं आहे. शोषणाच्या अशा प्रथा अस्तित्वात असतील तर कुणीतरी अशी टोकाची भूमिका घ्यायला हवीच होती.\nपुरूष ही जमात कायम घाबरतच आली आहे स्त्रिला, तिच्यातल्या नवनिर्मितीच्या क्षमतेला..... स्त्रियांना घाबरून आधीच आपली बाजू सावरण्याचे हे प्रयत्न आहेत. यावरून असं दिसतंय की स्त्रियांच्या लैंगिक क्षमतेलाही पुरूष घाबरताहेत. स्त्री हवी तर आहे, विशेषत: तिचं गर्भाशय हवंच आहे. ते तेव्हढं वापरून घेऊ. आपल्या शरीरसुखासाठी ती आहे, तिला आपण सुखी करू शकू याची खात्री नाही. म्हणून तिच्या अपेक्षाच कापून काढायच्या\nपुरूषांना कधी कळलाच नाही, बायकी समजल्या जाणार्‍या भावनांमधील आनंद देण्यातला आनंद त्यांची कीव येते, त्यांना युद्धाचीच भाषा कळते, त्यांच्यासाठी प्रेम, सुख या देखिल जिंकायच्या गोष्टी आहेत सहकार्य, दुसर्‍याचा आनंद त्यांना कुणी शिकवलाच नाही, ते लढतच असतात मग ते युद्धभूमीवर असोत की शय्यागृहात असोत सहकार्य, दुसर्‍याचा आनंद त्यांना कुणी शिकवलाच नाही, ते लढतच असतात मग ते युद्धभूमीवर असोत की शय्यागृहात असोत\nसमाजपद्धतीत पुरूषांना वाढवण्यातल्या या चुका आहेत.\nलग्नाच्या पारंपारीक नात्यात दोघांनी एका पातळीवर असण्यातला, मैत्रीतला, चुकतमाकत शिकण्यातला, एकमेकांबद्दलचा आदर आणि एकमेकांचं स्वातंत्र्य जपण्यातला, एकमेकांचं शरीरसुख शोधण्यातला, आनंद जर कळू शकला तर पुरूषही युद्धाचे पवित्रे सोडून देतील.\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nवारीस, एफजीएम आणि आपण -- २\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/state-level-boxing-championship-in-satara-from-january-1/", "date_download": "2018-11-14T02:27:49Z", "digest": "sha1:LET6GCLPXEKHG74CQ5ZMMO7HWSZJSFTJ", "length": 25976, "nlines": 239, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "सातार्‍यात 1 जानेवारीपासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा ; तालिम संघ मैदानावर रंगणार सामने ; 200 युवक, 100 युवतींचा समावेश - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome क्रीडा सातार्‍यात 1 जानेवारीपासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा ; तालिम संघ मैदानावर रंगणार...\nसातार्‍यात 1 जानेवारीपासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा ; तालिम संघ मैदानावर रंगणार सामने ; 200 युवक, 100 युवतींचा समावेश\nसातारा : सन 2017 साली 72 व्या वेस्टर्न इंडिया बॉक्सिंग स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर तब्बल 10 वर्षांनी महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने 77 व्या युवा मुलांच्या व 16 व्या युवा मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्याचा मान सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेला मिळाला आहे. दि. 1 जानेवारी ते 5 जानेवारी या कालावधीत सातार्‍यातील तालिम संघ मैदाानावर या बॉक्सिंग स्पर्धेचा थरार सातारकरांना अनुभवायास मिळणार असून या स्पर्धेत राज्यातील 33 जिल्ह्यातून सुमारे 300 युवा मुले व मुली बॉक्सर सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी दिली.\nया स्पर्धेचा शुभारंभ 1 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता तालिम संघ मैदानावर अर्जुन पुरस्कार विजेते ऑलिंम्पिक बॉक्सर गोपाल देगााव यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून सकाळी 8 ते 10 या वेळेत मान्यवर व बॉक्सर यांची भव्य रॅली तालिम संघ ते राजवाडा दरम्यान काढण्यात येणार असून स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 5 रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार असल्याचे कार्याध्यक्ष रविंद्र झुटींग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nस्पर्धेसाठी खुल्या मैदानात बॉक्सिंग रिंग, भव्य प्रेक्षागॅलरी आणि मान्यवरांसाठी स्टेजची उभारणी केली जाणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे 25 पंच व राज्य संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार असून बॉक्सिंग खेळाचा प्रचार व प्रसार होण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत दररोज 80 नेत्रदीपक सामन्यांचा थरार सर्व क्रीडाप्रेमींनी अनुभवावा असे आवाहन सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.\nस्पर्धेतील विजेत्या खेळाडुंना राज्य संघटनेकडून पदक, प्रमाणपत्र, विजेत्या व उपविजेत्या जिल्हा संघाला बालाजी चॅरीटेबल ट्रस्ट, गोविंद मिल्क अ‍ॅन्ड मिल्क प्रॉडक्टस, कुपर उद्योग समुह, कराड अर्बन बँक यांच्याकडून चषक व याशिवाय बेस्ट बॉक्सर, बेस्ट लूझर, मोस्ट प्रोमिसींग, बेस्ट जज, बेस्ट रेफरी अ‍ॅवॉर्ड देण्यात येणार असल्याचे सचिव राजेंद्र हेंद्रे यांनी नमुद करुन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, शिवाजी उदय मंडळचे बबनराव उथळे, तालिम संघाचे साहेबराव पवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.\nया स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे योगेश मुंदडा, सागर जगताप, निवृत्ती भोसले, प्रताप गुजले, रामचंद्र लाहोटी, आप्पा माढकर, मुर्ली वत्स्य, सुरेश शितोळे व पालक वर्गातून युवराज भारती, दौलतराव भोसले, रविंद्र होले, अमर मोकाशी, शैलेंद्र भोईटे, काळे आधी परिश्रम घेत आहेत.\nया स्पर्धेत सातारा जिल्हा संघात खालील संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक व 10 मुले व 5 मुली खेळाडूंची निवड दि. 24 रोजी करण्यात आली आहे.\nमुली : श्रध्दा दळवी 45 ते 48 किलो, महीन अंबेकर 48 ते 51 किलो, माधुरी घोरपडे 51 ते 54 किलो, कल्याणी मगर 54 ते 57 किलो, प्रतिक्षा अवकिरकर 64 ते 69 किलो.\nमुले : संकल्प गाढवे 46 ते 49 किलो, रोहीत पवार 49 ते 52 किलो, सौरभ राजे 52 ते 56 किलो, करण शिंदे 56 ते 60 किलो, स्वप्नील साळवी 60 ते 64 किलो, रोहन जाधव, 64 ते 69 किलो, ओमकार पवार 69 ते 75 किलो, अभिषेक कदम 75 ते 81 किलो, अब्दुल्ला मोदी 81 ते 91 किलो आदर्श कांबळे 91 किलो वरील. संघ प्रशिक्षक : साजीद शेख, प्रियांका माने, संघ व्यवस्थापक दिपाली जगताप.\nPrevious Newsब्लाॅसम इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा संपन्न\nNext Newsसातार्‍यात गुरूवार दि. 28 पासून वार्षिक रथोत्सवास प्रारंभ ; दि. 1 जानेवारी रोजी शहरातून साजरा होणार रथोत्सव\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा...\nजिल्हा कारागृह शहराबाहेर हलविण्याबाबत तातडीने निर्णय घेवू : उपाध्याय\nकरोडोंची मिळकत परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nकामथी येथील जवानावर अंत्यसंस्कार\nठळक घडामोडी July 9, 2016\nहुतात्मा क्रांती प्रतिष्ठानतर्फे वक्तृत्व,निबंध स्पर्धा उत्साहात\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करा ; पाटण तालुका...\nमहामार्गावरील भुईंजच्या उड्डाणपुलाच्या बांधकामावरुन तारांकीत प्रश्‍न\nशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-199635.html", "date_download": "2018-11-14T02:36:58Z", "digest": "sha1:5CKG3KDGJR4ETWYGG7NVUOHW7UM4KICT", "length": 12825, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अनुष्का बनणार 'सुलतान'ची बेगम", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअनुष्का बनणार 'सुलतान'ची बेगम\n09 जानेवारी : अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित 'सुलतान' चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका निभावणार याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. सध्याची आघाडीची अभिनेत्री असलेली अनुष्का शर्मा सलमानसोबत या चित्रपटात झळकणार आहे.\n'सुलतान' चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर अनुष्का-सलमानचा फोटो अपलोड करू याबाबतची माहिती देण्यात आली असून अनुष्का शर्मानेही तिच्या ट्विटर अकाऊंटवर ही न्यूज शेअर केली आहे.\nआदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अली अब्बास झफरचे आहे. हरियाणी कुस्तीपटूच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे चित्रीकरण कर्जतमध्ये होत आहे. कुस्तीपटूच्या भूमिका साकारण्यासाठी सलमानने कुस्तीचे खास प्रशिक्षण घेतलं आहे. तसंच, त्याने मिक्स मार्शल आर्टचेही धडे घेतले. या वर्षीच्या ईदला 'सुलतान' प्रदर्शित होणार आहे.\nआमिर, शाहरुखनंतर आता अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलीवूडचा दबंग खान सलमानसोबत काम करणार आहे. पदार्पणातच तिने शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी', आणि त्यानंतर 'जब तक है जान'मध्ये काम केलं. गेल्या वर्षी आलेल्या 'पीके'मध्ये ती आमिर खानसोबत झळकली, आणि आता सुलतानद्वारे ती सलमानसोबत काम करणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'सुलतान'anushka sharama. Salman khanSultanअनुष्का शर्माआमिर खानशाहरुख खानसलमान खान\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/rohit-sharma-scored-his-17th-odi/articleshow/62907652.cms", "date_download": "2018-11-14T03:48:42Z", "digest": "sha1:DZOEZDTSUBOEU55OBW6TGS45LP2UTL63", "length": 15372, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: rohit sharma scored his 17th odi - रोहित शर्माचे शतक | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nरोहित शर्माच्या शानदार शतकानंतर खरे तर अंतिम षटकांत भारतीय फलंदाजांकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, महेंद्रसिंह धोनी यांनी निराशा केल्याने भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत ५० षटकांत ७ बाद २७४ धावाच करता आल्या...\nभारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर २७५ धावांचे लक्ष्य\nरोहित शर्माच्या शानदार शतकानंतर खरे तर अंतिम षटकांत भारतीय फलंदाजांकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, महेंद्रसिंह धोनी यांनी निराशा केल्याने भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत ५० षटकांत ७ बाद २७४ धावाच करता आल्या.\nया लढतीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यात शिखर धवनने आक्रमक सुरुवात केली. त्याने मॉर्ने मॉर्केल आणि कॅगिसो रबाडाला काही सुरेख चौकार लगावले. अर्थात, काही वेळा तो थोडक्यात बचावलाही. डावाच्या आठव्या षटकात रबाडाचा बाउन्सरला पुलचा फटका मारताना तो चुकला आणि फेहलुक्वायोकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने २३ चेंडूंत ८ चौकारांसह ३४ धावा केल्या. धवन आणि रोहितने ४८ धावांची सलामी दिली. यानंतर रोहित आणि विराट कोहलीने सावध फलंदाजी केली. मैदानावर जम बसताच या जोडीने धावांचा वेग वाढविला. रोहितने ५० चेंडूंत ५० धावा केल्या. मागील चारही लढतींत रोहित अपयशी ठरला होता. या वेळी मात्र सुरुवातीपासूनच रोहित चांगल्या लयमध्ये खेळताना दिसला. या जोडीने १०४ चेंडूंत शतकी भागीदारी केली. फॉर्मात असलेला कोहली या वेळी सावधपणे खेळत होता.\nअखेर २६व्या षटकात एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कोहली धावबाद झाला. त्याने ५४ चेंडूंत २ चौकारांसह ३६ धावा केल्या. धावबाद झाल्याने कोहली, रोहित शर्मावर काहीसा नाराज दिला. रोहित-कोहली जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. यानंतर अजिंक्य रहाणेनेही सावध सुरुवात केली. मात्र, तोदेखील धावबाद झाला. रोहितने धाव घेण्यासाठी चपळता न दाखविल्याने तोदेखील नाराज होऊन माघारी परतला. यानंतर रोहितने श्रेयस अय्यरला साथीला घेत भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. रोहितने १०७ चेंडूंत आपले १७वे वनडे शतक पूर्ण केले. तत्पूर्वी, रोहितला ९६ धावांवर असताना थर्ड मॅनला असलेल्या शामसीने त्याचा सोपा झेल सोडला होता. रोहितच्या शतकानंतर भारतीय संघ ३०० धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते.\nपण ४३व्या षटकात रोहित शर्मा एनगिडीच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक क्लासेनकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने १२६ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह ११५ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर एन्गिडीने हार्दिक पंड्यालाही बाद केले. मात्र, त्याला हॅटट्रिकची नोंद करता आली नाही. यानंतर एनगिडीने आपल्या पुढच्या षटकात श्रेयर अय्यरचा अडसर दूर केला. श्रेयसने ३७ चेंडूंत २ चौकारांसह ३० धावा केल्या. धोनी आणि भुवनेश्वरकुमारने भारताला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला खरा, पण या जोडीलाही फटकेबाजी करता आली नाही. धोनीला १७ चेंडूंत केवळ १३ धावा करता आल्या. भुवी-कुलदीप यादवने भारताला २७४ धावांपर्यंत पोहोचविले.\nस्कोअरबोर्डः भारत ५० षटकांत ७ बाद २७४ (शिखर धवन ३४, रोहित शर्मा ११५, विराट कोहली ३६, अजिंक्य रहाणे ८, श्रेयस अय्यर ३०, हार्दिक पंड्या ०, धोनी १३, भुवनेश्वरकुमार नाबाद १९, कुलदीप यादव नाबाद २; रबाडा ९-०-५८-१, लुंगी एनगिडी ९-१-५१-४) वि. दक्षिण आफ्रिका.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nभारत दौऱ्याआधी खेळ सुधारा: फिंचचा टीमला सल्ला\nICC वन डे क्रमवारीत विराटचं अव्वल स्थान कायम\n'रोहितच्या नेतृत्वगुणांनी प्रभावित झालोय'\nविंडीज ठीक आहे; ऑस्ट्रेलियात ‘कसोटी’\nभारताचा पाकवर दणदणीत विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभारताने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास...\nभारताची 'टी-२०'त विजयी सलामी...\nरोहित शर्माला गवसला शतकी सूर...\nभारतीय महिलांचे टी-२०वर लक्ष...\nविराटवर अवलंबून राहणं भारतासाठी धोक्याचं\nअखेरच्या षटकांतील फिरकीचा निर्णय आश्चर्यकारक...\nसामना आणि आत्मविश्वास जिंकला...\nश्रेय दक्षिण आफ्रिकेला : विराट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/stock-market-down-40726", "date_download": "2018-11-14T03:02:28Z", "digest": "sha1:L2ISB4DMVZSA6AMAF5HWJRMRZHYZEXB4", "length": 12014, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "stock market down शेअर बाजाराचा नकारात्मक पातळीवर शेवट | eSakal", "raw_content": "\nशेअर बाजाराचा नकारात्मक पातळीवर शेवट\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nमुंबई: काही बँकिंग शेअर्समध्ये नफावसुली सुरु झाल्यामुळे आज (मंगळवार) सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराचा नकारात्मक शेवट झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 100 अंशांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 9150 अंशांच्या महत्त्वपूर्ण पातळीखाली गेला. अखेर सेन्सेक्स 94.56 अंशांच्या घसरणीसह 29319.10 पातळीवर बंद झाला. दरम्यान, निफ्टी 34.15 अंशांच्या घसरणीसह 9105.15 पातळीवर स्थिरावला.\nमुंबई: काही बँकिंग शेअर्समध्ये नफावसुली सुरु झाल्यामुळे आज (मंगळवार) सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराचा नकारात्मक शेवट झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 100 अंशांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 9150 अंशांच्या महत्त्वपूर्ण पातळीखाली गेला. अखेर सेन्सेक्स 94.56 अंशांच्या घसरणीसह 29319.10 पातळीवर बंद झाला. दरम्यान, निफ्टी 34.15 अंशांच्या घसरणीसह 9105.15 पातळीवर स्थिरावला.\nधातू आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमधील तेजीच्या पार्श्वभूमीवर सकाळी सेन्सेक्समध्ये सुमारे 250 हून अधिक अंशांची वाढ झाली होती. निफ्टीनेदेखील 9200 अंशांची पातळी पार केली होती. परंतु, दुपारच्या सत्रात बाजारातील चित्र पालटले. बँकिंग क्षेत्रातील किरकोळ तेजी वगळता इतर सर्व क्षेत्रांचा शेवट नकारात्मक पातळीवर झाला.\nनिफ्टीवर अरबिंदो फार्मा, एनटीपीसी, हिंडाल्को, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सर्वाधिक तेजीत होते तर टाटा स्टील, अंबुजा सिमेंट्स, कोल इंडिया, आयशर मोटर्स आणि भारती इन्फ्राटेलचे शेअर्स सर्वाधिक कोसळले होते.\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-For-the-advancement-of-farmers-5-processing-industries-in-the-district/", "date_download": "2018-11-14T03:17:51Z", "digest": "sha1:UEPFRBHZMTXKTTAOMN5COS4PIW67ARY2", "length": 6960, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांच्या उन्‍नतीसाठी जिल्ह्यात ५ प्रक्रिया उद्योग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शेतकर्‍यांच्या उन्‍नतीसाठी जिल्ह्यात ५ प्रक्रिया उद्योग\nशेतकर्‍यांच्या उन्‍नतीसाठी जिल्ह्यात ५ प्रक्रिया उद्योग\nशेतकर्‍यांच्या आर्थिक उन्‍नतीसाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात 5 शेतकरी कंपन्या स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच अभिनव प्रयोग आहे. यातून शेतकरी उद्योजक घडविण्यावर भर दिला जाणार आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून बिजोत्पादन व शेतीमालाच्या ग्रेडिंग, पॅकिंगचे काम केले जाणार आहे. शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचे काम या कंपन्यांच्या माध्यमातून होणार असून शेतमालाचे गुणवत्ता वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.\nआत्मांतर्गत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत उत्पादक कंपनी कायदा 1956 अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. राज्यात सर्वत्रच हा उपक्रम राबविला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकरी कंपनी स्थापन करण्यासाठी प्रत्येकी साडेतेरा लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. तर संचालक मंडळाने साडेचार लाखांचे अनुदान गोळा करायचे आहे. प्रत्येक कंपनीसाठी सुमारे 18 लाखांची आवश्यकता आहे. या कंपनीमध्ये साडेतीनशे शेतकर्‍यांचा समावेश करण्यात येणार आहे.\nरत्नागिरी, खेड, दापोली येथे प्रत्येकी एक व चिपळूणमध्ये दोन अशा पाच कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत. रत्नागिरी तालुक्यामध्ये भात प्रक्रिया, चिपळूण-असुर्डेमध्ये मँगोपल्प युनिट, खेड, चिपळूणमध्ये भाजी आणि फळ प्रक्रिया तर दापोलीमध्ये काजू प्रक्रिया युनिट सुरू केले जाणार आहे. या कंपन्या स्थापन करण्याच्या द‍ृष्टीने आत्मांतर्गत पावले उचलण्यात आली आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळून त्यांची आर्थिक उन्‍नतीही साधता येणार आहे. त्याचप्रमाणे शेतमालाचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठीही या कंपन्या प्रयत्न करणार आहेत.\nसद्य परिस्थितीत बाजारपेठेचा विचार करता शेतमाल विक्रीमध्ये दलालांची मोठी साखळी कार्यरत आहे. शेतकर्‍यांच्या मालाला कमी दर मिळत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर हवामान बदल आणि बाजारपेठेची अनिश्‍चितता यामुळेही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी आत्मांतर्गत शेतकरी कंपनी स्थापन करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Plastic-ban-Reduction-of-the-fine-amount/", "date_download": "2018-11-14T02:46:49Z", "digest": "sha1:7IO76H3UVALAYTYX3JIZT6WT72LRAORV", "length": 6236, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिकबंदी; दंडाच्या रकमेत होणार कपात ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदी; दंडाच्या रकमेत होणार कपात \nप्लास्टिकबंदी; दंडाच्या रकमेत होणार कपात \nप्लास्टिकविरोधी कारवाई करताना दंडाच्या रकमेत कपात होणार नाही, असे स्पष्ट आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. पण हे आदेश झिडकारत मुंबई महापालिकेने दंडाच्या रकमेत तडजोड करून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव विधी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम विरुध्द पालिका असा सामना रंगणार आहे.\nमुंबईसह महाराष्ट्रात शनिवार 23 जूनपासून प्लास्टिकबंदी होणार आहे. त्यामुळे पालिकेने प्लास्टिकबंदी कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी 250 अधिकारी व कर्मचार्‍यांची टीम तयार केली आहे. पण महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम 2006 च्या कलम 9 नुसार प्रथम गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये व दुसर्‍या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये दंड आहे. एवढा मोठा दंड छोट्या ग्राहकांकडून वसूल करणे शक्य नाही. त्यामुळे तडजोडीतून दंडाच्या रक्कमेत कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार व्यवसायाचे चार टप्पे तयार करण्यात आले आहेत. यात फेरीवाला, किराणा माल, फळरस व चहाकॉफी विक्रेते व हॉटेल, मॉल आदींचा समावेश आहे. नव्या दंडात पहिल्या गुन्ह्यासाठी 200 ते 1 हजार रुपये व दुसर्‍या गुन्ह्यासाठी 500 रुपये ते 2 हजार रुपये दंड आकारण्याचे निश्‍चित केले आहे. हा दंड आकारण्याचा पालिका प्रशासनाला अधिकार मिळावा, यासाठी प्रशासनाने विधी सिमतीच्या मंजूरीसाठी प्रस्ताव सादर केले आहे.\nया प्रस्तावाला विधी समितीने मंजुरी दिल्यानंतर तो स्थायी समिती व महापालिका सभागृहाच्या अंतिम मंजुरीसाठी लागू करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. पालिका प्रशासनाने पर्यावरण मंत्र्यांच्या विरोधात घेतलेला निर्णय पालिकेतील सत्ताधारी शिवसेना फेटाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण शिवसेनेला प्रशासनाचा हा निर्णय फेटाळायचा असेल तर, भाजपा अथवा काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता भासणार आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Challenge-of-survival-of-the-party/", "date_download": "2018-11-14T02:48:33Z", "digest": "sha1:GUUORAIN2CHJNW7SLQ64AIHJTVIWZ7OM", "length": 10048, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान\nपक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान\nपुणे : शंकर कवडे\nशहराचा विकास आणि नागरिकांच्या प्रश्‍नांबद्दल आक्रमकता दाखवून आंदोलने, मोर्चे आणि पाठपुरावा करणार्‍या शिवसेनेची गेल्या काही वर्षांत पिछेहाट होताना दिसत आहे. पक्षाचे बालेकिल्ले म्हणविल्या जाणार्‍या मतदारसंघात मागील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा राहिला. भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेची ताकद निर्माण करण्यासाठी शिवसैनिकांना वरिष्ठ पातळीवरून बळ मिळण्याची गरज आहे. मात्र, नव्याने निवडल्या गेलेल्या शहराध्यक्षांनी शहराऐवजी स्वत:च्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केल्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शहरातील पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान शिवसैनिकांपुढे उभे ठाकले आहे.\nकाँग्रेस पक्षातून घरवापसी केलेल्या विनायक निम्हण यांनी शहराध्यक्षपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली मरगळलेल्या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले होते. यादरम्यान, पक्षाकडून विविध प्रकारची आंदोलने हाती घेत ते तडीस नेण्याचा रेटा शिवसैनिकांनी लावला. पक्षातील अनुभवी आणि एकहाती नेतृत्व असल्याने शहरात शिवसेनेचे पारडे जड होण्यास सुरवात झाली. मात्र, महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर विनायक निम्हण यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत पक्षाकडे राजीनामा सादर केला. त्यानंतर, नवीन वर्षाच्या मूहूर्तावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुणे शहर व विधानसभा कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये शहरप्रमुखांपासून शाखाप्रमुखांपर्यंत तब्बल 561 जणांचा समावेश करण्यात आला होता. या जंम्बो कार्यकारीणीतील शहरात 46 तर विधानसभा कार्यकारणीत 515 अशी 561 जणांची टीम उभारण्यात आली. शहराला मिळालेल्या दोन शहराध्यक्षांमुळे पक्षाची ताकद वाढेल अशी अपेक्षा होती.\nशहराला माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व महादेव बाबर हे दोन शहरप्रमुख आहेत. मोकाटे यांच्याकडे कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, व खडकवासला असे चार व बाबर यांच्याकडे हडपसर, वडगाव शेरी, पर्वती व कॅन्टोन्मेट असे चार विधानसभा मतदार संघ देण्यात आले आहेत. याखेरीज, शहरात आमदार निलम गोर्‍हे, माजी आमदार विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांसह जुन्या जाणत्या नेत्यांची मोठी फौज शिवसेनेत आहे. यासर्वांनी पक्ष हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाचे दहा नगरसेवक निवडून आले. त्यामुळे, या प्रभागांमध्ये पक्षाचे अस्तित्व टिकून आहे. पक्षाच्या वाढीसाठी स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. जुन्या-नव्या नेतृत्वाची सांगड घालून सर्वांना विश्‍वासात घेऊन ठोस नेतृत्व देण्याची आवश्यकता आहे.\nशहरातील विविध भागात शाखा स्तरावर राबविले जाणारे लोकोपयोगी उपक्रम ही शिवसेनेची शक्ती आहे. मात्र, मध्यंतरी कालखंडात या सर्व गोष्टी थांबल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिछेहाट झाल्याने पक्षाला शहरात पुन्हा एकदा ताकद वाढविण्याची संधी आहे. मध्यमवर्गीयांच्या नजरेत तडजोडवादी पक्ष अशी प्रतिमा झाल्याने ही ओळख पुसणे सेनेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. तरच मनसेकडे गेलेला तसेच शिवसेनेवर नाराज झालेला शिवसैनिक पुन्हा आपल्याकडे वळवावा लागणार आहे. शिवसेनेने युवा सेनेची जोरदार सुरवात केली.\nमात्र, याठिकाणीही सक्षम नेतृत्व आणि तरूणाईला आकर्षित करण्यास पक्ष अपयशी ठरला आहे. रिक्षासेना, वाहतूक सेना, चित्रपटसेना, माथाडी कामगार सेना आदी संघटनांची सक्रीयताही कमी झाली आहे. त्यामुळे समाजपयोगी कामांमधून शिवसेनेचा विस्तार हे मूळध्येय राबविण्याचा विसर सध्याच्या कार्यकारिणीला पडला आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-Municipal-election-Nitin-Bangude-Patil-expressed-in-a-press-conference/", "date_download": "2018-11-14T02:36:08Z", "digest": "sha1:KSDSYFJTYQPLKEV6JJHL6QM6P5OLXQPA", "length": 4960, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिरंगी लढतीत शिवसेनाच बाजी मारणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › तिरंगी लढतीत शिवसेनाच बाजी मारणार\nतिरंगी लढतीत शिवसेनाच बाजी मारणार\nमहापालिकेची निवडणूक काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप यांच्यात होईल, अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेच्या रुपाने एक सक्षम पर्याय पुढे आला . या तिरंगी लढतीत शिवसेनाच बाजी मारेल, असा विश्‍वास खासदार गजानन किर्तीकर आणि उपनेते प्रा. नितीन बानुगडे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, शेखर माने आदी उपस्थित होते.\nदरम्यान विविध ठिकाणी जोरदार रॅलीने शक्तीप्रदर्शन करीत शिवसेनेच्या प्रचाराची सांगता आज झाली. खासदार किर्तीकर म्हणाले, शिवसेनेसाठी निवडणूक नवीन नाही. भाजप-शिवसेना युतीमुळे काही ठिकाणी आमचे दुर्लक्ष झाले होते. आता मात्र सर्वच निवडणूका स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घेतला आहे. त्यानुसार मोर्चेबांधणी आणि तयारी आम्ही सुरू केली आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणूक शिवसेनेने पहिल्यांदाच मोठ्या\nताकदीने लढवली. येथे आतापर्यंत आमची फार काही ताकद नव्हती. त्यामुळे आम्हाला नगण्य मानले जात होते. मात्र पहिल्याच निवडणुकीतील सभा, प्रचार फेरी यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. ते म्हणाले, यावेळी मतदार आम्हाला नक्की संधी देतील. आम्ही जनतेला दिलेला वचननामा जनता नक्की स्विकारेल. सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादीला या निवडणुकीत चांगलाच धडा मिळेल. भाजपचाही स्वप्न भंग होईल.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Blog-On-Pandharichi-Vari/", "date_download": "2018-11-14T03:27:38Z", "digest": "sha1:NCBD3YNJ2O54TPR4H5ASFAMQZJV2DZC3", "length": 13468, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ब्लॉग: विश्वव्यापी पंढरीची वारी, पसायदान येतंय सत्यात ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ब्लॉग: विश्वव्यापी पंढरीची वारी, पसायदान येतंय सत्यात \nब्लॉग: विश्वव्यापी पंढरीची वारी, पसायदान येतंय सत्यात \nभागवत धर्म सर्वांचा आहे. या धर्मांची पताका संत ज्ञानेश्वर महाराज यांनी उंचावली. तुकोबा माऊलीनी तर अल्लाह मध्येच पाडुरंग पाहिला. अवघ्या जगाची काळजी वाहणाऱ्या माऊलींनी जगासाठी पसायदान मागीतले. आता विश्वात्मक देवे, येणे वागज्ञे तोषावे,असे म्हणत जगातील सर्व लोकांना जे जे हवे आहे ते मिळावे असे मागणे मागीतले. सर्वांसाठी मागते ती माऊली. ज्ञानोबा तुकोबाराय माऊलींच्या या वैश्विक दृष्टीकोनावर फिदा झालेले जगभरातील भक्त वारीत सहभागी झाले आहेत. देव एकच आहे म्हणणारे ख्रिस्ती माऊलींचा गजर करत आहेतच शिवाय संतांच्या महाराष्ट्र भुमीतील मुस्लिम भाईजाननी तर स्वत:चे घर दार माऊलींच्या दिंडीला खुले केले आहे. वारीत सर्व धर्मभाव जपला जातो, वाढवला जातोय, वारीसाठी ईदचा सण सुद्धा एक दिवस पुढे ढकलला जातोय. माऊलींच्या पसायदानाचे दान विश्वभर उधळलं जातंय.\nतुकोबा महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवर जाऊ लागला आहे. माऊली सोहळ्याचे वेड अवघ्या महाराष्ट्राला तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भागाला शेकडो वर्षांपासून लागलेले आहेच. गेल्या 1990 पर्यंत सोहळ्यात सहभागी काही हजारची संख्या 2000 मध्ये लाखांवर पोहोचली. त्यानंतरच्या काळात 2 लाख पुढे 3,4,5 लाखावर वारकरी यामध्ये सहभागी होऊ लागले. माऊलीच्या प्रेमाने, ज्ञानानं सर्वांना भुरळ घातली असताना अवघ्या जगाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलेले आहे. परदेशी पर्यटक सुद्धा वारीत सहभागी होत आहेत. अवघे विश्वची माझे घर ही संकल्पना माऊलीनी शेकडो वर्षा पुर्वी मांडली होती. ती आज सत्यात येताना दिसत आहे.\nगुंथर सोन्थायमर नावाचा जर्मनी येथील विद्वत्ताने अनेक वर्षे पुर्वी माऊली पालखी सोहळा आणि जेजुरीचा खंडोबा यावर एक डॉक्युमेंटरी तयार केली होती. या व्यक्तीला माऊली सोहळ्याची इतकी भुरळ पडली होती की त्यांनी हा व्हिडीओ जगभर प्रसिद्ध केला. युरिको इकेनोया ही जपान मधील एक व्यक्ती गेली 32 वर्षापासून वारीत सहभागी होत आहे. लिसा नावाची एक महिला भारतीय पारंपारिक साडी परिधान करून वारीत सहभागी होत आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या दिडीतून फ्रान्स मधील महिला वारी करत आहे.\nवारी आणि मुस्लिम समाज यांचे नाते अनेक वर्षापासून घट्ट आहे. गावागावात हिंदु मुस्लिम ऐक्य टिकून आहे याचे कारण दोन्ही समाजातील लोक एकमेकांना समजून घेतात, एकमेकांच्या धर्माचा सन्मान करतात. खरं तर हिंदू मुस्लीम एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग सांगीतला जातो.\nजगदगुरु संत तुकोबाराय पुण्यातून दिंडी घेवून जात होते. मुख्य पुण्यातून जाताना एका भर चौकात जोराचा पाऊस सुरु झाला. दिंडीतले सर्व वारकरी आडोसा शोधत इकडे तिकडे पळायला लागले. सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी व्हरांड्यात वगैरे जावून उभे राहीले .\nपरंतु तुकोबाराय मात्र पावसातच भिजायला लागले. त्याच चौकात एक मस्जिद होती. मस्जिदित चर्चा सुरु झाली .\n\" आरे ओ तुकाराम भिग रहे है ओ बहुत ही बडे संत है \"\nआणि मग काय आश्चर्य मस्जितीतील मुसलमानांनी तुकोबारायांना आतमधे आदरपुर्वक धरुन नेले. नंतर सर्व दिंडी मस्जिदमध्ये गेली. सर्व वारकरी मस्जिदमधे जमले. रात्रीची किर्तनाची वेळ झाली. मुर्तीपुजा न माननार्याच्या मस्जिदित तुकोबा काय बोलतील आणि कसे किर्तन करतील याची सर्वांना उत्कंठा लागली.\nतुकोबाराय किर्तनाला उभे राहीले आणि अभंग घेतला.\nअल्ला देवे अल्ला दिलावे \nअल्ला दवा अल्ला खिलावे \nअल्ला बगर नही कोये \nअल्ला करे सो ही होये \n(अभंग क्र.444.गाथा देहुची प्रत )\nज्ञानेश्वर माऊलींनी यापुढे जाऊन अवघ्या विश्वाची काळजी वाहिली आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटच्या 18 व्या अध्यायात माऊलींनी जगातील सर्व जाती धर्माच्या, वंशाच्या, वर्णाच्या पंथाच्या लोकांसाठी पसायदान मागीतले आहे. हे संत सर्वांची काळजी घेतात, उच्च नीच मानत नाहीत. त्यामुळे मुस्लिम समाजावर माऊलींच्या विचारांचा प्रभाव पडला आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात मुस्लिम समाज हिरीरीने सहभागी होतो. शेकडो वर्षांपासून मांडवी ओढा येथे वारकऱ्यांच्या दिंडीचा मुक्काम मुस्लिम कुटुंबात असतो. पिंपरद येथील अनेक मुस्लिम कुटुंबे वारकरी मंडळाना अन्नदान करतात. वारीकाळात कोकण येथील एका दिंडीचा दुपारचा भोजन विसावा मुस्लिम कुटुंबातच असतो. तोंडले बोंडले येथे माऊलींच्या रथासमोर असणारे मानाचे अश्व एका मुस्लिम कुटुंबातच पाणी पितात. ठाकूरबा वस्ती येथे रिंगण झाल्यानंतर तेथील मुस्लिम हॉटेल व्यवसायिक सर्वांना चहापान करतात. बरड येथे असलेल्या दर्गाहमध्ये वारकरी मुक्काम करतात. माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाल्हेकर मुस्लिम कुटुंबाकडे जेवण असते.\nसातारा जिल्हातील कुशी या गावातून अकबरसा शेख यांच्या नेतृत्वात तुकाराम महाराज सोहळ्यात 2 तर माऊली आहे सोहळ्यात 3 दिंड्या प्रतिवर्षी जातात. गतवर्षी रमजान ईदचा पवित्र सण माऊली सोहळा लोणंद मुक्कामी होता त्याच दिवशी आला होता. यादिवशी सुमारे तीन लाख वारकरी लोणंद मुक्कामी असतात. याचा विचार मुस्लिम समाजाने ईदचा सण एक दिवस पुढे ढकलला होता. माऊली सोहळ्यातील दिंडी क्रमांक 155 चा कारभारी मुस्लिम आहेत. दिवंगत जयतुंबी महाराज यांनी अनेक माऊली सोहळ्यात सहभागी होऊन वारी केली आहे. त्या किर्तन कार म्हणून प्रसिद्ध होत्या.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-theft-from-nine-two-wheeler-seized/", "date_download": "2018-11-14T03:19:35Z", "digest": "sha1:K4OPXQXRSVVUD6ZN5VC6CLMMYRJNIOJW", "length": 3579, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यातील चोरट्याकडून ९ दुचाकी जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यातील चोरट्याकडून ९ दुचाकी जप्त\nसातार्‍यातील चोरट्याकडून ९ दुचाकी जप्त\nसातारा शहर परिसरातून तब्बल 9 दुचाकी चोरल्याप्रकरनी अभिजित उर्फ राहुल राजाराम लोहार रा. सोमवार पेठ, सातारा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. पोलिसांनी 2 लाख 82 हजार रूपये किमतीच्या 9 दुचाकी जप्त केल्या आहेत.\nयाबाबत अधिक माहिती अशी, शहर परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण कमालीचे वाढले होते. या दुचाकी अभिजित लोहार याने चोरल्या असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. यानंतर पोलिसांनी कसोशाने त्‍याला ताब्‍यात घेतले. त्‍याच्याकडून अधिक चौकशी केली असता, त्‍याने दुचाकी चोरीची कबुली दिली.\nपोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसने, शशिकांत मुसळे, पोलीस हवालदार विलास नागे, संजय पवार, ज्योतिराम बर्गे, मोहन नाचण, रवींद्र वाघमारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/gleichmutig", "date_download": "2018-11-14T03:17:16Z", "digest": "sha1:VC3S2PER5IEGOY2ZUX3M3M2NLVLP4WNJ", "length": 7079, "nlines": 142, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Gleichmütig का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\ngleichmütig का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे gleichmütigशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकभी कभी इस्तेमाल होने वाला gleichmütig कोलिन्स शब्दकोश के 30000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\ngleichmütig के आस-पास के शब्द\n'G' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे gleichmütig का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'The to infinitive' के बारे में अधिक पढ़ें\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nbathmophobia नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66901", "date_download": "2018-11-14T03:59:58Z", "digest": "sha1:327ST7HMRVWWNGD7IPKBWI5ALKLFTPQH", "length": 4449, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अजूनही मनामधे .. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अजूनही मनामधे ..\nअजुनही मनामधे पोर एक नांदते\nबंधमुक्त व्हायचे रोज स्वप्न पाहते\nलग्न हा जुगार पण खेळतो हरेकजण\nदान चांगले तुला .. बघ पडेल वाटते\nकोंडले किती जरी दुःख वाट काढते\nदाह जीवनातला भेग भेग सांगते\nदैन्य झोपड्यांतले बघुन लाज वाटते\nत्यामुळेच लांब मग शहर त्यांस ठेवते\nप्राण फुंकलेस तू मर्त्य जीवनामधे\nत्यामुळेच मी अशी अमृतात नाहते\nआजकाल मूड तर सारखाच बदलतो\nकाव्यही सखे तुझे त्यानुसार वागते\nआजकाल मूड तर सारखाच बदलतो\nआजकाल मूड तर सारखाच बदलतो\nकाव्यही सखे तुझे त्यानुसार वागते. >>मस्त\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-14T02:56:28Z", "digest": "sha1:U62THBQV73WIKJOZTXQ5KFWOJQITWWNN", "length": 5299, "nlines": 45, "source_domain": "2know.in", "title": "अँड्रॉईड | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nअँड्रॉईड फोनवर मराठी इंटरनेट\nअँड्रॉईड फोन वापरणार्‍या सर्व मराठी लोकांना भेडसावणारी समस्या म्हणजे अँड्रॉईड फोनवर मराठी देवनागरी लिपी दिसत नाही. मराठी मजकूराच्या ठिकाणी सर्वत्र चौकोन चौकोन …\nइंजिनिअरिंगला प्रथम वर्षात गेल्यानंतर मला नोकिआचा ११०० हा मोबाईल मिळाला. शिक्षणासाठी दुसर्‍या शहरात गेल्यामुळे माझ्याकडे तसं करमणूकीचं कोणतंही साधन उरलं नव्हतं. सबमिशनच्या …\nअँड्रॉईड फोनवर जस्टडायल अ‍ॅप्लिकेशन\nजस्ट डायल ही सुविधा आपणा सर्वांना कदाचीत माहित असेल. आपल्याला जर एखादी सेवा हवी असेल आणि ती कुठे मिळेल हे आपणाला माहित …\n२जी नेटवर्क वापरुन मोबाईलवर ऑनलाईन गाणी\nआपल्यापैकी अनेकजण आपल्या मोबाईलवर २जी इंटरनेट कनेक्शन वापरतात. २जी डेटा कनेक्शनची गती जरी कमी असली, तरी २जी कनेक्शन वापरुन इंटरनेटचा उपयोग करणं …\nचांगले आणि कमी किंमतीचे अँड्रॉईड मोबाईल फोन\nमागील अँड्रॉईड फोनशी निगडीत लेख प्रकाशीत झाल्यानंतर मला अनेक वाचकांनी १० हजार रुपयांच्या आतील एखादा चांगला अँड्रॉईड फोन सुचवण्याबाबत सांगितलं. खरं तर …\nअँड्रॉईड फोनसाठी खरं तर अनेक दैनंदिनी अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत, पण मी आज त्या डायरीबद्दल बोलणार आहे, जी मी स्वतः माझ्या आठवणी लिहिण्यासाठी …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-koregaon-bhima-crime-baburao-pacharne-102815", "date_download": "2018-11-14T02:32:33Z", "digest": "sha1:XG32OVJQ3VFNJVLFLGHCE7L5WYLAEPVR", "length": 5915, "nlines": 43, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news koregaon bhima crime baburao pacharne गुन्हे मागे घेण्याचा निर्णय समाधानकारक - पाचर्णे | eSakal", "raw_content": "\nगुन्हे मागे घेण्याचा निर्णय समाधानकारक - पाचर्णे\nसकाळ वृत्तसेवा | बुधवार, 14 मार्च 2018\nकोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आज विधान परिषदेत केलेल्या घोषणेबाबत शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे म्हणाले, 'कोरेगाव भीमा दंगलीतील बाधितांना नुकसानभरपाईसह, इतर मागण्या आपण विधिमंडळात केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेतील प्रस्तावावर बोलताना 9 कोटी 45 लाखांची नुकसानभरपाई, तसेच गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य केली, ही समाधानाची बाब आहे. आगामी काळात या परिसरात शांतता नांदावी, यासाठी वढू बुद्रुक तसेच कोरेगाव भीमा परिसरातील ऐतिहासिक स्थळांचा इतिहास, ऐतिहासिक संदर्भ व वस्तुस्थिती तपासून योग्य त्या कार्यवाहीसाठी सर्वपक्षीय समिती नेमावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. याबाबतही मुख्यमंत्री योग्य ती कार्यवाही करतील, अशी अपेक्षा आहे.''\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/maharashtra/120-paschim-pune", "date_download": "2018-11-14T03:09:57Z", "digest": "sha1:773AH72YND5SXCEAZ5S2G7LAIIMY6SB6", "length": 6063, "nlines": 159, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसांगलीतील ‘या’ हॉटेलमध्ये घडला धक्कादायक प्रकार\n#METOO: पुण्यातील सिंबायोसिमधल्या प्राध्यापकांवर आरोप\nसमलैंगिक संबंधांना नकार दिल्याने तरुणावर हल्ला\nआजीच्या घरी आलेल्या चिमुरडीसोबत घडली धक्कादायक घटना\nहोर्डिंग्जच्या रुपात काळाचा घाला...\nअंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यात आल्यास प्रवेशबंदीचा निर्णय मागे घ्या - तृप्ती देसाई\nपुण्यात बोकड बळी देणाऱ्या कुटुंबाच्या घरात घुसून उधळली पूजा\nपुण्यात शिवशाही बसला अपघात\n\"अन्यथा 8 दिवसांत भाजपमध्ये भूकंप घडवू\nबारामतीचे बिल्डर दादा साळुंखे यांच्या हत्येचं गूढ\nचोरट्याने चोरीनंतर 'हा' पुरावाच पळवला...\nगोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने\nपतीविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा पोलिसाकडूनच विनयभंग\nअंबाबाई मंदिरात ‘तोकड्या कपड्यात’ प्रवेशबंदीचा निर्णय मागे\nएल्गार परिषद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nपुणे होर्डिंग दुर्घटना: कारवाईला वेग\nभुताची भीती दाखवून 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/maharashtra/marathi-news-congress-music-video-mharashtra-cm-100335", "date_download": "2018-11-14T03:11:53Z", "digest": "sha1:RLMKSRIKHQBWV4NAOVUDB7CM245TU2JE", "length": 7578, "nlines": 29, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news congress music video Mharashtra CM व्हिडीओबाबत कॉंग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल | eSakal", "raw_content": "मुंबई - \"टी सीरिज'तर्फे यू-ट्यूब व अन्य समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या व्यावसायिक व्हिडीओंमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नृत्य करताना आणि गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करून या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.\nसावंत यांनी सांगितले की, या अगोदरही अशाच तऱ्हेचे काही व्हिडीओ टी सीरिज कंपनीतर्फे प्रसारित करण्यात आले होते; परंतु राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक अधिकारी व पोलिस नृत्य आणि गायन करताना प्रथमच दिसलेले आहेत. मुख्यमंत्री हे राज्यातील 12 कोटी जनतेला उत्तर देणारे व्यक्‍तिमत्त्व असल्याने कॉंग्रेस पक्ष या संदर्भात काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत असून, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.\nटी सीरिज कंपनीशी सरकारचा संबंध आहे की मुख्यमंत्र्यांचे कौटुंबिक नाते आहे यामधील आदान-प्रदान काय आहे, सदर व्हिडीओमध्ये महाराष्ट्र सरकार अथवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही; त्यामुळे सरकारचा या कंपनीशी करार झाला आहे का यामधील आदान-प्रदान काय आहे, सदर व्हिडीओमध्ये महाराष्ट्र सरकार अथवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही; त्यामुळे सरकारचा या कंपनीशी करार झाला आहे का असल्यास त्या कराराचा मसुदा जाहीर करावा. जर सरकारशी संबंध असेल तर हीच कंपनी का निवडली असल्यास त्या कराराचा मसुदा जाहीर करावा. जर सरकारशी संबंध असेल तर हीच कंपनी का निवडली त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अधिकाऱ्यांनी या व्हिडीओसाठी मानधन घेतले आहे का मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अधिकाऱ्यांनी या व्हिडीओसाठी मानधन घेतले आहे का कलाकारांचे मानधन कोणी दिले व या व्हिडीओचा खर्च कोणी केला, असे अनेक प्रश्‍न सावंत यांनी उपस्थित केले आहेत.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2015/02/blog-post.html", "date_download": "2018-11-14T02:16:31Z", "digest": "sha1:IFZKEPQYIEGD6S2QBMMEWSJSK35PUZCA", "length": 9306, "nlines": 145, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: सांगता न येणार्‍या गोष्टी", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nसांगता न येणार्‍या गोष्टी\nमाझे आणि दीपाचे बोलणे चालले होते, दीपा म्हणाली, \" मी तर मोकळी आहे मी माझ्यासंबंधातलं काहीही सांगू शकते, लिहू शकते. मला सांगता येणार नाही असं काही नाहीच.\"\nमाझं म्हणणं होतं, \" दीपा, मीही मोकळी आहे, मी माझ्याबाबतीतल्या ७५% गोष्टी सांगू शकेन, तू माझ्यापेक्षाही मोकळी आहेस तू ९०% गोष्टी सांगू शकशील, पण तुझ्याकडेही १०% तर असणारच, जे तुला सगळ्यांना नाही सांगता यायचं. \"\nसगळ्यांना सांगण्याची इच्छा नसणं आणि सांगता न येणं या दोन वेगळ्या बाबी आहेत.\nसांगायचं म्हंटलं तरी नाही सांगता यायच्या अशा गोष्टी.\nअशा गोष्टी कुठल्या असतात\nखोलवरचे अपमान, सल, दुखावले गेलेलो आहोत असे प्रसंग विसरताही येत नाहीत आणि सांगताही येत नाहीत.\nकाही प्रसंगांचा जीव तर इतका छोटा असतो की सांगायला गेलो तर समोरच्याला वाटतं त्यात काय एवढं सांगताना आपल्यालाही कळत असतं की हे सहज वाटू शकतं, तरीही आपल्या आत आपण खूप दुखावले गेलेलो असतो, बाण वर्मी बसलेला असतो.\nकाही प्रसंग असे असतात की नंतर आपल्याला वाटत असतं की असे कसे आपण चुकलो मग त्या आपल्या चुका नाही सांगाव्याशा वाटत.\n ते नाही सांगावसं वाटत. नातेसंबंधातलं अपयश सांगावसं वाटत नाही.\nविचार करता करता असं लक्षात येतय की या तर खूप मोठ्या गोष्टी झाल्या, काही साध्या साध्या गोष्टीही नाही सांगता येत.\nउदा. कुणाचा फोन चालू असेल, समोरचा माणूस गप्पाच मारतोय आणि आपण महत्त्वाच्या कामात आहोत तर मला पटकन असं म्हणता येत नाही की नंतर बोलूयात. मी त्या माणसाच्या बोलण्यातल्या फटी शोधत राहते.\nत्याउलट समोरच्याला मला गप्पा मारायच्या आहेत, माझ्यासाठी वेळ काढ, असंही नाही सांगता येत.\nखरं स्वत:वर खूपच काम करायला हवं आहे.\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nमी असे म्हणत होते की अश्या सांगता न येणा-या गोष्टी सांगता याव्यात यासाठी निश्चित एखादी जागा असावी प्रत्येकाकडे.....सांगून ,बोलून मोकळं वाटतं......त्यापेक्षा नसांगता त्याचे ओझे रहाते मनावर..........\nशेवटच्या उदाहरणात, मला वाटतं मोकळं असणं आणि त्या त्या वेळी स्पष्ट असणं या वेगळ्या गोष्टी आहेत.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nसांगता न येणार्‍या गोष्टी\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://matabalak.org/gauritejawani.htm", "date_download": "2018-11-14T03:37:35Z", "digest": "sha1:J2O7OSB2OYOUDYNFXL2Q3KSYMTE6TQHE", "length": 8697, "nlines": 23, "source_domain": "matabalak.org", "title": " Matabalak Utkarsha Pratishathan", "raw_content": "\nमुलींनी आईला जिवलग मैत्रिण बनविले पाहिजे: गौरी तेजवानी\nसांगोला (अरुण बोत्रे ) : ‘आई आणि मुली` मध्ये मैत्रीचे सर्वोत्तम नाते पाहिजे . मुलीनी आईला जिवलग मैत्रिण बनविले पाहिजे . मुलीनी स्व :ताच्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहीले पाहिजे . मन सक्षम कार्यक्षम केले पाहिजे असे विचार टि.व्ही कलाकार सौ . गौरी तेजवानी यांनी व्यक्त केले . माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान व भारतीय स्त्री शक्ती सांगोला यांच्या संयुक्त विधमाने जागतिक ग्रामीण महिला दिनानिमित्त आयोजित बचतगट महिला मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणुन सौ . तेजवानी बोलत होत्या . अध्यक्षस्थानी सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड होते. याप्रसंगी व्यासपीठावर माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉ.सौ संजीवनी केळकर, सौ . हेमा डबीर ,वसुंधरा कुलकर्णी ,डॉ उषा देशमुख,प्रा चित्रा कांबळे, सभापी सौ सुरेखा सुर्यगण,माधवी देशपांडे आणि अॅाड. राजेश्वरी केदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.\nमुलगी आणि आई या नातेसंबंधावर बोलतांना सौ. गौरी तेजवानी म्हणाल्या की, मुलीच्या जडणघडणीमध्ये आईच्या वाटा महत्वाच्या असतो त्यात माता आपले सर्वस्व ओतते. मुलीच्या संपूर्ण आयुष्यातील सुखाच्या विचार आई करते . मुलीच्या चांगल्याच्या ध्यास आईस कायम असतो . मुलीच्या सर्व गोष्टीवर तिचे बारीक लक्ष असते . आदर्श माता बनण्याच्या प्रयत्न केला पाहिजे. मुलीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आई मुलीच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देत असते. महिलांनी मुलींना शारिरीक दृष्ट्या कणखर, सदृढ बनविन्याबरोबरच शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनविले पाहिजे असे सौ. तेजवानी यांनी सांगितले.\nअध्यक्षपदावरून बोलतांना गायकवाड म्हणाले कि, महिलांनी जागरूक राहून आपल्या कामाच्या जोरावर जनतेत विश्वास निर्माण केला पाहिजे. मुलींना प्रतिकार शक्ती आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात महिलांनी बचत गटाच्या उद्दिष्टासाठी आपल्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे. महिलांच्या कल्याणाच्या योजना त्यांचा पर्यंत पोहोचण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे.\nमुली सक्षम झाल्या पाहिजेत साऱ्या अर्थाने महिलांच्या विकास झाला पाहिजे असे सांगून बाबुराव गायकवाड यांनी महिला आरक्षण, शिक्षण,स्रीभ्रुणहत्या,सकस आहार, महिला बचतगट,ग्रामीण भागातील शौचालय, महिला दुधसंस्था याविषयावर उद्बोधक मार्गदर्शन केले. सभापती सौ.सुरेखा सुर्यगण यांनी माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने सुरु असलेल्या समाजोपयोगी कामाच्या उल्लेख करून संस्थेच्या कार्याच्या गौरव केला. जनकल्याण मल्टीस्टेट महिला को ऑफ. सोसायटीचे जयंत शेलगीजकर यांनी बचतगटाना -बचतगटा सभासदांना जनकल्याण पतसंस्थेमार्फत तारणाशिवाय कशापद्धतीने कर्ज दिले जाते. याविषयी महिलांना सविस्तर माहिती दिली.\nसुरुवातीस संस्थेच्या बचतगटाविभाग प्रमुख अॅतड. सौ. राजेश्वरी केदार यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच आर्थिक स्वावलंबनासाठी अनेक विभागामार्फत कसे काम केले जाते याची माहिती दिली. श्रमलक्ष्मी पुरस्कार विजेत्या सुमन सोनार यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि मैत्रीत कुटुंब सल्ला केंद्र या विभागातून यशस्वी झालेल्या महिलांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्यावतीने चित्तथरारक असे शौर्य सादरीकरण प्रात्याक्षिकाचा कार्यक्रम पार पडला. सुरुवातीस बचतगट महिला सभासदांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. प्रा. चित्रा जांभळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुनिल बिडकर यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-municipal-election-result-31740", "date_download": "2018-11-14T03:47:42Z", "digest": "sha1:TSS6EQTH7OVG4EJOJ2GCHKVILYTKAF4K", "length": 15954, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune municipal election result आम्हीच नंबर वन! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 23 फेब्रुवारी 2017\nभाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा दावा\nपुणे - मतदानाची वाढलेली टक्केवारी विचारात घेता त्याचा फायदा आम्हालाच होऊ शकतो, असा दावा सर्वच पक्षांतील जाणकार नेते मंडळींकडून केला जात असला; तरी एकहाती सत्ता मिळेल का, यावर कोणीच भाष्य करण्यास तयार नाही. मात्र, महापालिकेत एक नंबरचा पक्ष आमचाच राहील, असा दावा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे.\nभाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा दावा\nपुणे - मतदानाची वाढलेली टक्केवारी विचारात घेता त्याचा फायदा आम्हालाच होऊ शकतो, असा दावा सर्वच पक्षांतील जाणकार नेते मंडळींकडून केला जात असला; तरी एकहाती सत्ता मिळेल का, यावर कोणीच भाष्य करण्यास तयार नाही. मात्र, महापालिकेत एक नंबरचा पक्ष आमचाच राहील, असा दावा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे.\nमहापालिकेसाठी मंगळवारी (ता. २१) मतदान झाले. गेल्या वेळेपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी सुमारे साडेचार टक्‍क्‍यांनी वाढली. एकूण ४१ प्रभागांपैकी सात ते आठ प्रभागांत पन्नास टक्‍क्‍यांच्या आतच मतदान झाले असून, अन्य प्रभागांत पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर कोणताही एक विधानसभा मतदारसंघ हा एका पक्षाचा बालेकिल्ला आहे, असे म्हणता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर सर्व पक्षांतील तज्ज्ञांची मते जाणून घेतली असता, ‘आमच्या जागा वाढतील,’ यापुढे कोणीही सरकण्यास तयार नाही.\nवेगवेगळ्या कंपन्या आणि टीव्ही चॅनेलच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये पुण्यात भाजप एक नंबरचा पक्ष होईल, असे सांगितले जात आहे. त्यास पक्षातील जाणकार नेत्यांकडून दुजोरा दिला जात आहे. सत्तर ते पंचाहत्तरपर्यंत भाजपला जागा मिळतील, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. अद्यापही मोदीलाट आहे, असे कारणही पुढे केले जात आहे.\nस्वबळावर रिंगणात उतरलेल्या शिवसेनेच्याही आशा पल्लवित\nझाल्या आहेत. गेल्या वेळेपेक्षा यंदा आमच्या जागा वाढतील, असा दावा त्या पक्षातील जाणकारांकडून करण्यात येत आहे. वीस ते तीसदरम्यान आमच्या पक्षाला जागा मिळतील. आमच्याशिवाय भाजप सत्तेत येऊ शकत नाही, असा विश्‍वासही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसमधील जाणकारांच्या मते भाजप साठ जागांपर्यंत जाऊ शकतो. राष्ट्रवादी हाच महापालिकेत नंबर एकचा पक्ष राहणार आहे. पक्षाकडून उमेदवारीवाटप करताना घेतल्या गेलेल्या काळजीमुळे पॅनेलही स्ट्राँग आहेत, याचा विचार करता आम्ही ६५ ते ७० जागांपर्यंत जाऊ, असा त्यांचा दावा आहे.\nगेल्या वेळेस मिळाल्या तेवढ्या जागा तरी मिळतील का नाही, याबाबत काँग्रेसवाले साशंक आहेत. तिकीटवाटपात झालेला गोंधळ, नेतृत्वाचा अभाव आणि प्रचारातील विस्कळितपणाचा आम्हाला फटका बसेल; तरीदेखील २५ पेक्षा कमी जागा पक्षाला मिळणार नाहीत, असा दावा काँग्रेसमधील जाणकारांकडून करण्यात येत आहे.\nमनसेला दहा जागा निश्‍चित\nयुतीतील फुटीचा फायदा आम्हाला होऊ शकतो, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. गेल्या वेळेएवढ्या जागा आम्हाला मिळतील, अशी परिस्थिती नसली, तरीदेखील आठ ते दहा जागा मिळतीलच, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. गुरुवारी (ता. २३) मतपेटीतून बाहेर पडणाऱ्या निकालानंतरच महापालिका कोणाच्या ताब्यात जाणार हे कळणार आहे.\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nउतारवयाला बस स्थानकाचा आधार\nपुणे - ‘‘मुलांनी घरातून काढून टाकले. म्हणून एसटी स्टॅंडवर येऊन राहतो. माझ्यासारख्या कित्येक जणांना हा एसटी स्टॅंड आसरा बनला आहे. मुले सांभाळत नाहीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-household-LPG-cylinders-become-smart/", "date_download": "2018-11-14T02:49:15Z", "digest": "sha1:SE2UEPA7P4XG6MR3YQCYGHI726SUCNA2", "length": 7370, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गॅस सिलिंडर झालाय स्मार्ट; तुम्ही पाहिला का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › गॅस सिलिंडर झालाय स्मार्ट; तुम्ही पाहिला का\nगॅस सिलिंडर झालाय स्मार्ट; तुम्ही पाहिला का\nकोल्हापूर : विजय पाटील\nगॅस सिलिंडर ही प्रत्येक कुटुंबीयांची अपरिहार्य गरज बनली आहे. त्यामुळेच या व्यवसायात अनेक गैरप्रकार सर्रास सुरू असतात. यापुढे मात्र सगळ्या काटामारीला चाप बसून काळा बाजारही थांबणार आहे. आरपार दिसू शकेल अशा पद्धतीची रंगीबेरंगी सिलिंडर यापुढे उपलब्ध केली जाणार आहेत. या सिलिंडर टाकी वजनाने हलक्या आहेत. सिलिंडरचा स्मार्ट पर्याय आता उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांत हे सिलिंडर प्रायोगिक तत्त्वावर दिले जात असून, लवकरच ते देशभरातील घराघरांत पोहोचवले जाणार आहेत.\nगॅस सिलिंडर हा नागरिकांचा प्राधान्यक्रमाचा विषय आहे; पण आपल्याकडे असणार्‍या सिलिंडरचे वजन हे तुलनेने खूपच जड आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील सिलिंडर उचलून ठेवण्यामुळे अनेक महिलांना कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास सुरू झाल्याचे एका खासगी सर्वेक्षणातून स्पष्ट झाले होते; पण आता महिलांना दिलासा देणारी गोष्ट आहे. कारण, या लोखंडी सिलिंडरला बाय-बाय करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. नवे सिलिंडर लाल, पिवळे, हिरवे, निळे अशा विविध रंगांत बनवण्यात आले आहे. तसेच दोन, पाच आणि दहा किलोमध्ये हे सिलिंडर मिळणार आहे. या सिलिंडरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गॅस आपण सहजपणे पाहू शकणार आहोत. त्यामुळे सिलिंडरमध्ये गॅस किती आहे, हे ग्राहकांना समजू शकेल. सध्या गॅस चोरी म्हणजेच यामध्ये काटामारी होत असल्याच्या तक्रारी होतात. गॅसचा काळा बाजारही चर्चेचा विषय आहे. आता या नव्या सिलिंडरमुळे या दोन्ही प्रकारांना आळा बसेल. एप्रिल 2018 पर्यंत पूर्ण देशात हे नवे सिलिंडर दिसेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपी) ने हे नवे सिलिंडर बनवले आहे.\nनवे आणि जुने सिलिंडर फरक\nजुने सिलिंडर वजनाने 14.2 किलोचे, तसेच लोखंडी आहे. त्यामुळे सिलिंडर वजनाने जड आहे. नवे सिलिंडर हे दोन, पाच, दहा किलो वजनाचे असणार आहे. नवे सिलिंडर हे विविध रंगांत असणार आहे. जुन्या सिलिंडरमध्ये गॅसचे प्रमाण दिसत नाही; पण नव्या सिलिंडरमध्ये गॅस सहजपणे दिसतो. तसेच नवे सिलिंडर पोर्टेबल आहे.\nरायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. संभाजीराजे\nकोल्हापुरातील अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत\nसाखर साठ्यावरील नियंत्रण उठवले\nगॅस सिलिंडर झालाय स्मार्ट; तुम्ही पाहिला का\nलोकसभा निवडणुकीची प्रशासनाची तयारी सुरू\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Swine-Flu-Vaccine-for-One-lakh-13-thousand-people/", "date_download": "2018-11-14T03:35:22Z", "digest": "sha1:47I2WLWHFS23CJVGU3VCKLXRP3KYTOOK", "length": 6034, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एक लाख १३ हजार नागरिकांना ‘स्वाइन फलू’ची लस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एक लाख १३ हजार नागरिकांना ‘स्वाइन फलू’ची लस\nएक लाख १३ हजार नागरिकांना ‘स्वाइन फलू’ची लस\nराज्याच्या आरोग्य विभागाकडून जानेवारीपासून आतापर्यंत एकुण एक लाख 13 हजार नागरिकांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे विभाग आघाडीवर असून एकुण 48 हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी गर्भवतींना सर्वाधिक लसीकरण करण्यात आले असून त्यापाठोपाठ रक्तदाब, मधुमेहींसारख्या अतिजोखमीच्या नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.\nरक्तदाब, मधुमेही, गर्भवती, तसेच ज्येष्ठ नागरिकांना या विषाणूचा संसर्गाचा धोका जास्त असतो. अशा व्यक्तींना अतिजोखमीच्या व्यक्ती म्हणून संबोधले गेले आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य खात्याकडून मोफत लसीकरण करण्यात येते. गेल्यावर्षी स्वाइन फ्लू ने राज्यात 777 रुग्णांचा बळी घेतला होता. हवेद्वारे पसरणारा स्वाइन फ्लू ला जर आटोक्यात आणायचे असेल तर त्याला लसीकरण हाच एक पर्याय उपलब्ध आहे, म्हणून यावर्षी आरोग्य विभागाने सव्वा लाख लसींची खरेदी केली आहे.\nत्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून संसर्ग न होण्यासाठी आरोग्य खात्यातर्फे स्वाइन फ्लूच्या लसींचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे. राज्यातील अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी सव्वालाख लसी जून महिन्यापूर्वी खरेदी करण्यात आल्या होत्या. त्याचा वापर गेल्या काही महिन्यांपासून सुरु असून या लसी आता संपत आल्या आहेत. जून पूर्वी खरेदी केल्याने त्याचा नागरिकांना उपयोग झाला आहे.\nजानेवारीपासून आतापर्यंत पुणे विभागात 48 हजार 933 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये गर्भवतींना सर्वाधिक 78 हजार 894 तर रक्तदाब, मधुमेही या 20 हजार 533 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 49 हजार 445 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. तर सरकारी दवाखान्यातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी अशा 14 हजार 35 जणांना लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pimpari-congress-party-all-officials-send-resignation-to-state-president-ashok-chavan/", "date_download": "2018-11-14T02:35:31Z", "digest": "sha1:YDGYNTD6VYROT6LGXN4HFUWZPHF2MJ5E", "length": 7236, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेस शहराध्यक्षांपाठोपाठ पदाधिकार्‍यांचेही सामुहिक राजीनामे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › काँग्रेस शहराध्यक्षांपाठोपाठ पदाधिकार्‍यांचेही सामुहिक राजीनामे\nकाँग्रेस शहराध्यक्षांपाठोपाठ पदाधिकार्‍यांचेही सामुहिक राजीनामे\nपिंपरी-चिंचवड शहराकडे पक्षश्रेष्ठी दुर्लक्ष करतात, ते पाठबळ देत नसल्याने पक्ष वाढणार कसा असा सवाल करत काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी (दि.8) पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला होता. आज दुसर्‍या दिवशी पक्षाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी सामुहिक राजीनामे देऊन साठे यांना पाठिंबा दर्शविला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे हे राजीनामे सादर केले गेले आहेत. यामुळे शहर काँग्रेसचे आता काय होणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जात आहे.\nकाल दादर येथील टिळक भवन येथे झालेल्या जिल्हा पदाधिकार्‍यांच्या व्यथा मांडून काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राजीनामा दिला. आज पक्षात राजीनामा सत्र सुरूच राहिले पक्षाच्या अन्य पदाधिकार्‍यांनीही आपले सामुहिक राजीनामे दिले आहेत. या पदाधिकार्‍यांमध्ये महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, प्रदेश एस.सी विभागाचे उपाध्यक्ष गौतम आरगडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे लक्ष्मण रूपनर, मावळ लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयूचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश कंधारे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी विभागाचे किशोर कळसरकर, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णू नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, प्रदेश अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, प्रदेश महिला काँग्रेस सचिव बिंदू तिवारी, एनएसयूआयचे अध्यक्ष विशाल कसबे, मयुर जैस्वाल, सज्जी वर्की यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे पाठविले आहेत. यामुळे शहर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.\nशहराध्यक्ष सचिन साठे यांनी पक्षाच्या व्यासपीठावर शहरातील कार्यकर्त्यांची व्यथा मांडली. त्या भूमिकेशी आम्ही सर्व सहमत आहोत. त्यामुळे आमच्यावर असलेल्या जबादारीतून मुक्त करुन आमचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंती राजीनामा पत्रात केली आहे. तसेच पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल ऋण व्यक्त करत पुढील काळात पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय राहू, असे म्हटले आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/In-February-the-milk-and-water-council/", "date_download": "2018-11-14T02:31:05Z", "digest": "sha1:PMFIGBTKDPAWNJMZFTLNCSLSN5BQB5PK", "length": 5925, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दूध व पाणी परिषद घेऊन शेतकरी संघटनेचे आंदोलनाचे रणशिंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दूध व पाणी परिषद घेऊन शेतकरी संघटनेचे आंदोलनाचे रणशिंग\nदूध व पाणी परिषद घेऊन शेतकरी संघटनेचे आंदोलनाचे रणशिंग\nसातारा जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये दूध व पाणी परिषद घेऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.\nशेतकरी संघटनेची बैठक जिल्हाप्रमुख बाळासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी चव्हाण म्हणाले, साखर कारखान्यांनी रिकव्हरी वाढण्यासाठी चांगल्या ऊस बियाणांचा आग्रह धरावा, तोडणी कामगार व मुकादमांनी आर्थिक फसवणूक केली आहे हे पाहता मजुरांवर विसंबून न राहता छोट्या उसतोडणी यंत्राचा वापर करावा. वाहतुकदारांना दिलेल्या कर्जावर कारखान्यांनी व्याज आकारू नये.\nजावली तालुका प्रमुख मनोहर सणस म्हणाले, प्रत्येक महिन्याच्या सरासरी रिकव्हरीप्रमाणे वेगवेगळा दर मिळाला पाहिजे. सध्याच्या पध्दतीत उशिराच्या उसाची रिकव्हरी जादा असते, मात्र वजन कमी येते. तरीही दर एकसारखाच मिळतो. म्हणून गुजरात पॅटर्न अंमलात आणावा. उसतोडीसाठी शेतकर्‍यांनी पैसे देऊ नये.\nआनंदा महापुरे म्हणाले, भाजप सरकार 17 टक्के पाणी दरवाढ, वीजबिल दरवाढ, घरपट्टी वाढ करून शेतकर्‍यांचे उत्पन्न घटवत आहे. पाणीपट्टी वाढ करण्यापेक्षा पाटबंधारे खात्यातील भ्रष्टाचार संपवावा.\nके. बी. भोसले म्हणाले, जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण, जावली, वाई, सातारा तालुक्याच्या रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करणे आवश्यक आहे.\nएकनाथ जाधव म्हणाले, राज्य शासनाने गायीच्या दुधाला 27 रूपये प्रतीलिटर दर देण्याचे आदेश दिलेले असतानाही दूध संस्था 20 ते 22 रुपये प्रति लिटर दर देत आहेत, ही शेतकर्‍यांची लूट आहे. बैठकीला सहकार आघाडी राज्यप्रमुख संजय कोले, शंकर कापसे, अर्जुन जाधव, भानुदास पवार, शशिकांत कदम, बाळासाहेब देसाई, अशोक चव्हाण व प्रमोद कदम, शेतकरी उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Shubhuraj-Desai-says-will-provide-funds-for-the-hill-villages/", "date_download": "2018-11-14T03:14:55Z", "digest": "sha1:OIPYI4FT3TXQP7ZKADYNPYG7RV4PMKOW", "length": 7374, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोंगरी गावांना वाढीव निधी देणार : शंभूराज देसाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › डोंगरी गावांना वाढीव निधी देणार : शंभूराज देसाई\nडोंगरी गावांना वाढीव निधी देणार : शंभूराज देसाई\nगेली 26 वर्षे डोंगरपठारावरील गावांनी आणि वाड्यावस्त्यांनी माजी आमदारांना भरभरुन मते दिली. त्यांनी डोंगरपठारावरील गावांमध्ये किती विकास केला असा सवाल करीत गेली साडेतीन वर्षे मी या तालुक्याचा आमदार म्हणून काम करताना डोंगर पठारावरील या विभागातील सुमारे 15 ते 20 गावांमध्ये कोटयवधी रुपयांची विकासकामे करुन दाखविली आहेत. यापूर्वी डोंगरपठारावरील गावांना आणि वाड्यावस्त्यांना दिलेल्या कामांच्या दुप्पट कामे यंदाच्या वर्षी देऊन डोंगरपठारावरील या गावांचा विकास साधणार असल्याची ग्वाही आ. शंभूराज देसाई यांनी डोंगरपठारावरील गावे व वाड्यांवस्त्यांकरिता आयोजित डोंगरी परिषद व कार्यकर्ते मेळाव्यात दिली.\nकाटीटेक (ता.पाटण) याठिकाणी डोंगरी परिषद व कार्यकर्ता मेळावा झाला. मेळाव्यास डोंगरी युवा संघटनेचे संपर्क प्रमुख रामचंद्र पवार, अध्यक्ष हणमंत पिसाळ, कार्याध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ शिर्के, सचिव धर्मेंद्र पवार, उपसचिव राम झोरे, बबनराव माळी यांच्यासह कुसवडे, वाटोळे, गावडेवाडी,काठी, जाईचीवाडी बोंद्री, घेरादातेगड, म्हारवंड, निवकणे व घाणबी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.\nआ. देसाई म्हणाले, यापूर्वी या विभागातील डोंगरपठारावर आम्हाला बसायला घोंगड टाकलं तरी त्या ग्रामस्थांना वाळीत टाकण्याचे प्रकार विरोधकांकडून घडत होते. परंतु, या विभागातील ग्रामस्थांनी विरोधकांची दडपशाही धुडकावून ते निर्भीड झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांची विकासकामे पठारावर होऊ शकली. गत साडेतीन वर्षांत मला या विभागातील असो वा तालुक्यातील गावांमधून असो विधानसभेच्या निवडणुकीला किती मते पडली याचा कधीच विचार न करता ज्या- ज्या गावांनी माझ्याकडे कामे मागितली त्या -त्या गावांना आणि वाड्यावस्त्यांना कामे देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.\nत्यांच्या हातात देण्यासारखे असताना ते आपल्याला काही देऊ शकले नाहीत. आता त्यांच्या हातात देण्यासारखे काही नसताना ते आपल्याला काय देणार आहेत. त्यामुळे जनतेने विकास कामासोबत रहावे, असेही आ. देसाई म्हणाले. स्वागत बबनराव माळी यांनी केले. आभार रामचंद्र पवार यांनी मानले.\nडोंगरी जनतेकडून आ. देसाई यांना धन्यवाद\nडोंगर पठारावरील लोकांच्या समस्या जाणून,समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी माजी आमदारांनी कधीच डोंगरी परिषद किंवा कसला मेळावा घेतला नाही.पाटण तालुक्यात पहिल्यांदाच पठारावरील जनतेच्या समस्या सोडविण्याकरीता डोंगरी परिषद घेतल्याने जनतेने आ. शंभूराज देसाई यांचे आभार मानले.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ayodhya-dispute/articleshow/62853673.cms", "date_download": "2018-11-14T03:47:17Z", "digest": "sha1:C5XONFW65LFVJDGB5RLHGNOKP7VW4FRJ", "length": 17300, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ayodhya dispute: ayodhya dispute - वाद 'जमिनी'वर | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nवाद 'जमिनी'वरसंपूर्ण देशामध्ये गेली साठहून अधिक वर्षे विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या बाबरी मशिदीच्या जागेची मालकी नक्की कोणाची याबाबतच्या ...\nसंपूर्ण देशामध्ये गेली साठहून अधिक वर्षे विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या बाबरी मशिदीच्या जागेची मालकी नक्की कोणाची याबाबतच्या खटल्याची अंतिम सुनावणी अखेर सुरू झाली आहे. पहिल्याच सुनावणीच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा वाद हा फक्त जमिनीची मालकी कोणाची याबाबतचा असल्याचे स्पष्ट केल्याने आता या संपूर्ण खटल्याची सुनावणी त्या मार्गानेच जाण्याची चिन्हे आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत असल्यामुळे ही सुनावणी २०१९ पर्यंत पुढे ढकलण्याची मागणी कपिल सिब्बल, दुष्यंत दवे यांनी केली होती. रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा मुद्दा भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये असल्यामुळे सध्या ही सुनावणी घेणे योग्य होणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ती मागणी फेटाळतानाच या प्रकरणामध्ये ३२ नामवंतांनी आपल्यालाही पक्षकार म्हणून दाखल करून घेण्याची विनंतीही फेटाळून लावली आहे.\nखरे तर हा खटला संपूर्ण देशासाठी अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या खटल्यामुळे सुमारे अडीच एकर जागेची मालकी नक्की कोणाची याचा निकाल लागेलच; पण त्याचबरोबर गेली काही शतके या ठिकाणावरून सुरू असलेल्या भावनांचा वादही संपण्याची शक्यता आहे. भारतामध्ये बहुसंख्येने असलेल्या हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीरामाचे जन्मस्थान या ठिकाणी होते, असे मानले जाते. त्यासाठी काही पुरावेही सादर केले गेले आहेत. त्याचबरोबर १५२८ मध्ये या ठिकाणी मशीद बांधली गेल्याचेही दाखले दिले जातात. त्यानंतर काही काळ येथे मशीद आणि मंदिर असे दोन्ही आस्तित्वात होते. मशिदीमध्ये मुस्लिमांचे धर्मस्थळ आणि भिंतीबाहेर हिंदूंची पूजा असा नित्यक्रम त्यानंतर सुमारे तीनशे वर्षे सुरू होता, असे इतिहास सांगतो. इंग्रजांनी ही प्रथा बंद करून हिंदू-मुस्लिम या दोन्ही समाजांमध्ये दुहीची बीजे पेरली. त्यानंतर या संपूर्ण स्थळालाच कुलूप घालण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही हिंदूंनी हे कुलूप फोडून तेथे रामाची मूर्ती नेऊन ठेवल्याचे सांगितले जाते. अलाहाबादच्या उच्च न्यायालयामध्ये १९५१मध्ये या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिकाही दाखल करण्यात आली होती. स्वतंत्र भारतामध्ये सुरू झालेला हा वाद तेव्हापासून सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने स्वतःच्या सोयीनुसार हा वाद वापरून घेतला आहे. इंग्रजांनी पेरलेली दुहीची बीजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सत्तर वर्षांमध्ये आपण उखडून टाकू शकलेलो नाही, किंबहुना त्या बीजांपासून तयार होणाऱ्या विषवल्ली पोसण्यासाठीच आपण सगळी शक्ती पणाला लावतो आहोत, असे काहीसे चित्र आहे.\nभारतीय जनता पक्षानेही या प्रश्नावरून भरपूर राजकारण केले. हिंदूंचे भावनात्मक ध्रुवीकरण करून सत्तासोपानावर चढण्यासाठी भाजपने या प्रश्नाला आपल्या सोयीने जवळ केले आणि सत्ताही मिळविली. पण सत्ता मिळविल्यानंतरही हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यासाठी पावले टाकली नाहीत. वास्तविक सत्तर वर्षांपूर्वी दाखल केलेल्या दाव्यातील बहुतेक सर्व पक्षकार आता अनंतात विलीन झाले आहेत. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांमध्ये संवादाचे पूल बांधून त्यातून या प्रश्नावर तोडगा काढणे शक्य झाले असते. पण तसे प्रयत्नही केले गेले नाहीत. अर्थात दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसनेही या प्रकरणामध्ये आपल्याला काही करायचेच नाही, अशी भूमिका पहिल्यापासूनच घेतली आहे. ही जमीन नक्की कोणाची यावर सर्वोच्च न्यायालय कदाचित निकाल देईलही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१०मध्ये याबाबत एक निकालही दिला आहे. त्यामध्ये दोन तृतीयांश जागा हिंदूंना देण्याचा निकाल देण्यात आला होता. त्यामुळे जमिनीच्या मालकीचा निकाल तांत्रिक मुद्द्यांचा कीस काढून लावताही येईल. प्रश्न उरेल तो या निमित्ताने समाजामध्ये दुही माजवून तयार झालेल्या परिस्थितीतून पुढे मार्ग कसा काढायचा याचा. वास्तविक या प्रकरणामध्ये सामंजस्याने तोडगा काढून संपूर्ण जगापुढे एक वेगळे उदाहरण ठेवणेही शक्य झाले असते. या देशातील प्रत्येकाला राष्ट्रीयत्वाची जाणीव करून देणारे ते स्मारक ठरले असते. पण ते करून निवडणुका जिंकणे कदाचित शक्य झाले नसते. यापुढच्या काळातही म्हणूनच या देशातील सामान्य नागरिकांनी अधिक जागे राहण्याची, अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. अंधार फार झाला असला तरीही आपण आपल्या शक्तिनुसार आपली पणती जपून ठेवण्याची धडपड केली तरीही बरेच काही साधता येईल.\nमिळवा अग्रलेख बातम्या(Editorial News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nEditorial News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवसुंधरा हे कुटुंब अवघे......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4162", "date_download": "2018-11-14T02:46:59Z", "digest": "sha1:AOES6LKBRJMIN3XEQDQHN4ERUX3PDTFD", "length": 8569, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मंत्रालय आजपासून पाच दिवस बंद", "raw_content": "\nमंत्रालय आजपासून पाच दिवस बंद\nहिवाळीनिमित्त शाळा-कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. पण दिवाळीनिमित्त मंत्रालय सलग पाच दिवस बंद राहणार आहे.\nमुंबई: हिवाळीनिमित्त शाळा-कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. पण दिवाळीनिमित्त मंत्रालय सलग पाच दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांची खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. मात्र या सलग सुटट्यांमुळे मंत्रालयात कामानिमित्त येणार्‍या सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत.\nदिवाळीनिमित्त बुधवारपासून शुक्रवारपर्यंत मंत्रालयाला सुट्टी आहे. त्याला जोडून दुसरा शनिवार व नंतर रविवार अशा सलग सुट्ट्या आल्या आहेत. पण मंत्रालयात सोमवारपासूनच सुट्ट्यांचा माहोल सुरू झाला होता. आजही अधिकारी व कर्मचारी सुट्टीच्या मूडमध्ये होते.\nमंत्रालयात फारसे कामकाज झाले नाही. अनेक कार्यालयांत शुकशुकाट होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून बहुतांश मंत्रीही मुंबईच्या बाहेर आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी होती. पण दिवाळीनिमित्त बहुतांश मंत्री त्यांच्या मतदारसंघात रवाना झाल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठकही झाली नाही. आता मंत्रिमंडळाची बैठक पुढील आठवड्यात होईल.\nया सुट्टयांमुळे मात्र या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात कोणताही महत्त्वाचा निर्णय होणार नाही. राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. भाजप सरकार राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करील या आशेने शेतकरी वाट बघत आहेत. पण सलग सुट्टयांमुळे सर्वसामान्यांबरोबर शेतकरंचीही मोठी निराशा झाली आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7779-senior-marathi-actress-shubhangi-joshi-passed-away", "date_download": "2018-11-14T02:10:02Z", "digest": "sha1:Q3BKUBSUWKZVW6TI43M5XUBDAWKH3GSX", "length": 4721, "nlines": 134, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी काळाच्या पडद्याआड... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी काळाच्या पडद्याआड...\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 05 September 2018\nज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे वृद्धपकाळानं निधन झालं. विविध मालिकांमध्ये शुभांगी जोशी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.\nकुंकु टिकली आणि टॅटू या मालिकेत शुभांगी जोशी भूमिका साकारत होत्या. तर काहे दिया परदेस या प्रसिद्ध मालिकेत देखील त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली होती.\nमासिक पाळीतही करा रक्षाबंधन - सायली संजीव\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Ahmednagar-Municipal-corporation-is-a-good-commissioner/", "date_download": "2018-11-14T02:48:27Z", "digest": "sha1:FEB3AOEO6UZFGI2H52MYL3GRG2OF2GXV", "length": 22335, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिकेला खमका आयुक्‍तच हवा..! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › महापालिकेला खमका आयुक्‍तच हवा..\nमहापालिकेला खमका आयुक्‍तच हवा..\nएखाद्या अधिकार्‍यानं चांगलं काम करायचं ठरविलं, तर तो काय करू शकतो, याचं सध्याच्या काळातील उत्तम उदाहरण म्हणून नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांचं नाव प्रकर्षानं घेतलं जातं. जिथं जाईल तिथं कारभाराला शिस्त लावण्याची त्यांची कार्यशैली त्यामुळं कामचुकारांना पाठिशी घालणार्‍या राजकारण्यांना चांगलीच खटकते. संस्थेचं हित जोपासून प्रामाणिकपणे चांगलं काम करणारा अधिकारी असेल, तर जनतेनंही त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असतं. राज्यात सोलापुरात प्रवीण गेडाम असोत, की ठाण्यात डॉ. सुधाकर शिंदे, तेथे जनता तशी त्यांच्यामागे उभी राहिलेली पाहायला मिळाली.\nमात्र, राजकीय दबावामुळं चांगलं काम करणार्‍या या अधिकार्‍यांच्या नंतर सरकारनं बदल्या केल्याच. पुण्यात ‘पीएमपीएल’मध्ये तुकाराम मुंढे यांनी कामचुकारांवर कारवाईचा बडगा उगारत कारभाराला चांगली शिस्त लावली. मात्र, तेथील राजकारण्यांच्या दबावापोटी सरकारकडून त्यांची नाशिकला मनपा आयुक्‍तपदी बदली करण्यात आली. पण, तिथंही त्यांनी कामाचा तसाच धडाका सुरू ठेवलाय.‘वॉक वुईथ कमिशनर’ सारखा उपक्रम राबवून त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत अन् अडचणी समजून घेत, त्या सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. तर दुसरीकडं नागरिकांनाही त्यांच्या कर्तव्यांची जाणीव ते करून देताना दिसतायेत.\nसांगायचं तात्पर्य एवढंच की, नगर महापालिकेतही आयुक्‍तांच्या प्रभारी कार्यभाराची जबाबदारी असणार्‍या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही या वरिष्ठ अधिकार्‍यांप्रमाणेच अल्पावधीतच आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवित, महापालिकेच्या बिघडलेल्या कारभाराला शिस्त लावण्यास सुरुवात केलीय. बैठकांवर बैठका अन् तात्काळ निर्णय घेत त्यावर अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांना द्यायला सुरुवात केलीय. त्यामुळं गेल्या काही महिन्यांपासून ‘प्रभारी राज’च्या गर्तेत अडकलेल्या महापालिकेच्या कामकाजात गती येण्यास सुरुवात झालीय. जिल्हाधिकारी द्विवेदी महापालिकेत येणार आहेत, असा निरोप येताच तीनतीन शिपाई महापालिकेच्या प्रवेशद्वारात त्यांची वाट पाहत थांबतात, अन् त्यांच्याकडे मनपा आयुक्‍तपदाचा कार्यभार ठेवण्यासाठी थेट मुख्यमंत्री अन् नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे मागणी होऊ लागलीय, यातूनच त्याचा प्रत्यय येताना दिसतोय. त्यामुळं महापालिकेला आता खरंच अशाच खमक्या आयुक्‍तांची गरज आहे, असं नगरकरांना वाटतयं..\nमहापालिकेत यापूर्वी आयएएस दर्जाचे आयुक्‍त आले खरे. पण त्यांना कामाचा धडाका दाखविण्याऐवजी एखाददुसरा अपवाद वगळता येथील ‘सिस्टीम’मध्येच राहून कारभार करण्यात धन्यता मानली. त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेला ‘संजीवनी’ मिळालीच नाही. उलट, त्यांचा कनिष्ठ अधिकारी, कर्मचार्‍यांवर वचक न राहिल्याने पथदिवे घोटाळ्यासारखा मोठा गैरव्यवहार घडला. या गैरव्यवहारातून महापालिका नेमकी कशामुळं आर्थिक डबघाईला गेली, याचं प्रत्यंतर आलं. ‘दै.पुढारी’ने आवाज उठविल्यानं पथदिवे घोटाळ्यात थेट वरिष्ठ अधिकार्‍यांवरही गुन्हे दाखल होऊन अटकेची कारवाई झाली.\nमात्र, या गैरव्यवहारांनं महापालिकेची पुरती बदनामी झाली. त्यामुळं सामाजिक संघटनांकडून महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मारगणी झाली. त्यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल झाली अन् राज्य सरकारसह संबंधितांना नोटिसा बजावून म्हणणं सादर करण्याचे आदेश झाले. अशाच परिस्थितीत तत्कालीन आयुक्‍त घनश्याम मंगळे यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांची नियुक्‍तीही झाली. मात्र, ‘झेडपी’चा पदभार सोडूनही ते नगरला काही रूजू झाले नाहीत. उलट, बदली रद्द करण्याची विनंती त्यांनी शासनाकडं केलीय. तर दुसरीकडं शासनानं आयुक्‍त मंगळे यांना 15 दिवसांपूर्वीच पदभार सोडण्याचे व जिल्हाधिकार्‍यांकडे कार्यभार सोपविण्याचे आदेश धाडूनही त्यांनी पदभार सोडला नव्हता. त्यामुळं शासनानं अ.भा.से. (शिस्त व अपिल) नियम 1968 मधील नियम 3(11) चा भंग केल्याप्रकरणी मंगळे यांना खुलासा सादर करण्याचे व 9 मेपर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश धाडले. मग काय, आयुक्‍त मंगळे यांनी रात्री 8 वाजता जिल्हाधिकारी द्विवेदी यांची भेट घेत त्यांच्याकडं पदभार सोपविला.\nआयुक्‍तपदाचा कार्यभार हाती घेताच जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ठप्प झालेला शहरातील कचरा संकलनाचा प्रश्‍न मार्गी लावला. मनपाला पुरविण्यात येणार्‍या ट्रॅक्टर व वाहन चालकांच्या थकीत देयकांपोटी ठेकेदार संस्थेला 35 लाख रुपये अदा करण्याचे आदेश त्यांनी दिल्याने लगेच ठेकेदार संस्थेने तीन दिवसांपासून बंद केलेले काम सुरु केले. त्यानंतर 15 मे रोजी अचानक महापालिकेत येत त्यांनी हजेरी पुस्तकाची तपासणी केली. त्यावेळी महापालिका मुख्यालयातील तब्बल 59 लेटलतिफ कर्मचार्‍यांची बिनपगारी करण्याचे आदेश देत त्यांनी कर्मचार्‍यांना शिस्तीचा बडगा दाखविला. सीना नदीपात्रातील अतिक्रमणांबाबत बैठक घेत संबंधितांना 7 दिवसांची जाहीर नोटीस बजावून अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरु करण्याचे आदेशही त्यांनी दिले. एवढेच नाहीतर महापालिका, महसूल, पाटबंधारे, भूमिअभिलेख व पोलिस विभागांनी संयुक्‍तपणे ही कारवाई करण्यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारीही निश्‍चित करून दिली.\nएवढेच नाही तर स्वत: अधिकार्‍यांसमवेत सीना पात्राची पाहणी करीत, नियोजनानुसार कारवाईबाबत सूचना दिल्या. पक्की अतिक्रमणे, बांधकामे असलेल्या ठिकाणची हद्दनिश्‍चिती रखडलेली असून, ती कार्यवाहीही वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी भूमिअभिलेख विभागाला दिल्या आहेत. तसेच पावसाळा जवळ आल्याने ओढे-नाले सफाईबाबत आढावा घेत, दोन दिवसांत निविदा प्रसिद्ध करून तात्काळ कामाला सुरुवात करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अशा प्रकारे महापालिकेच्या ठप्प झालेल्या कामकाजाला गती देण्यासाठी, त्यांनी बैठकांचा धडाका लावला असून, त्यात ठोस निर्णय घेत त्यांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्‍त कार्यभार असतानाही त्यांच्या कामाचा धडाका पाहता नागरिकही खूश असून, त्यामुळेच त्यांच्याकडेच आयुक्‍तांचा पदभार राहण्यासाठी थेट मुख्यमंत्री अन् नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे मागणी केली जातीय.\nआयुक्‍तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर वसुली विभागाच्या बैठकीत त्यांनी शास्तीमाफीच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्‍त करीत, त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट केले होते. एवढेच नाहीतर सध्या दुसर्‍या टप्प्यात 50 टक्के शास्तीमाफी सुरू असलीतरी, थकबाकीदार मालमत्ताधारकांवर थेट जप्ती कारवाया करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. महापालिकेवर बजेटच्या माध्यमातून खर्चाचा बोजा टाकताना उत्पन्नवाढीचे निर्णय अनेक वर्षांपासून स्थायी समिती, महासभेत घेतले जातात. मात्र, त्याची अंमलबजावणी कधीच होताना दिसत नाही. महापालिकेच्या सुमारे 750 गाळ्यांचे रेडीरेकनरनुसार भाडे, गाळे हस्तांतरण याबाबत महासभेने काही वर्षांपूर्वी निर्णय घेऊनही, त्याबाबत पुढे काहीच कार्यवाही न झाल्याने कोट्यावधी रूपयांच्या उत्पन्नाला फटका बसलेला आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत तिच परिस्थिती आहे.\nत्यामुळं दिवसेंदिवस महापालिकेची आर्थिक स्थिती आणखी बिकट होत चाललेली आहे. जीएसटीपोटी शासनाकडून मिळणार्‍या अनुदानातून कर्मचार्‍याचे पगारही होत नाहीत. कर्मचार्‍यांची अन्य देयके थकित आहेत. ठेकेदारांची 25 कोटींपेक्षा जास्त बिले अनेक वर्षांपासून थकलेली आहेत. त्यामुळे उत्पन्नवाढीशिवाय महापालिकेला पर्याय नाही. मालमत्ताकराची संपूर्ण थकबाकी वसूल झालीतरी, सर्व देणी चुकती होऊ शकणार नाहीत, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत महापालिकेच्या कारभाराला कठोर आर्थिक लावणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरीकडे ठेकेदार संघटनेने देयकांसाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळं प्रभारी कॅफो अन् लेखा विभागाच्या कर्मचार्‍यांवर देयकांसाठी ‘दबाव’ वाढत असल्यानं त्यांना ही ‘जबाबदारी’ नकोशी वाटतेय. त्यामुळं मिळणारं उत्पन्न लक्षात घेऊन आर्थिक शिस्त लावण्याचं मोठं आव्हान जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्यासमोर असणार आहे. त्याचप्रमाणे रखडलेल्या अनेक विकासा योजनांना गती देण्यासाठी त्यांना संबंधित अधिकारी, ठेकेदार संस्थांवरही असाच बडगा उगारावा लागणार आहे. त्यांनी तशी सुरुवात तर केलेली आहे, त्यात त्यांना यश मिळालं तर आर्थिक डबघाईस आलेल्या महापालिकेला निश्‍चित ‘संजीवनी’ मिळून शहराच्या विकासालाही गती येईल, यात शंका वाटत नाही.\nराजकीय नेत्यांना दाखविली जागा\nप्रभारी आयुक्‍त म्हणून पदभार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपातील राजकीय नेत्यांना दूर ठेवणेच पसंत केलेले आहे. त्यांच्याशी कामांबाबत चर्चा करण्यासाठी एक पदाधिकारी पती नेहमीप्रमाणे त्यांच्या दालनात आल्यानंतर ‘आपण कोण’, असा सवाल करीत, त्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करीत, या नेत्यास ‘वाट’ दाखविली. तर दुसरा एक पदाधिकारी सत्कार करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी सत्कार स्वीकारला आणि ‘आता या’, असे सांगत त्यांनाही वाटेला लावले. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवक यातून ‘धडा’ घेतील, असे बोलले जातेय.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Jayakwadi-water-problem/", "date_download": "2018-11-14T02:29:25Z", "digest": "sha1:IVFG23JFOKXNAN6W7E2LVTKRQ7NK7VJK", "length": 7368, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जायकवाडीचे पाणी पुन्हा पेटणार ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › जायकवाडीचे पाणी पुन्हा पेटणार \nजायकवाडीचे पाणी पुन्हा पेटणार \nसमन्यायी पाणी वाटपाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मराठवाड्याच्या बाजूने दिलेल्या निर्णयास नगर जिल्ह्यातील काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे आगामी काळात जायकवाडीचे पाणी पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.\nसमन्यायी पाणी वाटपाबाबत मराठवाडा जनता विकास परिषद तसेच आ. प्रशांत बंब यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकांवर उच्च न्यायालयाने 23 सप्टेंबर 2016 रोजी निकाल देऊन मराठवाड्याच्या बाजूने कौल दिला होता. पाण्यावर कोणतीही व्यक्‍ती, जिल्हा अथवा विभागाचा मालकी हक्‍क नसला पाहिजे, तसेच पाणी ही राज्याची संपत्ती असून, त्याचे नियमन करून पाण्याचे समन्यायी पद्धतीने वाटप करावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता.\nराज्यातील नद्यांचा एकात्मिक जल आराखडा सहा महिन्यांत तयार करावा, नांदूर -मधमेश्‍वर प्रकल्पाचे काम 2019 पूर्वी पूर्ण करावे, तसेच जायकवाडीसह राज्यातील सर्व धरणांचे रेखांकन दोन वर्षांत पूर्ण करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. नगर जिल्ह्यात अस्तित्वात असणारी ब्लॉक पद्धत कालबाह्य झाली असून, त्याआधारे पाण्यावर हक्‍क सांगता येणार नाही, असे निर्देशही देण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयास आव्हान देणारी विशेष अनुमती याचिका नगर जिल्ह्यातील बालासाहेब घुमरे व इतरांनी अ‍ॅड. आशुतोष दुबे यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, आ. प्रशांत बंब, जनता विकास परिषदेचे आशुतोष धानोरकर यांना प्रतिवादी करण्यात आले असून, सर्वांना नोटीसही मिळाल्या आहेत. या याचिकेत मराठवाडा जनता विकास परिषदेला प्रतिवादी करण्यात आले नसल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी दिली.\nजनता, लोकप्रतिनिधींची एकजूट हवी\nगेल्या वर्षी जायकवाडी धरणात नैसर्गिकरित्या पाणी आल्याने पाणीप्रश्‍नाची तीव्रता कमी झाल्याचे दिसून येते, मात्र सद्यःस्थितीत निम्म्यापेक्षा जास्त मराठवाडा तहानलेला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. यासाठी मराठवाड्यातील जनता व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत मराठवाडा जनता विकास परिषदेला प्रतिवादी करण्यात आलेले नसले, तरीही मराठवाड्याच्या हक्‍काच्या रक्षणासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-bhima-UPI-registration-issue/", "date_download": "2018-11-14T03:20:44Z", "digest": "sha1:3HAXUZB2RFY5BP332WLO55RXEWXOSXEW", "length": 6330, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एनपीसीए जाणार व्यापार्‍यांच्या दारात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › एनपीसीए जाणार व्यापार्‍यांच्या दारात\nएनपीसीए जाणार व्यापार्‍यांच्या दारात\nनॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीए) राबविलेल्या भीम यूपीआय नोंदणीला सलग दुसर्‍या दिवशी व्यापार्‍यांचा अल्प प्रतिसाद लाभला. मंगळवारी केवळ 56 व्यापार्‍यांची नोंदणी झाली. दरम्यान, या उपक्रमाचे अयपश बघता दुसर्‍या टप्प्यात थेट व्यापार्‍यांच्या दारीच जाण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व एनपीसीएने घेतला आहे. नोटाबंदीनंतर देशात डिजिटल व्यवहारांकडे नागरिक वळावे यादृष्टीने केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने एनपीसीएच्या माध्यमातून व्यापार्‍यांसाठी खास भीम यूपीआय नोंदणी उपक्रम आणला आहे. या उपक्रमांतर्गत व्यापार्‍यांना एक क्यूआर कोड दिला जाणार आहे.\nहा कोड व्यापार्‍यांनी दुकानात दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. कोडच्या माध्यमातून ग्राहक थेट व्यापार्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा करू शकतात. देशात नाशिकमध्ये पहिल्या टप्प्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून भीम यूपीआय नोंदणी उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही नोंदणी मोफत आहे.\nगेल्या दोन दिवसांमध्ये मात्र या उपक्रमाला व्यापार्‍यांचा थंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नाशिकरोड येथील सिंधी भवनमध्ये मंगळवारी दिवसभरात केवळ 56 व्यापार्‍यांनी नोंदणी केली. सोमवारी (दि.5) केवळ 95 व्यापार्‍यांनी नोंदणी करत क्यूआर कोड घेतला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच सिडको येथील अतुल डेअरीजवळील स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी बुधवारी (दि.7) नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nडिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने भीम यूपीआय नोंदणी उपक्रम हाती घेतला रआहे. देशात नाशिकमध्ये पायलट प्रकल्प म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एनपीसीएद्वारे सुरू असलेल्या नोंदणी मोहिमेत व्यापार्‍यांना मोफत नोंदणी केली जात आहे. जास्तीत जास्त व्यापार्‍यांनी याचा फायदा घ्यावा. यापुढील टप्प्यात मोबाइल व्हॅनद्वारे व्यापार्‍यांपर्यंत पोहचून याबाबत जनजागृती केली जाईल.\n- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/worker-leader-biraj-salunkhe-pass-away-in-sangli/", "date_download": "2018-11-14T02:31:09Z", "digest": "sha1:W5QRBUYWQESHRDT57DTNSDHVR6DEK5AV", "length": 4544, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एसटी कामगारांचे नेते बिराज साळुंखे यांचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › एसटी कामगारांचे नेते बिराज साळुंखे यांचे निधन\nएसटी कामगारांचे नेते बिराज साळुंखे यांचे निधन\nएसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष आणि राज्यातील असंघटीत कामगारांचे नेते बिराज साळुंखे (वय ८०) यांचे बुधवारी मध्यरात्री येथे निधन झाले. गेले काही दिवस ते मेंदुरोगावरील उपचार घेत होते.\nमुंबईत विद्यार्थी दशेत असताना कॉ. एस. ए. डांगे, एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गिरणी कामगार संघटनेत कार्य केले होते. पुढे ते सांगलीला परतले आणि इथले हमाल व इतर असंघटीत कामगारांसाठी झटू लागले. मोलकरणी, काच पत्रा गोळा करणारे, अंगणवाडी सेवक अशा सामान्य असंघटीत वर्गासाठी ते आयुष्यभर झटले. एसटी कामगार संघटनेच्या कार्यासाठी ते या वयातही गेल्या महिन्यापर्यंत राज्यभर प्रवास करीत होते. सीमाप्रश्नाच्या मुद्यावर काँग्रेस पक्षाच्या सचिव पदाचा त्याग करुन ते सीमा आंदोलनात अग्रभागी राहिले. सांगली जिल्ह्यात हा प्रश्न जागृत ठेवण्यात तसेच बेळगाव जिल्ह्यात अनेक आंदोलनात त्यांनी कारावासही सोसला होता.\nबिराज साळुंखे यांचे पार्थिव ९ वाजता अंत्यदर्शनासाठी रामकृष्णनगर येथील त्यांच्या निवासस्थानी, त्यानंतर एसटी विभागीय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे त्यानंतर अंत्ययात्रा निघणार आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Karad-bogus-voter-registration/", "date_download": "2018-11-14T03:17:00Z", "digest": "sha1:XOW2OBFYVZH5EOBWMJDQD7N7GJ4U74L7", "length": 7454, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोगस मतदारांचा गोलमाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बोगस मतदारांचा गोलमाल\nमलकापूर नगरपंचायत निवडणूकीचे वारे वाहू लागले असून मतदार नोंदणीमध्ये अनेक ठिकाणी बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरात वास्तव्यास नसलेल्या लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली असून याबाबत प्रांताधिकार्‍यांसह तहसिलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मलकापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यासाठी राजकीय व्यक्तींनी जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आहे. निवडणुक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची राज्यकर्त्यांची तयारी असते. त्याचाच एक भाग म्हणून सध्या बोगस मतदार नोंदणी केली जात असल्याचा आरोप होत आहे.\nनिवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मलकापूर शहरातील मतदार याद्या जाहीर केल्या. मात्र, त्यामध्ये अनेक नावे बोगस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शहरात वास्तव्यास नसलेल्या लोकांची नावे मतदार यादीत असल्याचा आरोप करत त्याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यातच मतदार यादीमधील नावे कमी करणे व नवीन नावांचा यादीत समावेश करण्यासाठी आडीच महिन्यांची मदत देण्यात आली. दरम्यानच्या कालावधीतही अनेकांनी बोगस मतदार नोंदणी केल्याचा आरोप विद्यमान नगरसेवक हणमंतराव जाधव, सूर्यकांत खिलारे, सागर निकम यांनी केला आहे. त्याबाबतही तक्रार त्यांनी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्यासह तहसिलदार राजेंद्र शेळके यांच्याकडे केली आहे.\nरेशनकार्डवर नाव नसतानाही मतदार यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. बी.एल.ओ.चा तसेच शाळेचा बोगस दाखल जोडून मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. राजकीय फायद्यासाठी बी.एल.ओ.ना हाताशी धरून काही लोकांनी मतदार यादीत बोगस नावांचा समावेश केल्याचा आरोपही त्यांनी केला. ऐवढेच काय कराडलगतचया व पाटण तालुक्यातील काही गावांमधील मतदार यादीत नावे असतानाही त्यांची नावे मलकापूरमधील विशेषत: आगाशिवनगरमधील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच बाहेरच्या तालुक्यातील बी.एल.ओ.ना हाताशी धरून तेथील मतदार यादीमध्ये नाव नसल्याचा दाखल घेऊन संबंधिताचे नाव येथील मतदार यादीत समाविष्ठ केल्याचेही प्रकार घडले आहेत. मलकापूरमध्ये नाव नाही किंवा कोणताही पुरावा नसताना अनेक बोगस नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.\nकृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे निलंबित\nसातार्‍याचा पारा १३.९ अंशांवर\nरेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू\nसायबर सेलला ‘पोनि’ची वानवा\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/utsav-star/7utsav/page/136/", "date_download": "2018-11-14T03:25:46Z", "digest": "sha1:VR7FQHJCVJ53AD22WOD42JRIZPKZFIHV", "length": 18830, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "उत्सव | Saamana (सामना) | पृष्ठ 136", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभाजपात माझ्याविरुद्ध कट रचला जातोय – अनिल गोटे\nपु. ल. सन्मान झाकीर हुसेन, पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर\nसिंधुदुर्ग-रत्नागिरीतील मासळीवरील बंदी उठवा, राज्य सरकारचे गोव्याला पत्र\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी…\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nविराट कोहली, जसप्रीत बुमराहने राखले अव्वल स्थान\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nओसाड टेकड्यांवर फुलले नंदनवन\nमेधा पालकर भर दुपारच्या रणरणत्या उन्हात दिसणारी ओसाड टेकडी, त्यातच टेकडीच्या पायथ्यालगत झालेले झोपड्यांचे अतिक्रमण. असं तिचं चित्र, पण गेल्या काही दिवसांत ते पालटले. नजर...\nबोरिवलीच्या उद्यानातील देखणं वैभव\nराजेंद्र बांदेकर बेसुमार जंगलतोड थांबवून जंगलांना संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. वनांचे महत्त्व समजावत वनसंवधर्नाच्या दृष्टीने प्रत्यक्ष...\nचेहरे तसेच, फक्त मुखवट्यांची लढाई\n<< रोखठोक >> संजय राऊत राजकारण एक ‘क्लासिक फिल्म’ आहे असे अमृता प्रीतम यांनी म्हटले आहे. त्याचा अनुभव आता रोजच येतो. ब्रिटिशांनी इतरांना लुटले व...\nमाधुरी महाशब्दे ‘अंदमान’ म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची, देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळय़ा पाण्याची शिक्षा भोगल्याच्या ऐतिहासिक घटनेची स्मृती. पवित्र स्मृतिस्थळ. या स्मृती प्रत्येक...\n<< छोटीशी गोष्ट >> संजीवनी सुतार ‘होळी रे होळी... पुरणाची पोळी...’ टिल्लू अस्वल्या हर्षवायू झाल्यागत ओरडला. त्याच्या आईनं त्याचं ते ओरडणं ऐकलं. ती धावतच गुहेतून बाहेर...\n२००८ मध्ये मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तानातूनच झाला असल्याचा उल्लेख पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महम्मद दुर्राणी यांनी नुकताच केला. खुद्द शासकीय अधिकाऱ्यानेच केलेल्या या...\n‘भोंगऱ्या’च्या साक्षीने आदिवासी बांधवांची होळी\nफाल्गुन महिना सुरू होताच सातपुडा पर्वतराजीला होलिकोत्सवाचे वेध लागतात. रोजगाराच्या निमित्ताने बाहेर पडलेले आदिवासी बंधू-भगिनी आपापल्या गावी परततात. ‘पावरा’ आदिकासींच्या जीवनात होळी या सणाला...\n<< थिजलेल्या संवेदना >> प्रकाश कांबळे पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रात आजही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या हट्टापायी अनेक कळ्या मातेच्या गर्भातच खुडल्या जात आहेत. माणुसकीला काळिमा...\nऑनलाइन खरेदी आणि ग्राहकहित\n<< जागतिक ग्राहक दिन विशेष >> वसुंधरा देवधर आज आपल्या देशात डिजिटल व्यवहारांची वाढ इतक्या प्रचंड वेगाने होते आहे की तिला एकप्रकारची क्रांतीच म्हटले तरी...\n१९७०च्या दशकात अमिताभ बच्चन यांची बॉलीवूडमध्ये अन्यायाविरुद्ध लढणारा Angry young man अशी इमेज तयार झाली होती. त्या इमेज निर्मितीचे जनक होते सलीम-जावेद. त्यांनी अमिताभचे...\nविराट कोहली, जसप्रीत बुमराहने राखले अव्वल स्थान\nभाजपात माझ्याविरुद्ध कट रचला जातोय – अनिल गोटे\nपु. ल. सन्मान झाकीर हुसेन, पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर\nसिंधुदुर्ग-रत्नागिरीतील मासळीवरील बंदी उठवा, राज्य सरकारचे गोव्याला पत्र\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी...\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-nagar-news-deputy-mayor-anil-borude-shivsena-101196", "date_download": "2018-11-14T03:57:23Z", "digest": "sha1:ULQCKZLG44KSQFAJODHOUSICNUPV36MF", "length": 13593, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news nagar news deputy mayor anil borude from shivsena अहमदनगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे | eSakal", "raw_content": "\nअहमदनगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे\nसोमवार, 5 मार्च 2018\nमाजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.\nअहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीतून भाजप, राष्ट्रवादीने माघार घेतल्याने बोरुडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.\nछिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर उपमहपौर निवडण्यासाठी सोमवारी (ता. 5) उपमहापौर निवडणूक घेण्यात आली. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे गट नेते समदखान यांनी उपमहापौर पदाचा अर्ज घेतला होता. तर शिवसेनेकडून अनिल बोरुडे, दीपाली बारस्कर, डॉ. सागर बोरुडे या तिघांनी अर्ज घेतले होते. दरम्यान भाजपने या निवडणुकीत माघार घेतली होती. त्यामुळे शिवसेनेने उपमहापौरपद मिळविण्यासाठी ताकद पणाला लावली. सोमवारी निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीने माघार घेतली. राष्ट्रवादीने उपमहापौर निवडणुकीत घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी या निवडणुकीत माघार घेतल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तसेच राष्ट्रवादी मतदान प्रक्रियेत सहभाग घेणार नाही, अशीही घोषणा पक्षाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.\nजिल्हाधिकारी अभय महाजन हे 10.45 वाजता महापालिकेच्या सभागृहात दाखल झाले. त्यांनी सभागृहातून पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरु झाली. या निवडणुकीतून इतर सर्व इच्छुकांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे नगरसेवक अनिल बोरुडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.\nउपमहापौर निवडणुकीत भाजपचा दिलीप गांधी गट तटस्थ राहीला तर काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच गांधी गटाचे पाच नगरसेवक सभेला गैरहजर राहिले. भाजपचे बाबा वाकळे, उषा नलावडे, दत्ता कावरे यांनी शिवसेनेला साथ देत मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\nचव्हाण आणि पाटील यांच्याकडून अरुणा ढेरे यांना शुभेच्छा\nकऱ्हाड : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4163", "date_download": "2018-11-14T02:35:41Z", "digest": "sha1:XZM77HH5EET7YQJFT6CKL3DI6SKW3XBM", "length": 9845, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "‘मराठा आरक्षणासाठी क्रांती मोर्चा होणार आक्रमक’", "raw_content": "\n‘मराठा आरक्षणासाठी क्रांती मोर्चा होणार आक्रमक’\nमराठा आरक्षणासाठी दिवाळीनंतर सकल मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुंबई : मराठा आरक्षणासाठी दिवाळीनंतर सकल मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील आंदोलन राज्यव्यापी असले, तरी त्याचा रोख मुंबई असेल, अशी माहिती मंगळवारी सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक निशांत सकपाळ यांनी दिली.\nसकपाळ म्हणाले की, २ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात क्रांती मोर्चाचे बेमुदत उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी ज्या युवकांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या घरात सरकारविरोधात काळी दिवाळी साजरी होत आहे. म्हणून क्रांती मोर्चाही यंदा काळी दिवाळी साजरी करत आहे.\nमराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितल्याने, तोपर्यंत बेमुदत उपोषणाद्वारे इतर मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत पाच आंदोलकांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात भरती करावे लागले. मात्र, ढिम्म सरकार मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहात आहे. याचे परिणाम सरकारला दिवाळीनंतर भोगावे लागतील, असा इशाराही सकपाळ यांनी दिला आहे.\nसमन्वयक प्राध्यापक संभाजी पाटील म्हणाले की, सरकारने मराठा समाजातील काही समन्वयकांना हाताशी घेऊन आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरनंतर विविध ठिकाणी आंदोलनांची घोषणा केली जात आहे.\nमुंबईमध्ये निर्णायक आंदोलन होऊ नये, म्हणून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे हे षडयंत्र आहे. मात्र, आरक्षण आणि इतर मागण्यांची पूर्तता होत नसल्याने, आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडलेला ग्रामीण भागातील मराठा समाज दिवाळीनंतर मुंबईत एकवटेल. व्यूहरचना आखली जात असून दिवाळीनंतर मुंबईत मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक भूमिकेत दिसेल.\nआर्थिक विवंचनेत सापडलेला शेतकरी सरकारी योजनांअभावी होरपळत आहे. म्हणूनच गुराढोरांसह आणि शेती साहित्य घेऊनच १५ नोव्हेंबरनंतर मराठा शेतकरी आणि शेतमजूर मुंबईवर धडक देईल, असे सकल मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-marathi-mumbai-land-news-777448/", "date_download": "2018-11-14T03:01:11Z", "digest": "sha1:HXHS6HDFVDMOC4C5CTIZGBIS2PYUZGAZ", "length": 8718, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठी माणसांचं अस्तित्व मुंबईतून पुसून टाकण्याचा सरकारचा डाव - राज ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठी माणसांचं अस्तित्व मुंबईतून पुसून टाकण्याचा सरकारचा डाव – राज ठाकरे\nमुंबई : सध्या मनसेचा एक – एक शिलेदार पक्षाला जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षात प्रवेश करतोय. राज ठाकरे यांच्यापुढे आता आपले कार्यकर्ते सांभाळण्याचं मोठं आव्हान निर्मान झालायं. दरम्यान मनसेला एकापोठोपाठ एक लागत असलेल्या धक्क्यातून सावरत राज ठाकरे यांनी, पुन्हा एकदा मराठी अस्मितेला हात घातला आहे.\nमराठी माणसांचं अस्तित्व मुंबईतून पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. मुंबईतलं मराठी माणसांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. इंच इंच विकू हेच राज्य कर्त्यांचं धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली. मुंबईतल्या वांद्रा इथं असलेल्या शासकीय वसाहतीला त्यांनी भेट आणि लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. पुनर्विकासासाठी इथल्या नागरिकांना घरं सोडायला राज्य सरकार सांगत आहे. इथल्या नागरिकांचा त्याला विरोध आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे इथं आले होते.\nया वसाहतीतल्या मराठी माणसांना हुसकावून लावत तिथे परप्रांतियांना वसवण्याचा डाव असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. इंच इंच विकू हे राज्यकर्त्यांचे धोरण आहे. परप्रांतियांच्या झोपडपट्ट्या वसवायच्या आणि नंतर त्यांना हक्कांची घरं द्यायची आणि इथल्या मराठी माणसांना बेघर करायचं हा राज्यकर्त्यांचा डाव असल्याची टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.\nशिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी व्हावी – राज ठाकरे\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये…\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2548/by-subject/14/18863", "date_download": "2018-11-14T03:40:37Z", "digest": "sha1:LXG5TFIZBXSY2ELGJW2W3CTMFOIG73ZK", "length": 2999, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Couscous | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र /पाककृती आणि आहारशास्त्र विषयवार यादी /शब्दखुणा /Couscous\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-municipal-approved-members-bjp-106039", "date_download": "2018-11-14T03:13:48Z", "digest": "sha1:HRSCU2M3OJFJ5CD574FTOAJPYMGUBIBC", "length": 13514, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news municipal Approved members BJP स्वीकृत सदस्य भाजपचेच? | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 मार्च 2018\nराजकारणाशी संबंध नसलेल्या अभ्यासू व्यक्तीची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती करणे, यापूर्वी राष्ट्रवादीने टाळले. मात्र, पारदर्शकतेची भाषा करणाऱ्या भाजपने आता कायद्याची बूज राखावी ही अपेक्षा आहे.\n- मानव कांबळे, अध्यक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती\nपिंपरी - महापालिका प्रभाग समिती स्वीकृत सदस्य निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, २६ एप्रिलपर्यंत ती चालणार आहे. आठही प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व असल्याने त्यांच्याच कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. एका समितीवर तीन याप्रमाणे २४ जणांची सदस्यपदी निवड होवू शकते.\nमहापालिकेची सत्ता भाजपच्या हाती येऊन फेब्रुवारीत एक वर्ष पूर्ण झाले. निवडणूक काळात माघार घेण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांना प्रभागांवरील ‘स्वीकृत’चे आमिष दाखविले होते. आता प्रभाग समिती स्वीकृत सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने भाजप कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, स्वीकृत सदस्यपदासाठी होणारी भाऊगर्दी लक्षात घेऊन नावे शेवटच्या दिवसापर्यंत गुलदस्तात ठेवण्याचे धोरण आहे.\nप्रभाग समित्यांना महापालिका राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान आहे. समित्यांमध्ये महत्त्वाचे निर्णय होत असल्याने व दैनंदिन प्रश्‍नांना न्याय देणे शक्‍य असल्याने राजकीयदृष्ट्याही त्यांचे महत्त्व वाढले आहे.\nप्रत्येक प्रभाग समितीसाठी आलेल्या अर्जांमधून पक्षाशी अथवा राजकारणाशी संबंधित नसलेल्या स्वयंसेवी संस्थांचे तीन प्रतिनिधी निवडणे अपेक्षित असते. निवडणुकीत जे निवडून येऊ शकत नाहीत, मात्र ज्यांच्या ज्ञानाचा निर्णय घेताना व धोरण ठरविताना समाजाला उपयोग होईल.\nअभ्यासू व्यक्तींऐवजी नाराज कार्यकर्त्यांनाच पदावर संधी दिली जाते. त्यांचे जणू हे पुनर्वसन केंद्रच झाले आहे. यामुळे मूळ हेतूला हरताळ फासला जातो आहे. किमान सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग अशा क्षेत्रांतील अभ्यासू व्यक्तींना संधी दिली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आयुक्तांकडून एका अधिकाऱ्याला समितीवर प्राधिकृत केले जाते.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nअंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-14T03:43:25Z", "digest": "sha1:HCOSNPKG64URJNNWVUJXG3I3LKVOJFGN", "length": 6318, "nlines": 49, "source_domain": "2know.in", "title": "स्मार्टफोन | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआज मी स्मार्टफोनवर ‘मराठी टाईप करण्याची’ नव्हे, तर प्रत्यक्ष ‘मराठी लिहिण्याची’ ‘प्रचंड’ सोपी पद्धत सांगणार आहे स्मार्टफोनवर मराठी लिहिणे सहजशक्य झाल्याने मराठीच्या …\nस्क्रिनशॉट घेण्याची सोपी पद्धत\nकाल मी फेसबुक पेजवर ‘स्क्रिनशॉट’ म्हणजे काय ते सांगितलं. तेंव्हा अपेक्षेप्रमाणे ‘स्क्रिनशॉट कसा काढायचा ते सांगितलं. तेंव्हा अपेक्षेप्रमाणे ‘स्क्रिनशॉट कसा काढायचा’ हा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल स्वतंत्र …\nपॉवर बटणशिवाय फोन लॉक-अनलॉक\nस्मार्टफोन लॉक-अनलॉक करायचा असेल, तर आपण ‘पॉवर’ बटणचा वापर करतो. पण जर हेच बटण बिघडले असेल, तर काय करणार माझ्या स्मार्टफोनबाबतही काहीसे …\n‘स्मार्टफोन घेतला तेंव्हा तो अगदी नीट चालत होता, पण आता तो हँग होतोय, संथ गतीने चालतोय’; ही काही फार वेगळी आणि विशेष …\nस्मार्टफोनच्या मेमरीचा स्मार्ट वापर\nस्मार्टफोनवर एखादा अनुप्रयोग स्थापित (App Install) करण्यासाठी स्मार्टफोनची इंटरनल मेमरी उपयोगात आणली जाते. आपण जितके अधिक अनुप्रयोग स्थापित कराल, तितका इंटरनल मेमरीचा अधिकाधिक …\nस्मार्टफोनच्या बॅटरीची बचत करणे\nआपल्या स्मार्टफोनची बॅटरी लगेच उतरते अशी अनेक लोकांची तक्रार असते. स्मार्टफोनला आपली स्मार्ट कामे करण्यासाठी अधिक उर्जेची गरज भासते हे अगदी खरं …\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\nआपला मोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा ते आपण मागच्या लेखात पाहिलं. वाय-फाय म्हणजे काय ते आपण मागच्या लेखात पाहिलं. वाय-फाय म्हणजे काय ते देखील आपण त्या लेखात थोडक्यात पाहिलं. आपल्या घरात …\n‘फोन’वरुन ‘फोन’वर मोफत कॉल\nआजचा हा लेख म्हणजे स्वत कॉल दरांची हमी देणार्‍या सेवांविषयी नाहीये, तर हा लेख इंटरनेटचा अधिकाधिक उपयोग करुन घेण्याविषयी आहे. मोबाईल फोनवरुन …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/golewadi-election-news-koregaon/", "date_download": "2018-11-14T02:23:38Z", "digest": "sha1:5C4EMZMLA6EGB2MMQDPT323GMGYAZZ6K", "length": 22545, "nlines": 233, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "कोरेगावच्या बरोबरीने गोळेवाडीचा विकास साधणार : राजाभाऊ बर्गे - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा कोरेगाव कोरेगावच्या बरोबरीने गोळेवाडीचा विकास साधणार : राजाभाऊ बर्गे\nकोरेगावच्या बरोबरीने गोळेवाडीचा विकास साधणार : राजाभाऊ बर्गे\nकोरेगाव: कोरेगाव शहराचा एक भाग असलेल्या मात्र तांत्रिकदृष्ट्या नगरपंचायतीच्या स्थापनेमुळे गोळेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेलेल्या परिसराचा विकास कोरेगावच्या बरोबरीने साधणार आहे. त्यांना विकासकामांमध्ये निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी दिली.\nगोळेवाडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सौ. सुनंदा गौतम काकडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे व नगरसेवक महेश बर्गे यांची भेट घेतली. सौ. काकडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यावेळी बर्गे बोलत होते. गोळेवाडीचे माजी सरपंच सतीश गोळे, विद्यमान सदस्य गणेश गोळे, सुनिता घाडगे, सामाजिक कार्यकर्ते गौतम काकडे, अनिल बाबर, बापूसाहेब जाधव व नगरपंचायतीचे अधीक्षक अजित बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nराजाभाऊ बर्गे पुढे म्हणाले, कोरेगाव ग्रामपंचायत असताना बागलकोट, कुमठेङ्गाटा, भवानीनगर, सदगुरुनगर हा शहराचा एक भाग होता. नगरपंचायतीची स्थापना करत असताना शासनाने तांत्रिक बाब म्हणून हा भाग शहरातून वगळला आणि तो गोळेवाडी ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ठ केला. शासनस्तरावर ही तांत्रिक बाब असली तरी या भागातील जनतेची नाळ कोरेगावबरोबर जोडली गेलेली आहे. त्यांना आज देखील आम्ही मूलभूत सुविधा पुरवत असून, नगरसेवक महेश बर्गे हे या परिसराचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या विभागाच्या विकासाची जबाबदारी उचललेली असून, त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. या परिसराचे योगदान कधीही विसरले जाणार नाही. त्यांना शहराचाच एक घटक म्हणून गणले जाईल आणि विकासकामांमध्ये निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही बर्गे यांनी स्पष्ट केले.\nमहेश बर्गे म्हणाले, त्रिशंकु परिसर तयार झाल्यानंतर हा परिसर नगरपंचायत हद्दीत समाविष्ठ व्हावा, म्हणून शासनस्तरावर खूप प्रयत्न केले. बागलकोट, कुमठेङ्गाटा, भवानीनगर, सदगुरुनगर परिसराचा सर्वागिण विकास साधण्याची जबाबदारी उचललेली असून, तीन्ही ग्रामपंचायत सदस्य एकजीवाने काम करतील, असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी सतीश गोळे व सुनंदा काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. बापूसाहेब जाधव यांनी आभार मानले. यावेळी राहूल काकडे, नरेश बर्गे, सतीश घाडगे, रुपेश गोळे, अक्षय पवार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.\nPrevious Newsशिवशक्ती (मुंबई) व सतेज (बाणेर) नगराध्यक्ष चषकाचे मानकरी ; महिला गटात सातारच्या शिवाजी उदय मंडळाला उपविजेतेपदावर समाधान\nNext Newsविरोधकांनी फक्त स्वत:चे खिसे भरले : रमेश पाटील\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nमराठा क्रांती मोर्चासाठी वाहन पार्किंगचे चोख नियोजन: पाटील\nदाभोळकर आणि त्यांच्या न्यासावर झालेल्या आरोपांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेऊ : नगराध्यक्षा कदम\nसातार्‍यात 20 प्रभागातून 238 उमेदवार व नगराध्यक्षपदासाठी 11 उमेदवार रिंगणात\nपाचगणीत संततधार, वाहतूक ठप्प..\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/musical-instruments-accessories/unbranded+musical-instruments-accessories-price-list.html", "date_download": "2018-11-14T03:29:55Z", "digest": "sha1:7EYUN2VYEBZ6AG4P2N7CW5HKRD3GEXEF", "length": 8435, "nlines": 109, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "उंब्रन्डेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस किंमत India मध्ये 14 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nउंब्रन्डेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस Indiaकिंमत\nIndia 2018 उंब्रन्डेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nउंब्रन्डेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस दर India मध्ये 14 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 7 एकूण उंब्रन्डेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन यामाहा डिजिटल पियानो P १०५ब आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Ebay, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Amazon सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी उंब्रन्डेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस\nकिंमत उंब्रन्डेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन रोलँड हँड 3 V ड्रम लिट Rs. 79,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.495 येथे आपल्याला टॉपिकस एंटरटेनमेंट इन्स्टंट प्ले गिटार उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 7 उत्पादने\nशीर्ष 10उंब्रन्डेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस\nताज्याउंब्रन्डेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस\nपेलवेय पण 6 उब ४क्सलर इनपुट नॉन पॉवर मिक्सर\nयामाहा डिजिटल पियानो P १०५ब\nकॅसिओ कंटक 240 इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड\nरोलँड कबे लत रद्द गिटार ऍम्प्लिफायर\nटॉपिकस एंटरटेनमेंट इन्स्टंट प्ले गिटार\nरोलँड हँड 3 V ड्रम लिट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/the-citizens-of-koyana-society-and-vilaspur-are-deprived-of-basic-facilities/", "date_download": "2018-11-14T02:48:51Z", "digest": "sha1:2PKNM7DUPAQEHHM7YCCRAJXAAFFXHOAA", "length": 22441, "nlines": 233, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "कोयना सोसायटी व विलासपूरमधील नागरिक मुलभूत सुविधेपासून वंचित - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी कोयना सोसायटी व विलासपूरमधील नागरिक मुलभूत सुविधेपासून वंचित\nकोयना सोसायटी व विलासपूरमधील नागरिक मुलभूत सुविधेपासून वंचित\nजागोजागी कचर्‍याचे ढिग, दुर्गंधीने नागरिक हैराण, खराब रस्ता डाबरीकरणाच्या प्रतिक्षेत\nसाताराः सातारा शहरानजीक वसलेले कोयना सन्मित्र सोसायटी व विलासपूरमधील नागरिक अनेक दिवसापासून मुलभूत सुविधेची मागणी करत आहेत. परंतू त्याकडे संबंधीत विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे त्याचा नाहक त्रास स्थानिक रहिवासाना होत आहे. अनेक दिवसापासून या भागातले रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यावरुन नागरिकाना व वाहनचालकाना प्रवास करणे धोक्याचे ठरु लागले आहे. खराब रस्त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या डाबरीकरणाच्या प्रतिक्षेत असलेला या रस्तावर गेल्या अनेक दिवसापासून नुसतीच खड्डी येवून पडली आहे. तसेच जगदेव कार्नर ते पोलीस वसाहतीपर्यंतच्या रस्त्याकडेला असलेल्या खाब्यावरील दिवे बंद असल्याने या भागातील नागरिकाना रात्रीअपरात्री प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. त्याच या परिसरात वादळाने एक मोठा वृक्ष एका इमारतीवर पडलेला असून ते अद्यापही हटवला नाही. नागरिकाच्या नागरी समस्येकडे लक्ष पुरविणे गरजेचे असताना येथील संबंधीत यंत्रणा निष्क्रिय ठरत असलेचे दिसून येते आहे. या परिसरात पुर्ण अंधार असल्याने घरफोडीचे प्रमाण वाढलेले आहे. परिसरातील वाढती वसाहत पाहाता या ठिकाणी सुरक्षिततेची दक्षता घेण्याबरोबर नागरी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. परिसरातील वाढत्या लोकसंख्या पाहाता या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय दूर होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मुलभूत प्रश्‍नाना प्राधान्यक्रम देण्यासाठी खा. श्रीमत छत्रपती उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यानी पुढाकार घ्यावा अशी नागरिकामधून मागणी होत आहे.\nडोगराकडेला वसलेला या भागात सध्या बिबटयाचा वावर आहे. नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून परिसरातील विद्युत खंबावरील दिवे रात्रीच्या वेळी चालू असणे अत्यंत गरजेचे आहे. कोयना सोसायटी व विलासपूरमधील नागरिक नागरी सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत. रस्ता, पाणी, लाईट या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी संबंधीत यंत्रणेने पुढाकार घेणे आवश्यक आहे.\nकॅप्शन-कोयना सोसायटी व विलासपूर येथील झालेला खराब रस्ता, रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा\nPrevious Newsशिवछत्रपतींच्या आदर्शाने कार्यरत राहा : भिडे गुरुजी\nNext Newsअनाधिकृत बांधकामांना मेढा नगरपंचायतीचा दणका\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\n१५ ऑगस्टला सगळीकडे होणार जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते ध्वजारोहण ; या...\nमायक्रो फायनान्सकडील महिलांच्या कर्जमाफीसाठी रान उठवणार : संदीपदादा मोझर ; मनसेच्या...\nबनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीवर वारस नोंद; मंडलाधिकारी, तलाठ्यासह पाच जणांवर गुन्हा...\nकवितेला, भावना व रचना असावी : बापुसाहेब जाधव\nमाणदेश महोत्सव परंपरेचे म्हणजे जिवंत : दर्शन माजी न्या. धर्माधिकारी यांचे...\nराष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा घाट\nसाता-यात 28 जानेवारीला सातारा हिल सायक्लोथॉनचे आयोजन ; 55 कि.मी. आणि...\nसातारा जिल्हा हा शौर्य आणि निष्ठेचा गड ; जागतिक शांतीदूत श्री श्री...\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T03:42:47Z", "digest": "sha1:VSODJ23SP6ELBJ3RKXLVT37VDMLGNCIL", "length": 20344, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आम्ही जिल्ह्याच्या कारभारणी (भाग- १ ) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआम्ही जिल्ह्याच्या कारभारणी (भाग- १ )\nएक काळ असा होता की, राजकारण हे फक्त पुरुषांचेच क्षेत्र गृहीत धरले जात होते. तिथे महिलांना वाव नाही, संधी नाही व ते पेलवणारही नाही, असा समज होता. परंतु, महिला आरक्षणाने संधी तर दिलीच; महिलांनी कर्तृत्व सिद्ध करत राजकारणात स्थानही निश्‍चित केले. ते पुरुषी छायेतून काढून स्वतंत्रही केले. महिलांनी त्यांच्या स्वयंनिर्णय क्षमतेचा आदर्शही निर्माण केला. दिग्गज पुरुष राजकारण्यांच्या तुलनेत महिलांचे दिग्गज असणे, कुठेही कमी नाही याची प्रचिती देशाने उच्चपदस्थ राजकीय महिलांच्या माध्यमातून घेतली आहे. त्यांच्या वाटचालीचा आदर्श नव्याने राजकारणात येणाऱ्यांसाठी पथदर्शी आहे.\nआयर्न लेडी म्हणून ओळखल्या गेलेल्या स्व. इंदिरा गांधी भारतीय राजकीय इतिहासातील स्वतंत्र अध्याय होता. तर, देशाचे राष्ट्रपती हे सर्वोच्च पद समर्थपणे पेलणाऱ्या प्रतिभा पाटील महिला राजकीय प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कार ठरला. देशपातळीवर अशा प्रकारे महिलांनी ज्या काळात आपल्या पाउलखुणा उमटवल्या तेव्हा आजच्या इतकी स्वतंत्रता महिलांना नव्हती. परंतु, आता दिवसेंदिवस महिलांच्या क्षमतेला पुरुष समजू लागला आहे. परंतु, पुरुषांच्या मान्यतेची गरज महिलांच्या राजकीय वाटचालीला नाही, हे महिलांनी आपल्या कार्यक्षमतेने दाखवून दिले आहे. नगर जिल्ह्यातही राजकीय पटलावर महिला आता कारभारणी म्हणून उत्तुंग काम करीत आहेत.\nजिल्ह्याच्या विकासात प्रामाणिक व सचोटीने भर घालणाऱ्या महिला या जिल्ह्याचे भूषण आहेत. नगरच्या लोकल बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा हिराबाई भापकर व पहिल्या नगरसेविका ज्योत्स्ना त्रिभुवन यांच्यानंतर तब्बल तीन दशकानंतर महिला राजकारणात दिसू लागल्या. आता तर किल्लेदार ठरलेल्या नेत्यांच्या पुढील राजकारणाची वाटचालच “कारभारणी’ ठरू लागल्या आहेत. शालिनीताई विखे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, डॉ. उषाताई तनपुरे, सुनीता गडाख, अनुराधा नागवडे, दुर्गा तांबे, अनुराधा आदिक यांनी जिल्हा, तालुका अन्‌ शहरावर आपली कमांड ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांपाठोपाठ विधानसभा व लोकसभेसाठी आता या कारभारणी दावेदार ठरल्या आहेत.\nवक्‍तृत्वाच्या बळावर अनेक राजकारण्यांनी मैदान मारले आहे. संयम, चिकाटी, जिद्द, धीर धरून काम करण्याची क्षमता राजकारण्यांना परिपूर्ण बनवते. जोडीला दूरदृष्टी, धोरणात्मक निर्णयाची क्षमता आणि समाजाचे मानस ओळखण्याची कला अवगत असावी लागते. विलक्षण स्मरणशक्ती आणि वाणीतील गोडवा हे तर भांडवलच. कार्यकर्ता कितीही वर्षांनी भेटू द्या, जुन्या ओळखीच्या आपुलकीने त्याचे नाव घेत चौकशी केली की त्याच्या अंगावर मूठभर मांस चढते. आपला नेता आपल्याला विसरलेला नाही व चारचौघात नावानिशी ओळख दाखवतो, ही भावनाच कार्यकर्त्याला भाराऊन टाकते. अर्थात, सत्तेच्या धुंदीत असताना कार्यकर्त्यांना विसरणारे आणि निवडणुका जवळ आल्यावर खांद्यावर हात टाकत घरोघरी हात जोडणारे यांची वर्गवारी आता सूज्ञ कार्यकर्ता करू शकतो.\nअनेक नेते ज्यांनी सत्तेची फळे चाखायला सुरुवात केली, की ज्यांच्या कष्टाने ही फळे वाट्याला आली त्यांना विसरून गेल्याची उदाहरणेही आहेत. अशा नेत्यांशी बांधिलकी मानून थांबायला आता कार्यकर्ताही तयार नसतो. याउलट ज्या नेत्यांनी राजकारणात उच्चपदावर असूनही कार्यकर्त्याशी असलेला जुना सुसंवाद कमी होऊ दिला नाही त्याच्यासाठी कार्यकर्ता जाण ठेऊन धावाधाव करतो. परंतु, तरीही बदलत्या स्थितीत कार्यकर्त्याशी जवळीक ही एक तारेवरची कसरत बनते. पुरुष राजकारण्यांना हे करताना अधिक कसरत करावी लागते. त्यामुळे संबंधातील सातत्याला मर्यादाही पडू शकतात. परंतु, याबाबत राजकारणातील महिला सर्वांशी समान अंतर राखून कार्यकर्ता सांभाळू शकतात.\nखरे तर या सर्वांचा योग्य वापर करता येणे कौशल्य असते. अनेक कठीण प्रसंगात हे कूटनीतिक कौशल्य पणाला लागले की नेते ताऊन सुलाखून निघतात आणि त्यांची धीरोदात्त नायक अशी प्रतिमा पुढे येत जाते. अर्थात, हे पुरुषी वर्चस्वाचेच असल्याचे गृहीत धरले गेलेले. महिलांना हे सर्व जमणार नाही, अशी पुरुषी भावना. त्यामुळे एक तर महिलांना संधी देण्याची तयारी नव्हती; दिली तर त्यांच्या अधिकार कार्याचा वापर पुरुषांनीच करायचा अशी स्थिती. अर्थात, आजही यात फार बदल झाला नसला तरी पुरुषांनी महिलांना दिलेल्या संधीत त्यांच्या बरोबरीने काम केले तर समाजालाही आज त्याची हरकत नाही.\nअनुभवाने परिपूर्ण होणाऱ्या महिलांनी स्वयंपूर्णतेने सत्तास्थाने सांभाळल्याची नगर जिल्ह्यातील उदाहरणे महिलांच्या कर्तृत्वाची अनुभूती देणारी आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातही धीरोदात्त नायकत्व सिद्ध करणाऱ्या महिलांची सरशी होत आहे. आज जिल्ह्याच्या राजकारणात महिला आपले वर्चस्व सिद्ध करीत आहेत. त्यांची ओळख केवळ तालुक्‍यापुरती नाही तर जिल्ह्यात त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून देशपातळीवर जिल्ह्याचे नाव नेण्याचे काम शालिनीताई विखे यांनी केले. ज्या निधीवर जिल्हा परिषदेचा अधिकार होता, पण राज्य सरकारकडून तो देण्यास टाळाटाळ होत होती तो निधी विखे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना मिळाला.\nस्वच्छ भारत अभियानात संगमनेर शहराचे नाव देशात पहिल्या दहा क्रमांकामध्ये देण्याची कामगिरी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केली. दिवस-रात्र शहर स्वच्छतेचा ध्यास घेऊन शहराची वेगळी ओळख देशात निर्माण केली. केवळ तालुक्‍याचा नाही तर जवळच्या तालुक्‍यांना हक्‍काचे पाणी मिळावे म्हणून आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे धरणाचे पाणी आणण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला. या कारभारणींबरोबरच आज गावपातळीवर देखील 50 टक्‍के आरक्षणाच्या माध्यमातून महिला गावाचा गाडा प्रभावीपणे चालवत आहेत. अर्थात, पतीदेवाचा हस्तक्षेप होतो पण काही गावांमध्ये महिला स्वतंत्रपणे कारभार करीत आहेत.\nझेडपीच्या माध्यमातून दक्षिणेकडे लक्ष जिल्ह्याच्या राजकारणात विखे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. स्व. बाळासाहेब विखे यांच्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि आता डॉ. सुजय विखे. एवढ्यावर हे कुटुंब थांबले नाही, तर या कुटुंबातील महिलादेखील आता राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. शालिनीताई विखे 2007 पासून जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आल्या. सलग पाच वर्षे अध्यक्ष राहिल्यानंतर पाच वर्षांनंतर पुन्हा त्या या पदावर विराजमान झाल्या आहेत.\nत्यांना माहेरी व सासरी दोन्हीकडे राजकारणाचे बाळकडू मिळाले होते. असे असले तरी घरात राजकीय वर्दळ व वातावरण असणे आणि स्वतः राजकारणात असणे या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत. शालिनीताई यांना वडील नामदेवराव परजणे यांच्या रूपाने माहेरी राजकीय बाराखडीची ओळख झाली होती. तर, सासरी विखे घराणे म्हणजे राजकारण व समाजकारणाची कार्यशाळाच. 2007 ते 2012 यादरम्यानचा पंचवार्षिक कालावधी त्यांनी पूर्ण करताना पहिल्या वर्षातच जिल्हा परिषदेतील बारकावे आत्मसात केले. त्यामुळेच त्यांच्या निर्णयात आज स्वयंपूर्णता दिसते. असे असले तरी राजकारणातील दिग्गज राधाकृष्ण यांनी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअहमदनगर आवृत्ती वर्धापनदिन विशेष\nPrevious articleखासदार रेखा यांच्या जागेसाठी अक्षय कुमारसह अनेक कलाकारांची चर्चा\nNext article‘सोनू के टीटू की स्वीटी’ ने जमवला १०० कोटींचा गल्ला\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग २)\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग १)\nआजचा युवक कसा असावा…\nमहिला स्वातंत्र्याची पहाट उगवावी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/m-karunanidhi-passes-away/", "date_download": "2018-11-14T03:32:57Z", "digest": "sha1:REFQ3IM6ZAKNPT54RWLZEHPGXEZJHVS5", "length": 8581, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "द्रमुक प्रमुख एम. करूणानिधी काळाच्या पडद्याआड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nद्रमुक प्रमुख एम. करूणानिधी काळाच्या पडद्याआड\nचेन्नई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे चेन्नईतील कावेरी रुग्णालयात आज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. करुणानिधी यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणातील एक मातब्बर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.\nगेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. करुणानिधी यांनी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यापासून रूग्णालयाबाहेर त्यांचे चाहते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.\nकरूणानिधी यांना मुत्रपींडाचाही त्रास होता. शनिवारपासून कावेरी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.तामिळ संस्कृती आणि द्रविडी अभिमान यावर द्रमुकची पायाभरणी झाली. पण हिंदीविरोधी आंदोलनाने पक्षाला राष्ट्रीय राजकारणात ओळख दिली. केवळ सामाजिक कार्यामध्ये समाधान मानणाऱ्या पक्षाला १९५६च्या सुमारास लोकाग्रहास्तव निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरावे लागले.\n१९६७ मध्ये पक्ष बहुमताने सत्तेवर निवडून आला आणि दोन वर्षातच करुणानिधी मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकच्या सरकारने कमाल जमीन धारणा कायदा, विद्यार्थ्यांसाठी माध्यान्य भोजनाची योजना भक्कम करणे असे काही महत्त्वाचे निर्णय घेऊन तामिळनाडूच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल खरेदीचे तपशील…\nटीम महाराष्ट्र देशा- राफेल विमानाच्या खरेदी घोटाळ्यावरील वादाने राजकीय वळण घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/plastic-ban-decision/", "date_download": "2018-11-14T03:23:18Z", "digest": "sha1:YFHBYD5OY2IUPDHURRABOQSDEZEFACND", "length": 14617, "nlines": 115, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्लास्टिक बंदीचा निर्णय लोकाभिमुख - रामदास कदम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nप्लास्टिक बंदीचा निर्णय लोकाभिमुख – रामदास कदम\nमुंबई : शासनाने प्लास्टिक बंदीचा लोकाभिमुख निर्णय घेतला असून हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या फायद्याचाच असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात सांगितले.\nश्री. कदम म्हणाले, प्लास्टिक बंदी संदर्भात गेल्या ९ महिन्यांपासून विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे. जनतेचे आणि व्यापाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडविलेले आहेत. बिस्किट, वेफर्स, बेकरी पदार्थ हे प्लास्टिकच्या वेस्टनात दिले जातात. आज त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध नाही. त्यांना अशा प्लास्टिकचे रिसायकलिंग कसे करणार, याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. उत्पादनाच्या ठिकाणी वस्तू पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक – जसे हस्त-गृह उद्योगांकडून होणारे पॅकेजिंग व ब्रॅन्डेड पॅकेजिंगकरिता उत्पादकांद्वारे वापरण्यात येणारे प्लास्टिक यावर बंदी नाही. पॉलिथिन, नॉनओव्हन पिशव्यावर बंदी असून त्याचे उत्पादन थांबविण्याच्या सूचना उत्पादकांना दिल्या आहेत. प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत अनेक संस्था, सेलिब्रिटींनी केले असून आज मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.\n‘तो’ आरोपी माझा सुरक्षारक्षक नाही; निलंगेकरांचा खुलासा\nगणपती उत्सव, लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सजावटीसाठी थर्माकोलचा वापर होतो. थर्माकोलचे विघटन होत नसल्याने त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होत आहेत, म्हणून थर्माकोलवर बंदी घातलेली आहे. तरीही गणपती उत्सवासाठी थर्माकोल वापरावर तात्पुरती परवानगी देण्याबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल, असेही श्री. कदम यांनी यावेळी सांगितले.\nप्लास्टिक कारखान्यातील कामगारांबाबत श्री. कदम म्हणाले, प्लास्टिक बंदी ही आज केलेली नाही. गेल्या ९ महिन्यांपासून प्लास्टिक उत्पादकांना याची जाणीव करुन देण्यात आली आहे. मधल्या काळात पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांचीच होती. प्लास्टिकच्या वस्तू, कॅरीबॅग बाजारात मिळू नये म्हणून अशा कारखान्यांवर, गोडाऊनवर धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. या मोहिमेद्वारे सर्वसामान्य माणसाला वेठीस धरण्याचा हेतू नाही. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी प्लास्टिक बंदी आहे. नागरिकांनी कापडी पिशव्यांना प्राधान्य देऊन शासनाला सहकार्य करण्याचे आवानही श्री.कदम यांनी यावेळी केले.\nएकनाथ खडसेंनी दिला आठ दिवसांचा वेळ ; अन्यथा बसणार उपोषणाला…\nखालील गोष्टींवर बंदी आहे\n१. प्लास्टिक पासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या (हॅन्डल असलेल्या व नसलेल्या)\n२. थर्माकोल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या व फेकाव्या लागणाऱ्या वस्तू, उदा. ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, वाटी, चमचे.\n३. हॉटेलमध्ये अन्नपदार्थ विक्रीसाठी वापरण्यात येणारी व एकदाच वापरुन फेकून देण्यात येणारी भांडी, स्ट्रॉ (प्लास्टिकचा)\n४. द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरले जाणारे पाऊच उदा.पिण्याचे पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पॅक कप्स किंवा पाऊच.\n५. प्लास्टिक व थर्माकोलची सजावट\nखालील गोष्टींवर बंदी नाही\n१. औषधांच्या वेष्टणांसाठी व वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे प्लास्टिक उदा. सिरप बॉटल, गोळ्यांच्या बॉटल आदी.\n२. वन व फलोत्पादन, कृषी व घनकचरा हाताळण्यासाठी तसेच रोपवाटिकांसाठी कंपोस्टेबल प्लास्टिक पिशवी.\n३. निर्यातीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक.\n४. उत्पादनाच्या ठिकाणी उत्पादित वस्तूंच्या वापरासाठी वापरले जाणारे प्लास्टिक वेस्टन अथवा प्लास्टिकचे आवरण.\n५. दुधाच्या पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीची प्लास्टिक पिशवी.\n६. पेट बॉटल, रेन कोट, प्लास्टिक शूज, फाईल कव्हर, प्लास्टिक चष्मा, फ्लेक्स, ग्लोज, टोपी.\n७. थर्माकोल बॉक्स, थर्माकोल पॅकेजिंग, ओव्हन गोणी, पिशवी, घरावर-छतावर वापरले जाणारे प्लास्टिक शिट.\n८. उत्पादनाच्या ठिकाणी केले जाणारे प्लास्टिकचे पॅकेजिंग जसे पाव, बिस्कीट, बेकरी उत्पादने, हस्तगृह उद्योगाच्या ठिकाणी पदार्थावर किंवा वस्तूंवर केले जाणारे प्लास्टिकचे पॅकेजिंग.\nप्लास्टिक विक्रीवर बंदीच्या निषेधार्थ विक्रेत्यांचा दुकान बेमुदत बंदचा निर्णय\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचा पाठींबा\nटीम महाराष्ट्र देशा : ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला…\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/elphinstone-curry-road-bridg-completed-by-20th-february/articleshow/62919577.cms", "date_download": "2018-11-14T03:45:24Z", "digest": "sha1:YZJTMZE2UEIXHI6HWPFWXGCRMPPTLXFF", "length": 12607, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: elphinstone, curry road bridg completed by 20th february - एल्फिन्स्टन, करीरोड पूल २० फेब्रुवारीपर्यंत पूर्णत्वास | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nएल्फिन्स्टन, करीरोड पूल २० फेब्रुवारीपर्यंत पूर्णत्वास\nलष्करातर्फे हाती घेण्यात आलेला एल्फिन्स्टन-परळ जोडपूल तसेच आंबिवली येथील पादचारी पूल २० फेब्रुवारीपर्यंत सेवेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व कामे पूर्णत्वास येतील, असे सांगितले जात होते.\nएल्फिन्स्टन, करीरोड पूल २० फेब्रुवारीपर्यंत पूर्णत्वास\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nलष्करातर्फे हाती घेण्यात आलेला एल्फिन्स्टन-परळ जोडपूल तसेच आंबिवली येथील पादचारी पूल २० फेब्रुवारीपर्यंत सेवेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व कामे पूर्णत्वास येतील, असे सांगितले जात होते.\nपश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे मंत्रालयाने जोडपूल, करीरोड व आंबिवली येथील तीन पादचारी पुलांचे काम लष्कराकडे सोपवले. हे तिन्ही पूल ३० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण तांत्रिक अडचणींमुळे त्यात अडथळे येत गेल्याने त्यास विलंब झाला. जोडपूल, आंबिवली, करीरोड पुलाच्या उभारणीसाठी शेवटचा हात फिरवणे सुरू आहे. जोडपुलासाठी २७-२८ जानेवारी आणि करीरोड पुलासाठी ४ फेब्रुवारी रोजी पुलाचे गर्डर यशस्वीपणे उभारण्यात आले.\nया दोन्ही पुलांचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते २० फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. जोडपुलाकडे परळ स्थानकाकडे पायऱ्या जोडण्यासाठीचे काही काम शिल्लक राहिले आहे. ते काम संपुष्टात आल्यानंतर पुलाचे काम पूर्णत्वास येणार आहे.\nकरीरोड येथील पुलाचे काम ३० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. पण, करीरोड स्थानकाकडे पायऱ्यांसाठी जागा उपलब्ध नव्हती. तेव्हा मध्य रेल्वेने तिथली खासगी जमीन ५ कोटी रुपये मोजून विकत घेतली. त्यानंतर या कामास सुरुवात झाली. जोडपुलाकडे सुरुवातीच्या आरेखनात बदल करावा लागल्याने काही आठवड्यांचा उशीर झाला. त्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाने वेग घेतला.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nभाऊ कदम यांचा माफीनामा\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\nविरुद्ध दिशेचा दरवाजा उघडला; AC लोकलमध्ये गोंधळ\nविद्यार्थीही ग्राहक, मागू शकतो न्याय: ग्राहक मंच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएल्फिन्स्टन, करीरोड पूल २० फेब्रुवारीपर्यंत पूर्णत्वास...\nशिष्यवृत्तीसाठी बॉण्ड विद्यार्थ्यांमध्ये नाराजी...\nआयटी पार्कच्या जागी उपाहारगृहे कसे\nविद्यापीठाच्या डे केअरचा पाळणा हलेना...\nजुन्या शालेय इमारतींच्या दुरुस्तीवर कोटींची उधळण...\nनिकाल कामांचा वेग वाढला...\nतणावमुक्तीसाठी जगण्याचे आनंददायी पर्याय निवडा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_14.html", "date_download": "2018-11-14T03:27:59Z", "digest": "sha1:SEWLXAF6ACERE6Z4HCTXAMQH3XXVS4GX", "length": 7995, "nlines": 114, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "जितेंद्र आव्हाड पुन्हा‘मातोश्री’वर ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » जितेंद्र आव्हाड पुन्हा‘मातोश्री’वर , ठाणे » जितेंद्र आव्हाड पुन्हा‘मातोश्री’वर\nएक तास उद्धव ठाकरेंसोबत चर्चा\nशिवसेनेवर टीकास्त्र डागण्याची एकही संधी न सोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेेते जितेंद्र आव्हाड यांना ‘मातोश्री’चा भलताच लळा लागला आहे. गेल्या महिन्यात‘मातोेश्री’ दरबारात हजेरी लावणार्‍या आव्हाडांनी रविवारी पुन्हा उद्धव ठाकरे यांची खास भेट घेत तब्बल तासभर चर्चा केली. मात्र ही भेट आमदार नव्हे तर लेखक जितेंद्र आव्हाड या नात्याने होती. येत्या 18 नोव्हेंबर रोजी आव्हाड यांनी लिहिलेल्या‘उग्रलेख’ या पुस्तकाचे प्रकाशन ठाण्यात होणार असून त्याचे निमंत्रण देण्यासाठी आव्हाडांनी मातोश्री गाठली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे.\nआव्हाड यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या ब्लॉगचा या पुस्तकात समावेश आहे. अक्षर प्रकाशन हे या पुस्तकाचे प्रकाशक आहे. या पुस्तकाची प्रत देण्यासाठी व 18 नोव्हेंबर रोजी होणार्‍या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आव्हाड ‘मातोश्री’वर गेले होते.\nही भेट कोणतीही राजकीय भेट नसून माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी मी गेलो होतो.- जितेंद्र आव्हाड, आमदार\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_47.html", "date_download": "2018-11-14T02:16:08Z", "digest": "sha1:GL6TXDFHQWN2CCMWIQV5TNHY3JF6XGPM", "length": 9796, "nlines": 115, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "सध्या तोडणारे खूप आहेत ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » मुंबई , सध्या तोडणारे खूप आहेत » सध्या तोडणारे खूप आहेत\nसध्या तोडणारे खूप आहेत\nसध्या तोडणारे खूप आहेत. पण, जोडणारे आमच्यासोबत आले तर तोडणार्‍यांची ताकद काय, असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.\nशिवसेनेतून भाजपात नुकतेच दाखल झालेले राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी आयोजित केलेल्या मुंबईतील सुफी संतांच्या संमेलनात ते बोलत होते. या परिषदेत मुख्यमंत्र्यांनी धार्मिक एकात्मतेचा नारा दिला. चेंबूरच्या फाईन आर्ट सांस्कृतिक केंद्रात या मखमली पीर सुफी संमेलनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हजरत सुफी मखमली पीर यांच्या कामील-ए-इमान या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हजरत सुफी मखमली पीर, खासदार अमर साबळे, आमदार आशिष शेलार, प्रसाद लाड, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद, साहिल अग्रवाल, अनिल ठाकूर आदी उपस्थित होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश असो वा राज्य, आम्हाला हिंदू आणि मुसलमान सर्व समान आहेत. आज हृदयांना जोडण्याची गरज आहे. तोडणार्‍यांची संख्या सध्या खूप आहे. परंतु जोडणार्‍यांची ताकद आमच्यासोबत असल्याने तोडणार्‍यांची काय मजाल आपण सारे मिळून या प्रेमसागरात अशा पध्दतीने बुडून जाऊया की देशात भक्ती आणि शक्तीच्या जोरावर सुख शांती कायम राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nमहाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात निस्वार्थ मनाने देवाची आणि वडिलधार्‍या माणसांची सेवा केली जाते, त्याचप्रमाणे सुफी परंपरेमध्येही माणसांना जोडण्याचे काम केले जाते. या परंपरेत प्रेम आणि माणुसकीचे दर्शन घडते. देशातील सर्व समाजातील गरिबी, शिक्षणाचा अभाव दूर करून त्यांना चांगले आयुष्य जगण्यास मिळावे, यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासाला हातभार लावला पाहिजे. आपल्यातील देवाला जिवंत ठेवले की, आपल्या हातून चांगले कार्य घडत असते आणि समाजाला आपण एका चांगल्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/ssc-student-books-timings-bal-bharti-pune-106886", "date_download": "2018-11-14T02:23:26Z", "digest": "sha1:YIBIQGWH4YTOCJJLO6OEICUTQCGXPIQ5", "length": 8151, "nlines": 24, "source_domain": "amp.esakal.com", "title": "ssc student books timings from Bal Bharti pune दहावीच्या विद्यार्थ्यांना बसणार सुखद धक्का? | eSakal", "raw_content": "पुणे - दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या हातात पडणार आहेत. त्यामुळे दरवर्षी पाठ्यपुस्तके मिळण्यास होणाऱ्या विलंबाच्या पार्श्‍वभूमीवर \"बालभारती'कडून पुस्तके वेळेत देण्याचा सुखद धक्का विद्यार्थी-पालकांना मिळणार आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेची तयारी एप्रिलपासूनच करता येणार आहे.\nकाही शाळांचे दहावीचे नव्या वर्षाचे वर्ग या महिन्याच्या पहिल्या तर काही शाळांचे वर्ग दुसऱ्या आठवड्यात सुरू होत आहेत. मात्र, पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध करून देण्यात येतील, असे \"बालभारती'च्या वतीने दरवर्षी सांगण्यात येते, मात्र ही पुस्तके वेळेत उपलब्ध होत नाहीत. नववीची वार्षिक परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा दहावीचा अभ्यास सुरू होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकही बाजारात पुस्तके येण्याची वाट पाहत असतात.\nयावर्षी दहावीसह पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदला आहे. ज्ञानरचनावाद या रचनेनुसार अध्यापन सुलभ व्हावे, अशा दृष्टीने नव्या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. यापूर्वीचा अभ्यासक्रम घोकंपट्टी, पाठांतरावर भर असणारा होता. आता कृतिशील आणि उपाययोजना यावर आधारित अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आता दहावीसह आठवीच्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचा धडा वाचल्यानंतर; \"तुम्हाला काय संदेश मिळाला', \"तुमचे मत सांगा', \"...याचे महत्त्व तुमच्या शब्दांत मांडा', \"तुम्ही केलेली निरीक्षणे नोंदवा', अशा स्वरूपाचे प्रश्‍न धड्याखाली विचारल्याचे दिसणार आहे. इयत्ता आठवी आणि पहिलीची बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकेही टप्प्याटप्याने बाजारात येतील, असे सांगण्यात आले आहे.\n\"\"दहावीच्या पाठ्यपुस्तकाचे वितरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. दहावीच्या सर्व माध्यमांची सर्व पाठ्यपुस्तके \"बालभारती'च्या राज्यातील दहा डेपोमध्ये येत्या मंगळवार (ता.3)पासून वितरकांसाठी उपलब्ध होतील. वितरकांमार्फत पाठ्यपुस्तकांची खरेदी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत ही पुस्तके बाजारपेठेत येतील.'', - सुनील मगर, संचालक, बालभारती\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nउतारवयाला बस स्थानकाचा आधार\nपुणे - ‘‘मुलांनी घरातून काढून टाकले. म्हणून एसटी स्टॅंडवर येऊन राहतो. माझ्यासारख्या कित्येक जणांना हा एसटी स्टॅंड आसरा बनला आहे. मुले सांभाळत नाहीत...\nअंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ...\nसुट्यांमुळे शनिवारवाडा पर्यटकांनी बहरला\nपुणे - पुणे म्हटलं, की सारसबाग, लालमहाल, पर्वती डोळ्यासमोर येते. पण यातील शनिवारवाड्याचा थाट वेगळाच.... थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_57.html", "date_download": "2018-11-14T02:44:10Z", "digest": "sha1:T7PSTNWIB42JI3EDIURG27HR4WSXOPDU", "length": 10231, "nlines": 115, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "रितिका ठाकेर, सिमरन संघी यांना रेड बुल शटल अपचे विजेतेपद ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » मुंबई , रितिका ठाकेर , सिमरन संघी यांना रेड बुल शटल अपचे विजेतेपद » रितिका ठाकेर, सिमरन संघी यांना रेड बुल शटल अपचे विजेतेपद\nरितिका ठाकेर, सिमरन संघी यांना रेड बुल शटल अपचे विजेतेपद\nदेशात प्रथमच खास महिलांसाठी भरविल्या गेलेल्या बॅडमिंटनच्या दुहेरी सामन्यांच्या पहिल्या पर्वाची राष्ट्रीय अंतिम फेरी 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कुर्ला इथल्या फिनिक्स मार्केट सिटी येथे पार पडली. रितिका ठाकेर आणि सिमरन संघी या जोडीने प्रतिस्पर्धी जोडी दमन आणि मुस्कान यांना 11-1, 11-6 अशी जबरदस्त मात देत विजेतेपदावर आपले नाव कोरले.\nरितिका आणि सिमरन यांनी आपली भन्नाट खेळी करून हा विजय मिळवला तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. भारताची अव्वल क्रमांकाची शटलर आणि रेड बुल अ‍ॅथलिट अश्विनी पोनप्पा या सामन्यांशी सुरुवातीपासूनच जोडली गेली आहे आणि अंतिम फेरीचा संपूर्ण दिवस खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ती सामन्यांच्या स्थळी उपस्थित होती. इतकेच नव्हे तर अश्विनी व तिची सोबती सिक्की रेड्डी यांनी विजेत्या जोडीसोबत एक मैत्रीपूर्ण सामनाही खेळला. विजेत्यांसाठी हा एक सुखद धक्काच होता.\nबॅडमिंटन या खेळाची प्रेक्षकसंख्या (5 वा सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ) आणि प्रत्यक्ष खेळातला सहभाग (दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक खेळला जाणारा खेळ) अशा दोन्ही पातळ्यांवरील लोकप्रियता वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर या खेळाला आणखी थोडी चालना मिळावी आणि होतकरू महिला खेळाडूंमध्ये या खेळाची लोकप्रियता वाढून त्यांचा या खेळातील सहभाग वाढावा या हेतूने हे सामने खेळवले\nरेड बुल शटल अपच्या पात्रता फेर्‍या - दिल्ली, बेंगळुरू, गुवाहाटी, हैदराबाद आणि मुंबई अशा पाच शहरांमध्ये खेळवल्या गेल्या. प्रत्येक शहरातील पात्रता फेर्‍यांमधील विजेत्या जोडीला मुंबईमध्ये राष्ट्रीय फायनल्स खेळण्यासाठी मुंबईत आणले गेले. दिल्लीहून छवी आणि नझ्मा, बेंगळुरूच्या पार्वती एस. कृष्णन आणि दिव्या आनंदन, हैदराबाद येथील अपर्णा आणि मैत्रेयी, गुवाहाटी येथील आरती पुर्बे आणि प्रतिक्षा पाठक व मुंबईतील रितिका ठक्कर आणि सिमरन सिंघी यांचा अंतिम फेरीत समावेश होता. याखेरीज चंदिगढ येथील दामन राजकुमार आणि मुस्कान ताया यांच्या जोडीलाही वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली. या सामन्यांसाठीच्या लकी लूझर्स नावाच्या पात्रता निकषामुळे या जोडीची निवड झाली.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/heavy-rain-alert-in-mumbai-over-weekend/", "date_download": "2018-11-14T03:33:18Z", "digest": "sha1:YTECA3HIOOFV6STWOATO2GAB5DMKQJTO", "length": 17003, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबईचे पुढचे तीन दिवस ‘सैराट’ पावसाचे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभाजपात माझ्याविरुद्ध कट रचला जातोय – अनिल गोटे\nपु. ल. सन्मान झाकीर हुसेन, पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर\nसिंधुदुर्ग-रत्नागिरीतील मासळीवरील बंदी उठवा, राज्य सरकारचे गोव्याला पत्र\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी…\nनगर मनपा निवडणूक श्रीपाद छिंदमनेही घेतला उमेदवारी अर्ज\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nव्हिडीओ: हरमनची माणुसकी; अभिमानाने उंच झाली हिंदुस्थानींची मान\nविराट कोहली, जसप्रीत बुमराहने राखले अव्वल स्थान\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुंबईचे पुढचे तीन दिवस ‘सैराट’ पावसाचे\nउकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिलेला असला तरी पुढचे तीन दिवस मात्र मुंबईत सैराट पाऊस कोसळणार आहे. ८,९, १० जूनला मुंबईत धुवांधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. तसेच संततधार पावसामुळे मुंबईची रेल्वेसेवाही कोलमडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.\nयावर्षी पाऊस समाधानकारक असेल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला होता. पण आता मान्सूनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना पाऊस झोडपून काढेल असे स्कायमेटने सांगितले आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच धडकेने मुंबईकरांची दाणादाण उडवली होती. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडीही झाली होती. पावसाचा फटका मध्य व हार्बर रेल्वेलाही बसला होता.\nपण येत्या तीन दिवसात कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पुन्हा एकदा दाणादाण उडणार आहे. ६ जूनला पावसाच्या हलक्या सरी पडतील. तर ८ ते १० जूनला मुसळधार पाऊस कोसळणार आहे, अशी माहिती स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी ट्विटरवरून दिली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील४२१ टाके पडूनही ती जिवंत राहिली\nपुढीलगतिमंद मुलीची हत्या करून मृतदेह कळवा खाडीत फेकला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nव्हिडीओ: हरमनची माणुसकी; अभिमानाने उंच झाली हिंदुस्थानींची मान\nनगर मनपा निवडणूक श्रीपाद छिंदमनेही घेतला उमेदवारी अर्ज\nविराट कोहली, जसप्रीत बुमराहने राखले अव्वल स्थान\nव्हिडीओ: हरमनची माणुसकी; अभिमानाने उंच झाली हिंदुस्थानींची मान\nनगर मनपा निवडणूक श्रीपाद छिंदमनेही घेतला उमेदवारी अर्ज\nविराट कोहली, जसप्रीत बुमराहने राखले अव्वल स्थान\nभाजपात माझ्याविरुद्ध कट रचला जातोय – अनिल गोटे\nपु. ल. सन्मान झाकीर हुसेन, पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर\nसिंधुदुर्ग-रत्नागिरीतील मासळीवरील बंदी उठवा, राज्य सरकारचे गोव्याला पत्र\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी...\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/removing-secularism-is-dangerous-to-the-country/articleshow/62900725.cms", "date_download": "2018-11-14T03:47:09Z", "digest": "sha1:C2XK5VL5YLCYHZSPHEV4JNNMHVASXN3Y", "length": 16939, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "removing secularism: removing secularism is dangerous to the country - धर्मनिरेपक्षता दूर ठेवणे देशाला घातक | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nधर्मनिरेपक्षता दूर ठेवणे देशाला घातक\n‘देशात हिंदुत्व ही कल्पना राबविणे योग्य नाही. अल्पसंख्याकांची लोकसंख्या २० टक्के असून ती १५ वर्षांत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत जाईल. त्यामुळे केवळ हिंदूच्या दृष्टिकोनातून कारभार चालविला, तर देश टिकणार नाही.\nधर्मनिरेपक्षता दूर ठेवणे देशाला घातक\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n‘देशात हिंदुत्व ही कल्पना राबविणे योग्य नाही. अल्पसंख्याकांची लोकसंख्या २० टक्के असून ती १५ वर्षांत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत जाईल. त्यामुळे केवळ हिंदूच्या दृष्टिकोनातून कारभार चालविला, तर देश टिकणार नाही. धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवणे हे देशाला घातक आहे,’ असे स्पष्ट मत देशाचे माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांनी व्यक्त केले.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात डॉ. गोडबोले यांची मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. ‘मोदी सरकारचा ‘लॉग इन’ आयडी हा ‘विकास’ असला तरी ‘पासवर्ड’ ‘हिंदुत्व' आहे. कारण विकासाचा मंत्र किंवा विकासकाम हा त्यांच्या कारकिर्दीचा भाग आहे. परंतु, हिंदुत्व हा त्रासदायक भाग आहे. त्यामुळे ही कल्पना देशात राबविणे योग्य नाही. त्यामुळे देश टिकणार नाही यामध्ये मला शंका नाही. धर्मनिरपेक्षतेला बाजूला ठेवले तर ते घातक आहे,’ असे माजी केंद्रीय गृह सचिव डॉ़. माधव गोडबोले म्हणाले.\nराम मंदिर, बाबरी मशिदीच्या प्रश्नांसंदर्भात डॉ. गोडबोले यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘बाबरी मशीद पाडणे ही देशाच्या इतिहासात धक्कादायक घटना होती. आम्ही नवीन योजना राबविण्याचा विचार केला. उत्तर प्रदेशचे कल्याणसिंग सरकार बरखास्त करून केंद्राची सत्ता आणावी. त्यापूर्वी घटनेच्या कलम ३५५नुसार केंद्राचे सैनिक पाठवून कोणत्याही जागेचा ताबा घेता येतो. त्यानुसार बाबरी मशिदीचा ताबा घ्यावा. तेथे पोलिस बंदोबस्त लावावा. कलम ३५६नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा गृह मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला होता. पण, हा अधिकार पुढे पंतप्रधानांना होता. देशात आतापर्यंत ३५६ कलमानुसार १०० वेळा राजवट लागू कऱण्यात आली. पण, बाबरी मशीद आणि राम मंदिर प्रकरणावेळी राजवट लागू करणे हे गरजेचे होते. पण तसे झाले नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी लिहिलेल्या पुस्तकात ‘बाबरी प्रकरणात मला माझ्या पक्षाकडून बळीचा बकरा देण्यात आला. बाबरी मशीद वाचली असती, तर त्याचे श्रेय काँग्रेसला जावे; पण पडली, तर पंतप्रधानांकडे जावे. त्यामुळे आपण द्विधा मनःस्थितीत होतो,’ अशी आठवण लिहिल्याचे गोडबोले म्हणाले.\n‘बोलायचे पुष्कळ करायचे काहीच नाही’, अशी परिस्थिती गेल्या ७० वर्षांपासून आहे. त्यात बदल झालेला नाही. लोकपालाबद्दल भाजप आग्रही होता. पण, सरकार सत्तेवर येऊन चार वर्षे झाली, तरी लोकपाल नियुक्तीची प्रक्रियादेखील सुरू झालेली नाही. यामध्ये सोशल मीडिया फारसा अॅक्टीव्ह नाही, अशी खंतही व्यक्त केली. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या मते धनाढ्य उद्योगपतींच्या हाती पंतप्रधानपदाचा मुकुट असतो. त्या वेळच्या परिस्थितीत ते सत्य होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीतही काही बदल झालेला नाही. त्यामुळे उद्योगपतींनी नेमके काय व कुठपर्यंत करावे याचे दंडक सत्ताधाऱ्यांनी घालून घेतले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘राम मंदिर वही बनायेंगे’ असे एका पोलिस अधिकाऱ्याने म्हटले. सरकारी सेवेत असताना असे अधिकाऱ्याने म्हणायला नको होते अथवा सेवेत राहिला नको होते. राजकीय पक्षाशी बांधील असेलला कोणताही सरकारी अधिकारी हा सेवेत असता कामा नये, याकडे त्यांनी लक्ष वेधले.\n‘माझी दिशाभूल करण्यात आली’ असे म्हणण्याची सध्या राजकीय तसेच प्रशासनातील फॅशन झाली आहे. आदर्श प्रकरण हाताळणाऱ्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ देऊन डॉ. गोडबोले म्हणाले, ‘कोळसा घोटाळ्यात कोळसा मंत्रालय हे पंतप्रधानांकडे होते. परंतु, ‘कोळसा सचिवाने दिशाभूल केली’, असे वक्तव्य त्यांनी केले होते. सचिव दर्जाचा अधिकारी मंत्र्याची दिशाभूल करू शकतो ही घटनाच हास्यास्पद आहे.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार\nपुण्याचे नाव जिजापूर करा: संभाजी ब्रिगेड\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nधर्मनिरेपक्षता दूर ठेवणे देशाला घातक...\nपालिकेच्या मालकीचे साहित्य रस्त्यावर फेकले...\nहजारो लिटर पाणी रोज वाया...\nनोकर ठेवताना दक्ष राहण्याची गरज...\nसाबरमतीप्रमाणे सजणार मुळा-मुठेचा काठ...\nपाणीपुरवठा कामाला १५ दिवसांत सुरुवात...\nपालिकेला पंधराशे कोटींचे उत्पन्न...\nसिगरेटसाठी काडेपेटी न दिल्यामुळे खून...\nशीतल महाजन यांची नऊवारी नेसून स्काय डायव्हिंग...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjps-prophecy-proved-true-victory-32153", "date_download": "2018-11-14T03:37:41Z", "digest": "sha1:CD7RCKIXRNH6DKGYUJFUYTSLOW7P3M2S", "length": 11281, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP's prophecy proved true victory भाजपच्या विजयाचे भाकीत खरे ठरले | eSakal", "raw_content": "\nभाजपच्या विजयाचे भाकीत खरे ठरले\nशुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017\nमुंबई - राज्यातील महापालिका निवडणुकांबाबत \"ऍक्‍सिस-इंडिया टुडे' आणि काही वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे कौल खरे ठरले असले, तरीही भाजपला या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाल्याचे दिसून येते. मुंबईमध्ये भाजपला 80 ते 81 जागा मिळण्याचे भाकीत वर्तविण्यात आले होते, तर शिवसेनेला 86 ते 92 जागा देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात भाजपने 81 जागा जिंकत शिवसेनेच्या शतकी वाटचालीस लगाम घातला. यामुळे शिवसेनेच्या विजयाचे घोडे 84 जागांवरच अडले. कॉंग्रेसला 30 ते 34 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. या भाकिताप्रमाणे कॉंग्रेसला केवळ 31 जागांवरच समाधान मानावे लागले\nठाण्यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने 51 जागा मिळवत विजय संपादन केला, तर पुण्यामध्ये 77 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने पुण्यनगरीत कमळ फुलले. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीला पुण्यामध्ये 60 ते 66 जागा मिळतील, असा दावा करण्यात आला होता; पण येथे मात्र घड्याळाचे काटे 44 जागांवरच अडले. भाजपने याखेपेसही नागपूरवरील सत्ता अबाधिक ठेवली असून, येथे 58 जागा मिळवत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/planned-development-disadvantaged-villages-pmc-106855", "date_download": "2018-11-14T03:27:20Z", "digest": "sha1:TTJAMWSYCTIXRMYAORY7AHGGHGWQ5ZMI", "length": 14233, "nlines": 48, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Planned development of the disadvantaged villages PMC लोकप्रतिनिधींची बैठक म्हणजे बोळवणच | eSakal", "raw_content": "\nलोकप्रतिनिधींची बैठक म्हणजे बोळवणच\nज्ञानेश सावंत | सोमवार, 2 एप्रिल 2018\nहद्दीलगतच्या गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा आणि तेथील रहिवाशांना चांगल्या सेवा-सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने अकरा गावे महापालिकेत घेण्यात आली. ही प्रक्रिया होऊन निम्मे वर्ष सरले; पण राजकारण्यांच्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कागदी घोडे नाचविण्याच्या कारभारामुळे या कालावधीत गावांमधील साधे पानही हलले नाही. परिणामी, महापालिकेत आल्याने गावांच्या विकासाची प्रक्रिया झपाट्याने होईल, ही गावकऱ्यांची अपेक्षा भाबडी ठरली. महापालिकेच्या कारभाराकडे गावकरी बोट दाखवू लागताच तेथील लोकप्रतिनिधींशी चर्चेचा उपाय महापालिकेने शोधला आणि तसे निमंत्रण गावकऱ्यांना दिले गेले.\nहद्दीलगतच्या गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा आणि तेथील रहिवाशांना चांगल्या सेवा-सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने अकरा गावे महापालिकेत घेण्यात आली. ही प्रक्रिया होऊन निम्मे वर्ष सरले; पण राजकारण्यांच्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कागदी घोडे नाचविण्याच्या कारभारामुळे या कालावधीत गावांमधील साधे पानही हलले नाही. परिणामी, महापालिकेत आल्याने गावांच्या विकासाची प्रक्रिया झपाट्याने होईल, ही गावकऱ्यांची अपेक्षा भाबडी ठरली. महापालिकेच्या कारभाराकडे गावकरी बोट दाखवू लागताच तेथील लोकप्रतिनिधींशी चर्चेचा उपाय महापालिकेने शोधला आणि तसे निमंत्रण गावकऱ्यांना दिले गेले. या बैठकीचा अजेंडा निश्‍चित केलेला नसताना ही बैठक म्हणजे, गावकऱ्यांची निव्वळ बोळवण ठरणार आहे.\nमहापालिकेत गावे घेण्याआधी जुन्या-नव्या राजकर्त्यांनी राजकीय सोय म्हणूनच, गावांच्या समावेशाकडे पाहिले. हा राजकीय दृष्टिकोन आजही बदलेला नाही, हे गावकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकल्यांनतर कळते. नव्या गावांच्या ग्रामपंचायतीकडील दप्तरे ताब्यात घेऊन महापालिका प्रशासनाने तेथे प्रशासकीय कामकाज सुरू केले. तेव्हा गावांमधील विकासकामांची पाहणी करून त्यानुसार पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन केले. त्याआधी गावांमधील लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी प्राथमिक चर्चा, कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याची भूमिका प्रशासनाने जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र, ही बैठक होऊनही तीन महिने झाले; पण अजूनही एकाही कामाचा प्राधान्यक्रम ठरलेला नाही. एवढेच काय, तर जी कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू होती तीही बंद पडल्याची ओरड गावांमधील लोकप्रतिनिधींची आहे. बहुतांशी कामे अर्धवट अवस्थेत राहिली आहेत. ती मार्गी लावण्याकरिता लोकप्रतिनिधींना हेलपाटे मारावे लागत आहेत. गावांमधील विकामकामांसाठी पैसा नाही, हे लपविण्याकरिताच महापालिका कामांचा मुद्दा काढत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महापालिकेच्या अर्थसंकल्पात 2018-19 मध्ये केलेल्या 98 कोटी रुपयांच्या तरतुदीतून काही कामे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, एवढ्या रकमेतून काय कामे होणार, असा प्रश्‍न गावकरी मंडळी विचारत आहेत. त्यावरच चर्चा करण्यासाठी येत्या पाच एप्रिलला महापालिकेतील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक होणार आहे. विशेषतः गावांमधील नेमकी कामे, त्यावरील खर्च आणि सध्याची तरतूद यावर चर्चा करून निर्णय होतील, असे अपेक्षित आहे. मात्र, गावकऱ्यांशी अजूनही निव्वळ चर्चा करायची का, असा प्रश्‍न यानिमित्ताने पुढे येत आहे.\nदुसरीकडे, गावांलगतच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे तेथील कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रभागातील मूळ जबाबदारीच पार पाडण्यात सक्षम नसलेली क्षेत्रीय कार्यालयाची यंत्रणा गावांमधील कामे करेल, यावर कोणाचा विश्‍वास बसणार येत्या दोन- अडीच महिन्यांत पावसाला सुरवात होईल, तेव्हा कामे करता येणार नसल्याने बहुतांशी कामे आताच हाती घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी बैठकीत ठोस निर्णय घेऊन तशी पावले उचलणे अपेक्षित आहे. पायाभूत सुविधा निर्माण करताना याच काळात नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने शाळांच्या इमारतींची डागडुजी करण्याबरोबरच प्रत्यक्ष शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याची योजना राबवावी लागेल. तसे झाल्यास गावांमधील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून महापालिकेत आल्याचा खरा आनंद होईल आणि तेव्हा खऱ्याअर्थाने नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार आहे. गावांमधील सर्व घटकांना सामावून घेताना विकासाच्या प्रक्रियेला नेमकी दिशा आणि गती देण्यासाठी संबंधित यंत्रणांना आता निर्णयायक भूमिका घ्यावी लागणार आहे. गावे समावेशांची घोषणा, विकासाचे नियोजन, बैठका आणि चर्चा या चक्रात गावांचा विकास फसायला नको, याकडेही लक्ष दिले पाहिजे.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/dasnavami-sangit-festival-sajjangadh/", "date_download": "2018-11-14T02:39:26Z", "digest": "sha1:CBR5D7DKMWL25IMVLBQAFJQ55CYLH6LO", "length": 25657, "nlines": 236, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "सज्जन गडावर रंगली संतुर आणि तबल्याची जुगलबंदी ; गुुरुवारी सौ.मंजुषा पाटील यांचे गायन व अमर ओक यांचे बासरी वादन - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी सज्जन गडावर रंगली संतुर आणि तबल्याची जुगलबंदी ; गुुरुवारी सौ.मंजुषा पाटील...\nसज्जन गडावर रंगली संतुर आणि तबल्याची जुगलबंदी ; गुुरुवारी सौ.मंजुषा पाटील यांचे गायन व अमर ओक यांचे बासरी वादन\nसातारा ःश्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगड येथे आयोजित दासनवमी संगीत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी सुप्रसिध्द संतुर वादक पदमश्री पं.सतीश व्यास यांनी संतुर वादन,पदमश्री पं. विजय घाटे यांनी तबला वादन व सौ.शिल्पा पुणतांबेकर यांनी शास्त्रीय गायन व अभंगवाणी समर्थ चरणी अर्पण करुन या महोत्सवात रंगत वाढवली.\nपूर्वार्धात सुप्रसिध्द गायिका शैला दातार यांच्या कन्या व शिष्या सौ.शिल्पा पुणतांबेकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात रागश्री रागातील मध्यलयीतील त्रितातालातील..माई चलो रामसिया दर्शंन को.. या बंदिशीने करत त्यानंतर अभंगवाणीला सुरुवात केली. यामध्ये ..रामछबी अतिसुंदर.. अमृताहूनी गोडनाम तुझे देवा..विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी.. बोलू ऐसे बोले जेणे विठ्ठल डोेले..सादर करुन प्रभू श्रीरामचंद्राचे..वर्णन असलेले ..कौसल्येचा राम माझा.. हे पद सादर करुन आपल्या अभंगवाणीची सांगता समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या.. ताने स्वर रंगवावा.. या आरती अंकलीकर यांनी गाउन अजरामर केलेल्या अभंगाने केली.\nत्यानंतर पदमश्री पं.सतीश व्यास यांनी आपल्या संतुर वादनाची सुरुवात रागेश्री रागातील मध्य लयीतील वादनाने केली. त्यात त्रिताल, विलंबीत व द्रूत लयी सादर करुन दाखवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पदमश्री पं.विजय घाटे यांनी आपल्या तबल्यावर काढलेल्या टप्पे, झालाची पेशकश अतिशय सुरेख होती. यातच द्रुत लयीत संतुर व तबल्याची जुगलबंदी होत असताना वेगवेगळ्या खंडजाती व मिश्र जातीच्या लयकारींचे दर्शन घडवत वादनातील सवाल जबाब ही सादर झाले.\nपं.सतीश व्यास यांना संतुर वादनात तबल्यावर साथ करणारे पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य पदमश्री पं.विजय घाटे हे असे कलाकार आहेत की ज्यांनी आजवर संपुर्ण भारतातील सर्व महनीय व्यक्ती असणार्‍या गायक,वादकांना आपली तबल्याची साथ केली व जे स्वत: तालचक्र संगीत अकादमी पुणे चे संस्थापक आहेत यांनी केली. सलग 2005 पासून पं. विजय घाटे हे सज्जनगडावर समर्थं सेवेसाठी येत आहेत.\nपूर्वार्धातील सौ.शिल्पा यांचे गायनाचे वेळी संवादिनी साथ पं.प्रमोद मराठे व आप्पा जळगावकर , रमाकांत परांजपे यांची शिष्या असणार्‍या सौ.दिप्ती कुलकर्णी यांनी केली तर तबल्यावर साथ पं.जी.एल.सामंत व सुरेश सामंत यांचे शिष्य समीर पुणतांबेकर यांनी केली. ज्येष्ठ वादक माउली टाकळकरांच्या टाळांची साथ ही अभंगवाणीचा गोडवा अधिक वाढवणारीच होती.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचालन समर्थ भक्त अजेयबुवा देशपांडे रामदासी व रमेशबुवा शेंबेकर यांनी केले.यानंतर समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सर्व कलाकारांचा तसेच मर्चंट नेव्हीतील चीफ इंजिनिअर कौस्तुभ दांडेकर यांचा सत्कार समर्थ सेवा मंडळाचे वतीने रमेशबुवा शेंबेकर व सौ.रसिकाताई ताम्हणकर यांनी रामनामी,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन केले.यावेळी समर्थं भक्त अरविंदबुवा रामदासी,योगेश बुवा रामदासी,मकरंदबुवा रामदासी,गोविंदराव बेडेेकर,डॉ.समीर सोहोनी,मीनाताई देशपांडे,श्री.शर्मा यांचेसह संपुर्णं महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश परदेशातुन आलेले शेकडो समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nउद्या दि.8 फेब्रुवारी रोजी या गायन महोत्सवाची सांगता अमर ओक यांचे बासरी वादन व सौ.मंजुषा पाटील यांचे गायनाने होणार असुन त्यांना तबला साथ प्रशांत पांडव पखवाज साथ प्रसाद जोशी व संवादिनी साथ रोहित मराठे हे करणार आहेत.\nPrevious Newsसातारा पालिकेच्या विरोधात 20 फेब्रुवारीपासून बेमुदत चक्री उपोषण : अमोल मोहिते\nNext Newsनविआचीच नव्हे तर सर्वसामान्यांनी सुचविलेली कामेही मार्गी लावणार ः सुहास राजेशिर्के ; विकासकामात राजकारण खा.श्री.छ. उदयनराजे भोसलेंना मान्य नाही\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nश्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन\nहॉटेल चंद्रविलासचे शानदार उद्घाटन\nस्टोलने नव्हे शिवशाहीच्या धडकेने महिलेचा मृत्यू\nठळक घडामोडी May 22, 2018\nपोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस अधीक्षकांकडून श्रध्दांजली\nअच्छे दिन साठी मंत्रालयात अर्ज केलेल्या सातार्‍यातील तक्रारदारांना बुरे दिन\n मुंबईच्या मोर्चानंतर होईल मागण्यांचे संपूर्ण निवेदन; डॉ. पाटणकर\nयशवंतराव चव्हाण बाल क्रिडा स्पर्धा कोडोली येथे संपंन्न\nऔंध येथे बुधवारपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ ; दहा दिवस धार्मिक कार्यक्रम...\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%95/", "date_download": "2018-11-14T03:35:42Z", "digest": "sha1:Q2EZEE24TVT6CXDJ7JSXU6XSUGEON5IF", "length": 8366, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त अन्नदानाचा संकल्प | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त अन्नदानाचा संकल्प\nतळेगाव दाभाडे – येथील महावीर जन्मकल्याणक मंडळाने भगवान महावीरांच्या 2617 व्या जयंतीनिमित गुरुवार (दि.29) रोजी येथील तळेगाव जनरल हॉस्पिटलमधील गरीब, गरजू व वंचित रुग्णांना तसेच नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.\nयावेळी 600 रुग्ण व नातेवाईकांनी अन्नदान करण्यात आले. यावेळी रोज गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना एक वेळचे मोफत अन्नदान करण्याचा संकल्प करण्यात आला. महावीर जन्मकल्याणक मंडळाने केलेल्या या प्रयत्नामुळे हॉस्पिटल प्रशासन व रुग्ण यांनी समाधान व्यक्‍त केले.\nमहावीर जन्मकल्याणक मंडळाचे अध्यक्ष चेतन मगनलाल ओसवाल म्हणाले, मावळ तालुक्‍यातील गरीब, गरजू व वंचित रुग्ण या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी येतात त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना औषधोपचाराचा खर्च परवडत नाही. त्यांना वेळेवर जेवण न मिळाल्याने आरोग्यात सुधारणा होत नाही ही गरज ओळखून भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून या हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांना तसेच नातेवाईकांना दैनंदिन एकवेळाचे जेवण देण्याचा संकल्प केला आहे. मावळातील इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केल्यास हे कार्य कायम सुरु राहील. मानव सेवा हीच खरी सेवा असून यातच माणुसकीचे दर्शन होते.\nयाप्रसंगी पंकज ओसवाल, चेतन ओसवाल, राहुल ओसवाल, जितेंद्र ओसवाल, आकाश ओसवाल, तुषार ओसवाल, विजय गदिया, केयुर शहा, सुमित निलेश ओसवाल, जैनम ओसवाल, संयम ओसवाल,राज ओसवाल, हर्षल ओसवाल, दर्शन ओसवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज ओसवाल यांनी केले. सूत्रसंचालन राहुल ओसवाल यांनी केले. आभार विजय गदिया यांनी मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleअल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या तिच्या आईच्या प्रियकराचा जामीन फेटाळला\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-14T02:07:52Z", "digest": "sha1:JUPK6INUCIXXCZX3KRASIUSYGUE6VHEK", "length": 11219, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हेमंत पाटील महिला प्रीमियर लीग : शिवनेरी पॅंथर्स, एचपी सुपर किंग्स उपान्त्य फेरीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहेमंत पाटील महिला प्रीमियर लीग : शिवनेरी पॅंथर्स, एचपी सुपर किंग्स उपान्त्य फेरीत\nपुणे – शिवनेरी पॅंथर्स व एच. पी. सुपर किंग्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना हेमंत पाटील महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. हेमंत पाटील स्पोर्टस फाउंडेशन व भारत अगेन्स्ट करप्शन यांच्या सहयोगाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. व्हिजन क्रिकेट अकादमी, सिंहगड रोड येथील क्रिकेट मैदानावर सुरूअसलेल्या या स्पर्धेतील आजच्या पहिल्या साखळी सामन्यात आरती भेनवलच्या (2-5) सुरेख गोलंदाजीसह पूनम खेमनारच्या उपयुक्‍त 36 धावांच्या खेळीच्या जोरावर एचपी सुपर किंग्स संघाने तोरणा टायगर्स संघाचा 4 गडी राखून पराभव करून उपान्त्य फेरी गाठली.\nप्रथम फलंदाजी करताना तोरणा टायगर्स संघाचा डाव 19.5 षटकांत 102 धावांवर संपुष्टात आला. यात श्वेता जाधवने एका बाजूने लढताना सर्वाधिक 56 धावा केल्या. प्रिया भोकरे (3-18), आरती भेनवल (2-5), तेजश्री ननावरे (1-20), स्वांजली मुळे (1-16), प्रिया सिंग (1-14) यांनी अफलातून गोलंदाजी करताना एचपी सुपर किंग्स संघाच्या विजयाचा पाया रचला. एचपी सुपर किंग्सने हे आव्हान 16.1 षटकांत 6 बाद 106 धावा करून पूर्ण केले.यात पूनम खेमनारने 36 धावा, तेजश्री ननावरेने 22 धावा व ऋतुजा गिलबिलेने नाबाद 14 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. प्रभावी गोलंदाजी करून विजयात मोलाचा वाटा उचलणारी आरती भेनवल सामन्याची मानकरी ठरली.\nदुसऱ्या सामन्यात सायली लोणकर (नाबाद 65) व माधुरी आघाव यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर शिवनेरी पॅंथर्स संघाने रायगड रॉकर्स संघाचा 49 धावांनी पराभव करून सलग तिसऱ्या विजयासह दिमाखात उपान्त्य फेरीत धडक मारली. पहिल्यांदा फलंदाजी करताना शिवनेरी पॅंथर्स संघाने निर्धारित 20 षटकांत 1 बाद 169 धावांची मजल मारली. त्यानंतर रायगड रॉकर्स संघाचा डाव 18.3 षटकांत सर्वबाद 120 धावांवर गुंडाळून शिवनेरीने चमकदार विजयाची नोंद केली. ईश्वरी सावकारने 8 धावांत 4, किरण नवगिरेने 10 धावांत 2, भूमिका उंबरजेने 21 धावांत 2, तर प्रियांका कुंभारने 34 धावांत 1 बळी घेत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.\nसविस्तर निकाल- साखळी फेरी – तोरणा टायगर्स – 19.5 षटकांत सर्वबाद 102 धावा (श्वेता जाधव 56(45), चार्मी गवई 13 (7), प्रिया भोकरे 3-18, आरती भेनवल 2-5, तेजश्री ननावरे 1-20, स्वांजली मुळे 1-16, प्रिया सिंग 1-14) पराभूत वि. एचपी सुपर किंग्स – 16.1 षटकांत 6 बाद 106 धावा (पूनम खेमनार 36, तेजश्री ननावरे 22 (15), ऋतुजा गिलबिले नाबाद 14 (11), चार्मी गवई 2-10, ख़ुशी मुल्ला 1-8, नेहा बडवाईक 1-15); सामनावीर-आरती भेनवल;\nशिवनेरी पॅंथर्स – 20 षटकांत 1 बाद 169 धावा (सायली लोणकर नाबाद 65 (55), माधुरी आघाव नाबाद 51 (32), गौतमी नाईक 30 (34), सोनाली शिंदे 1-17) वि.वि. रायगड रॉकर्स – 18.3 षटकांत सर्वबाद 120 धावा (सोनाली शिंदे 24 (25), उत्कर्षा पवार 19 (11), शिवानी भुकटे 19 (13), कश्‍मिरा शिंदे 10 (12), ईश्वरी सावकार 4-8, किरण नवगिरे 2-10, भूमिका उंबरजे 2-21, प्रियांका कुंभार 1-34); सामनावीर-सायली लोणकर.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleव्यसन सोडा, आरोग्य जोडा\nNext articleपुणे : मेडिकलमधील सव्वा दहा लाखांच्या औषधांची चोरी\n‘महिला विश्‍वचषका’त पेनल्टी धावांचीच जास्त चर्चा\nएकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत विराट, बुमराह अव्वल\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा 17 नोव्हेंबरपासून\nजोकोव्हिचच्या सामन्याला ‘रोनाल्डो’ची हजेरी\nरॉजर फेडरर पहिल्याच फेरीत गारद; जोकोव्हिचची विजयी सलामी\nपारुपल्ली कश्‍यपचा अग्रमानांकीत ‘जेन हा ओ’ला धक्‍का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6878-mhorkya-movie-director-kalyan-padal-attempted-sucide", "date_download": "2018-11-14T02:10:15Z", "digest": "sha1:SBF74PGZBQB5XUNPIHWCIYVEMI2JZ7XX", "length": 6039, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "'म्होरक्या'चे निर्माते कल्याण पडाल यांची आजाराला कंटाळून आत्महत्या - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'म्होरक्या'चे निर्माते कल्याण पडाल यांची आजाराला कंटाळून आत्महत्या\nजय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या मराठी चित्रपट ‘म्होरक्या’चे निर्माते कल्याण पडाल यांनी सोलापुरात आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पडाल यांना आतड्याच्या कर्करोगाने ग्रासले होते. या आजाराला कटांळून त्यांनी आपले जीवन संपवले आहे.\nआतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेले पडाल यांना काविळदेखील झाला होता, आणि कर्करोग हा लास्ट स्टेजला होता, मात्र मिळालेल्या माहितीनुसार पडाल यांनी उपचारासाठी खासगी सावकाराडून पैसे घेतले होते, आणि याच सावकरी तगाद्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. असा त्यांच्या कुटुंबियाचा आरोप आहे.\nएकाच दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज\nग्लॅमरस सईचा गॉर्जिअस लुक, चाहत्यांना पहायला मिळाला वेगळाच अंदाज\nसचिन-स्वप्नील पडद्यावर झळकणार पुन्हा एकत्र\nपावसाच्या निबंधाच्या नावानं चांगभलं नागराज मंजुळेंची फेसबुक पोस्ट\nमाधुरी दिक्षितच्या बॅकेट लिस्टमध्ये आता तोही....\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/fake-cbi-special-26-team-arrested-at-ulhasnagar-258994.html", "date_download": "2018-11-14T02:57:12Z", "digest": "sha1:G23CQ2RZF3VU2VL76TFYUSZMDRKHGLIW", "length": 14163, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उल्हासनगरात ‘स्पेशल 26’, नकली सेल्स टॅक्स अधिकाऱ्यांना बेड्या", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nउल्हासनगरात ‘स्पेशल 26’, नकली सेल्स टॅक्स अधिकाऱ्यांना बेड्या\nअभिनेता अक्षय कुमार याचा स्पेशल २६ हा चित्रपट आला होता. त्यात बनावट इन्कम टॅक्स अधिकारी बनून कशाप्रकारे अनेकांना लुबाडण्यात येतं, हे दाखवलं होतं. अगदी असंच प्रकार आज उल्हासनगरात पाहायला मिळाला.\n24 एप्रिल : नकली सेल्स टॅक्स अधिकारी बनून धाड मारण्यासाठी आलेल्या पाच भामट्यांना उल्हासनगरात बेड्या ठोकण्यात आल्या. उल्हासनगरच्या शांतीनगर भागातील एका दुकानात हे सगळे धाड मारण्यासाठी आले होते. मात्र, यावेळी दुकानमालकाला संशय आल्याने त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं या सगळ्यांना पकडलं आणि मध्यवर्ती पोलिसांच्या स्वाधीन केलं. यानंतर या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास सुरू आहे.\nकाही वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार याचा स्पेशल २६ हा चित्रपट आला होता. त्यात बनावट इन्कम टॅक्स अधिकारी बनून कशाप्रकारे अनेकांना लुबाडण्यात येतं, हे दाखवलं होतं. अगदी असंच प्रकार आज उल्हासनगरात पाहायला मिळाला.\nकॅम्प-3 भागातील शांतीनगर परिसरात एका दुकानात दुपारी साडेबाराच्या सुमारास तिघे जण सेल्स टॅक्स ऑफिसर बनून आले आणि त्यांनी कागदपत्रांची मागणी केली. यावेळी इतर दोघं बाहेर गाडीत बसले होते. मात्र या सर्वांच्या एकंदरीत वर्तणुकीवरून हे भामटे असावेत असं संशय दुकानमालक श्रीचंद नागदेव यांना आला आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून या सगळ्यांना पकडून ठेवलं. तसंच पोलिसांना पाचारण करून या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.\nपोलिसांनी या सगळ्यांना खाक्या दाखवताच त्यांनी आपण बोगस अधिकारी बनून धाड मारण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी इतर कुठे असे प्रकार केले आहेत का याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांनी दिली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: special 26उल्हासनगरसेल्स टॅक्स अधिकारीस्पेशल 26\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/a-tribute-to-missile-man/articleshow/62642291.cms", "date_download": "2018-11-14T03:54:26Z", "digest": "sha1:EFPWO42MPJOJK5MY7R2WM7USHXNJMTKY", "length": 12565, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "A. P. J. Abdul Kalam: a tribute to 'missile man' - 'मिसाइल मॅन'ला एक मानवंदना | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\n'मिसाइल मॅन'ला एक मानवंदना\n'मिसाइल मॅन'ला एक मानवंदनाअजय उभारेकॅसेट्सपासून मोदींचं पोट्रेटसीडींपासून शिवरायांचं पोट्रेट...\n'मिसाइल मॅन'ला एक मानवंदना\nकॅसेट्सपासून मोदींचं पोट्रेट...सीडींपासून शिवरायांचं पोट्रेट...कागदी कप वापरुन २५ फुटी राजवाडा आणि आता साकारले जाणार आहेत 'मिसाइल मॅन' डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम. त्यासाठी कम्प्युटरच्या कीबोर्डच्या बटणांचा वापर केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कलाकार चेतन राऊत ही आणखी एक विक्रमी कलाकृती साकारतोय. या कलाकृतीमधून डॉ. कलाम यांना मानवंदना देण्याचा चेतनचा प्रयत्न असेल. टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना कायम ठेवत तो हे पुढचं पाऊल टाकतोय.\nकित्येकदा जुन्या कम्प्युटरचे भाग टाकाऊ म्हणून भंगारमध्ये टाकून दिले जातात. यातल्या कीबोर्डच्या बटणांचा उपयोग करून घेत तो ही कलाकृती साकारणार आहे. भंगार म्हणून टाकून दिलेल्या कीबोर्डसची बटणं चेतननं जमा केली. त्यासाठी तो साकीनाका, ९० फूट रोड, कल्याण शीळफाटा आणि कुर्ला मार्केट अशा विविध ठिकाणी फिरला. स्क्रॅप मार्केटमधून त्यानं आपल्या या नव्या कलाकृतीसाठी बटणं गोळा केली आहेत. कलाम यांचं हे पोट्रेट तयार करण्यासाठी चेतननं ८७ हजारांहून अधिक (साधारण २५ हजार कीबोर्ड्सची) बटणांचा वापर केला आहे. पोट्रेट अधिक आकर्षक बनवण्यासाठी ही बटणं नऊ रंगांमध्ये रंगवण्यात आली आहेत. या कलाकृतीचं खास आकर्षण म्हणजे, डॉ. कलाम यांचा वाढदिवस, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचं नावं आणि अशा अनेक गोष्टी पोट्रेटमध्ये असणार आहेत. पण ते शोधण्यासाठी तुम्हाला थोडं डोकं खाजवावं लागणार आहे. २६ जानेवारीला हे पोट्रेट तयार असलं तरी, चेतन ते कसं बनवतो हे पाहण्याची संधीही तुम्हाला मिळणार आहे.\nवाडा इथल्या एका आदिवासी पाड्यात राहणाऱ्या चेतननं मुंबईच्या जे.जे स्कूल ऑफ आर्टमधून फाइन आर्टमध्ये पदवी संपादन केली आहे. प्रिंट मेकिंग या विषयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवून त्यानं मोठ्या कष्टानं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. टाकाऊपासून टिकाऊ आणि काहीतरी भन्नाट साकारण्याच्या त्याच्या जिद्दीमुळे त्याने तीन कलाकृती साकारण्याचे विक्रमही केले.\n२६ ते २९ जानेवारी, हिरानंदानी गार्डन स्क़्वेअर, सेंट्रल एव्हेन्यू, पवई\nमिळवा मित्र / मैत्रीण बातम्या(relationships News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nrelationships News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\n मराठी तरुणींचा अनोखा विक्रम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'मिसाइल मॅन'ला एक मानवंदना...\nजळगावच्या 'मिल्खा'ला मिळालं बळ...\nहोय, गेमिंग हा आजारच\nचर्चा कौस्तुभच्या ताक धिना धिनची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/cockroach-coffee-maharashtra-sadan-17236", "date_download": "2018-11-14T03:07:18Z", "digest": "sha1:MBH7YZD2WNRBPOZP3NLYB5SF2G7VODR5", "length": 15676, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "cockroach in coffee of maharashtra sadan आता महाराष्ट्र सदनाच्या कॉफीत झुरळ! | eSakal", "raw_content": "\nआता महाराष्ट्र सदनाच्या कॉफीत झुरळ\nसोमवार, 21 नोव्हेंबर 2016\nजमीर यांनी तर सदनातील निकृष्ट खाद्यपदार्थांबाबत पत्रकारांना बोलावूनच माहिती दिली होती. आज याचा फटका मुख्य न्यायाधीशांना बसला.\nनवी दिल्ली : राजधानीतील नवीन महाराष्ट्र सदनातील उपाहारगृहाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका दस्तूरखुद्द मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना बसल्याची माहिती \"सकाळ'ला मिळाली असून, आज सकाळी त्यांना देण्यात आलेल्या कॉफीत चक्क झुरळ निघाल्याचे समजते. यानंतर सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्‍ला यांनी रात्री मुख्य न्यायाधीश मृदुला छेल्लूर यांची भेट घेऊन संबंधित प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती आहे. या उपाहारगृहाच्या नागपूर येथील कंत्राटदारांना उद्या (ता. 21) तातडीने दिल्लीत बोलावून घेण्यात आले आहे.\nराज्याच्या मुख्य न्यायाधीश छेल्लूर या एका परिषदेसाठी दिल्लीत आल्या होत्या. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छेल्लूर यांनी आज सकाळी सदनाच्या उपाहारगृहातून कॉफी मागविली. जेव्हा कॉफी आली तेव्हा त्या थर्मासवर एक झुरळ फिरताना त्यांना आढळले. जेव्हा कॉफी कपात ओतण्यात आली तेव्हा त्यात चक्क मेलेले झुरळ आढळले. स्वतः न्या. छेल्लूर यांनी हा प्रकार विलक्षण समजुतीने घेतल्याचे दिसून आले. त्यांना स्वतःला दुसऱ्यांदा सदनाच्या उपाहारगृहाच्या अव्यवस्थेचा फटका बसला असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी त्या दिल्लीत आल्या असतना त्यांनी जेवणावेळी जिऱ्याची पूड मागवली तेव्हा त्यांना, आम्ही असे काही इथे ठेवत नाही,' असे उद्दामपणे सांगितले गेल्याची माहिती समजली आहे.\nदुसरीकडे सदनाच्या आयुक्त शुक्‍ला यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला याची कल्पनाच नाही, असे सुरवातीला सांगितले. नंतर त्या म्हणाल्या, की आपण मुख्य न्यायाधीशांची भेट घेणार आहोत व नंतर संबंधितांवर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.\nनव्या-जुन्या महाराष्ट्र सदनाच्या उपाहारगृहातील भोंगळपणाचे फटके यापूर्वी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी राज्यपाल एस. सी. जमीर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसलेले आहेत. जमीर यांनी तर सदनातील निकृष्ट खाद्यपदार्थांबाबत पत्रकारांना बोलावूनच माहिती दिली होती. आज याचा फटका मुख्य न्यायाधीशांना बसला. या सदनाच्या उपाहारगृहातील व्यवस्था नव्या कंत्राटदारांकडे आल्यापासून येथे महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ भरमसाट दरात दिले जातात व त्यांच्या स्वच्छतेबाबत किमान काळजीही घेतली जात नाही, हे दिल्लीकरांनी कित्येकदा अनुभवले आहे. आज त्याची पुनरावृत्ती झाली.\nमहाराष्ट्र सदनातील या उपाहारगृहाचे कंत्राट ज्याच्याकडे आहे ते नागपूरच्या \"किझीन केटसर्स अँड हॉस्पिटॅलिटी'चे व्यवस्थापकीय संचालक दर्शन पांडे यांनी हा दुर्दैवी प्रकार झाल्याचे \"सकाळ'ला सांगितले. पांडे म्हणाले, की सदनाच्या प्रशासनानेच आम्हाला हे थर्मास दिले होते व वापरण्यापूर्वी आज सकाळी दोनदा ते गरम पाण्याने धुवूनही घेतलेले होते. तरीही त्याच्या झाकणाच्या फटीत झुरळ राहिले होते. मात्र झाले हे काही बरोबर झालेले नाही व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/7764-pune-stage-collapse-during-gopalkala-gift-distribution", "date_download": "2018-11-14T03:16:03Z", "digest": "sha1:UGAJYP4BECGYMRUYURRWLS55XXKDBLCO", "length": 5471, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "..अन् स्टेज कोसळला - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसगळीकडे दहीहंडीचा उत्सव सुरु असताना पुण्यात उत्सवाला गालबोट लागले. पुण्यातील बुधवार पेठेत डिस्को बिल्डींगच्या शेजारी शिवाजी तरुण मंडळाच्या दहीहंडीचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम काल रात्री सुरु असताना स्टेज कोसळल्याने एकच गोंधळ उडाला.\nस्टेज कोसळल्याने मंडळाचे 14 ते 15 कार्यकर्ते तसेच काही गोविंदाही जखमी झाल्याची घटना घडली. त्यापैकी ४ ते ५ जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.\nदहिहंडी उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू तर 219 गोविंदा जखमी\nदहीहंडी फोडताना 20 वर्षीय गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू\nब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता...\nदगडूशेठ बाप्पाला भरजरी 'अलंकार' \n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.com/information/2015-10-23-01-20-03/general-discussion", "date_download": "2018-11-14T02:51:37Z", "digest": "sha1:J3CVJWLO3R7MATXN3SI4MXVVCGDPGSRK", "length": 1842, "nlines": 43, "source_domain": "marathi.com", "title": "Marathi Kala Mandal - DC - Marathi Kala Mandal-DC - Topics in सर्वसाधारण चर्चा (1/1)", "raw_content": "\nवार्षिक सर्वसाधारण सभेचा आहवाल\nमराठी कला मंडळाचे चर्चा सदर\nTopics in Category: सर्वसाधारण चर्चा\nBoard Categories मराठी कला मंडळाचे चर्चा सदर - कार्यकारी समितीच्या सूचना आणी माहिती - सर्वसाधारण चर्चा - नोकरी आणि व्यवसाय\nमराठी कला मंडळाचे चर्चा सदर\nमुख्यपृष्ठ| आमच्या विषयी | सदस्यता | कार्यक्रम | इतर माहिती| आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-on-holi-festival/", "date_download": "2018-11-14T02:10:14Z", "digest": "sha1:ALPP3FB45DHUCAFLQIWL3PYQQYCJMM55", "length": 24106, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "रंगात रंगतो… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nहिंदुस्थानी कॅलेंडरनुसार येणाऱ्या रंग पंचमीची तिथी आज आहे. पूर्वी होळी झाल्यानंतर पाचव्या दिवशी फाल्गुन वद्य पंचमी, रंगपंचमी म्हणून साजरी व्हायची. आता होळीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी (धुलिवंदनाच्या दिवशी) ‘रंगपंचमी’ साजरी केली जाते हा बदलत्या काळातील सोयीचा भाग झाला.\nहिंदुस्थानी पंचागात अनेक पंचम्यांना विशेष महत्त्व आहे. वसंत पंचमी, ललिता पंचमी, ऋषी पंचमी, नागपंचमी तशीच रंगपंचमी. एकेकाळी कृषिप्रधान संस्कृतीच्या जीवनशैलीशी निगडित असलेले हे सारे सणवार. शेती हाच ज्याकाळी मुख्य व्यवसाय होता त्याकाळी भरपूर काम झाले की सण-उत्सव साजरे करण्याचा निवांतपणाही होता. निसर्गाशी जवळचं नातं सांगणारे सण जनजीवनात हर्षोल्हास निर्माण करायचे. सणाच्या निमित्ताने विशिष्ट पदार्थ, वेषभूषा, गाणी, चित्रकला, हस्तकला, रांगोळी अशा किती किती गोष्टींनी आनंदाला बहर यायचा. कवि-लेखकांपासून कारागीरांपर्यंत सर्वांच्या प्रतिभेला नाव मिळायचं. सर्व सणांची राज्ञी अर्थातच दिवाळी. तो उत्सव प्रकाशाचा. तसाच रंगांची मुक्त उधळण करणारा उत्सव म्हणजे रंगपंचमी. यामध्ये गावातल्या सगळ्य़ा मंडळीचा सहभाग असायचा. उत्तर हिंदुस्थानात रंगपंचमीचं विशेष कौतुक. प्राचीनकाळी वनस्पतीजन्य असलेले विविध प्रकारचे रंग बनवले जायचे. गुलाल, हळद किंवा फुलांचा रस यापासून तयार केलेले हे रंग परस्परांवर उडवताना कोणताही धोका नसायचा. लहान-मोठी सारी गावकरी मंडळी एकदिलाने वय विसरून या रंगोत्सवात रंगून निघायची. घरून निघतानाच चेहरा दुपारी आरशात बघितला तर स्वतःलाच ओळखू येणार नाही, इतका बदललेला असायचा.\nपरस्परांची चेष्टा-थट्टा करत सारा दिवस रंगसंगतीने घालवण्याची कल्पना ज्या कुणा पहिल्यांदा स्फुरली तो धन्य श्रीकृष्णाच्या कथानकापासून रंगपंचमीच्या सणाचं महत्त्व अधिक प्रत्ययकारी झाल्याचं दिसतं. रंगसोहळा म्हणजे गोकुळातला कान्हा आणि गोपी अनिवार्यच. ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’ यातला खटय़ाळ भाव आजपर्यंत टिकलेला. ‘होळी खेळत नंदलाल ब्रजमे’ म्हणत सारा परिसर ताल धरत रंगाची उधळण करायचा.\nतीस-पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते. रंगपंचमीच्या सणाला योगायोगाने राजस्थानात होतो. जयपूर-उदयपूरच्या संस्थानी भागातही उत्साहाने रंगलेली रंगपंचमी पाहायला मिळाली. त्यावेळी सोबतचा वृद्ध गाइड सांगत होता. ‘पूर्वी राजस्थानातले राजे-महाराजे फार मोठय़ा प्रमाणावर हा सण साजरा करायचे. राजाने तर उंच जागी अनेक रंगांसाठी टाक्या आणि मोठ्य़ा दगडी पन्हळी बांधून बाहेरच्या बाजूला असलेल्या सखल भागात विविध रंगांचे ‘धबधबे पडतील अशी व्यवस्था खास रंगपंचमीसाठी केली होती. या पन्हाळीना बसवलेली कलात्मक फिरक्यांची दगडी झाकणं दूर केली की रंगाच्या धारा कोसळायच्या आणि हजारो लोक त्या रंगवर्षेत न्हाऊन निघायचे. माझा मित्र विश्वास भट याला एकदा त्या जागी जाण्याची संधी मिळाली होती.\nकेवळ रंग उडवण्यासाठीचा ‘महाल’ बांधणं ही कल्पनाच रोमांचक. आम्हाला ठाऊक आहे ती राज कपूरच्या आर. के. स्टुडिओतली अनेक सिनेकलाकारांची रंगाच्या खास हौदात बुड्य़ा मारणारी रंगपंचमी. ती मात्र धुळवडीच्याच दिवशी व्हायची. म्हणजे होळीच्या दुसऱया दिवशी. गेल्या २ फेब्रुवारीला झाली तशी. मुंबईसारख्या शहरात औद्योगिक क्रांतीने एक वेगळंच वातारण निर्माण केलं. गिरण्या आणि कारखाने यांची आधुनिक संस्कृती आली. कृषी संस्कृतीत सूर्योदयाबरोबर सुरू होणारी कामं सूर्यास्ताला संपायची. नव्या औद्योगिक संस्कृतीने घड्य़ाळाच्या काट्य़ावर कामाच्या तीन ‘पाळ्य़ा’ बसवल्या. सुट्टी आणि निवांतपणाचा काळ संकोचला. पण आनंद तर साजरा करायचाच. यातून मग धुळवडीलाच रंग उडवण्याची प्रथा सुरू झाली ती आजतागायत तशीच आहे.\nया विविधरंगी प्रथेचा बेरंग करणाऱ्या काही घटना घडतात तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं. चेहेऱ्याला घातक ठरणारे, सहज धुतले न जाणारे घातक रंग वापरणं हा या रंगोत्सवाचा अपमानच आहे. आता नव्या पिढीत त्याबाबतची जागृती होताना दिसतेय. गुलबक्षीच्या फुलांसारख्या रंगीत फुलांचे रंग मुलंही बनवायला शिकतायत ही चांगली गोष्ट. जीवनात रंग तर हवेतच. समूहाने त्याचा आनंद सोहळा करावा हेसुद्धा छान. पण सणातला मुक्तपणा म्हणजे बेबंदशाही नव्हे आणि कोणाला रंगवणं म्हणजे विद्रूप करणं नव्हे. एरवी रंगांच्या या सणासाठी आजकाल परदेशी पाहुणेही हिंदुस्थानात येतात. आपल्या परंपरेचे प्रामाणिक रंग त्यांना दिसले तर ते उद्याच्या जगाला अधिक भुलवतील खुलवतील.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहाराष्ट्रातील किल्ले : जिवंत म्युझियम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विद्यार्थीनींचे अभिनंदन\nसर्पविष मानकीकरणाचे देशपातळीवरील केंद्र होणार हाफकीनमध्ये\nहायस्पीड ट्रॉलरकडून मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान; मच्छीमारांची कारवाईची मागणी\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95/word", "date_download": "2018-11-14T03:01:24Z", "digest": "sha1:L54NHHBNJC4NXFUMXALVN2PMY5TSOXJ7", "length": 10685, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - श्लोक", "raw_content": "\nमृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो त्या दिवसाचे महत्व काय\nमनाचे श्लोक शतश्लोकी श्लोकवार्तिकभिधः\nश्री कल्याण - स्फुट श्लोक\nस्फुट श्लोक - हरादी विधी विष्णु हे गूणर...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - तारापती द्वंददु:खे भिकारी...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - गुरूसी करी तोंडपीटी विकार...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - अनूरक्त वीरक्त माया प्रपं...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - स्थळ येरमाळें येडेस्वरीचे...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - श्रीपत्रिकेला लिहिलें विध...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - पतितासि तारी उतारी कृपाळू...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - सुखार्णवाचे गुण आठवावे \nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - तेजबंधुरिपुचा रिपुराज भोळ...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - जगन्नायकें अन्न निर्माण क...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - करी नाम कल्याण सर्वा जिवा...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - परम सुंदर वाजवि मोहरी \nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - द्बयाष्टदीशा निज कोंदले र...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - डगमघ करिताहे सर्व ब्रह्मा...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - पौलस्ति पूजा बहु वात होता...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - ज्ञानी येक भला कवित्व वदल...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - सुरारींचा आरी विलसत लघू व...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - गुरुश्राप संताप गाजे तडाख...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nस्फुट श्लोक - करकर सितबोटी वाममुष्टीस म...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nवि. अडचणीत अगर विकट परिस्थितीत असलेला ; अडकित्यांत सांपडलेला ; द्रव्याच्या अभावामुळें पेचांत आलेला . ( ओढ + प्रस्त )\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\nकाव्यालङ्कारः - षष्ठः परिच्छेदः\nकाव्यालङ्कारः - पञ्चमः परिच्छेदः\nकाव्यालङ्कारः - चतुर्थः परिच्छेदः\nकाव्यालङ्कारः - तृतीयः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/and-dr-kashinath-ghanekar-give-the-prime-time-show-mns/", "date_download": "2018-11-14T02:39:57Z", "digest": "sha1:EAQFWQLDTC2V3Q3Z2W6F6NGTDLMLNUZK", "length": 7704, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nकल्याण – ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाला प्राईम टाइम शो न दिल्यामुळे मनसे पुन्हा एकदा कल्याण येथील मल्टिप्लेक्स चालकावर आक्रमक झाली आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट दिवाळी पाडव्याला रिलीज झाला. राज्यात या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकलेली दिसून आली. तसेच राज्यभरातून हा चित्रपट बघण्याऱ्यांची गर्दी दिसून आली.\nदरम्यान, कल्याण भागात अनेक मराठी भाषिक राहतात. मात्र सिनेमॅक्स चित्रपटगृहात केवळ दुपारी तीन वाजता या सिनेमाचा शो आहे. या चित्रपटाचा दिवसभरात एकच शो होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. तर आमिर खान – अमिताभ बच्चन यांच्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाचे दिवसातून आठ शो होतात. मराठी भाषेच्या सिनेमाला केवळ एकच शो दिल्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय होत असल्याचा दावा मनसेने केला आहे.\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटत प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे हे डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, प्रसाद ओक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अभिजीत शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारत चीनला चहाची निर्यात करणार\nNext articleमेलबर्नमधील चाकू हल्ल्यात तिघांना भोसकले\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\nपरवानगीशिवाय फोटो काढणाऱ्याला झरीन खानने झापले\nगोविंदाचा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये\nहेमा कोटणीस यांना २०१८’चा दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार\nमीनाक्षी मल्होत्रा बनल्या मिसेस महाराष्ट्र २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-women-arrested-two-persons-102262", "date_download": "2018-11-14T03:06:13Z", "digest": "sha1:7COYXFF6MWH7XJO3DIED7I2HBKGWC4QT", "length": 12199, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Mumbai News Women Arrested with two Persons लुटारू महिलेसह दोघांना अटक | eSakal", "raw_content": "\nलुटारू महिलेसह दोघांना अटक\nरविवार, 11 मार्च 2018\nमध्यरात्रीची वेळ असल्याने सूर्यदेवने रिक्षा थांबवली. तेव्हा बाजूला लपून बसलेले नाजोचे साथीदार तेथे आले. अल्ताफने खिशातून वस्तरा काढून सूर्यदेवच्या गळ्याला लावला. त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन अल्ताफ आणि नाजो संतोषनगरच्या दिशेने पळू लागले.\nमुंबई : रात्रीच्या वेळेस रिक्षाचालकांना लुबाडणाऱ्या टोळीचा दिंडोशी पोलिसांनी पर्दाफाश केला. अल्ताफ हनिफ शेख आणि नाजो अल्लारखा अन्सारी अशी त्या दोघांची नावे आहेत. अल्ताफविरोधात दिंडोशी पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत.\nउपनगरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस टॅक्‍सी, रिक्षाचालकांना लुटण्याचे प्रकार सुरू होते. शनिवारी (ता. 10) पहाटे सूर्यदेव सिंग हे रिक्षाचालक गोरेगावच्या संतोषनगर परिसरात आले. तेव्हा नाजोने हात दाखवून रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीची वेळ असल्याने सूर्यदेवने रिक्षा थांबवली. तेव्हा बाजूला लपून बसलेले नाजोचे साथीदार तेथे आले. अल्ताफने खिशातून वस्तरा काढून सूर्यदेवच्या गळ्याला लावला. त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन अल्ताफ आणि नाजो संतोषनगरच्या दिशेने पळू लागले.\nदिंडोशी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विजय जाधव गस्तीवर होते. सूर्यदेवने घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पाठलाग करून अल्ताफ आणि नाजोला ताब्यात घेतले. त्या दोघांकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. नाजोला दिंडोशी पोलिसांनी हद्दपार केले होते. तिच्याविरोधात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत; तर अल्ताफविरोधातही आठ गुन्हे दाखल आहेत.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nविजेच्या धक्‍क्‍याने ऊस तोड मजुराचा मृत्यू\nसांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे ऊस तोडणीनंतर विजेचा धक्का बसल्याने अनिल भीमराव चव्हाण (25) या मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या...\nतीन पानी पत्त्याच्या जुगारावर पोलिसांचा छापा\nकऱ्हाड : तीन पानी पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 हजारांच्या रोख रकमेसह तेरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/patidar-leader-hardik-patel-criticized-pm-narendra-modi-104896", "date_download": "2018-11-14T02:53:16Z", "digest": "sha1:MZEHWPU4Y3KIFSNYDKAULJLRYXUY3APK", "length": 13056, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Patidar Leader Hardik Patel criticized PM narendra modi पाटीदार नेता हार्दिक पटेलांची पंतप्रधानांवर टीका | eSakal", "raw_content": "\nपाटीदार नेता हार्दिक पटेलांची पंतप्रधानांवर टीका\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nनागपूर - विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी कुशल पायलटची आवश्‍यकता असते. देशाच्या 125 कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या पायलटची देशाला आवश्‍यकता आहे. देशाचा पायलट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज नागपुरात केली.\nनागपूर - विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी कुशल पायलटची आवश्‍यकता असते. देशाच्या 125 कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या पायलटची देशाला आवश्‍यकता आहे. देशाचा पायलट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज नागपुरात केली.\nअकोला येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते नागपुरात आले होते. नागपुरात आल्यानंतर प्रथम त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या चार वर्षात मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकऱ्यांना दामदुप्पट भाव देऊ, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्‍वासन दिल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जनता विचारत आहे. अच्छे दिन कुठे आहेत विमानात जाताना आपण चांगल्या पायलट असावा, अशी अपेक्षा करतो. प्रवाशांचे जीवन पायलटच्या हातात असते. त्याचप्रमाणे देशातील सव्वाशे कोटी लोकांचे भवितव्य पंतप्रधानांच्या हातात असते. परंतु देशाचा पायलट संपूर्णपणे अपयशी ठरला असून आता त्यांच्या हातात देश ठेवणे धोक्‍याचे ठरणार असल्याचा इशारा पटेल यांनी दिला.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nबेकायदेशीर दारु बंदसाठी महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव\nसोलापूर : वारंवार निवेदने देऊनही बार्शी तालुक्‍यातील साकत गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद होत नसल्याने तेथील महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/maharashtra/establishment-committee-study-plastic-110308", "date_download": "2018-11-14T02:22:39Z", "digest": "sha1:WMZA6TIGIRMNL62DGWBYHNNZWWJYFMCK", "length": 6741, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "The establishment of a committee for the study of plastic प्लॅस्टिकच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना | eSakal", "raw_content": "\nप्लॅस्टिकच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना\nसकाळ न्यूज नेटवर्क | मंगळवार, 17 एप्रिल 2018\nमुंबई - प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर आणि नष्ट करण्यासंदर्भात उद्योजकांनी सुचविलेल्या पर्यायावर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव पातळीवरील एका समितीची स्थापना केली आहे.\nमुंबई - प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर आणि नष्ट करण्यासंदर्भात उद्योजकांनी सुचविलेल्या पर्यायावर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव पातळीवरील एका समितीची स्थापना केली आहे.\nआज मंत्रालयात प्लॅस्टिक उद्योजकांच्या बैठकीत प्लॅस्टिकचा वापर आणि नष्ट करण्याबाबत चर्चा झाली. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. सचिव पातळीवरील समितीत मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन यांचा समावेश आहे. ही समिती उद्योजकांनी सादरीकरणातून मांडलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून प्लॅस्टिकबंदीबाबत आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nलोकमंगल'समोर स्वाभिमानीचे गुरुवारपासून उपोषण\nसोलापूर : यंदाच्या गळित हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सहकारमंत्री सुभाष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/maharashtra/good-rain-all-parts-maharashtra-10698", "date_download": "2018-11-14T03:02:15Z", "digest": "sha1:BSEIEMG2VUIGBO7FIGGFAO65QGAUWUNA", "length": 13334, "nlines": 95, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Good rain in all parts of Maharashtra नदी, नाले तुडुंब | eSakal", "raw_content": "\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 12 जुलै 2016\nपुणे - मध्य महाराष्ट्र, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आष्टे येथे ३९० मिलिमीटर, तर रत्नागिरीतील शिरगाव येथे ३४० मिलिमीटर पाऊस पडला. राज्यातील २५ हून अधिक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. जोरदार पावसामुळे राज्यातील नद्या-नाल्यांना पूर आले असून, धरणांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.\nपुणे - मध्य महाराष्ट्र, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आष्टे येथे ३९० मिलिमीटर, तर रत्नागिरीतील शिरगाव येथे ३४० मिलिमीटर पाऊस पडला. राज्यातील २५ हून अधिक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. जोरदार पावसामुळे राज्यातील नद्या-नाल्यांना पूर आले असून, धरणांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.\nराज्यात सर्वदूर संततधार पाऊस कोसळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यात दमदार पाऊस पडल्याने धरणातील पाण्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली. नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांतील प्रमुख नद्या पूररेषेवरून वाहत आहेत. गेले वर्षभर पाणी कपातीशी झुंजणाऱ्या राज्यातील नागरिकांना यंदा नैॡत्य मौसमी पावसाने (मॉन्सून) दिलासा दिल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.\nझारखंड आणि ओडिशाच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र सध्या आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सोमवारी काही ठिकाणी अतिवृष्टी झाली.\nउत्तर महाराष्ट्रात दमदार पाऊस\nनाशिकमध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सोमवारी संध्याकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. गेल्या आठवड्यापर्यंत ओढ दिलेल्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर चांगला होता.\nमध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस\nमध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. कोल्हापूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस सुरू होता. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. कोयना धरणात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी संध्याकाळपर्यंत पावसाची रिपरीप सुरू होती. महाबळेश्‍वर येथे पावसाचा जोर जास्त होता. त्यामुळे या कोयना धरणाच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. सांगली जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे.\nविदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. दोन दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने नद्यांना पूर आले आहे. गडचिरोली येथील पर्लकोटा नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. यवतमाळमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाने सायखेडा येथील मध्यम प्रकल्पातून पाणी वाहू लागले आहे.\nसलग दोन वर्षे दुष्काळात होरपळणाऱ्या मरावाड्यातील जिल्ह्यांना यंदा पावसाने दिलासा दिला आहे. बीडमध्ये तर तेथील सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, लातूर, परभणी या भागात पावसाने हजेरी लावली आहे.\nझाडाने वाचविले तिघांचा जीव\nदर्यापूर (अमरावती) ः रस्ता पार करण्याच्या प्रयत्नांत अकोल्याचे डॉ. सुरेश मुंदडा यांची कार लासूर तोंगलाबादजवळील गायठी नाल्यातील पुरात अडकली. वाहून जाणाऱ्या त्यांच्या कारला बाभळीच्या झाडाने आसरा दिला आणि काही क्षणात वाहून जाणारी त्यांची कार झाडाला अडकली. त्यामुळे तिघांचे प्राण वाचले.\nराज्यातील पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये सकाळी ८.३० ते रात्री ८.३०)\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nशहरात दुष्काळ; गावांत सुकाळ\nपौड - मुळशी तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात भातपिकाच्या अतोनात नुकसानीमुळे दुष्काळाची छाया गडद झाली आहे. खाण्यासाठी दाणा आणि जनावरांसाठी पेंढाही...\nबदलती हवा, श्रीलंकेची... (श्रीराम पवार)\nश्रीलंकेत अध्यक्ष मैथिरपाल सिरिसेना यांनी महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी केलेली निवड जगाच्या भुवया उंचावणारी आहे. संसदेत अविश्‍वास ठरावाची...\nस्वच्छतागृहे झाली गोदामे, आरटीओ कार्यालयातील भिषण चित्र\nपुणे : पुरुष आणि महिलांच्याही स्वच्छतागृहात फायलींनी भरलेल्या गोणपाटांच्या थप्प्या, टाकून दिलेल्या जुन्या खुर्च्या, मोडतोड झालेले फर्निचर, फुटलेले...\nरुपयाची सध्या होत असलेली घसरण थांबवायची असेल, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणा, जनतेची मानसिकता, उद्योजक-व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन, सरकारी धोरणांची अधिक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.livepro-beauty.com/mr/aichun-beauty-organic-herbal-ingredients-butt-effective-massage-hip-enlargement-cream.html", "date_download": "2018-11-14T02:12:30Z", "digest": "sha1:QMUWWVDTMFVYZWFRHDRWQ5IGLZIPGX6O", "length": 9673, "nlines": 258, "source_domain": "www.livepro-beauty.com", "title": "", "raw_content": "Aichun सौंदर्य सेंद्रीय हर्बल साहित्य थट्टेचा विषय प्रभावी मालिश हिप वाढ मलई - चीन ग्वंगज़्यू Livepro सौंदर्य प्रसाधने\nशरीर केस काढून टाकणे\nकृशता प्राप्त करून देणारे क्रिम\nताणून गुण काढणे क्रिम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nशरीर केस काढून टाकणे\nकृशता प्राप्त करून देणारे क्रिम\nताणून गुण काढणे क्रिम\nसौंदर्य वैयक्तिक काळजी जगप्रसिद्ध Aichun त्वचा शरीर क ...\nAichun सौंदर्य व्यावसायिक 3-मिनीटांच्या जलद पाय armpi ...\nDisaar व्यावसायिक 3-मिनीटांच्या जलद पाय काख priva ...\nAichun कारखाना किंमत मुरूम काढा मास्क काढून ...\nDisaar चीन कारखाना कमी किंमत तेल नियंत्रण रंग कला ...\nसर्वोत्तम प्रभावी लसूण नितंब वाढ लिफ्ट cellu ...\nAichun सौंदर्य सेंद्रीय हर्बल साहित्य थट्टेचा विषय परिणाम ...\nकमी MOQ Aichun सौंदर्य गरम विक्री शुद्ध पोषक regrow ...\nAichun सौंदर्य सेंद्रीय हर्बल साहित्य थट्टेचा विषय प्रभावी मालिश हिप वाढ मलई\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nGuangdong, चीन (मुख्य भूप्रदेश)\nहर्बल बट आकारविस्तार क्रिम\nनितंब सुधारणा क्रिम हिप लिफ्ट\nदरमहा 100000 तुकडा / तुकडे\n144 तुकडे / पुठ्ठा\nAichun सौंदर्य सेंद्रीय हर्बल साहित्य थट्टेचा विषय प्रभावी मालिश हिप वाढ मलई\nमागील: हॉट विक्री नवीन उत्पादन सानुकूल दूध सर्वोत्तम जलद 3 दिवस शरीर बाथ त्वचा चमकवण्याची काळा त्वचा साबण\nपुढे: सर्वोत्तम प्रभावी लसूण नितंब वाढ लिफ्ट आयसीसीनं यावर शिक्कामोर्तब काढण्याची नैसर्गिक थट्टेचा विषय हिप वाढ मलई मालिश आवश्यक तेल\nस्वस्त हिप क्रिम उत्पादक\nस्वस्त हिप क्रिम उत्पादक OEM\nस्वस्त हिप क्रिम OEM\nस्वस्त हिप अप क्रिम\nस्वस्त हिप अप क्रिम उत्पादक\nस्वस्त हिप अप क्रिम उत्पादक OEM\nस्वस्त हिप अप क्रिम OEM\nहिप क्रिम उत्पादक OEM\nहिप अप क्रिम उत्पादक\nहिप अप क्रिम उत्पादक OEM\nहिप अप क्रिम OEM\nघाऊक खाजगी लेबल moisturizing सानुकूल ...\nहॉट विक्री नवीन आगमन moisturizing मल्टि-परिणाम ...\nकमी MOQ Aichun सौंदर्य गरम विक्री शुद्ध पोषक कुठे ...\nसानुकूल घाऊक खाजगी लेबल Aichun ओलसर ...\nAichun सौंदर्य व्यावसायिक 3-मिनीटांच्या जलद पाय ...\n2018 कारखाना किंमत Aichun सौंदर्य गरम विक्री custo ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nक्रमांक 5, Gongye Ave., Donghua उद्योग क्षेत्र, Renhe टाउन, Baiyun जिल्हा\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/double-rise-in-molestation-cases-in-nagar-this-year-5943297.html", "date_download": "2018-11-14T02:17:23Z", "digest": "sha1:PSSYR3LKIKTYDSTEHZZWODHPEYATAHUU", "length": 11495, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "double rise in molestation cases in nagar this year | नगर: विनयभंगाच्या गुन्ह्यांत वर्षभरात दुपटीने वाढ, जिल्ह्यात 381 गुन्ह्यांची नोंद", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनगर: विनयभंगाच्या गुन्ह्यांत वर्षभरात दुपटीने वाढ, जिल्ह्यात 381 गुन्ह्यांची नोंद\nबलात्काराच्या ८७ घटना, सर्व गुन्ह्यांचा लागला तपास\nनगर - संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल ८७ बलात्कार व ३८१ विनयभंगाच्या घटना घडल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत विनयभंगाच्या गुन्ह्यात दुपटीने वाढ झाली आहे. पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांचा तपास लावला असला, तरी गुन्हेगारीचे हे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.\nदेशभर गाजलेल्या कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतरही जिल्ह्यात बलात्काराचे प्रकार सुरूच आहेत. वर्षभरात (जुलै २०१७ ते जुलै २०१८) जिल्ह्यात बलात्काराच्या ८७ घटना घडल्या. सरासरी आठवड्यात बलात्काराच्या दोन घटना घडत असल्याने राज्यभर जिल्ह्याची बदनामी होत आहे. त्याचबरोबर या घटनांमुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात मुलींना शाळेत जाण्यापासून रोखले जात आहे. बलात्काराचे हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना राबवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. बलात्काराच्या घटनांसह विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्षभरात विनयभंगाचे तब्बल ३८१ गुन्हे दाखल झाले. यातील निम्मे गुन्हे तांत्रिक असले, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी विनयभंगाचे अडीचशे गुन्हे दाखल झाले, यंदा त्यात १३१ गुन्ह्यांची भर पडली आहे. या गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांचा मोठा वेळ खर्च झालेला आहे. अनेक आरोपींना शिक्षा झाली आहे. मुळात असे गुन्हे घडू नयेत, यासाठी गावपातळीवर, तसेच शहराच्या विविध भागात जनजागृती होण्याची गरज असल्याचे सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. विनयभंग हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. आरोपीला पाच वर्षांपेक्षा अधिक शिक्षा या गुन्ह्यात होते. मात्र, अनेकदा हे गुन्हे केवळ एकमेकांच्या आकसापोटी नोंदवले गेल्याचे प्रकार समोर येत आहेत. एक शस्त्र म्हणून अनेकजण विनयभंगाच्या कायद्याकडे पहात आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये काही निर्दाेषही भरडले जात आहेत.\nविनयभंग हा अजामीनपात्र गुन्हा\nविनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला सात वर्षांपर्यंत शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. सुधारित कायद्यानुसार या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळत नाही. हे गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालवणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपींना लवकर शिक्षा होईल, तसेच असे गुन्हे करण्याचे धाडस यापुढील काळात कोणी दाखवणार नाही.\n- सुरेश लगड, विधिज्ञ.\n५० टक्के तक्रारी खोट्या\nलहान मुलींशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी दाखल गुन्हे शंभर टक्के खरे असतात. परंतु अनेकदा प्रौढ महिलादेखील विनयभंगाच्या तक्रारी देतात. त्यात निम्म्यापेक्षा अधिक तक्रारी खोट्या असतात. जमिनीचे वाद, शेजारधर्म, उसनवारी यासारख्या अनेक कारणांतून एकमेकांच्या विरोधात विनयभंगाच्या तक्रारी दिल्या जातात.\n- विनोद चव्हाण, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी.\n१४३ पीडितांना मिळाली मदत\nबलात्कार, बाल लैंगिक अत्याचार, तसेच अॅसिड अॅटॅक प्रकरणातील पीडितांना शासनाच्या मनोधर्य योजनेंतर्गत मदत निधी दिला जातो. कमीत कमी दीड व जास्तीत जास्त साडेसात लाखापर्यंत ही मदत दिली जाते. पूर्वी समाज कल्याण विभागामार्फत दिली जाणारी ही मदत आता जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत देण्यात येते. समाजकल्याण विभागाने २०१३ ते २०१७ या कालावधीत १४३ पीडितांना मदत दिलेली आहे.\nअर्ज भरताना चारपेक्षा अधिक गेले तर गुन्हा... आजपासून नामनिर्देशनपत्र उपलब्ध\nमहानगरपालिकेची निवडणूक मुख्यमंत्र्यांनी घेतली ताब्यात\n‘युती’ची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे 32 उमेदवार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/editorial-mantralay-suicide-incidents/", "date_download": "2018-11-14T03:12:18Z", "digest": "sha1:UOTJNC4QAMIZ4FJKLEJS3JF36DXHUCTP", "length": 25553, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "मंत्रालय की स्मशान? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी…\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nहे राज्य कल्याणकारी व्हावे, मराठीजन, शेतकरी, कष्टकरीजनांचे भले व्हावे म्हणून राज्याचा मंगल कलश मंत्रालयात आणला. मंत्रालयासह महाराष्ट्राची सध्याची अवस्था पाहता मंगल कलशालाही पाय फुटतील व अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनखाली राज्याच्या आशाआकांक्षांचा हा मंगल कलश आत्महत्या करील अशी भीती आम्हाला वाटते. मंत्रालयात जनतेला रयतेचे राज्य असल्याचा अनुभव यायला हवा. मात्र सध्या विपरीतच घडत आहे. जिवंत माणसे मंत्रालयात येतात आणि तेथे जीव देतात. मंत्रालयावर निरपराध्यांच्या रक्ताचे शिंतोडे उडत आहेत व आत्महत्या करणाऱयांच्या किंकाळय़ा घुमत आहेत. मंत्रालय म्हणावे की स्मशान, अशी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.\nमहाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू स्मशान झाले आहे. मंत्रालय हे राज्यातील जनतेच्या आशाआकांक्षांचे, भावनांचे प्रतिबिंब असते. मंत्रालयाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवरायांची तसबीर आहे, तर सहाव्या मजल्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आहे. हेच महाराष्ट्राचे मंत्रालय आता जनतेच्या आशाआकांक्षांचे थडगे झाले आहे व मंत्रालयातील अनेक दालनांत निर्जीव व भावनाशून्य पुतळेच खुर्च्यांवर बसवले आहेत की काय असा भास निर्माण झाला आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात तरुणांसाठी ‘सेल्फी पॉइंट’ निर्माण केले आहेत; पण मंत्रालय सध्या ‘सुसाईड पॉइंट’ म्हणजे आत्महत्या करण्याचे ठिकाण झाले आहे. गेल्या काही दिवसांत आत्महत्यांचे सत्र मंत्रालयात सुरू आहे. धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात आत्महत्या केली. धर्मा आजोबांचे बारावे-तेरावे होत नाही तोच गुरुवारी हर्षल सुरेश रावते या पंचेचाळीस वर्षांच्या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली व मरण पत्करले. धर्मा पाटील व हर्षल रावतेच्या आत्महत्येची कारणे वेगळी आहेत. रावते हा तुरुंगातून रजेवर सुटलेला कैदी होता व त्यास जन्मठेपेची शिक्षा लागली होती. पण त्याने शेवटी जीवनाचा अंत करून घेण्यासाठी\n गेल्या महिनाभरात किमान पाच-सहा लोकांनी मंत्रालयात घुसून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मारुती धावरे या शेतकऱयाकडे मंत्रालयाच्या दारात कीटकनाशक सापडले म्हणून अटक केली. त्यालाही तेथे आत्महत्याच करायची होती. अविनाश शेटे या तरुणाने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळत नाही या वैफल्यातून ज्ञानेश्वर साळवे या शेतकऱ्याने मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. पिल्लई या मालाडच्या तरुणाने ‘एसआरए’ घर योजनेत फसगत झाली म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील मंत्रालयात या आत्महत्या म्हणजे सरकार निर्दय व नाकाम झाल्याचा पुरावा आहे काय लोकोपयोगी कारभार तर दूर राहिला, मंत्रालयात सामान्य जनतेची दाद-फिर्याद, अन्याय किमान ऐकून घेण्याचीही संवेदनशीलता राहिलेली नाही. म्हणूनच जिवंत माणसे तेथे घुसून मरण पत्करीत आहेत का लोकोपयोगी कारभार तर दूर राहिला, मंत्रालयात सामान्य जनतेची दाद-फिर्याद, अन्याय किमान ऐकून घेण्याचीही संवेदनशीलता राहिलेली नाही. म्हणूनच जिवंत माणसे तेथे घुसून मरण पत्करीत आहेत का राज्यातील कानाकोपऱयात, घरोघरी अस्वस्थता आहे व पिचलेली माणसे आत्महत्या करीत आहेत. हे चित्र महाराष्ट्राला शोभणारे नाही. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, बेरोजगार रस्त्यावर उतरले आहेत. बेरोजगारी उरली नाही व ज्यांना रोजगार नाही त्यांनी रस्त्यावर\nअसे पंतप्रधान मोदी सांगत आहेत, मात्र तिकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी पुणे, संभाजीनगर आणि नागपूरसारख्या भागांत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. सरकारने नोकरभरतीवर बंदी आणून बेरोजगारांच्या संख्येत वाढ केली आहे. या सगळ्य़ा सुशिक्षित बेरोजगारांनी सरकारच्या दारात ‘पकोडे’ तळायचे की मंत्रालयात घुसून आत्महत्या करायची याचे उत्तर मिळायला हवे. महाराष्ट्रासारख्या राज्यात मूठभर लोकांची व्यक्तिगत श्रीमंती वाढते आहे, पण गरीब शेतकरी, कष्टकरी रोज आत्महत्या करीत आहेत. हे राज्य कल्याणकारी व्हावे, मराठीजन, शेतकरी, कष्टकरीजनांचे भले व्हावे म्हणून राज्याचा मंगल कलश मंत्रालयात आणला. त्या मंगल कलशात ११ कोटी जनतेचे पंचप्राण आहेत. १०५ मराठी हुतात्म्यांचे पवित्र आत्मे आहेत. मंत्रालयासह महाराष्ट्राची सध्याची अवस्था पाहता मंगल कलशालाही पाय फुटतील व अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनखाली राज्याच्या आशाआकांक्षांचा हा मंगल कलश आत्महत्या करील अशी भीती आम्हाला वाटते. मंत्रालयात जनतेला रयतेचे राज्य असल्याचा अनुभव यायला हवा. मात्र सध्या विपरीतच घडत आहे. जिवंत माणसे मंत्रालयात येतात आणि तेथे जीव देतात. मंत्रालयावर निरपराध्यांच्या रक्ताचे शिंतोडे उडत आहेत व आत्महत्या करणाऱ्यांच्या किंकाळ्य़ा घुमत आहेत. मंत्रालय म्हणावे की स्मशान, अशी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी महोत्सव’\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\nकाय खोटे आहे या अग्रलेखात…… सत्य म्हणजे गरळ नसते…..\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी...\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/editorial-on-mumbai-city-bmc/", "date_download": "2018-11-14T02:41:42Z", "digest": "sha1:NYZGVVM7N3CDNQPDTIG365RBEXBIV5UK", "length": 21217, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा: मुंबईवरील नागरी सुविधांचा ताण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nअवनीच्या एन्काऊंटरची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुद्दा: मुंबईवरील नागरी सुविधांचा ताण\nदरवर्षी पावसाळा आला की नालेसफाई, तुंबणारे पाणी, विस्कळीत होणारे जनजीवन आणि सर्व सामान्यांना सोसाव्या लागणार्‍या यातना यावरून महापालिकेला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागते. आणि जो उठतो तो महापालिकेवर तोंडसुख घ्यायला सुरुवात करतो. परंतु महापालिकेच्या दृष्टीने विचार केलाय का, वास्तविकता तपासली गेली आहे का, तिची निर्णय प्रक्रिया, राज्य शासनाचा निर्णय, तिच्या अखत्यारीतील स्वतंत्र महामंडळे, त्यांची निर्णय प्रक्रिया व सर्वांचे अधिकार या सर्वात महापालिकेची भूमिका या सर्व प्रश्नांची उत्तरे कोणी अंतर्मुख होऊन शोधलीत काय. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि महानगरपालिका जगामध्ये आज अव्वलस्थानी आहे. एखाद्या राज्याचे आर्थिक बजेट असते तेवढा या महापालिकेचा आर्थिक डोलारा आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनेसुद्धा हे शहर जगामध्ये पाचव्या स्थानी आहे. आज जवळपास चार कोटींच्या घरात लोकसंख्या गेली असून सर्व समस्यांचे मूळ तेच आहे. मूलभूत सुविधांचा विचार करता पाणीपुरवठा करण्याची क्षमता आणि पाण्याची मागणी यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत भरून काढण्यासाठी प्रचंड प्रमाणावर ताण पडत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसर्‍या क्रमांकाचे दाटीवाटीचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे.\nमुंबई हे एक बेट असून त्याचा भौगोलिकदृष्टय़ा व सीमारेषेच्या माध्यमातून विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. आज उंच उंच टॉवर्स साकारत असताना भूगर्भागाचासुद्धा विचार होणे आवश्यक आहे. आज अनेक ठिकाणी रस्ते खचल्याची ताजी उदाहरणे व दुर्घटना अनुभवत आहोत. अनधिकृत झोपड्यांना राजकीय आश्रय मिळत असल्यामुळे त्यांच्या अतिरिक्त सेवा-सुविधांचा भार मुंबई महानगरपालिकेवर पडत आहे. लोकसंख्या वाढली की स्वाभाविकच कचर्‍याचे प्रमाण वाढते. आज जवळपास दैनंदिन ८००० मे. टन एवढा कचरा गोळा होतो त्याचे योग्य पद्धतीने विघटन व विल्हेवाट लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ व त्यांची मानसिकता कोणी विचारात घेतली काय. आज घर, रस्ते, पाणी या मूलभूत सेवा-सुविधांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नाण्याच्या दोन्ही बाजूनी विचार करणे गरजेचे आहे. मी कर भरला म्हणजे माझी जबाबदारी संपली असा विचार करून चालत नाही. रस्त्यावर खोदकाम केवळ महापालिकाच करत नाही, तर शासकीय यंत्रणेतील अनेक यंत्रणा काम करीत असतात उदा. महानगर गॅस, एमटीएनएल, एमएआरडी, मेट्रो इ. तरी पण त्यांचे खापर महापालिकेच्या डोक्यावर मारले जाते. रस्त्यावरील खोदकामे, समुद्रात टाकलेली भर, अशावेळी जेव्हा समुद्राला भरती असते. मुसळधार पाऊस पडत असतो तेव्हा पाणी स्वाभाविकच उथळ भागात साठणार. हे होऊ नये याबाबत दुमतच नाही किंवा महापालिकेत सत्ता कोणाची असो. योग्य त्या सेवा-सुविधा मिळाल्याच पाहिजेत, परंतु जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते, शासकीय यंत्रणा हतबल ठरतात, तेव्हा केवळ मुंबई महानगरपालिकेला दोष देऊन चालणार नाही. मुंबई महानगरपालिकेचा एक लौकिक आहे तिच्या प्रति मुंबईकरांचे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे नाते आहे. तेव्हा भौगोलिक सीमा, वाढणारे लोंढे आणि पालिका यंत्रणांवर पडणारा प्रचंड ताण लक्षात घेता राजकीय सत्तेचे राजकारण न करता मुंबई महानगरपालिकेला खुल्या दिलाने सहकार्य करायला हवे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललेख: ‘मेघदूत’: कालिदासाची अद्भुत कल्पना\nपुढीलतू माझ्या आयुष्याची पहाट – चंद्रशेखर पाटील\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/arun-jaitley-arvind-subramanian-and-shaktikanta-das-sitting-idle-tackle-currency-crunch", "date_download": "2018-11-14T03:09:49Z", "digest": "sha1:3FTFE56GNRMPEMYY462ODPZL5SW2RVUN", "length": 12982, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Arun Jaitley, Arvind Subramanian and Shaktikanta Das sitting idle to tackle currency crunch: Subramanian Swamy 'नोटाबंदीनंतर अर्थमंत्री, अर्थसचिव, आर्थिक सल्लागार निष्क्रिय' | eSakal", "raw_content": "\n'नोटाबंदीनंतर अर्थमंत्री, अर्थसचिव, आर्थिक सल्लागार निष्क्रिय'\nशनिवार, 19 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर चलनाचा जो तुटवडा जाणवत आहे त्यावर केंद्र सरकारने कोणतीही तातडीची तयारी केली नसल्याचे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास, आणि केंद्राचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम निष्क्रिय असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.\nनवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर चलनाचा जो तुटवडा जाणवत आहे त्यावर केंद्र सरकारने कोणतीही तातडीची तयारी केली नसल्याचे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास, आणि केंद्राचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम निष्क्रिय असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.\nवृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी म्हणाले, \"मे 2014 नंतर या निर्णयाला उशिर झाला कारण पूर्वतयारी सुरू होती. पण मला असे समजले आहे की अर्थमंत्रालयाने काहीही तयारी केली नव्हती. सगळे काही तात्पुरते आहे. मी अरविंद सुब्रमण्यम आणि शक्तिकांत दास यांना हटविण्याची मागणी केली होती. मात्र जेटली यांनी त्यांचे रक्षण केले. आता आपण पाहत आहोत की त्यांनी काहीही काम केलेले नाही. कोणीतरी जबाबदार असणे आवश्‍यक आहे.' मात्र सुब्रमण्यम स्वामी यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच या निर्णयामुळे दहशतवाद्यांना होणारा निधी पुरवठा कमी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केले. \"नोटाबंदीमुळे लोकांना त्रास होत आहे. मात्र त्यास सामोरे जाता येईल. पंतप्रधान लवकरच प्राप्तीकर रद्द करून टाकतील आणि लोकांना पुन्हा खूष करतील', अशी शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली.\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/11th-admission-1st-cut-off-list-264752.html", "date_download": "2018-11-14T02:26:46Z", "digest": "sha1:TG2BOE6MKR4LHAIYLPU2LQZDDVRIIVCN", "length": 14165, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात अकरावीची पहिली यादी जाहीर, मुंबईत मात्र, बोजवारा", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपुण्यात अकरावीची पहिली यादी जाहीर, मुंबईत मात्र, बोजवारा\nअकरावीच्या या पहिल्या कटऑफ यादीत 48 हजार324 जणांना प्रवेश देण्यात आलाय. यापैकी 19 हजार 991 मुलांना पहिला पसंतीक्रम मिळालाय. मुंबईत मात्र, तांत्रिक अडचणींमुळे यादी प्रसिद्ध होण्यात अडचणी\n10 जुलै: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता जाहीर झाली. अकरावीच्या या पहिल्या कटऑफ यादीत 48 हजार324 जणांना प्रवेश देण्यात आलाय. यापैकी 19 हजार 991 मुलांना पहिला पसंतीक्रम मिळालाय. अकरावी प्रवेशासाठी एकूण 78 हजार 438 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पहिला पसंती क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं बंधनकारक आहे, त्यांना शाखा बदलण्याची संधी मात्र दुसऱ्या फेरीत मिळणार आहे. प्रवेश न घेतल्यास ते विद्यार्थी बाहेर पडतील. दुसरा पसंती क्रमांक मिळालेले विद्यार्थी नव्याने पसंतीक्रम भरू शकतील.\nमुंबईत मात्र, अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश यादीचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्रं बघायला मिळालं. तांत्रिक अडचणींमुळे संध्याकाळी 5 वाजता मुंबईतली यादी प्रसिद्ध करता आली नाही. त्यामुळे पुन्हा सात वाजता यादी जाहीर करणार असल्याचं सांगण्यात आलं. पण सात वाजता वेबसाईट हँग झाली होती. त्यामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा करावा लागतोय.\nपुण्यातील अकरावीची पहिली गुणवत्ता यादी पुढीलप्रमाणे -\nएकूण अर्ज ७८ हजार ४३८ अर्ज\nपहिल्या यादीत २९ % विद्यार्थ्यांना ( विद्यार्थी संख्या- १९ हजार ९९१) पहिल्या पसंतीक्रमाचं कॉलेज मिळाले.\nपहिल्या फेरीत एकूण ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 11th admission1st cut off listअकरावी ऑनलाईन प्रवेशपुणेमुंबई\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-11-14T02:32:21Z", "digest": "sha1:XUJJQWO5ULEO4N43PEUHAD7NZFI75TIA", "length": 4468, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८४६ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८४६ मधील मृत्यू\n\"इ.स. १८४६ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Offer-50-electric-buses-to-Kolhapur-said-by-Nitin-Gadkari/", "date_download": "2018-11-14T02:47:56Z", "digest": "sha1:W7JE5EY4ZHQBORWL3BSDNWURYOMO7UL3", "length": 7100, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूरसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस देऊ : गडकरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूरसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस देऊ : गडकरी\nकोल्हापूरसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस देऊ : गडकरी\nकोल्हापूर महापालिकेने राज्य शासनामार्फत 50 इलेक्ट्रिक बसेस मागणीचा प्रस्ताव द्यावा. त्याला तत्काळ अनुमती देऊ, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महापालिकेतील भाजप-ताराराणी आघाडीच्या तीस नगरसेवकांनी दिल्ली अभ्यास दौरा काढला आहे. त्यांतर्गत नगरसेवकांनी मंत्री गडकरी यांची भेट घेऊन विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. यावेळी गडकरी यांनी कोल्हापूर शहराला समस्यामुक्‍त करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मंत्रालय विभाग सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्‍वासनही सोमवारी दिले.\nनगरसेवकांनी संसदेचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी संसदेत उपस्थिती लावली. त्यानंतर खासदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी मंत्री गडकरी यांची भेट घेतली. कोल्हापूरसाठी बदलत्या काळानुसार पर्यावरणपूरक व कमी खर्चाच्या बसेस उपलब्ध व्हाव्यात. त्यांतर्गत नागपूरच्या धर्तीवर कोल्हापूर महापालिकेलाही इलेक्ट्रिक किंवा इथेनॉलवर चालणार्‍या बसेस मिळाव्यात, अशी मागणी केली. बसेस देण्याची ग्वाही देऊन गडकरी यांनी सांगितले की, या बसेस महापालिकेला मोफत मिळतील. केवळ ठरलेल्या प्रति किलोमीटर दरानुसार बसपुरवठा करणार्‍या कंपनीला पैसे अदा करावेत. या बसेसच्या चालकांचा व देखभाल दुरुस्तीचा खर्चही महापालिकेला करावा लागणार नाही. तसेच इथेनॉलवर चालणार्‍या बसेसही देण्यास गडकरी यांनी संमती दर्शविली.\nकोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पुलाला पर्यायी पूल बांधण्याचे काम रखडले असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर गडकरी यांनी पुरातत्त्व खात्याच्या कायद्यात बदल होण्यासाठी लोकसभेत मंजुरी झाली आहे. मात्र, राज्यसभेत अद्याप या विधेयकाला मंजुरी मिळालेली नाही. याबाबत तोडगा काढण्यासाठी खासदार महाडिक यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ. पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार केंद्र सरकार विशेष अध्यादेश काढेल आणि पर्यायी पुलाचे काम पूर्ण करू, अशी ग्वाहीही गडकरी यांनी दिली.\nयावेळी महापालिकेतील स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, भाजप गटनेता विजय सूर्यवंशी, राजाराम गायकवाड, शेखर कुसाळे, संतोष गायकवाड, विलास वास्कर, कविता माने, सीमा कदम, अर्चना पागर, स्मिता माने आदींसह नगरसेवक उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/slums-People-Protest-March-againts-Kalyan-Municipal-Carporation-In-kalyan/", "date_download": "2018-11-14T03:12:37Z", "digest": "sha1:IDCRQYZZ72WAU73RSPF6VGWWVJLYHY2W", "length": 4480, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आम्हाला हक्काची घरे द्या’; झोपडपट्टी रहिवाश्यांचा पालिकेवर मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आम्हाला हक्काची घरे द्या’; झोपडपट्टी रहिवाश्यांचा पालिकेवर मोर्चा\nआम्हाला हक्काची घरे द्या’; झोपडपट्टी रहिवाश्यांचा पालिकेवर मोर्चा\nकल्याण पश्चिमेकडील इंदिरा नगर झोपडपट्टीतील राहिवाश्यांना बीएसयूपी प्रकल्पात समाविष्ठ केल्याने या प्रकल्पामध्ये ३३० कुटुंब विस्थापित झाले होती. पण, या कुटुंबांच्या पुर्नवसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसल्याने प्रहार संघटना सत्याग्रह फोरमच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा नगर झोपडपट्टीतील राहिवाश्यांनी आज पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला.\nइंदिरा नगर झोपडपट्टीतील राहिवाश्यांना विस्थापिताना प्रकल्पात घरे देणार असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. मात्र या बाधितांमधील १८३ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली तेरा वर्ष धूळखात ठेवल्याने संतापलेल्या बाधीतांनी सोमवारी दुपारी साडे बारच्या सुमारास प्रहार संघटना सत्याग्रह फोरम असमर्थ नागरिक सेवाभावी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढला. इंदिरा नगर गोविंदवाडीमार्गे-एपीएमसी मार्केट पासून शेकडो महिलांचा धडक मोर्चा केडीएमसी मुख्यालयावर धडकला. या मोर्च्यात बाधित राहिवाश्यांनी आम्हाला आमची हक्काची घरे द्या, असा नारा देत संताप व्यक्त केला.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Youth-drown-in-Bird-Valley-in-pune/", "date_download": "2018-11-14T02:31:42Z", "digest": "sha1:ZYT4FX6YSEQNVIIKGGAPJYQ7HOTEXYLL", "length": 4427, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बर्ड व्हॅली तलावात तरुणाचा बुडून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बर्ड व्हॅली तलावात तरुणाचा बुडून मृत्यू\nबर्ड व्हॅली तलावात तरुणाचा बुडून मृत्यू\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड-संभाजीनगर येथील बर्डव्हॅली उद्यानातील तलावात शनिवारी सायंकाळी एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. तरुणाचा मृतदेह फुगून वर आल्याने पाण्यात तरंगत होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला आहे. दरम्यान, तरुणाचा खून करुन मृतदेह तलावात टाकला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.\nचिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानातील तलावात एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी त्वरित अग्निशामक दलाला याची माहिती दिली. पिंपरी, संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवान अशोक कानडे, अमोल खंदारे, प्रतीक कांबळे, भूषण येवले, विनेश वाटकरे, अक्षय पाटील यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. भोसरी, एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पाहणी केली.\nमृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी महापालिकेच्या पिंपरी, संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणण्यात आला आहे; दरम्यान दोन दिवसांपूर्वी तरुणाचा खून करुन मृतदेह पाण्यात टाकला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-municipal-corporation-election-portrait-in-polling-booth-are-painted-lighting-for-voting-voter-welcome-with-flowers-and-traditional-music/", "date_download": "2018-11-14T02:29:31Z", "digest": "sha1:2HSRSSEA4JATPRE2TQKXS525GUUPN47T", "length": 4194, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली मनपा निवडणुक ; मतदान उत्साहात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगली मनपा निवडणुक ; मतदान उत्साहात\nसांगली मनपा निवडणुक ; मतदान उत्साहात\nसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणूक मतदानासाठी मतदान केंद्रांचे रुपडे पालटण्यात आले. मतदान प्रक्रिया आकर्षक करण्यासाठी, तसेच लोकांना त्यांच्या लोकशाहीतील हक्कांप्रती जागृत करण्यासाठी मतदान केंद्रावर विविध चित्रे, रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.\nलोकशाहीत मतदानाचा दिवस हा एका उत्सवासारखा असतो. याची प्रचिती सांगलीतील महानगरपालिकेच्या मतदान केंद्रावर गेल्यावर येतो. येथील प्रशासनाने हा लोकशाही उत्सव एखाद्या मंगल कार्यक्रमासारखा साजरा करण्यासाठी मतदान केंद्रांना रोशनाई, केंद्राबाहेर रांगोळी सनई- चौघडे यांचा वापर केला. यामुळे लोकांच्या लोकशाहीतील कर्तव्याचे(मतदान) रुपांतर एका मंगल उत्सवात झाले आहे.\nयाचबरोबर संपूर्ण मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेबाबत जागृती निर्माण करणारी चित्रे लावण्यात आली आहेत. याद्वारे नवमतदारांना त्यांच्या कर्तव्याची हक्काची जाणिव करून देण्यात येत आहे. सांगली प्रशासनाचा हा उपक्रम लोकशाही रुजवण्यात मोलाचे योगदान देत आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-249007.html", "date_download": "2018-11-14T02:28:08Z", "digest": "sha1:T7ZJYTC2LMQPSMHWDN3TSVRXCZJ3UBZH", "length": 14294, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'शकुनीमामा चांगलाच होता'", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nVIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण\nVIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले\nVIDEO : आॅर्डर...आॅर्डर..कोर्टात आले नागोबा\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\n'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल\nलोकवस्तीजवळ आढळला १० फुटांचा अजगर\nमहाराष्ट्र 5 days ago\nVIDEO- बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/aruna-dhere-chairman-selection-committee-24087", "date_download": "2018-11-14T03:02:15Z", "digest": "sha1:BRSY52HZQQZQNBP5TICE2AFE2TVGUI6C", "length": 11588, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aruna Dhere chairman of the selection committee ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे | eSakal", "raw_content": "\nग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे\nमंगळवार, 3 जानेवारी 2017\nमुंबई - ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nमुंबई - ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nराज्यात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील उपयुक्त ग्रंथांची निवड करून यादी करण्याचे काम ग्रंथ निवड समिती करते. समितीच्या अध्यक्ष म्हणून ढेरे आणि साहित्य संस्थांनी शिफारस केलेले शशिकांत सावंत, डॉ. रामचंद्र देखणे, श्रीपाद प्रभाकर जोशी हे सदस्य काम पाहतील. सरकारने नियुक्त केलेले अशासकीय प्रतिनिधी म्हणून पुण्याचे आनंद हर्डीकर, ठाणे सीएचएम महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष आठवले, परभणीचे सुरेश मारोतीराव जंपनगिरे, नाशिकचे नंदन रहाणे, मुंबईचे किशोर कदम, पुण्याचे डॉ. देवीदास वायदंडे, मुंबईच्या मीना वैशंपायन, नागपूरचे डॉ. कुमार शास्त्री, बदलापूरचे श्‍याम जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nयाचबरोबर राज्य ग्रंथालय संघाचे विभागवार प्रतिनिधी म्हणून अमरावती विभागातून राम देशपांडे, औरंगाबाद विभागातून डी. बी. देशपांडे, नागपूर विभागातून शिवकुमार शर्मा, नाशिक विभागातून केशवराव कोतवाल, पुणे विभागातून हरिदास रणदिवे, मुंबई विभागातून उदय सबनीस काम पाहतील. उच्च शिक्षण विभागाचे संचालक हे या समितीचे सदस्य असतील; तर ग्रंथालय संचालक हे सदस्य सचिव असतील.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24668", "date_download": "2018-11-14T02:35:34Z", "digest": "sha1:DJIGJVIDCVYLJGPQJ5FSEGMKVKG4JE4V", "length": 5386, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "vilas : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nबळीराज किंकर अख्नंडीत माझे\nजर्जर धारा हि सारी\nजरब कायम असे दिनकराची\nदुर्भिक्ष्य ते जान्हवीचे पाणी II\nकाष्ठ मांडी हाट सारा\nरिक्त अंबार सारे II\nअर्ध्वयु अवतरती स्वअभ्युदयासि II\nउध्रुत उधम इंद्रजाल सारे\nबळीराज किंकर अख्नंडीत माझे II\nRead more about बळीराज किंकर अख्नंडीत माझे\nआपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला\nआपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला\nविषाद नव्हता मनी तो कसला\nना होती मनीषा अन विजिगीषा\nपण ,,, पाषाण शोधण्यातच हया गेली\nअनभिज्ञ ,घन अन नाजूक बंधन\nअक्षय संचयात बहू किल्मिषे दाटली\nकैक अमावास्यां पौर्णिमा लोटली\nशोध कूर्म गतीने पाषाणाचा\nअनावृत, वैचित्र्य, अनाहूत गाठे\nशिरकाण , बलिदान ती ज्येष्ठ नाती\nपाषाण शोधण्यातच दिली मूठमाती\nRead more about आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.assalkolhapuri.com/2011/04/blog-post_27.html", "date_download": "2018-11-14T03:47:16Z", "digest": "sha1:6XRQ66ITJTAUAFJJPFI33TLO33CPBEMM", "length": 3904, "nlines": 51, "source_domain": "www.assalkolhapuri.com", "title": "अस्सल-कोल्हापूरी: पोलीस खात्याच्या आयचा घो.", "raw_content": "\nपोलीस खात्याच्या आयचा घो.\n(सविस्तर बातमी वाचण्यासाठी शेजारील चित्रावर क्लिक करा)\n जरा तर काय जनाची नाही तर\n लोक बोलतात ते काय उगीच नाही. हेंची गुणच असली. आता महाराष्ट्र आणि बिहार मध्ये काय फरक उरला म्हणायचा\nखुद्द राज्याच्या गृह राज्य मंत्र्यांच्या गावात हि अवस्था....\nआता खरी कसोटी आहे ती आपल्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थेची.\nपाहूया काय होतंय ते.\n‘सकाळ’ भारी का ‘पुढारी’\nमागच्याच आठवड्यात दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली कोल्हापुरात खपात ' सकाळ ' नंबर वन लगेच दुसरयाच दिवाशी ‘ दै. पुढारी ’ ने प...\nहेंच असं आसतय बघा.\nआज कालच्या पोरींचा काय नेम नाही. ह्या कुठ कधी कशा वागतील हेचा भरवसा हेंच्या आई-बापालाच काय पण प्रत्यक्षात ब्रह्मदेवाच्या बाला सुध्धा देता ...\nगेल्या ५-६ महिन्यात मुन्नी आणि शीला या दोन नावांचा भलताच बोलबाला झाला. मुन्नीची बदनामी आणि शिलाची जवानी दोन्ही अगदी टॉपवर होत्या. त्यामुळ बा...\nपोलीस खात्याच्या आयचा घो.\n(सविस्तर बातमी वाचण्यासाठी शेजारील चित्रावर क्लिक करा) आता काय बोलणार जरा तर काय जनाची नाही तर मनाची जरा तर काय जनाची नाही तर मनाची लोक बोलतात ते काय उगीच नाही. हेंच...\nबघा काय Adjust हुतंय का \nआमच 'दादया' म्हणजे रांगडा गडी. वारणेकाठच्या गावातला. घरची बक्कळ शेती, टेन्शन म्हणून कसलं ते नाही. त्यामुळं ...\nहेंच असं आसतय बघा.\nपोलीस खात्याच्या आयचा घो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/bjp-working-committee-meeting-sangli-110533", "date_download": "2018-11-14T03:46:09Z", "digest": "sha1:CAKAQPR6PIAW6VRK64PJYG5XLFYNC7YL", "length": 11542, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP working committee meeting in sangli भाजप कार्यकारिणीची सांगलीत बैठक | eSakal", "raw_content": "\nभाजप कार्यकारिणीची सांगलीत बैठक\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nमुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आगामी बैठक सांगलीत घेतली जाणार आहे. भाजप कोअर समितीच्या सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत कार्यकारिणीसाठी सांगलीची निवड करण्यात आली. मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ही बैठक होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.\nमुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आगामी बैठक सांगलीत घेतली जाणार आहे. भाजप कोअर समितीच्या सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत कार्यकारिणीसाठी सांगलीची निवड करण्यात आली. मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ही बैठक होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.\nसांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जूनमध्ये होऊ घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीचा भाग म्हणून कार्यकारिणीसाठी सांगलीचे स्थान निश्‍चित करण्यात आले. कार्यकारिणीच्या बैठकीसाठी उस्मानाबाद, सातारा या दोन शहरांची चर्चा झाली; मात्र महापालिका निवडणूक होत असल्याने सांगलीत बैठक घेण्यावर एकमत झाले.\nबैठकीसाठी अद्याप तारखा निश्‍चित करण्यात आल्या नाहीत; मात्र मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात कार्यकारिणीची बैठक होईल.\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/technology-2/xiaomi-launch-new-phone-261546.html", "date_download": "2018-11-14T03:05:05Z", "digest": "sha1:2LLSRYOQGWHR6VNMSVACTR7IQNIQSB3T", "length": 3699, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शियोमीने लाँच केला एमआय मॅक्स-२ फॅबलेट–News18 Lokmat", "raw_content": "\nशियोमीने लाँच केला एमआय मॅक्स-२ फॅबलेट\n4 GB रॅम, 64 GB स्टोरेज तसंच 4 GB रॅम, 128 GB स्टोरेज या दोन प्रकारांत हा फॅबलेट ग्राहकांसाठी उपलब्ध असणारेय.\n26 मे : शियोमीने चीनमध्ये आयोजित एका इव्हेंटमध्ये एमआय मॅक्स-२ हा फॅबलेट लाँच केलाय. 4 GB रॅम, 64 GB स्टोरेज तसंच 4 GB रॅम, 128 GB स्टोरेज या दोन प्रकारांत हा फॅबलेट ग्राहकांसाठी उपलब्ध असणारेय. मागच्या वर्षी शियोमीकडून दावा करण्यात आला होता की, लाँचिंगनंतरच्या दोन महिन्यात एमआय मॅक्स-२ या फॅबलेटची 1.5 मिलियन्स युनिट विकली जातील.काय काय आहे एमआय मॅक्स-२ फॅबलेटमध्ये डिस्प्ले : 6.44 इंच\nबॅटरी : 5300 mAhकॅमेरा : सोनी IMX386 Camera(1.2 मायक्रॉन पिक्सल्स)अन्य फीचर्स : फिंगरप्रिंट सेंसर, आयआर ब्लास्टर, स्टीरियो साउंड, ड्युअल एलईडी फ्लॅशयाबरोबरच शियोमीने असा दावा केलाय की, एमआय मॅक्स-२ मध्ये वन-हँड यूजला इम्प्रूव्ह केलंय. जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, म्हणजेच एका तासात तब्बल 68% चार्ज होवू शकेल.तसंच याची बॅटरी २ दिवसांचा बॅकअप देईल.याची किंमत आहे 18,700 रुपये.\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://granthali.com/product/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-14T02:41:52Z", "digest": "sha1:WKL4PGUUMDRTA6UVMFRZY24XZHWXNZUP", "length": 5320, "nlines": 153, "source_domain": "granthali.com", "title": "क्षुधाशांती ते मॅकडोनाल्ड (Kshudhashanti Te Macdonald) | Granthali", "raw_content": "\nHome / पाकशास्त्र / क्षुधाशांती ते मॅकडोनाल्ड (Kshudhashanti Te Macdonald)\nक्षुधाशांती ते मॅकडोनाल्ड (Kshudhashanti Te Macdonald)\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nपोटाची भूक ही माणसाची प्राथमिक गरज. बौद्धिक, सामाजिक,सांस्कृतिक गरजा नंतरच्या. परंतु माणूस काय व कसे खातो, त्याच्या खाण्याच्या सवयी व ह्या सर्वांत कालपरत्वे होणारे बदल इत्यादींतून त्या त्या समाजातील संस्कृती, मूल्यांचे व त्यांच्यात होणार्‍या बदलांचे दर्शन होत असते. गेल्या पन्नास-साठ वर्षांतील मुंबईच्या संस्कृतीत झालेल्या बदलांचे ‘खाद्यसंस्कृती’च्या झरोक्यातून केलेले विवेचनात्मक अवलोकन.\nअसाही एक महाराष्ट्र (Asahi Ek Maharashtra)\nआधुनिक अर्थशास्त्राचे निर्माते (Adhunik Arthshastrache Nirmate)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/7258-cm-devendra-fadnvis-will-not-go-for-vittal-worship", "date_download": "2018-11-14T02:29:28Z", "digest": "sha1:RNABUIEP5NEYPJOKZ4CFDUVW23A5I4RF", "length": 7193, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा रद्द... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा रद्द...\nजय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर\nआषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील आंदोलन मागे घेण्यात आले आहे. राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा न करुन देण्याचा आंदोलकांनी इशारा दिला होता. मात्र आता वारीचं पावित्र्य राखण्यासाठी आंदोलन मागे घेण्यात आले आहे.\nराज्यातील सकल मराठा समाजाने गेल्या 4 दिवसांपासून विविध तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. गेल्या 3 दिवसांपासून शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनास आज गालबोट लागल्याचे दिसून आले आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले असून एसटी बसेसची तोडफोड करण्यात येत आहे.\nजलसंपदामंत्री गिरिष महाजन यांनी मुख्यमंत्री येणार नसल्याची घोषणा मंगळवेढ्यात केली आहे. मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि बार्शी तालुक्यात मराठा समाजातील आंदोलकांनी काही एसटी बसेसची तोडफोड केली आहे. तसेच पंढरपुरात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला होता.\nसंत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान...\nकुणी वाजवला ढोल, कुणी धरला ठेका तर कुणी थिरकले लेझीमवर - बाप्पाच्या मिरवणुकीत नेतेही दंग\nविक्री वाढीसाठी दारूला महिलांची नावे द्यावीत - गिरीश महाजन यांचा अजब सल्ला\nदारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या वक्तव्यानंतर गिरीश महाजनांचा माफीनामा\nसिंचन घोटाळा; गिरीश महाजनांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल\nआता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन \nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/minor-girl-rape-in-nagpur-258930.html", "date_download": "2018-11-14T02:58:07Z", "digest": "sha1:ZBFLEU7O2QQYJPC5L73TBKBCSTLKBPDG", "length": 12254, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुधारगृहातून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nसुधारगृहातून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\n24 एप्रिल : नागपूरच्या आमदार निवासात तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना उपराजधानी पुन्हा एकदा अशाच एका घटनेनं हादरलीय. एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केलाय.\nगेल्या आठवड्यात नागपूर इथल्या महिला सुधारगृहातून चार अल्पवयीन मुली पळाल्या होत्या. त्या चार मुलींपैकी एक मुलगी एका ऑटो चालकाच्या संपर्कात आली. त्याने तिला मदत करण्याचं आमिष दाखवून सुगत नगरमध्ये नेलं. यावेळी आपल्या मित्रांच्या मदतीने त्यानं या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला रस्त्यावर सोडून सगळे पसार झाले.\nनागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी आत्तापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. तर पीडित मुलीची रवानगी सुधारगृहात करण्यात आलीय.\nदरम्यान, गेल्या आठवड्यात, आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर भंडाऱ्यातही सामूहिक बलात्काराची घटना घटली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2018-11-14T02:41:03Z", "digest": "sha1:FAZ65EUQF7DNBS6WIVCQLTBJ42KSTZIK", "length": 5734, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुचाकी टेम्पोला धडकून दोघांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदुचाकी टेम्पोला धडकून दोघांचा मृत्यू\nउरुळी कांचन- पुणे- सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथील म्हसोबा मंदिराजवळ एका दुचाकी वाहनाने टेम्पोला धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणी काळभोरवरून सोरतापवाडी येथे एक टेम्पो जात होता. यावेळी पुण्याहून सोलापूरकडे एका दुचाकीवरून भैरवनाथ बालजी साळुंखे (वय 21) व दत्ता महादेव टेकाळे (वय 21, दोघे रा. मु. पो. वाटवडे, ता. कळंब, जि. सोलापूर) हे पाठीमागून वेगाने येत होते. पुढे असणाऱ्या टेम्पोला पाठीमागून\nधडक दिल्याने दुचाकीवरील दोघे तरूण विरूध्द दिशेला जाऊन पडले. यावेळी यवतवरून हडपसरकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनांने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या जखमी सहकाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनवीन निकषांमुळे अवघड शाळा होणार सोप्या\nNext articleकाकडे पतसंस्थेकडून 15 टक्के लाभांश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T02:25:58Z", "digest": "sha1:H5TYUSPE6C744UIT4ALI4JXOA24AEKD4", "length": 10381, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुरक्षा रक्षकांच्या पैशांवर पदाधिकाऱ्यांचा डल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसुरक्षा रक्षकांच्या पैशांवर पदाधिकाऱ्यांचा डल्ला\nपिंपरी – तास न तास उभे राहून आपली ड्युटी चोख बजावणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या हक्‍काच्या पगारावर देखील संस्थांचे पदाधिकारी डल्ला मारत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी सुजाण नागरीक संघाने सुरक्षा रक्षकांच्या हक्‍कासाठी आवाज उठवला आहे.\nसुरक्षारक्षकांच्या नावावर मिळणारे पैसे संबंधित संस्थेचे पदाधिकारी काढून घेत आहेत. अशा संस्थांची चौकशी करुन त्यांना काळ्या यादीत समाविष्ठ करण्याची मागणी ही सुजाण नागरीक संघाच्या वतीने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे. सुजान नागरीक मंचाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सुरक्षा विभागात 1200 सुरक्षा रक्षक तीन ते चार संस्थांमार्फत पुरविण्यात येत आहेत. त्या सुरक्षा रक्षकांना दरमहा 17000 ते 17500 रूपये पगार गार्ड बोर्ड सेंटरतर्फे पुरविण्यात येतो. परंतु पिंपरी चिंचवड महापालिका सेवेमध्ये जे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात त्यांना मात्र संस्थेमार्फत 7000 ते 6000 रूपयेच पगार म्हणून दिले जातात.\nसही सतरा हजारांवर, हाती सात हजार\nसुरक्षा रक्षकांच्या पगाराच्या दिवशी 17000 रूपयांच्या चलनावर (बॅंक) त्यांची सही घेतली जाते आणि त्या सुरक्षा रक्षकांना बॅंकेतून पैसे काढण्याच्या रांगेत उभे केले जाते. तेव्हा त्यांच्या सोबत संबंधित संस्थेचे सुपरवायजर असतात. सुरक्षारक्षक आपल्या हक्‍काचे पैसे घेऊन बाहेर आला की, संबधित संस्थेचे पदाधिकारी त्यांच्याकडून दहा हजार रूपये काढून घेतात, व फक्‍त सात हजार रूपयेच त्याच्या हातावर टेकवतात. पैशांवर डल्ला मारला जात असल्याची ओरड सध्या सुरु आहे. तसेच सुरक्षा रक्षक जेंव्हा पालिकेत रूजू होतात. तेव्हा त्यांच्या गणवेशाची जबाबदारी संबंधित संस्थांची असते, मात्र त्या गणवेशाचे पैसेही सुरक्षा रक्षकांकडून घेतले जातात. त्याचबरोबर सुरक्षा विभागामध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या रक्षणाचे साधन पुरवण्याची जबाबदारी त्या संस्थांची असते. परंतु कोणतेच साधन ह्या संस्थेमार्फत पुरविल्या जात नसल्याची माहिती सुजाण नागरीक संघाचे अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी दिली.\nकाळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी\nया सर्व बाबींकडे लक्ष केंद्रित केल्यावर त्या सुरक्षा रक्षकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. हे थांबविण्यासाठी ज्या संस्थाना ही कामे दिली आहेत. त्यांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुजाण नागरीक संघटनेने दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमृतमय संजीवनी कपालभाती (भाग- १)\nNext articleशरीरसौष्ठवप्रेमी पुणेकरांना लागले पीळदार स्नायूंचे वेध\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%87/", "date_download": "2018-11-14T02:50:27Z", "digest": "sha1:H4OA3FWMWQ2BJLLR5LQL5DGSLVXQCSI3", "length": 8006, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुरेगावमध्ये सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसुरेगावमध्ये सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर\nबेलपिंपळगाव – नेवासा तालुक्‍यातील सुरेगाव गंगा येथे रेसिड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया यांच्या वतीने गुरुवारी कै. आबासाहेब शिंदे यांचे स्मरणार्थ सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी ज्ञानेश्‍वर साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.\nसेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करणे व रेसिड्यू फ्री ऑरगॅनिक गटाची नोंदणी करणे हा या शिबिराचा उद्देश होता. शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सेंद्रिय शेती प्रमाणीकरण अधिकारी डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी संकीर्ण शेती, उत्पादित सेंद्रिय शेतीमालाची नोंदणी करून बाजारातील विक्री व्यवस्था याविषयी माहिती दिली. तर, सेंद्रिय शेती अभ्यासक राजेंद्र साबरे यांनी सेंद्रिय शेतीबाबतची संपूर्ण माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंका व प्रश्नांना उत्तरे दिली. देशी गाय व तिचे दूध, शेण, गोमूत्र यांचे शेतीसाठी होणारे फायदे याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.\nयावेळी ज्ञानेश्‍वर कारखान्याचे संचालक राजेंद्र मते, रामभाऊ जगताप, ऍड. अशोक करडक, ऍड. गरड, ऍड. पिसाळ, ऍड. वैद्य, सुरेशनगरचे सरपंच पांडुरंग उभेदळ, हंडीनिमगावचे सरपंच अण्णासाहेब जावळे, सुरेगावचे सरपंच बद्रीनाथ शिंदे, सरपंच साहेबराव गारुळे, नरसिंह शिंदे, भुजंगराव शिंदे, रमेश ओस्तवाल, अशोक पोतदार यांच्यासह सुरेगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n अखेर जलसंपदा विभागाला 48 कोटी देणार\nNext articleपुणे : भाजपची पुन्हा गोची\nराष्ट्रीय राखीव दलाचे जवान काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार\nअल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nकुख्यात गुंड ‘अंतोन गायकवाड’च्या तडीपारीवर शिक्कामोर्तब\nटंचाई काळात जखणगावात होतोय अवैध पाणीउपसा\nअरणगावच्या सरपंच पतीची झेडपीत अधिकाऱ्यांना अरेरावी\n‘दगडी पाटा’ डोक्‍यात टाकून पत्नीचा केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/afspa-completely-revoked-in-meghalaya-some-parts-of-arunachal-pradeshnew-288078.html", "date_download": "2018-11-14T03:15:52Z", "digest": "sha1:M6ROYMLLAI3UHPKP7ASHWFMV74HHGKOV", "length": 14004, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मेघालयातून 'अफस्पा' हटवला,गृहमंत्रालयाचा महत्वाचा निर्णय", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमेघालयातून 'अफस्पा' हटवला,गृहमंत्रालयाचा महत्वाचा निर्णय\nसुरक्षा दलांना विशेष अधिकार देणारा कायदा मेघालयातून पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. गृहमंत्रालयानं सोमवारी एक पत्रक काढून याबाबतची सूचना दिली\nनवी दिल्ली,ता.23 एप्रिल: सुरक्षा दलांना विशेष अधिकार देणारा कायदा मेघालयातून पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. गृहमंत्रालयानं सोमवारी एक पत्रक काढून याबाबतची सूचना दिली. 1 एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.\nArmed Forces Special Powers Act (AFSPA) म्हणजेच 'अफस्पा' हा कायदा काश्मीर आणि पूर्वोत्तरातल्या राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार सुरक्षा दलांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. या अधिकारांचा अतिरेक होतो आणि मानवाधिकारांचं उल्लंघन होतं त्यामुळं हा कायदा हटवावा अशी मागणी कायम होत असते. तर सुरक्षा दलांना अतिरेक्यांशी लढावं लागत असल्यामुळं या कायद्याची गरज असल्याचा युक्तिवाद सरकारकडून केला जातो.\nअरूणाचलमधल्या म्यानमारच्या सीमेजवळच्या तिरप, लोंगडिंग आणि चांगलाँग या तीन जिल्ह्यांमध्ये या कायद्याला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.\nया भागांमध्ये गेल्या चार वर्षात अतिरेकी कारवायांमध्ये 63 टक्क्यांची घट झालीय. तर 2017 मध्ये सुरक्षा दलांवरच्या हल्ल्यांमध्ये 40 टक्क्यांची घट झालीय.तर नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण 83 टक्क्यांनी कमी झालंय. त्रिपुरामध्ये हा कायदा 2015 मध्येच हटवण्यात आला आहे.\nदहशतवादग्रस्त आणि सीमावर्ती राज्यांमध्ये कायदा अस्तित्वात\nवॉरंट नसताना चौकशीसाठी नागरिकांना अटक करण्याचा अधिकार\nचौकशीसाठी अचानक घरांची तपासणी\nसंशयास्पद हालचाल आढळल्यास गोळी मारण्याचा अधिकार\nसुरक्षादलावर कारवाईसाठी केंद्राची परवानगी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/talaav-cinema-review/", "date_download": "2018-11-14T02:11:04Z", "digest": "sha1:R33CZSQXWJ2MI6DPZNS4GCURS4S5TTLC", "length": 17726, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोहक प्रेमाच्या आक्रमक कथेचा साक्षीदार ‘तलाव’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमोहक प्रेमाच्या आक्रमक कथेचा साक्षीदार ‘तलाव’\nतलावाच्या काठाशी फुलणाऱ्या सुंदर प्रेमाला ईर्ष्या आणि लोभाची लागलेली झळ ‘तलाव’ या सिनेमात दाखवण्यात आली आहे. प्रगतीच्या वाटेवर असलेला सिद्धू आणि लेखिका म्हणून नाव कमवू पाहणारी कादंबरी या दोघांची ही प्रेमकहाणी या सिनेमाचा गाभा आहे. एसएमव्ही फिल्म्स आणि रेणूइंडिया एंटरटेनमेंट प्रस्तुत हा सिनेमा येत्या १० मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\n‘तलाव’मध्ये अभिनेता संजय खापरे यांनी साकारलेला मुजोर, गर्विष्ठ आणि उन्मत्त धनंजय पाटील आपल्या सभोवताली असणाऱ्या समाजकंटकांची नेमकी प्रतिमा उभी करतो. निसर्गासारखं रम्य, स्वच्छ आणि मोहक प्रेम एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून गेल्यावर राहते निव्वळ नीरसता. आयुष्यात आलेली तलावासारखी शांतता आणि स्तब्धता या सिनेमातून नेमकीपणाने दाखविली आहे. .\nनवनीत मनोहर फोंडके आणि मोहन भगवान जाधव यांची निर्मिती असून जयभीम कांबळे दिग्दर्शित तलाव चित्रपटात सौरभ गोखले, संजय खापरे, प्रियांका राऊत, नवनीत मनोहर फोंडके, वर्षा पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nअभिनेत्री प्रियांका राऊत हिच्या निमित्ताने एक नवा चेहरा सिनेसृष्टीला मिळाला आहे. सिनेमाचं छायांकन प्रमोद श्रीवास्तव यांनी केलं आहे. या सिनेमाचं विशेष म्हणजे यातील बरीच कलाकार मंडळी नवखी आहेत. गायक नंदेश उमप आणि आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजातील गाण्यामुळे तलाव या सिनेमातील गाण्यांना एक वेगळीच लकाकी मिळाली आहे. व्हिडियो पॅलेसच्या माध्यमातून या सिनेमाच्या गाण्यांचा आनंद प्रेक्षक घेतील. सिबा पीआर अँड मार्केटींग यांनी सिनेमाची प्रसिद्धी सांभाळली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील१० फिट एन फाइन\nपुढीलनिसर्गाकडे साद घालणारे अनोखे प्रदर्शन, कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचा उपक्रम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसूफी गायकीतला मराठी ठसा\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विद्यार्थीनींचे अभिनंदन\nसर्पविष मानकीकरणाचे देशपातळीवरील केंद्र होणार हाफकीनमध्ये\nहायस्पीड ट्रॉलरकडून मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान; मच्छीमारांची कारवाईची मागणी\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/opponents-push-mla-vijay-aauti/", "date_download": "2018-11-14T02:43:12Z", "digest": "sha1:36MCXLSVM5BFM6YK43M5TDYRMNXVG5YP", "length": 15169, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेना आमदार विजय औटी यांना नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीआधी विरोधकांचा दे धक्का", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेना आमदार विजय औटी यांना नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीआधी विरोधकांचा दे धक्का\nअहमदनगर / प्रशांत झावरे : गेल्या १४ वर्षांपासुन पारनेर तालुक्याचे आमदार असलेले व पारनेर शहरावर वर्चस्व असलेले तसेच नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत अडीच वर्षांपूर्वी सत्ता हस्तगत करून नरगपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा लावलेले शिवसेनेचे आमदार विजयराव औटी यांच्या सर्व विरोधकांनी एकत्र येत काही असंतुष्ट शिवसेना नगरसेवकांच्या मदतीने २३ तारखेच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीपूर्वी आव्हान निर्माण केले आहे, शिवसेनेचे काही असंतुष्ट नगरसेवक विरोधकांबरोबर अज्ञात स्थळी सहलीला गेले असून आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे.\nआता २३ तारखेला होणाऱ्या निवडणुकीत काय होणार व कोण कोणते नगरसेवक नगराध्यक्ष निवडीत आमदार विजयराव औटी यांना साथ देणार व कोण कोण विरोधी गोटात सहभागी होणार, तसेच आमदार विजयराव औटी विरोधकांचे आव्हान परतवून लावून नागरपंचायतीवर सत्ता कशा प्रकारे राखतात की विरोधकांची सरशी होते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार असून याकडे पारनेर शहरासह तालुक्याचे व जिल्ह्याचेपण लक्ष लागले आहे.\nदरम्यान या राजकीय घडामोडीमुळे आमदार विजयराव औटी यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली असून असंतुष्ट नगरसेवकांचा शोध घेण्याचे काम चालू झाले आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला ९ जागा मिळाल्या होत्या व निवडणुकीनंतर काही अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिल्याने ही संख्या १२ झाली होती, परंतु ५ नगरसेवक हे आमदार विजयराव औटी यांच्या कायम विरोधात होते.\nत्यापैकी एक म्हणजे आमदार विजयराव औटी यांचे कट्टर विरोधक माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव नगरे यांच्या पत्नी अपक्ष नगरसेवक वर्षा शंकर नगरे यांनी आता होत असलेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी विरोधकांकडून अर्ज भरला आहे. वर्षा शंकर नगरे या आमदार विजयराव औटी राहत असलेल्या व त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मतदान असलेल्या वार्ड मधून धडाक्यात निवडून आलेल्या आहेत.\nपारनेर नगरपंचायतीचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेकडून वैशाली आनंदा औटी यांनी अर्ज दाखल केला असून विरोधकांनी वर्षा शंकर नगरे यांचा अर्ज भरला आहे. परंतु शिवसेनेने दिलेल्या उमेद्वारीवर काही शिवसेना नगरसेवक व शिवसेनेला मदत केलेले अपक्ष नगरसेवक नाराज असल्याचे दिसून आले आहे. काही नगरसेवकांना अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष करण्याचा शब्द आमदार विजयराव औटी यांनी दिल्याचे समजते. परंतु दिलेला शब्द नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत फॉर्म भरताना न पाळल्याने काही नगरसेवक प्रचंड नाराज झाले आहेत.\nतर उपनगराध्यक्ष पदावर आमदार विजयराव औटी यांचे सुपुत्र विद्यमान उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांचीच निवड निश्चित असल्याचे मानले जात असताना आपण शिवसेनेत फक्त नगरसेवक म्हणूनच थांबायचे का राजकारणात दिलेल्या शब्दाला काहीच महत्व नाही का राजकारणात दिलेल्या शब्दाला काहीच महत्व नाही का पुत्र प्रेमासाठी आमदार विजयराव औटी आता जसे वागत आहेत, उद्याही तसेच वागतील पुत्र प्रेमासाठी आमदार विजयराव औटी आता जसे वागत आहेत, उद्याही तसेच वागतील आपण फक्त माना डोलवयाच्या का आपण फक्त माना डोलवयाच्या का हे आणि असे अनेक प्रश्न शिवसेनेला मदत करणाऱ्या व शिवसेनेत असणाऱ्या नगरसेवकांना पडल्याने शिवसेनेतील व शिवसेनेला मदत करणाऱ्या नगरसेवकांनी आमदार विजयराव औटी यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.\nगेल्या अनेक वर्षांपासून पारनेर शहरावर आमदार विजयराव औटी यांचे एकहाती वर्चस्व आहे परंतु पारनेर नगरपंचायत निवडणुकीत अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला तसे काठावरच बहुमत मिळाले होते. परंतु आता जर सत्ता ताब्यातून गेली तर पुढील विधानसभेच्या दृष्टीने आमदार विजयराव औटी यांना त्यांच्या होम ग्राउंडवरच जबर धक्का बसणार आहे.\nत्यामुळे विधानसभेच्या १ वर्ष अगोदरच आमदार विजयराव औटी यांना विरोधकांनी घेरण्यास व शह देण्यास चालू केले असल्याचे चित्र दिसत असून बंडखोर नगरसेवकांनी निर्माण केलेल्या आव्हानाला आमदार विजयराव औटी कशाप्रकारे सामोरे जातात व अडीच वर्षांपूर्वीच स्थापन झालेल्या नागरपंचायतीवर आपले वर्चस्व कायम ठेवतात की विरोधक आमदार विजयराव औटी याना त्यांच्याच होम ग्राउंडवर अडीच वर्षातच नामोहरम करण्यात यशस्वी होतात हे आता २३ तारखेला दिसणार असून, पारनेर शहरासह, तालुक्यात व जिल्ह्यात या राजकीय उलथापालथीमुळे खळबळ उडाली आहे.\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nबीड-दुष्काळी बीड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम उद्ध्वस्त झाला असताना पुढचे 135 दिवस चारा पुरेल एवढा चारा उपलब्ध…\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-politics-narendra-modi-stopped-their-speech-ajaan-100980", "date_download": "2018-11-14T03:21:38Z", "digest": "sha1:6VJKLEPH4IBYIGWHFSJJYXEQGTZEEO2U", "length": 11504, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National News Politics narendra modi stopped their speech Ajaan अजानमुळे थांबवले पंतप्रधानांनी भाषण ! | eSakal", "raw_content": "\nअजानमुळे थांबवले पंतप्रधानांनी भाषण \nशनिवार, 3 मार्च 2018\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना या परिसरात अजान सुरु असल्याने पंतप्रधानांनी त्या अजानचे पावित्र्य ओळखून त्यांचे भाषण काहीकाळ थांबवले. अजान संपल्यानंतर मात्र त्यांनी आपले भाषण पुन्हा सुरु केले.\nनवी दिल्ली : येथील सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना या परिसरात अजान सुरु असल्याने पंतप्रधानांनी त्या अजानचे पावित्र्य ओळखून त्यांचे भाषण काहीकाळ थांबवले. मात्र, अजान संपल्यानंतर त्यांनी आपले भाषण पुन्हा सुरु केले.\nदिल्ली येथील आयोजित भाजप मुख्यालयात पंतप्रधान बोलत होते. नागालँड आणि त्रिपुरामधील विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी आज (शनिवार) जाहीर सभा घेतली. या परिसरात भाषणादरम्यान अजान सुरु होते. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांचे भाषण काही काळासाठी थांबवले होते. त्यानंतर सुरु असलेले अजान संपल्याने त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरवात केली. त्यांच्या या विशेष अशा आदराबद्दल सगळीकडे एकच चर्चा आहे. तसेच टि्वटरवरूनही त्यांच्या आदराचे सन्मान आणि कौतुक केले जात आहे.\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\nदुष्काळाचे राजकारण करणाऱ्या सरकारला उलथवून टाका : डॉ. राजीव सातव\nहिंगोली : दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या केंद्र व राज्‍यातील भाजप सरकारला उलथवून टाका असे आवाहन खासदार डॉ. राजीव सातव यांनी सोमवारी (ता.12) औंढा येथील...\nमलकापूरच्या निवडणुकीत शंभर फूटी रस्त्याचा कळीचा मुद्दा\nकऱ्हाड- स्वतःचा पेट्रोलपंप चालवण्यासाठी कऱ्हाड व मलकापूरचा बैलबझार मार्गे जाणारा रस्ता शंभर फूटी करण्याचा घाट घातल्याचा आरोप मलकापूरचे माजी...\nगोटेंच्या आव्हानापुढे महाजनांची कसोटी\nळे ः आमदार आणि स्थानिक दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम येथील महापालिका निवडणुकीवर होऊ नये, परिवर्तनातून सत्ता पक्षाच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने \"...\nराज्य दुष्काळमुक्तीच्या दिशेने ठोस काम : मंत्री जयकुमार रावल\nधुळे ः कमी पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती आणि पूर्वीच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्याला दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. मात्र, न डगमगता राज्याला लागलेल्या या...\nभाजपचा दक्षिणेतील चेहरा हरपला; अनंत कुमार यांचे निधन\nबंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/result-gives-mind-secular-24281", "date_download": "2018-11-14T03:12:02Z", "digest": "sha1:77LKDVS5KXLL5VDQ4T6T3US5STPAWJL5", "length": 22496, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "The result gives the mind a secular धर्मनिरपेक्षतेची आठवण देणारा निकाल | eSakal", "raw_content": "\nधर्मनिरपेक्षतेची आठवण देणारा निकाल\n- नरेंद्र चपळगावकर(निवृत्त न्यायमूर्ती)\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nसर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आपल्या लोकशाहीच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. मतांसाठी धर्म-भाषा-वंश आदी आधारांवरील आवाहनांसंबंधीच्या कलमाचा अर्थ या निकालामुळे अधिक स्पष्ट झाला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या विशेष पूर्णपीठाने दिलेला एक निकाल भारतीय लोकशाहीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आपल्या लोकशाहीच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. मतांसाठी धर्म-भाषा-वंश आदी आधारांवरील आवाहनांसंबंधीच्या कलमाचा अर्थ या निकालामुळे अधिक स्पष्ट झाला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या विशेष पूर्णपीठाने दिलेला एक निकाल भारतीय लोकशाहीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.\nलोकप्रतिनिधित्वाच्या १९५१ च्या कायद्यातील कलम १२३ (३) याचा अर्थ लावण्याबद्दलचा हा निकाल चार विरुद्ध तीन अशा बहुमताने न्यायपीठाने दिला आहे. कलम १२३ (३) मध्ये निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराने अगर त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या संमतीने इतर कोणी धर्म, जात, वंश, समुदाय किंवा भाषा यांच्या आधारावर मत मागू नये, असे केल्यास तो निवडणुकीतील गैरप्रकार मानला जाईल, असे सांगणारे हे कलम आहे. १९६१ मध्ये दुरुस्ती झाल्यानंतर गेली ५६ वर्षे हे कलम कायद्याच्या पुस्तकात जसेच्या तसे आहे. महाराष्ट्रातील रमेश प्रभू खटल्यानंतर थेट नव्हे; पण हस्ते-परहस्ते, कुजबुजीच्या स्वरूपात किंवा अप्रत्यक्ष उल्लेखाच्या रूपात कलमाचे उल्लंघन होतच आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठासमोर जो प्रश्‍न होता, तो या उपकलमातील ‘त्याचा’ (धर्म, जात अगर भाषा) या शब्दाच्या व्यापकतेबद्दल. धर्म किंवा जात ही उमेदवाराची लक्षात घ्यायची की मतदाराच्या किंवा प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या धर्माचा किंवा जातीचा उल्लेखही यात समाविष्ट करायचा, असा प्रश्‍न होता. ‘त्याचा’ या शब्दाच्या व्यापक अर्थाला न्यायाधीशांनी बहुमताने कौल दिला. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या गैरआवाहन करण्यालाही अटकाव होईल. धर्म किंवा जातीशी संबंधित सर्वच चर्चा गैरप्रकार मानली तर लोकशाहीला आवश्‍यक असलेल्या प्रश्‍नांच्या चर्चेलाही स्वातंत्र्य राहणार नाही, असा अल्पमतातील न्यायाधीशांचा मुद्दा होता. ती भीती निराधार आहे. धर्माच्या आधाराने आवाहन आणि धार्मिक गटाच्या संबंधित प्रश्‍नाविषयी चर्चा हे दोन्हीही वेगळे करता येऊ शकतात. ‘मी मुस्लिम आहे म्हणून मुस्लिमांनी मला मते द्यावीत’, हा गैरप्रकार होईल; परंतु मुस्लिमांतील मागासवर्गांना सच्चर आयोगाच्या शिफारशीप्रमाणे फायदे मिळावेत, असे म्हणणे हे धर्माधारे आवाहन नव्हे. कोणत्याही जातीच्या अगर भाषिक गटाच्या प्रश्‍नामध्ये बोलणे म्हणजे भाषेच्या आधारे आवाहन करणे नव्हे. उदा. मराठी भाषिक बहुसंख्य असलेला भाग कर्नाटकात घातलेला आहे हे चूक आहे. तेथे कन्नडच्या सक्तीविरुद्ध भूमिका हा निवडणूक गैरप्रकार नव्हे. भाषेशी, धर्माशी किंवा जातीशी संबंधित प्रश्‍न असू शकतात व धर्मातीत राज्यसुद्धा असे प्रश्‍न सोडविण्यासाठी बांधील असते. फक्त आवाहनाचा उद्देश काय आहे, हे जाणणे महत्त्वाचे.\nधर्म, जात किंवा पैसा यांचा वापर लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्याने निषिद्ध मानला असला तरी तो होतो. कायदा तेथे अपुरा पडतो. एकतर न्यायालयात सादर करता येण्यासारखा पुरावा मिळत नाही. निवडणुकीची प्रक्रिया ही एक धर्मातीत बाब असली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने इच्छिले आहे. ते योग्यच आहे; पण जोपर्यंत राजकीय पक्ष व सर्वसामान्यही याबाबत निःसंदिग्ध भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत बदल घडणे कठीण आहे. जेव्हा राजकीय पक्षाजवळ किंवा उमेदवाराजवळ लोकांच्या कल्याणाचा प्रत्यक्षात येऊ शकणारा असा कार्यक्रम नसतो तेव्हा यशासाठी गैर; पण जवळचे मार्ग शोधले जातात. आपल्याकडे धर्माचे नाव ज्यांच्या नावातच आहे असे राजकीय पक्ष आहेत. स्वतःला धर्मनिरपेक्ष मानणारे अनेक राजकीय पक्ष त्यांच्याशी तडजोडही करतात म्हणजेच कायद्यात काहीही म्हटले असले, तरी प्रत्यक्ष राजकारणात आम्ही धर्मातीतता (व्यापक अर्थाने जात, भाषा इत्यादींपासूनही) अलिप्तता मनाने स्वीकारलेली नाही.\nसर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायपीठाने हिंदू शब्दाची व्यापक व्याख्या करणारा आणि हिंदू हा धर्म नसून, ती एक जीवनपद्धती आहे, असे सांगणाऱ्या न्यायमूर्ती मिश्रा यांच्या निकालात हस्तक्षेप करण्याला नकार दिला आहे, त्यामुळे कलम १२३ (३)ची अंमलबजावणी करण्यात आणखीच अडचण निर्माण झाली आहे. ‘किंतु’ शब्दाचा वापर करून केलेले आवाहन हे धर्माधारे केलेले आवाहन समजायचे की संस्कृतीच्या नावाने केलेले आवाहन समजायचे या निकालातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलम १२३ (३) ची तरतूद सर्वच न्यायमूर्तींनी योग्य असल्याचे अप्रत्यक्षपणे घोषित केले आहे. या तरतुदीचा अर्थ लावण्याबद्दल मतभेद असला तरी आपल्या निवडणूक प्रक्रियेत धर्म, जात, वंश किंवा भाषा यांचा वापर केला जाऊ नये, असाच सर्वच न्यायाधीशांचा कौल आहे. आपल्या व्यवस्थेतल्या काही विसंगती कधीतरी दूर कराव्या लागतील. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, असे प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापूर्वक सांगावे लागते. यांतले किती राजकीय पक्ष खरोखर धर्मनिरपेक्ष आहेत या निकालातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलम १२३ (३) ची तरतूद सर्वच न्यायमूर्तींनी योग्य असल्याचे अप्रत्यक्षपणे घोषित केले आहे. या तरतुदीचा अर्थ लावण्याबद्दल मतभेद असला तरी आपल्या निवडणूक प्रक्रियेत धर्म, जात, वंश किंवा भाषा यांचा वापर केला जाऊ नये, असाच सर्वच न्यायाधीशांचा कौल आहे. आपल्या व्यवस्थेतल्या काही विसंगती कधीतरी दूर कराव्या लागतील. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, असे प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापूर्वक सांगावे लागते. यांतले किती राजकीय पक्ष खरोखर धर्मनिरपेक्ष आहेत धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय पक्षसुद्धा धर्माधारे होणाऱ्या प्रचाराचा सारखाच निषेध करत नाहीत. त्यातही सोयीने डावे, उजवे पाहिले जाते. मूळ कारण असे आहे, की राज्यव्यवहाराची धर्मनिरपेक्षता हे मूल्यच मुळी आम्ही मनोमन स्वीकारलेले नाही. व्यक्तिगत पातळीवर सर्वांना घटनेने दिलेले धर्मस्वातंत्र्य आणि सार्वजनिक व्यवहारात पाळावयाची धर्मनिरपेक्षता यांतला फरक आपण जनतेला समजावून सांगितलेला नाही म्हणून धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मविरोध असा प्रचार करण्याला वाव मिळतो. आम्ही निवडून आलो नाही तरी चालेल; पण धार्मिक कट्टरपंथियांशी तडजोड करणार नाही, जे धर्माच्या नावावर मानवी मूलभूत अधिकारांनाच विरोध करतात, त्यांना आम्ही कधीही जवळ करणार नाही, असे सर्वच राजकीय पक्षांना वाटण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल निवडणूक प्रक्रियेतील धर्मनिरपेक्षतेबाबत व्यापक विचार करण्याला एक निमित्त ठरला पाहिजे.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-5/", "date_download": "2018-11-14T03:10:56Z", "digest": "sha1:O77M7FITMKGSNVERDK6OMBUTW3SXIS2R", "length": 8420, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मियामी ओपन टेनिस स्पर्धा; डॅनिएली कॉलिन्सचा व्हीनसवर सनसनाटी विजय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमियामी ओपन टेनिस स्पर्धा; डॅनिएली कॉलिन्सचा व्हीनसवर सनसनाटी विजय\nमियामी – ऑस्ट्रेलियाच्या डॅनिएली कॉलिन्सने आठव्या मानांकित व्हीनस विल्यम्सवर सनसनाटी मात करताना मियामी ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. बिगरमानांकित डॅनिएली कॉलिन्सने व्हीनस विल्यम्सचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करताना आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विजयाची नोंद केली.\nकॉलिन्ससमोर उपान्त्य फेरीत सहाव्या मानांकित येलेना ऑस्टापेन्कोचे आव्हान आहे. आणखी एका उपान्त्यपूर्व सामन्यात ऑस्टापेन्कोने चतुर्थ मानांकित एलेना स्विटोलिनाचा कडवा प्रतिकार 7-6, 7-6 असा संपुष्टात आणताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. दुसऱ्या उपान्त्य लढतीत अमेरिकेच्या 13व्या मानांकित स्लोन स्टीफन्ससमोर स्टीफन्सने व्हिक्‍टोरिया आझारेन्काचे आव्हान आहे.\nस्लोन स्टीफन्सने जर्मनीच्या 10व्या मानांकित अँजेलिक कर्बरला सरळ सेटमध्ये पराभूत करताना महिला एकेरी विश्‍वक्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. तसेच बिगरमानांकित व्हिक्‍टोरिया आझारेन्काने पाचव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हावर झुंजार विजय मिळवीत आगेकूच केली.\nमहिला दुहेरीत एलेना व्हेस्निना व एकेटेरिना माकारोव्हा या अग्रमानांकित जोडीसह कॅटरिना सिनियाकोव्हा व बार्बरा क्रॅजिचेक या सहाव्या मानांकित जोडीने उपान्त्य फेरी गाठली. तसेच डेमी स्कर्स व एलिसे मेर्टेन्स आणि ऍश्‍ले बार्टी व कोको वान्डेवेघे या बिगरमानांकित जोड्यांनीही उपान्त्य फेरी गाठली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयार्डी, मर्क्‍स संघांनी उद्‌घाटनाचा दिवस गाजवला\nNext articleस्नेहल बेंडके करणार राष्ट्रकुल स्पर्धेत पंचगिरी\nनायर इगल्स्‌, राठोड रॉयल्स्‌ संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला\nअर्णव पापरकर, राघव अमीन, केयूर म्हेत्रे, उर्वी काटे यांची आगेकूच\n‘महिला विश्‍वचषका’त पेनल्टी धावांचीच जास्त चर्चा\nएकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत विराट, बुमराह अव्वल\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा 17 नोव्हेंबरपासून\nजोकोव्हिचच्या सामन्याला ‘रोनाल्डो’ची हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T02:22:02Z", "digest": "sha1:YICWXYDNFBLLCCI3RU5P3CGTKQBKZINB", "length": 8597, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजस्थान रॉयल्स संघात “हा’ खेळाडू घेणार स्टीव्ह स्मिथची जागा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजस्थान रॉयल्स संघात “हा’ खेळाडू घेणार स्टीव्ह स्मिथची जागा\nनवी दिल्ली – बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरुनही स्मिथला पायउतार व्हावे लागले होते. आयपीएलचा अकरावा हंगाम अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेला असताना, राजस्थान रॉयल्सने स्टीव्ह स्मिथऐवजी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्‍रिच क्‍लासेनला संघात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nक्‍लासेनसोबत करार करण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयकडे परवानगी मागितली असल्याचे समजते. राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख झुबिन भरुचा यांनी यासंदर्भात माहिती दिली. याचसोबत स्मिथच्या जागेसाठी जो रूट आणि हाशिम आमला यांचाही विचार झाल्याचं भरुचा यांनी सांगितलं. मात्र भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात क्‍लासेनने केलेली कामगिरी आणि भविष्यकाळात स्मिथला पर्याय म्हणून क्‍लासेन चांगली कामगिरी करू शकेल असा विश्वास संघ-व्यवस्थापनाने व्यक्‍त केला आहे.\nफिरकी गोलंदाजांना आत्मविश्वासाने सामना करेल अशा फलंदाजाची आम्हाला गरज होती. भारतीय संघाच्या आफ्रिका दौऱ्यात क्‍लासेनने वन-डे व टी-20 सामन्यात भारताच्या फिरकीपटूंचा आत्मविश्‍वासाने सामना केला होता. भारतीय फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर स्वीप, रिव्हर्स स्वीप यासारखे फटके क्‍लासेन अगदी सहज खेळू शकतो. त्यामुळे पुढील तीन वर्षांचा विचार करुन क्‍लासेनला संघात आणण्याचा आमचा मानस असल्याचे भरुचा यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयार्डी संघाचा बाद फेरीत प्रवेश; एफआयएस संघाची विजयी सलामी\nNext articleअण्णांना अपेक्षित लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच – मुख्यमंत्री\n‘महिला विश्‍वचषका’त पेनल्टी धावांचीच जास्त चर्चा\nएकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत विराट, बुमराह अव्वल\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा 17 नोव्हेंबरपासून\nजोकोव्हिचच्या सामन्याला ‘रोनाल्डो’ची हजेरी\nरॉजर फेडरर पहिल्याच फेरीत गारद; जोकोव्हिचची विजयी सलामी\nपारुपल्ली कश्‍यपचा अग्रमानांकीत ‘जेन हा ओ’ला धक्‍का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-14T03:27:37Z", "digest": "sha1:F4AKK3ZWNOPNUMKCRGZJ5637UCFKL73R", "length": 8394, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हुडकोवासियांची घरे नावावर करा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहुडकोवासियांची घरे नावावर करा\nशिरूर- शिरुर शहरातील हुडकोवासियांची घरे नावावर व्हावीत, याबाबत हुडकोतील नागरिकांनी सोमवार (दि.2 एप्रिल) पासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. या संदर्भात शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, पालिकेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांना निवेदने देण्यात आली आहेत.\nया दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शिरुर नगरपालिका हद्दीतील हुडको रहिवाशांच्या घरांचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. सन 2005 पर्यंत हुडकोवासियांनी आपल्या घराचे सर्व कर्जे फेडली आहेत. शिरुर नगरपरिषदेने सन 2014 मध्ये केलेल्या आवाहनाला हुडकोतील नागरिकांनी प्रतिसाद देऊन प्रत्येकी 20 हजार रुपये नगरपरिषदेकडे जमा केले आहेत. 2005-2018 या कालावधीत प्रशासन आणि सत्ताधारी यांनी लक्ष दिले नाही. शासनाने 2011 पर्यंतच्या झोपडपट्टया आणि अनधिकृत बांधकामे कायम करण्याचा निर्णय घेतलेला असताना शासनाने राबविलेल्या हुडको योजनेतील घरे लाभार्थ्यांच्या नावावर होण्यस विलंब का असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. या सर्व घटनांची गाभिर्याने दखल घेण्यासाठी सोमवार (दि.2 एप्रिल) पासून शिरुर नगरपरिषदेसमोर सत्याग्रही धरणे आंदोलन करण्याचा इशारा हुडकोवासियांनी दिला आहे. यावेळी अविनाश जाधव, शैलेश जाधव, कलिम सय्यद, अजिंक्‍य तारु, प्रसन्न भोसले, वैभव पडवळ, अभिषेक थोरात, आदेश बारगळ, कय्यूम शेख, शुभम बांडे, अमित पंडित, वसिम शेख, पंकज जाधव, दीपक करडे, अतुल कोठवळे, विनायक तुबाकी, तुषार वेताळ, समीर शिंदे, उमेश शेळके, प्रविण तुबाकी, ऋषिकेश कंदलकर, अमित अभंग, सागर पांढरकामे आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेतकऱ्यांचे उपोषण कोरडेच\nNext articleनारायणगावात महावीर स्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-sangamner-news-454668-2/", "date_download": "2018-11-14T02:09:15Z", "digest": "sha1:5IBQJURTS6AV4DKTDA5A7XA65PFBWM3W", "length": 8496, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘राजहंस’तर्फे दिवाळीनिमित्त 25 कोटी बॅंकेत वर्ग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘राजहंस’तर्फे दिवाळीनिमित्त 25 कोटी बॅंकेत वर्ग\nदूध संघाचे अध्यक्ष रणजितसिहं देशमुख यांची माहिती\nसंगमनेर – संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने दीपावलीनिमित्त दूध खरेदी दर फरक, दूध पेमेंट, वाहतूक ठेकेदारांची अनामत, पेमेंट, कामगारांचा पगार व बोनस आदीपोटी 25 कोटी रुपये बॅंकेत वर्ग केल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.\nदेशमुख म्हणाले, दुग्धव्यवसायामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक समृद्धी आणली आहे. तालुक्‍यात निकोप व स्वच्छ सहकाराचे जाळे आहे. सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या समृद्धीसाठी संघ अविरतपणे काम करत असताना ग्राहकांना स्वच्छ व निर्भेळ दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरणही करण्यात येते.\nदीपावली सणानिमीत्त दूध उत्पादक, दूध वाहतूक ठेकेदार व कामगारांना भरीव रक्कम वाटप केली आहे. दूध उत्पादक सभासदांचे साततत्याने हित जोपासताना त्यांच्या फायद्याचे ठरतील असेच निर्णय माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतले आहेत.\nगतवर्षी संघाने प्रतिदिनी सुमारे 3.23 लाख लिटर दूध संकलित केल्याचे संघाचे ज्येष्ठ संचालक व जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर यांनी दिली. दूध संघाची मागील वर्षीची उलाढाल 416 कोटी रुपयांची झाली. संघामार्फत मूरघासासाठी बॅगा, सामूहिक जंत व गोचीड निर्मूलन, कावीळ लसीकरण, मका बियाणे, मिल्कींग मशीन इत्यादींचे वाटप, तसेच मुक्त संचार गोठा, मॉर्डन डेअरी फार्म इत्यादी योजना राबविण्यात येत असल्याची माहिती उपाध्यक्ष साहेबराव गडाख, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे व जनरल मॅनेजर गणपतराव शिंदे यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleविद्यार्थ्यांनी साजरा केला नात्यांचा दीपोत्सव\nराष्ट्रीय राखीव दलाचे जवान काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार\nअल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nकुख्यात गुंड ‘अंतोन गायकवाड’च्या तडीपारीवर शिक्कामोर्तब\nटंचाई काळात जखणगावात होतोय अवैध पाणीउपसा\nअरणगावच्या सरपंच पतीची झेडपीत अधिकाऱ्यांना अरेरावी\n‘दगडी पाटा’ डोक्‍यात टाकून पत्नीचा केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_12.html", "date_download": "2018-11-14T02:49:02Z", "digest": "sha1:IJAS3LUOSEB2BEN2YNGDAPPRSJEZS4SN", "length": 8317, "nlines": 113, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "किलबिल कट्ट्यावर दिवाळी बाजार ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » किलबिल कट्ट्यावर दिवाळी बाजार , ठाणे » किलबिल कट्ट्यावर दिवाळी बाजार\nकिलबिल कट्ट्यावर दिवाळी बाजार\nदिवाळीमध्ये परिसरातील सुगरण आणि गरजू महिलांना प्रोत्साहन मिळू शकते या हेतुने ‘दिवाळी बाजार 2018’ चे आयोजन 1 ते 5 नोव्हेंबरपर्यंत कचराळी तलाव येथील किलबिल कट्ट्यावर करण्यात आले आहे. आपल्या प्रभागातील गरीब-गरजू आणि रोजगार करू इच्छिणार्‍या महिलांसाठी या दिवाळी बाजाराचे आयोजन नगरसेविका रुचिता मोरे व परिवहन समिती सदस्य राजेश मेरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.\nदिवाळी म्हटली की फराळ आलाच. आज धावपळीच्या युगात रोजगारानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांना दिवाळीचा फराळ करण्यास वेळ मिळणे मुश्किल असते. अशावेळी रेडीमेड फराळ उपलब्ध झाल्यास त्यांची दिवाळी गोड होऊ शकते. तसेच दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या फराळांची योग्य आणि माफक दरात पदार्थांची खरेदी करण्यासाठी दिवाळी बाजार 2018 चे आयोजन कचराळी तलावावरील किलबिल कट्ट्यावर करण्यात येत आहे.\nया बाजारातील सर्व पदार्थ हे घरगुती पद्धतीने तयार करण्यात आले असून रोजगार करणार्‍या महिलांना ही नामी संधी नगरसेविका रुचिता मोरे यांनी उपलब्ध करून दिली आहे. महिला बचत गटामार्फत दिवाळी घरगुती पदार्थांचे आणि वस्तुंची विक्री स्वस्त दरात करण्यात आले आहे. या दिवाळी बाजाराचे उद्घाटन उप महापौर रमाकांत माधवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी स्थायी समिती सभापती राम रेपाळे साहेब, नगरसेविका नंदिनी विचारे, नगरसेवक गुरुमुख सिंग इतर मान्यवर उपस्थित होते.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/sugarcane-farming-31630", "date_download": "2018-11-14T02:54:55Z", "digest": "sha1:6QSKU3L7XYMXS3IQICNUYWZQPLWKZHGW", "length": 22198, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "sugarcane farming प्रयोगांचा वेड असलेला पासष्टीतील ‘तरुण’ | eSakal", "raw_content": "\nप्रयोगांचा वेड असलेला पासष्टीतील ‘तरुण’\nबुधवार, 22 फेब्रुवारी 2017\nश्रीधर विश्वनाथ भुतेकर. वय वर्षे फक्त ६५. मात्र शेतीतील उत्साह आणि प्रयोगशील वृत्ती आजच्या पिढीलाही लाजवणारी. पत्नी विमला यांच्या साथीने या वयातही २४ एकरांतील शेती ते मोठ्या हिंमतीने सांभाळतात. रोप पद्धतीच्या ऊसशेतीतून त्यांनी एकरी २० टनांनी उत्पादन वाढवत एकरी १० हजार रुपयांची बचत साधली आहे. शेतीची त्यांची प्रयोगशाळा नव्या पिढीने जरूर अनुभवावी अशीच आहे\nजालना जिल्ह्यातील शिंदे वडगाव (ता. घनसावंगी) तसे अडवळणीचे गाव. पाण्याची बऱ्यापैकी सोय. त्यामुळे बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात. गावातील प्रयोगशील शेतकरी म्हणून श्रीधर भुतेकर यांची अोळख. पण २०१२ पासून सततच्या दुष्काळामुळे तेही हैराण झाले. सुमारे २४ एकरांतील ८ एकर ऊस आणि ४ एकर मोसंबी मोडावी लागली. पण हिम्मत सोडली नाही. त्यांना थांबणे माहीतच नसते. नवे प्रयोग करीत ते पुढे जातच असतात.\nभुतेकरांचे स्मार्ट पीक नियोजन\n- शेतीचे क्षेत्र - २४ एकर\n- ऊस सुमारे ८ ते १० एकर- अनेक वर्षांचा या पिकातील अनुभव. सोयाबीन, कापूस व हरभरा ही अन्य पिके..\n- पूर्वहंगामी ऊस- त्यानंतर खोडवा- तो तुटून गेल्यानंतर त्या जागेवर सोयाबीन वा कापूस- त्यानंतर हरभरा. नियोजनात पाणी, जागा, पिकांप्रमाणे थोडा बदल.\nपूर्वी भुतेकर ऊसशेती पारंपरिक पद्धतीने करायचे. चार पाच वर्षांपासून त्यांनी रोपनिर्मिती करून\nऊसशेती सुरू केली आहे.\nवाण - फुले २६५\nरोपे तयार करण्याचा निर्णय\nपूर्वी कापूस पीक उभे असल्याने ऊस लागवडीसाठी क्षेत्र शिल्लक नव्हते. वेळेची बचत आणि कापसाचे नुकसान टाळता यावे म्हणून उसाची रोपे तयार करून लागवड करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी एकदा या पद्धतीने उसाचे ६० टनांपेक्षा (एकरी) उत्पादन मिळाले होते. मात्र पाण्याअभावी ऊस मोडून टाकावा लागला होता.\n१) बेणे घरचेच - बेणेमळ्याचे व्यवस्थापन करून त्यातूनच उसाची निवड करून रोपे तयार केली.\n२) रोपे तयार करण्याची पद्धत- (त्यासाठी क्षेत्र- सात गुंठे)\n- चांगल्या उसाची निवड करून डोळा काढणी यंत्राच्या साह्याने डोळा काढला.\n- कार्बेनडाझीम व क्लोरपायरिफॉसच्या द्रावणात ५ मिनिटे बुडविले. त्यानंतर अॅसिटोबॅक्टरचे संस्करण\n- त्यानंतर उसाचे डोळे कोकोपीट भरलेल्या ट्रे मध्ये भरून शेडनेटमध्ये सर्व ट्रे एकावर एक रचून ठेवले. त्यावर ८ दिवसांसाठी ताडपत्री झाकली. मध्यंतरी थंडी वाढल्याने ताडपत्री ४ दिवस जास्त झाकावी लागली. ताडपत्रीमुळे आतील तापमान वाढून उगवण चांगल्या प्रकारे झाली.\n३) पुनर्लागवड- सुमारे दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत रोपे लागवडीसाठी तयार झाली.\nलागवडीचे अंतर- ४ बाय २ फूट. एकरी सुमारे ५३०० रोपे बसवली.\n१) पारंपरिक पद्धतीत एकरी तीन टन बेणे लागते. रोपपद्धतीत हेच काम साडे १२ क्विंटल बेण्यामध्ये झाला. बेणेखर्चात बचत झाली.\n२) सर्व रोपे दीड महिना कालावधीसाठी एकाच ठिकाणी असल्याने त्यांची देखभाल करणे सोयीचे झाले.\n३) पुनर्लागवडीच्या शेतात पिके उभी असताना रोपे नर्सरीत तयार करता येतात. त्यामुळे पूर्वीच्या पिकाचे उत्पादन पूर्ण क्षमतेने घेणे शक्य होते.\n४) रोपे वापरल्याने उसाचा प्रत्यक्ष कालावधी दीड महिन्यापर्यंत कमी होतो. पक्वतेसाठी लागणारा कालावधी पूर्ण मिळतो.\n५) रोपनिर्मितीचा खर्च थोडा वाढतो. मात्र पुनर्लागवडीच्या शेतात दोन खुरपणी व दोन पाणी यांचा खर्च कमी होतो.\n६) रोपांची वाढ एकसमान पद्धतीने करता येते.\nपूर्वीचे उत्पादन- एकरी ४० टनांपर्यंत\nसुधारित पद्धतीत उत्पादन- एकरी ६० टनांपर्यंत\nभुतेकर म्हणाले, की रोपनिर्मिती पद्धतीत सर्व मिळून एकरी १० हजार रुपयांपर्यंत बचत होते. शिवाय एकरी उत्पादनातही वाढ झाली आहे. एरवी ऊसशेतीत उत्पादन खर्च सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत येतो. आता रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यामुळे खर्चात बचत झाली आहे.\n१) घरी ४० गायी आहेत. त्यांच्यापासून वार्षिक १०० ट्रॉलीपर्यंत खत मिळते.\n२) शेतातील काडीकचरा कधीच जाळला जात नाही. ऊस पाचटाचे नित्य आच्छादन.\n३) पीक फेरपालट सातत्याने. त्यामुळे जमिनीचा पोत चांगला सुधारला आहे. गोमूत्राचा वापरही केला जातो.\n४) पूर्वी रासायनिक खतांवरील खर्च ५० ते ६० हजारांपेक्षाही जास्त व्हायचा. आता सेंद्रिय पद्धतीतून तो कमी केला आहे.\n५) सुमारे तीन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे. त्यामुळे दुष्काळात सुमारे २४ एकरांसाठी सिंचन करण्याची सोय. केवळ पाचटाचे आच्छादन केल्यामुळेच मागील दुष्काळातही उसाचे एकरी २५ टन उत्पादन घेता आले. हरभऱ्याला तुषार सिंचन.\n६) कृषी विभागाच्या विविध अधिकाऱ्यांचे सतत मार्गदर्शन.\nग्रामीण भागात विजेचा फार मोठा प्रश्न आहे. मात्र भुतेकर यांनी ५ एचपी क्षमतेचा सोलर संच बसवून हा प्रश्न सोडविला आहे. त्यासाठी फक्त ३५ हजार म्हणजे ५ टक्के रक्कम भरावी लागली. बाकी बँक व अनुदान यांचा आधार झाला.\nभुतेकर यांच्याकडे दरवर्षी ७ ते १० एकरांवर काबुली हरभरा असतो. बेसल तसेच दोन वेळेस फावरणीतून खते दिली जातात. एखादी कीडनाशकाची फवारणी, दोन वेळेस निंदणी अथवा खुरपणी एवढाच काय तो खर्च. उत्पादन १० ते १२ क्विंटल मिळते. दर ५ हजारांपासून ते सहा, आठ हजार तर मागील वर्षी १० ते १५ हजार रुपयांपर्यंत मिळाला होता. सोयाबीनचेही एकरी १२ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. यंदा ४ एकर मोसंबी व ३ एकर द्राक्षे लावण्याचे नियोजन अाहे.\nभुतेकर आज पाचष्टीतही पहाटे साडेपाच- सहाच्या सुमारास शेतात जातात. संध्याकाळपर्यंत ते शिवारातच असतात. पत्नी सौ. विमलबाई या देखील त्यांच्या साथीने शेतात न थकता कष्ट करतात.\nसोबत पुतण्याही शेतात राबतो. जास्तीतजास्त स्वतःच काम करायचे व कमीतकमी मजूर कामांसाठी ठेवायचे अशी त्यांची पद्धत असते. त्यामुळे मजुरीवरील खर्च खूपच कमी असतो.\nपरिसरातील कोणतेही कृषी प्रदर्शन, मेळावा, चर्चासत्र किंवा प्रशिक्षण असो भुतेकर यांची तेथे उपस्थिती असतेच असते. ॲग्रोवनचे अंक त्यांच्या संग्रही आहेत. शिवाय कृषीविषयक साहित्य, मासिके यांचेही वाचन करून आपले ज्ञान अद्ययावत करण्याचे त्यांचे काम सतत चालूच असते.\n(लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.)\nसंपर्क : श्रीधर भुतेकर - ९४२०३३६१९९\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://awesummly.com/news/7634487/", "date_download": "2018-11-14T02:51:41Z", "digest": "sha1:HONKPNOA646DWLLV45P4JLKLZUP445KV", "length": 2322, "nlines": 37, "source_domain": "awesummly.com", "title": "पायलटच्या चुकीमुळे दिल्लीहून कंधारला जाणारे विमान झाले 'हायजॅक' | Awesummly", "raw_content": "\nपायलटच्या चुकीमुळे दिल्लीहून कंधारला जाणारे विमान झाले 'हायजॅक'\n नवी दिल्ली शनिवारी दुपारी ३.३० वाजता दिल्लीहून कंधारला निघालेले विमान हायजॅक झाले. सर्व सुरक्षायंत्रणा कामी लागली. तब्बल दोन तास संपूर्ण विमान तपासले गेले परंतु कुठेच दहशतवादी सापडले नाही. कारण विमान हायजॅक झालेच नव्हते. पायलयटने चुकून हायजॅकचे बटण दाबले आणि हा सगळा गोंधळ उडाला होता. दिल्ली विमानतळाहून अफागाणिस्तानमधील कंधारसाठी FG312 या विमान उड्डाण घ्यायला तयार होते. या विमानात १२४ प्रवाशांसह ९ कर्मचारी होते. पायलटने विमान सुरू करताना चुकून विमान हायजॅक झाल्यावर सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यासाठीचे बटण दाबले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/hourse-daid-in-panthars-attack-near-karad/", "date_download": "2018-11-14T02:31:22Z", "digest": "sha1:E7U623BUY7CB4VHCS25IFHSKLHD64VXY", "length": 20615, "nlines": 240, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "जखिणवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा कराड जखिणवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू\nजखिणवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू\nकराड : जखिणवाडी, (ता.कराड) येथे रानात बांधलेल्या घोड्यावर बिबट्याने हल्ला चढवून त्याला ठार मारल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास घडली. बिबट्याचा जखिणवाडी परिसरात वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, जखिणवाडी येथील आगाशिव डोंगराच्या पायथ्यालगत सुखदेव बिरू येडगे यांची शेतजमीन आहे. या शेतात आबा दशरथ येडगे यांनी मेंढराचा कळप बसवला होता. तसेच मेंढराच्या कळपालगतच त्यांचा घोडा होता. सोमवारी सायंकाळी त्यांनी कळपालगतच असलेल्या एका झाडाला घोडा बांधला होता. मध्यरात्री 1 च्या सुमारास कळपाच्या दिशेने बिबट्याने माग काढत झाडाला बांधलेल्या घोड्याजवळ आला. यावेळी बिबट्याने या घोड्यावर हल्ला चढवत जबड्याने घोड्याच्या नरडीचा घोट घेतला. या हल्ल्यात घोड्याचा जागीच मृत्यू झाला.\nबिबट्याने घोड्याच्या मानेचा व पोटाच्या भागाचा फडशा पाडला आहे. सकाळी बिबट्याच्या हल्ल्याची बातमी जखिणवाडी गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेवून पाहणी केली. तसेच सकाळी 7 च्या सुमारास वनविभागाचे वनपाल एस.ए.जाधव व डी. बी. बर्गे यंानी घटनास्थळाला भेट देवून मृत्यूमुखी पडलेल्या घोड्याचा पंचनामा केला बिबट्याचा या परिसरात मुक्त वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. या परिसरात वन विभागाने सापळा रचून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे\nPrevious Newsवडाप जीप पलटी होवून आठ शाळकरी विद्यार्थी जखमी\nNext Newsबेकायदा पदोन्नतीचे पाप आता सरकारच्या माथी\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nशरद पवार यांनी राजकारणापायी जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करु नये : ना. चंद्रकांत पाटील\nभारतीय गोलंदाजीपुढे वेस्टइंडिज संघ गारद\nधोम-बलकवडी पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे काम पूर्णत्वाच्या अंतीम टप्प्यात\nरान गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी\nकाँग्रेस पक्षाला पुन्हा चांगले दिवस येणार : पृथ्वीराज चव्हाण\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nविजेचा शॉक लागून बिबट्याचा बछडा मृत्यूमुखी\nनागपंची दिवशी नागाची सुटका ; प्राणी प्रेमींची सतर्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/blog/shareit-blog/page/2/", "date_download": "2018-11-14T03:11:04Z", "digest": "sha1:G3OF443XPXFQSZSSUOZ7HT6TNZB6NT5Q", "length": 17588, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "शेअर इट! | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी…\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ ब्लॉग शेअर इट\nशेअर इट भाग- ८: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) पुढे जाण्याआधी...आतापर्यंत आपण शेअर इट या सदरात २१ कंपनीचा आढावा घेतला. या सर्व कंपन्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी...\n>>ऋता शुक्ला (मनीतंत्र – संचालिका) लग्न होताना आपण सर्वच सप्तपदी घेतो. या खूप महत्वाच्या दिवशी आपण अग्नीला साक्षी ठेऊन आयुष्यभर एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करायचे वचन...\nशेअर इट भाग- ७: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) रिलायन्स होम फायनान्स सध्याची किंमत - ९२.९५ आतापर्यंत गृह कर्ज देणाऱ्या क्षेत्रातील आपण ३-४ कंपन्या पाहिल्या. यामध्ये भर...\nशेअर इट भाग- ६: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) एशिअन पेंट्स:- Asian Paints सध्याची किंमत :- ११२५ रुपये कंपनी बद्दल थोडक्यात माहिती:- एशिअन पेंट्स ही भारतातली पहिली...\nशेअर इट भाग- ५: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) कजारिया टाइल्स:-Kajaria Tiles सध्याची किंमत :- रुपये ७०४ कंपनी बद्दल थोडक्यात माहिती:- कजरिया टाईल्स ही भारतात सर्वात मोठी तर...\nशेअर इट भाग- ४: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) वोल्टास :- Voltas Limited सध्याची किंमत :- रुपये ६१९ कंपनी बद्दल थोडक्यात माहिती : गेल्या १०-१५ वर्षात भारतात...\nशेअर इट भाग- ३: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) १) आदित्य बिर्ला कॅपिटल :- AB CAPITAL सध्याची किंमत :- रुपये २०२.०५ कंपनी बद्दल थोडक्यात माहिती : इंद्रधनुष्यात जसे सात रंगानी...\nशेअर इट भाग- २: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) १) इंटरग्लोब एविशेन :- Indigo सध्याची किंमत :- रुपये ११७० कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :- फक्त श्रीमंतांच्या आवाक्यात...\nशेअर इट भाग- १: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी टिप्स\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) १) RBL बँक :- रत्नाकर बँक लिमिटेड सध्याची किंमत :- रुपये ५१०.२५ कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :- भारताला...\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nही व्यक्ती ठरली सई ताम्हणकरसाठी ‘लकी’\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/singer-abhijeets-twiter-account-has-been-blocked-by-twiter-261330.html", "date_download": "2018-11-14T02:27:04Z", "digest": "sha1:MEIL3J27FLTCCQDD7FDBEVBCOB3NIQ4D", "length": 12710, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गायक अभिजीतची ट्विटरनं केली बोलती बंद", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nगायक अभिजीतची ट्विटरनं केली बोलती बंद\nआता खुद्द ट्विटरनंच त्याचं अकाऊंट ब्लाॅक केलंय. नुकतीच अभिजीतनं जेएनयू नेता शेहला रशिद यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केलं होतं.\n24 मे : आपल्या वादग्रस्त ट्विटसनी गायक अभिजीत नेहमीच चर्चेत राहिलाय. पण आता खुद्द ट्विटरनंच त्याचं अकाऊंट ब्लाॅक केलंय. नुकतीच अभिजीतनं जेएनयू नेता शेहला रशिद यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केलं होतं.\nअभिजीत म्हणालाय, ' माझं अकाऊंट ब्लाॅक होण्यामागे अरुंधती राॅय आणि जेएनयूचे समर्थक आहेत. ते परेश रावलचा अकाऊंटही ब्लाॅक करण्याचा प्रयत्न करतायत. पण मला काही फरक पडत नाही. सगळा देश माझ्यासोबत आहे.'\nअलिकडेच परेश रावलनंही अरुंधती राॅयबद्दल वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यात म्हटलं होतं की अरुंधती राॅयला काश्मीरमध्ये लष्कराच्या जिपला बांधून फिरवायला हवं. आणि त्याला रिट्विट करत अभिशेकनं अरुंधती राॅयला गोळी मारली पाहिजे असंही म्हटलं होतं.\nयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. ट्विटरलाच हे अकाऊंट ब्लाॅक करायला सांगितलं होतं. ट्विटरवरचे अभिजीतचे हे 'बेसूर' आता कायमचेच थांबले म्हणायचं.\nदरम्यान सोनू निगमनं अभिजीतला समर्थन देण्यासाठी स्वत:चं ट्विटर अकाऊंट डिलीट केलं. तेही फॅन्सची क्षमा मागून.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nशाहरुखच्या बाजीगरला 25 वर्षं पूर्ण, त्यावेळी घडल्या होत्या 'या' महत्त्वाच्या घटना\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2018-11-14T02:22:45Z", "digest": "sha1:YDPJYFJQHQIBH3ZXQMMICLOU3PAR2DSZ", "length": 8684, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तहकुबीचे “गृहण’ सुटले: अर्थसंकल्पाची चिरफाड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतहकुबीचे “गृहण’ सुटले: अर्थसंकल्पाची चिरफाड\nपिंपरी- तहकुबीचे ग्रहण लागलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी 2018-19 आर्थिक वर्षाचा 5 हजार 262 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अखेर मंगळवारी (दि.27) मंजूर करण्यात झाला. सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी केलेल्या तब्बल 1 हजार 112 उपसूचनांपैकी ग्राह्य ठरलेल्या 981 उपसूचनांसह हा अर्थसंकल्प मंजूर झाला. मात्र, उपसूचनांमुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची पुरती चिरफाड करण्यात आली. तसेच, विकासकामांच्या नियोजनावर पाणी फेरले गेल्याने महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.\nमहापालिकेच्या 2018-19 या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पावर मागील मंगळवारी (दि.20) सुमारे सात तास चर्चा झाली. चर्चेअंती सत्ताधारी भाजपने नवीन कामे व वर्गीकरणाच्या एकूण 616 कोटी रुपयांच्या 1 हजार 112 उपसूचना घुसडवून अर्थसंकल्पावर पाऊस पाडला. त्यापैकी मुख्य लेखापल यांनी 117 उपसूचना अग्राह्य करून 995 उपसूचना ग्राह्य असल्याचे निश्‍चित केले. त्या सभेपुढे मांडल्यानंतर आणखी 14 उपसूचना अस्वीकृत करून 981 ग्राह्य उपसूचना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी स्विकारल्या. त्यानंतर महापौर नितीन काळजे यांनी अर्थसंकल्प स्वीकृत झाल्याचे जाहीर करत त्याला मंजुरी दिली.\nदरम्यान, आयुक्त हर्डीकरांनी अर्थसंकल्प सादर करताना यापुढे टोकन पध्दत बंद केल्याचे सांगितले. त्यावरून सत्ताधा-यांनीही त्यांची पाठ थोपटली होती. मात्र, प्रत्यक्षात अर्थसंकल्पाला मंजुरी देताना आयुक्तांच्या धोरणाला केराची टोपली दाखविली आहे. नगरसवेकांनी टोकन तरतुदीसाठी तब्बल 444 कामे उपसूचनांव्दारे अर्थसंकल्पात सुचविली आहेत. या कामासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. तर, उर्वरित कामांसाठी सुमारे 598 कोटी रुपयांची मागणी उपसूचनाव्दारे केली आहे. त्यापैकी शहर विकास आराखड्यातून 86 कोटी, तर अखर्चित म्हणजे शिल्लक निधीतील 511 कोटी रुपयांचा समावेश आहे. तर, अर्थसंकल्पातून 91 कोटी रुपये वर्गीकरणाच्या माध्यमातून उपसुचनांव्दारे वळविण्यात आले आहेत. तर, केंद्र, राज्य सरकारच्या शासकीय योजनांच्या तरतुदीमध्ये सत्ताधा-यांनी कोणताही बदल केलेला नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधर्मवीर पुरस्काराने मान्यवरांचा गौरव\nNext articleमनू भाकर-अनमोल यांना मिश्र दुहेरीत सुवर्णपदक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_98.html", "date_download": "2018-11-14T03:08:53Z", "digest": "sha1:5NH2MCUPY2MB3PMTF3DAOPEKKJXNKIEX", "length": 5433, "nlines": 110, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "‘महाराष्ट्र दिनमान’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » ‘महाराष्ट्र दिनमान’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन , जाहिराती » ‘महाराष्ट्र दिनमान’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन\n‘महाराष्ट्र दिनमान’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन\n‘महाराष्ट्र दिनमान’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T02:26:43Z", "digest": "sha1:WX3WGQWIFLZ7EEAATDVTEOKZPV3XCID2", "length": 10702, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एससी एसटी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nनितीश कुमारांवर विद्यार्थ्यानं फेकली चप्पल, कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण\nघटनेनंतर पोलिसांनी चप्पल फेकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे.\nमॅटचा दणका; 154 पोलीस अधिकाऱ्यांची बढती रद्द\nशासकीय सेवेतील एससी,एसटीच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा\nदुसऱ्या राज्यात गेल्यावर आरक्षण मिळणार नाही-सुप्रीम कोर्ट\nमागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार नोकरीत आरक्षण द्या - सुप्रीम कोर्ट\nमध्यप्रदेशमध्ये पोलीस भरतीत उमेदवारांच्या छातीवर एससी एसटी लिहिलं; सर्वत्र खळबळ\nआसाराम प्रकरण : 4 वर्ष घाबरत काढली पण आता दिलासा मिळाला - पीडितेचे वडील\nकोण आहे आसाराम बापू\nअॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तात्काळ अटक होणार नाही -सुप्रीम कोर्ट\nअमरावतीत दलित अत्याचार प्रकरणाची चौकशी होणार\nकाँग्रेसचा निवडणूक जाहिरनामा आज होणार जाहिर\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/news-about-satara-nagar-palika-5/", "date_download": "2018-11-14T03:34:27Z", "digest": "sha1:L3PSDUZALK6LXWZL3LUQUU5M3XZIMU24", "length": 24118, "nlines": 233, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "नविआचीच नव्हे तर सर्वसामान्यांनी सुचविलेली कामेही मार्गी लावणार ः सुहास राजेशिर्के ; विकासकामात राजकारण खा.श्री.छ. उदयनराजे भोसलेंना मान्य नाही - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी नविआचीच नव्हे तर सर्वसामान्यांनी सुचविलेली कामेही मार्गी लावणार ः सुहास राजेशिर्के ;...\nनविआचीच नव्हे तर सर्वसामान्यांनी सुचविलेली कामेही मार्गी लावणार ः सुहास राजेशिर्के ; विकासकामात राजकारण खा.श्री.छ. उदयनराजे भोसलेंना मान्य नाही\nसताराः सातारा विकास आघाडी सुरुवातीपासूनच सर्वांगीण विकासाकरिता कटिबध्द आहे. सत्तारुढ आघाडी किंवा नगराध्यक्षा विरोधकांची कामे करत नाहीत या नविआच्या आरोपात तथ्य नाही. तथापि डॉ. दाभोळकर स्मृती पुरस्काराबाबत 15 दिवसांत कार्यवाही करण्यास विलंब झाला आहे. येत्या आठ दिवसात पूर्वी सांगितल्याप्रमाणे बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल. तसेच रस्त्यांना पॅचिंग करण्याचे काम सुरु आहे. नविआने सुचवल्याप्रमाणे उद्यानात दिवाबत्ती करणे याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे संबंधित विभागांना सूचित केले आहे, असे स्पष्टीकरण सातारा नगरपालिकेचे उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिले आहे. विकास कामात राजकारण करायचे नाही अशा स्पष्ट सूचना खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीच दिलेल्या आहेत त्यामुळे पराचा कावळा न करता नविआने चक्री उपोषणासारखा मार्ग अवलंबू नये असे आवाहन केले आहे.\nयाबाबत प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी पुढे नमूद केले आहे की, रस्ते पॅचिंगच्या संदर्भात ठिकठिकाणी कामे चालू आहेत. सातारा शहरात सर्वच ठिकाणी आवश्यकतेनुसार पॅचिंग करण्यात येणार आहे. पॅचिंगची सुरुवातच नविआच्या नगरसेवकांच्या वॉर्डात झाली नाही म्हणून पॅचिंगची कामे होत नाहीत असा नविआचा आरोप असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. याबाबत आपण केव्हाही माझ्यासमवेत चर्चा करावी, योग्य ती माहिती दिली जाईल, म्हणूनच पॅचिंग करताना नविआची कामे होत नाहीत या म्हणण्यात तथ्य नाही. तसेच दिवाबत्तीबाबत स्व. अभयसिंहराजे भोसले उद्यानात अत्यंत चांगल्याप्रकारची प्रकाशरचना करण्याबाबत विद्युत विभागाला सूचना दिल्या आहेत.\nडॉ. दाभोळकर स्मृती पुरस्काराबाबत 15 दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते व त्यास थोडा विलंब झाला असला तरी येत्या आठ दिवसांत बैठक बोलावून योग्य तो मार्ग काढला जाईल. नजीकच्या काळात खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून कास धरण उंची वाढवण्याच्या कामाचे भूमिपूजन, पोवई नाका ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार योजना, न.पा. प्रशासकीय इमारत यांची भूमिपूजन होत आहे. सातारकरांच्या अत्यंत जिव्हाळयाची ही कामे मार्गी लागत असताना नागरिकांची दिशाभूल होईल असे निरर्थक प्रयत्न चक्री उपोषणाच्या माध्यमातून नविआने करु नयेत, असे आवाहन आहे. यापुढील काळात देखील सातारा शहरातील समाजहिताची कामे कोणी सुचविली आहेत हे न पाहता गरजेची विकासकामे मार्गी लावली जातील, असेही सुहासराजेशिर्के यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.\nPrevious Newsसज्जन गडावर रंगली संतुर आणि तबल्याची जुगलबंदी ; गुुरुवारी सौ.मंजुषा पाटील यांचे गायन व अमर ओक यांचे बासरी वादन\nNext News2017 चा चिरमुले पुरस्कार पद्मभूषण राहुल बजाज यांना जाहीर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nएकात्मतेत मोठी शक्ती, जलयुक्तचे यश एकतेत : जिल्हाधिकारी सिंघल\nधन्वंतरी पतसंस्थेचे सन 2018 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन\nसातारा तालुका December 8, 2017\nआमच्या विकासाचे निर्णय आम्हीच घेऊ : खा. ओवेसी\nमनसेतर्फे सातार्‍यात विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटप\nठळक घडामोडी June 14, 2017\nसचिनच्या गुडघ्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया\nकाम झालं खास ….आता पावसाची आस ; पाणीदार गावांसाठी श्रमदान ;...\nयशराज देसाईंनी अभियांत्रिकीच्या शिक्षणातून बांधकामाशी संबधित केलेल्या वैज्ञानिक संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर...\nराधिका मेमन यांना सागरी शौर्य पुरस्कार; जगात प्रथमच महिलेचा सन्मान\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nकाळचौंडी येथील तलावाला गळती ठेकेदाराकडून निकृष्ट काम,ग्रामस्थाचा उपोषणाचा इशारा\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://quest.org.in/content/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8D-%E0%A4%9A%E0%A5%89%E0%A4%B2-0", "date_download": "2018-11-14T03:48:21Z", "digest": "sha1:5FQNNIOGRQY2RS745XVOLUVTJB3WE4HY", "length": 28027, "nlines": 75, "source_domain": "quest.org.in", "title": "वाचनाचे टप्पे : एक आराखडा - जीन एस्. चॉल | Quality Education Support Trust", "raw_content": "\nवाचनाचे टप्पे : एक आराखडा - जीन एस्. चॉल\nसारांशात्मक मराठी रूपांतर - वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता)\n(‘वाचन-विकासाचे टप्पे’ (Stages of Reading Development), न्यूयार्क, मॅक ग्रॉहिल बुक कंपनी, १९८३ यामधील दुसर्‍या प्रकरणामधून.\nअगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून ते परिपक्वतेच्या टप्प्यापर्यंत टप्पे प्रस्तुत आराखड्यात विचारात घेतले आहेत. त्यापैकी सहा टप्प्यांचे विवेचन येथे आहे. त्यात “खोटे-खोटे” वाचण्यापासून ते सर्जनशील परिपक्व वाचनापर्यंत विशिष्ट क्रमाने प्रगती होते. प्रत्येकाचा प्रगतीचा वेग भिन्न असला, तरी साधारणपणे याच क्रमाने टप्पे पार केले जातात. अगदी, विशेष गरज असलेले विद्यार्थीही याच टप्प्यांमधून जातात.\nव्यक्ती किंवा मूल आणि त्याच्या भोवतालच्या वातावरणातले घटक यांच्यामधील आंतरक्रियांवर प्रगतीचा वेग ठरतो.\nप्रस्तुत लेखात, वाचनाचे टप्पे सैद्धांनितक स्वरूपात मांडावेत असा हेतू नाही. ढोबळपणाने गृहितकांच्या रूपात ते मांडले आहेत. वाचन कौशल्ये कसकशी आत्मसात केली जात आहेत याचा अंदाज येण्यासाठी, त्यावर काहीसे नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची मदत होईल अशी आशा वाटते.\nव्यक्तीमध्ये आणि भोवतालामध्ये असे नेमके काय काय घडते की ज्याचा वाचन विकासाशी संबंध आहे, हा या आराखड्याचा गाभ्याचा भाग आहे. आराखडा ढोबळ आहे, मात्र त्याचा संशोधनांमधील बारीकसारीक तपशिलांशी, निष्कर्षांशी सूक्ष्म पण थेट संबंध आहे. अवतीभवतीच्या घटकांची दखल संशोधक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. जोडीला, मज्जासंस्थेशी संलग्न अशा घटकांचीही मी विशेष दखल घेतली आहे.\nपियाजे आणि इनहेल्डर यांचा विकासविषयक सिद्धांत आणि फ्रॉईड यांचा मनोविश्लेषणाचा सिद्धांत यांच वोल्फ यांनी केलेला तुलनात्मक अभ्यास, पेरी यांनी केलेल्या महाविद्यालयीन काळातील बौद्धिक आणि नैतिक विकासाचा अभ्यास, डेल यांच्या बरोबर मी केलेल काम, तसेच १९५८ मध्ये मी स्वतः केलेले वाचनाविषयीचे काम...अशा अनेक अभ्यासांचा प्रभाव या आराखड्यावर आहे. वाचन अक्षमता असणार्‍यांबरोबर क्लिनिकमध्ये आणि शिक्षक म्हणून मी केलेल्या कामाचाही या आराखड्यासाठी उपयोग झाला आहे.\n‘वाचन’ समजून घेण्यासाठी मौल्यवान ठरतील अशा कल्पना, विचार आणि पद्धती या अभ्यासांमधून घेऊन प्रस्तुत आराखडा बनवला आहे. हा आराखडा पुढील गृहीतकांवर आधारित आहे.\n1.भाषाविकासाच्या आणि बुद्धिविकासाच्या टप्प्यांत आणि वाचनविकासाच्या टप्प्यांत साधर्म्य आहे.\n2.पियाजे यांच्या सिद्धांतामधील परिभाषेत सांगायचे, तर ‘ग्रहण करून समजून घेणे’ (अ‍ॅसिमिलेशन) आणि आधी असलेल्या चौकटीत फेरबद्दल करून नव्या गोष्टी ‘सामावून घेणे’ (अ‍ॅकोमोडेशन) या प्रक्रिया वाचन शिकणारा करीत असतो. अशा प्रकारे वाचन ही त्याच्यासाठी एक समस्यानिवारणाची सातत्यपूर्ण प्रक्रिया असते. आधी जे शिकले, त्याचा वापर करून नवीन मागण्या पूर्ण करायच्या असे सर्व टप्प्यांवर घडते.\n3.सर्व टप्प्यांमधून पुढे जाताना व्यक्तीची निरनिराळ्या ‘भोवतालांशी’ आंतरक्रिया होत असते – घरी, शाळेत, समाजात आणि संस्कृतीत.\n4.विशिष्ट टप्पा शिकणार्‍याने गाठला किंवा कसे हे मोजण्यासाठीच्या निकषांमुळे, प्रमाणित निकषाधारित मूल्यमापनाला नवे परिमाण मिळेल. वाचनाचा विकास कसा होतो याविषयीचे आकलन वाढायला याची मदत होईल. वाचायला शिकणार्‍यांना अधिक मदतीची गरज असेल, तर त्यासाठी जरूर ते तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही त्याची मदत होईल.\n5.‘वाचन’ हाच शब्द सर्रास सर्व टप्प्यांसाठी वापरला जात असला, तरी टप्प्याटप्प्यानुसार, लिखित मजकुराबाबत वाचक जे करतो, ते निरनिराळे असेल. नजरेची हालचाल, नेत्र-ध्वनि यांचा आवाका, वाचनाचा वेग इत्यादींची कार्यक्षमता टप्प्याटप्प्यानुसार बदलेल.\n6.टप्प्यांनुसार ‘वाचना’कडे बघण्याची दृष्टी आणि समज बदलत जाईल. अधिकाधिक गुंतागुंतीचा मजकूर वाचण्याची क्षमता प्रत्येक पुढच्या टप्प्यावर विकसित होत जाईल.\n7.मजकुराला येणारा वाचकाचा प्रतिसादही प्रत्येक पुढील टप्प्यात अधिक प्रगल्भ होत जाईल.\n8.प्रत्येक टप्प्यासाठी कोणते पूर्वज्ञान आवश्यक आहे हे विशद केले असेल. टप्पा जितका पुढचा, तितके वाचकाचे जगातले अनुभव जास्त, समज जास्त आणि ज्या विषयावर वाचायचे त्या विषयाची समज जास्त.\n9.एकाच टप्प्यातील सवयींमध्ये फार काळ रेंगाळल्यास वाचक पुढच्या टप्प्याकडे जरा उशिराने जाईल, कदाचित पुढच्या टप्प्यात शिरण्यात त्याला बर्‍याच अडचणी येतील. उदारहणार्थ, सुटी अक्षरे ओळखण्यामागोमाग लगेचच वेग वाढवून, संदर्भातील अर्थपूर्ण वाचनाला सुरुवात झाली नाही, तर वाचक अक्षरे ओळकू येण्याच्या यशापाशीच रेंगाळतो. त्यापुढील तिसर्‍या टप्प्यात, नेमकेपणाने वाचून नवी माहिती मिळवण्यापाशी पोहोचण्याकरिता नवी आव्हाने पेलायला वाचक शिकला नाही, तर संदर्भावरून अर्थाची अटकळ बांधत वाचण्यापाशीच तो दीर्घकाळ अडकतो.\n10.भावना आणि बोध या दोहोंशी जोडलेले घटक वाचनात अंतर्भूत असतात. वाचनाकडे बघण्याची वाचकाची दृष्टी, त्याच्या घरी, संस्कृतीत आणि शाळेत वाचनाकडे कसे पाहिले जाते यावर अवलंबून असते. मजकुराशी सर्वार्थाने भिडणे हे प्रत्येक टप्प्यावर घडायला हवे – मजकुराचा आशय, त्यातले विचार आणि त्यातली मूल्ये, प्रेरणा, ऊर्जा, साहस आणि धैर्य यांचाही विचार वाचनाच्या परिपूर्ण विकासाच्या संदर्भात करणे आवश्यक आहे.\nटप्प्यांसाठी पुढे दिलेल्या वयोगटात देश, संस्कृती, सामाजिक पार्श्वभूमी यानुसार बदल होऊ शकतात.\nशून्यावा टप्पा : वाचनपूर्व टप्पा (जन्मापासून सहाव्या वर्षांपर्यंत)\nहा टप्पा सर्वात दीर्घ आहे. सर्वाधिक बदलही याच टप्प्यात होतात. साक्षर संस्कृतीत वाढणार्‍या मुलांना जन्मल्यापासून ते शाळेत जाईपर्यंतच्या कालावधीत लिहिणे, अक्षरे, शब्द, पुस्तके याबद्दलचे खूपसे ज्ञान मिळते. वाक्यरचना आणि शब्द अशा वेगवेगळ्या भाषिक अंगांवर प्रभुत्तव मिळवत मुले मोठी होतात. शब्दांविषयी मर्मदृष्टीही मुलांना येते – काही शब्द त्याच अक्षराने सुरू होतात, काही शब्द त्याच अक्षराने संपतात. (अनुप्रास आणि यमक)\nसंशोधनांमधून पुढील गोष्टी लक्षात आल्या आहेत – मुळाक्षरामधला फरक मुलांना या वयात ओळखता येतो. बर्‍याचशा मुळांक्षरांची नावे मुले या वयात सांगू शकतात. काही अक्षरे किंवा स्वतःचे नाव काही मुलांना कागदावर उमटवता येते. रस्त्यांची नेहमीची नावे किंवा टी.व्ही. वरच्या जाहिरातीतील उत्पादकांची नवे ही मुले ओळखू शकतात. आपल्या आवडत्या पुस्तकातले काही शब्द मुले वाचू शकतात. ‘अक्षरांशी साधर्म्य असलेले आकार’ आणि ‘लिहिलेले’ यातून लिहिलेले कोणते हे या वयाची बरीच मुले ओळखतात. एखादे पुस्तक मुले “खोटे खोटे” वाचतात असेही या वयात आढळते. वाचल्यासारखे करीत या वयाची मुले गोष्टीतले तपशीलही सांगतात, वेळोवेळी पानही उलटतात \nवाचनपूर्व टप्प्यात मिळवलेले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता यांचा पहिल्या टप्प्यातील वाचनाच्या यशाशी फार जवळचा संबंध आहे.\nमुलाची व्यक्तिगत वैशिष्ट्ये आणि त्याते वातावरण या दोन्ही घटकांचा वाचता येण्याशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून घरी, तसेच शाळेत वाचनाला पूरक वातावरण कसे तयार करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.\nपहिला टप्पा : वाचनाचा आरंभ ‘डी-कोडींग’ अथवा लिपिचिन्हे ओळखणे (वय ६ वर्षे ते ७ वर्षे)\nबोलल्या जाणार्‍या शब्दांशी, विशिष्ट लिपिचिन्हांत बद्ध असलेल्या आकारांची जोडणी होणे ही महत्त्वाची गोष्ट या टप्प्यात घडते. मुळाक्षरयुक्त लिपीचे ज्ञान मूल या टप्प्यात मिळते. त्यासाठी अमूर्ताची समज चांगली असावी लागते. शब्द विशिष्ट आवाजांचा बनलेला असतो, हे या वयात उमजते.\nकाही मुलांच्या बाबतीत अमूर्त चिन्हांपर्यंतचा प्रवास सहज, आनंदाचा ठरतो, तर या टप्प्यातील बरीच मुले जरी ठराविक मजकूर/शब्द, तसेच वाचतात असे दिसले, तरी ‘वाचना’बाबतची त्यांची समज वेगवेगळी असते. ती समज मोजण्याच्या पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे.\n१९७० च्या सुमारास झालेल्या एक संशोधनात असे आढळले, की साईट-वर्ड मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने असे आढळले, की साईट-वर्ड-मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने वाचन करायला शिकणार्‍या मुलांच्या बाबतीत पुढे पुढे चुका जास्त होताना दिसतात. शब्द कठिण होत गेले की मुले ते वाचू शकत नाहीत, किंवा एकाच्या जागी मुले दुसराच शब्द वाचतात.\nया टप्प्यात केवळ नजरेने शब्द ओळखण्यापाशी न थांबता त्यातील घटकही मुलाल ओळखता यायला हवेत. मात्र घटक ओळखण्यापाशीच न अडकता शब्दातून व्यक्त होणार्‍या अर्थापर्यंतही पोहोचायला हवे. “खोट्या-खोट्या” वाचनाच्या टप्प्यातून आता मुलांनी पूर्णपणे बाहेर पडायला हवे. पुढे परिपक्व वाचनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आत्ता प्रत्येक लिपिचिन्ह वाचणे गरजेचे ठरते. लिपिचिन्हांबाबतचे इतके ज्ञान त्यांना व्हायला हवे, की ती त्यापलिकडे जाऊ शकतील.\nदुसरा टप्पा : लिपीचिन्हांच्या पुढे जाऊन ओघवते वाचन ; दृढीकरण (७ वय वर्षे ते ८ वर्षे)\nपहिल्या टप्प्यात जे कमावले त्याचे दुसर्‍या टप्प्यात दृढीकरण होते. या टप्प्यात नवी माहिती मिळवली जात नाही, तर आधीचेच पक्के होते. तसेच, संदर्भाचा उपयोग करून त्याच्या मदतीने वाचनाचा वेग आणि ओघ वाढावायलाही मुले याच काळात शिकतात.\nया टप्प्याबाबत आणि तिसर्‍या टप्प्याबाबत केलेल्या संशोधनात्मक कामामध्ये जमा केलेल्या माहितीवरून असे लक्षात येते, की तिसर्‍या टप्प्याअखेर मुलांचे वाचनातील गुण जर किमान पातळीच्या बरेच खालचे असतील, तर अशा मुलांना संपूर्ण शालेय आयुष्यात वाचनाचा प्रश्न भेडसावतो.\nदुसर्‍या टप्प्यात वाचनात यश मिळण्यासाठी कशा प्रकारचे वातावरण हवे परिचित विषय, गोष्टी, परिचित वाक्यरचना, परिचित पिरकथा, पुराणकथा यांची पुस्तके मुलांना मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळयला हवीत.\nनिम्नसामाजिक-आर्थिक स्तरातल्या मुलांमध्ये आणि इतर मुलांमधे या टप्प्यावर अंतर वाढताना दिसते. पुस्तके विकत घेणे, अशा मुलांच्या पालकांना परवडत नाही, वाचनालयातून पुस्तके वा नियतकालिक आणणे हाही यांच्या नित्यक्रमाचा भाग नसतो. अशी मुले सरावापासून वंचित राहतात. पालक मुलांना नेमाने वाचून दाखवत नसतील तर भाषाविकासाचा वेग मंदावतो.\nतिसरा टप्पा : नवे काहीतरी शिकण्यासाठी वाचन-पहिली पायरी (वय ९ ते १४ वर्षे)\nया टप्प्यात, नवीन माहिती, नवीन ज्ञान, नवे अनुभव, नवीन विचार मिळवण्यासाठी मूल वाचते. मुलांच्या बोधविषयक क्षमता, शब्दसंग्रह, ज्ञान अजूनही मर्यादित असल्यामुळे, खास बनवलेले, कमी गुंतागुंतीचे, विशिष्ट हेतू साध्य करणारे वाचनसाहित्य या टप्प्यात वापरणे श्रेयस्कर ठरते.\nपारंपारिक शब्दात सांगायचे तर प्राथमिक टप्प्यांवर मुल ‘वाचायला शिकतात’ नंतर माध्यमिक शाळेत ‘शिकण्यासाठी वाचतात.’\nपहिल्या दोन टप्प्यांमध्ये उच्चारांचे, बोलण्याचे लिपिचिन्हांशी, लिखित मजकुराशी असलेले नाते महत्त्वाचे ठरते, तर तिसर्‍या टप्प्यात लिखित मजकुराचे त्यातील विचारांशी आणि कल्पनांशी असणारे नाते महत्त्वाचे ठरते.\nऐकण्यातून, पाहण्यातून मूल जगाविषयी जे शिकते, त्या तुलनेत या टप्प्यावरील वाचनातून मुलाला जगाबद्दल जे समजते ते अत्यल्प असेत.\nचौथा टप्पा : विविध दृष्टिकोण (वय १४ वर्षें ते १८ वर्षे)\nविविध दृष्टिकोण समजून घेणे, त्यांची हाताळणी करणे हे चौथ्या टप्प्याशी जोडून येते. संकल्पनांच्या विविध स्तरांशी, वास्तवाच्या विविध पदरांशी भिडणे या टप्प्यात अंतर्भूत केली आहे असा मजकूर या टप्प्यात विद्यार्थी वाचू लागतात. मुक्त अवांतर वाचन वर्तमानपत्रांचे आणि नियतकालिकांचे वाचन, या सर्वांची जोड पाठ्यपुस्तकांच्या वाचनाला मिळणे या टप्प्यावर महत्त्वाचे ठरते. औपचारिक शिक्षणाची भूमिक या संदर्भात कळीची ठरते.\nपाचवा टप्पा : रचना आणि पुनर्रचना : वैश्विक दृष्टिकोण (वय १८ वर्षांपुढे)\nहेतूनुसार तपशिलात शिरून शेवटापासून, मधून वा सुरुवातीपासून, लेख आणि पुस्तके वाचायला या टप्प्यात माणूस शिकतो. काय वाचायचे हे तर तो शिकतोच, परंतु काय वाचायचे नाही याबाबतची त्याची समजही या टप्प्यात विकसित होते. आपल्या गरजेप्रमाणे आणि रुचीप्रमाणे वाचन करणे म्हणजेच पाचवा टप्पा गाठणे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीही पाचवा टप्पा गाठतात किंवा कसे हे अभ्यासाचा विषय होईल.\nइतरांना काय म्हणायचे आहे हे वाचनातून समजून घेऊन, वाचक स्वतःसाठी स्वतःच्या अशा ज्ञानाची रचना करीत जातो. काय आणि किती वाचायचे, किती वेगाने वाचायचे, किती तपशीलात वाचायचे हे वाचक ठरवतो. वाचनातून समजलेला विचार, त्याचे विश्लेषण आणि आपला त्याबाबतचा विचार या सगळ्यांचे संतुलन साधण्याची धडपड या टप्प्यात केली जाते.\nउच्च पातळीवरील अमूर्त आणि सामान्य अशा ज्ञानाची निर्मिती; इतरांचे ‘सत्य’ समजून घेऊन स्वतःच्या ‘सत्या’ची निर्मिती या टप्प्यावर केली जाते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/maruti-suzuki-to-launch-updated-version-of-ertiga-mpv-5951882.html", "date_download": "2018-11-14T02:47:50Z", "digest": "sha1:OCYM5UOJQAZIKJJIM5Y6FGDJTMZALPBJ", "length": 8642, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "maruti Suzuki to launch updated version of ertiga MPV | स्विफ्टच्या किमतीत येतेय मारुतीची ही 7 सीटर कार, स्टाइलच्या बाबतीत Marrazo लाही देईल टक्कर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nस्विफ्टच्या किमतीत येतेय मारुतीची ही 7 सीटर कार, स्टाइलच्या बाबतीत Marrazo लाही देईल टक्कर\nअर्टिगा ही 7 सीटर कार असून संपूर्ण कुटुंबासाठी ही कार आदर्श मानली जाते. कंपनी आता या कारचे अपडेट व्हर्जन लाँच करत आहे.\nनवी दिल्ली - भारतात सध्या उपलब्ध असलेल्या MPV (मल्टी पर्पज व्हेइकल) चा विचार केला तर मारुती सुझुकी अर्टिगाला सर्वाधिक पसंती मिळते. अर्टिगा ही 7 सीटर कार असून संपूर्ण कुटुंबासाठी ही कार आदर्श मानली जाते. कंपनी आता या कारचे अपडेट व्हर्जन लाँच करत आहे, त्यात पूर्वीपेक्षा अधिक हायटेक फिचर्स दिले जातील.\nमारुती सुझुकी कंपनीच्या कारच्या विक्रीमध्ये अर्टिगाचे स्थान आघाडीवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनी दर महिन्याला 4000 पेक्षा जास्त अर्टिगा कारची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. MPV असल्याने अनेक प्रकारच्या कामांमध्ये या गाडीचा वापर करता येतो. तसेच किंमत कमी असल्याने लोकांची या कारला अधिक पसंती मिळते. महिंद्राने नुकतीच शार्क माशाच्या थीमवर डिझाइन असलेली मराझो ही एमपीव्ही लाँच केली आहे. पण अर्टिगाचे हे नवे व्हर्जन असलेली कार या कारला टक्कर देणार अशी खात्री आहे.\nअर्टिगाची ही सेकंड जनरेशन कार ऑक्टोबरच्या अंतिम आठवड्यात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. त्यामागचे कारण म्हणजे ऑक्टोबरपासून सणा सुदीच्या सिझनला सुरुवात होत असते. या काळात लोकांचा कार खरेदीकडे अधिक ओढा असतो असे म्हटले जाते, त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.\nअर्टिगा सेकंड जनरेशनमध्ये 1.5 लीटरचे पेट्रोल इंजीन आहे त्यामुळे 100 बीएचपी एवढी पॉवर जनरेट होते. कारमध्ये 5 स्पीड मॅन्यूअल आणि 4 स्पीड टॉर्क कनव्हर्टर अॅटोमॅटिक गीअरबॉक्स आहे. तुम्हाला हवे ते व्हर्जन खरेदी करता येईल. त्याशिवाय थ्री स्पोक मल्टीफंक्शन स्टेअरींग व्हील, टचसक्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि अॅटोमॅटिकटक क्लायमेट कंट्रोल असे फिचर्स आहेत. या कारची किंमत 9 ते 10 लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.\nजगातील पहिली सर्वात हायटेक इलेक्ट्रीक बाइक, तुमच्या बोलण्यावर करेल काम, 274km चा नॉन स्टॉप मायलेज\n11 दिवसांनी महिंद्रा करणार नवीन कार लाँच, 2 व्हेरिएंटमध्ये 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्ससह मिळतील हे भन्नाट फीचर्स\nरॉयल एनफील्डची नवी पावरफुल बुलेट, रेट्रो लुक असलेल्या या बाईकमध्ये आहे ड्युअल सायलेंसर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/entertainment/page/2/", "date_download": "2018-11-14T02:38:44Z", "digest": "sha1:UIPEHGD5KPAGSBDSNTRXZVDU5KEWMYBP", "length": 22077, "nlines": 271, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "करमणूक Archives - Page 2 of 5 - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे (लेखक – अभय देवरे)\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nऔंध संगीत महोत्सवास प्रारंभ\nऔंध : औंध येथील मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या औंध कलामंदिर येथे सकाळच्या प्रसन्न उत्साही वातावरणात आ.प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते दिपपर्जवल्लन करून शिवानंद स्वामी प्रतिष्ठानच्या...\nजॉन-सोनाक्षीच्या फोर्स 2 चा ट्रेलर\nअभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या अ‍ॅक्शनपट असलेल्या फोर्स 2 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये हे दोन्ही कलाकार जबरदस्त स्टंट...\nनटराज मंदिरात जन्माष्टमी निमित्त बहारदार भरतनाट्यम\nसातारा : येथील उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी औचित्य साधून नुकताच भरतनाट्यम नृत्याचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. श्री नटराज नृत्य कला शाळेच्या गुरु...\nरेणूका पेट्रोल पंपावर पहिल्यांदाच फ्लॅश मॉब डान्स सादर\nसातारा : येथील इंडियन ऑईलचे अधिकृत वितरक रेणुका पेट्रोल पंपाचे वर्धापनदिनानिमित्त आज सातारा शहरात प्रथमच फ्लॅश मॉब डान्सचा नृत्य प्रकार सादर करण्यात आला. रेणुका पेट्रोल...\nकाला चश्माची पहिलीवहिली झलक..\nबॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या फेसबुकवरच्या पदार्पणामुळे बरीच चर्चेत आल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या आकड्यात झपाट्याने वाढ झाली आहे. कतरिनाच्या फेसबुकवर सक्रिय होण्याबद्दल तिला बी...\nचौर्य साठी किशोर कदम यांनी घेतले नाही मानधन\nबड्या कलाकारांना आपल्या चित्रपटात घेण्याचे स्वप्न तर प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाचे असते. कधी कधी चित्रपटाची कथा लिहितानाच काही पात्रांमध्ये लेखकाला आपले कलाकार दिसू लागतात. पण हेच...\nकॉमेडी आणि अ‍ॅक्शनमध्ये फसलेला ‘ढिशुम’…\nहमराज, रेस चित्रपटात दमदार खलनायकाची भुमिका करणारा अक्षय खन्ना ढिशुम चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. ढिशुम चित्रपटातमध्ये तगडी स्टार कास्ट...\nभारत-विंडीज टी-20 मालिकेची शक्यता\nनवी दिल्ली : भारत-वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जात असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे उभय देशांत टी-20 मालिकेचे आयोजन करण्याविषयी चर्चा होणार...\nपुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा\nपणजी : मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा हिच्याकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे. आता...\nमराठी पताका फडकविण्यासाठी रिओफत धावणार ललिता बाबर\nकोल्हापूर : रिओ ऑलिम्पिकसाठी 28 भारतीयांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये पात्रता मिळवली असली तरी यात मराठी नावे दोनच आहेत. ललिता बाबर आणि कविता राऊत-तुंगार. या दोन रणरागिणींनी...\nनिरोगी शरीरासाठी सायकल चालवा आणि महागड्या इंधनाचे प्रदुषण टाळा ,असा संदेश...\nसाता-यात 28 जानेवारीला सातारा हिल सायक्लोथॉनचे आयोजन ; 55 कि.मी. आणि...\nभारत-विंडीज टी-20 मालिकेची शक्यता\nमायणी ग्रामपंचायतीत उद्या अधिकृत सत्ता परिवर्तन ; नूतन सरपंच सचिन गुदगे व...\nकराडमध्ये सहा प्रभागात भाजपा स्वबळावर, तर उर्वरित ठिकाणी आघाडी\nअद्यापही रिमझिम सुरू, पावसाने सरासरी ओलांडली\nलोधवडे येथील सरस्वती पसंस्थेवर चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7758-mumbai-govinda-death", "date_download": "2018-11-14T03:19:02Z", "digest": "sha1:BTQMLUYL4GIG5RFS54SXLLLDM4W3C2IN", "length": 6407, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "दहीहंडी फोडताना 20 वर्षीय गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदहीहंडी फोडताना 20 वर्षीय गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 03 September 2018\nदहीहंडी फोडण्यासाठी थर रचले जात असताना फिट येऊन खाली कोसळल्याने एका 20 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे.\nकुश अविनाश खंदारे असे या गोविंदाचे नाव असून तो धारावीचा राहणारा होता.\nकुशला बेशुद्धावस्थेत सायनमधील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.\nही दुर्देवी घटना आज दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. धारावीत बाल गोपाळ मित्र मंडळाने दुपारी दहीहंडी फोडण्यासाठी थर रचायला सुरुवात केली होती, त्यानंतर कुश पहिल्या थरावर चढला आणि आकडी आल्याने तो खाली कोसळला.\nत्याला बेशुद्धावस्थेत तातडीने उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8B-%E0%A4%AD/", "date_download": "2018-11-14T02:25:15Z", "digest": "sha1:QC5GYNZMROZJHSQ5XQSVAY5PITKDXZOR", "length": 9600, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिर्डीत रामनवमीला लाखो भाविकांचे साईदर्शन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिर्डीत रामनवमीला लाखो भाविकांचे साईदर्शन\nसाईसच्चरित ग्रंथाची सवाद्य मिरवणूक\nशिर्डी – श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर मंदिर दर्शनाकरिता खुलेअसल्यामुळे लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचेदर्शन घेतले.\nरविवारी पहाटेकाकड आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्ती झाली. श्री साईसच्चरित या ग्रंथाची व्दारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संस्थानचे विश्‍वस्त बिपीन कोल्हे यांनी वीणा, विश्‍वस्त मोहन जयकर व उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी श्रींची प्रतिमा व नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी पोथी घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.\nयावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्‍वस्त प्रताप भोसले, डॉ. मनीषा कायंदे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, सरस्वती वाकचौरे, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्‍त उपस्थित होते.\nसंस्थानचे विश्‍वस्त प्रताप भोसले व त्यांची पत्नी अश्‍विनी भोसले यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी कावडीचे पूजन केले. विश्‍वस्त मोहन जयकर, प्रताप भोसले व नगराध्यक्षा योगिता शेळके यांच्या हस्ते व्दारकामाई मंदिरातील गव्हाच्या पोत्याची पूजा करण्यात आली.\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेव त्यांच्या पत्नी शालिनी विखे यांनी साईबाबांच्या समाधीचेदर्शन घेतले.\nरविवारी सकाळी 10 वाजता विक्रम नांदेडकर यांचेश्रीरामजन्मावर कीर्तन झाले. माध्यान्ह आरतीपूर्वी रासने कुटुंबीय व देशपांडे कुटुंबियांच्या वतीने नवीन निशाणांची विधीवत पूजा करण्यात आली. दुपारी 4 वाजता मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 5 वाजता श्रींच्या रथाची शिर्डीतून मिरवणूक काढण्यात आली.\nसाईभक्‍त स्नेहा शर्मायांच्या देणगीतून समाधी मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मुंबई येथील व्दारकामाई मंडळाने उभारलेले श्रीशंकर भगवान व श्री साईबाबांच्या मर्तूीचा देखावा असलेलेमहाव्दार, मंदिर व परिसरात केलेली विद्युत रोषणाई उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. सोमवारी उत्सवाच्या सांगतादिनी पहाटे 5 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी साडेसहा वाजता गुरुस्थान मंदिरामध्ये रुद्राभिषेक, सकाळी साडेदहा वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.10 वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती होईल. रात्री 7 ते 10 या वेळेत श्रीधर फडके यांचा गीत रामायण कार्यक्रम होणार आहे. रात्री साडेदहा वाजता श्रींची शेजारती होईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबांधकाम भवन इमारतीचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भुमीपूजन\nNext articleराजगुरूनगर बसस्थानकाचे नुतनीकरण संथ गतीने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/thackeray-movie-teaser/", "date_download": "2018-11-14T03:08:30Z", "digest": "sha1:STGQPBVWREBLWVWTX7GRYQQSRHQ2KLYF", "length": 10238, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "ठाकरे चरित्रपटाचा टीझर हिट | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Entertainment/ठाकरे चरित्रपटाचा टीझर हिट\nठाकरे चरित्रपटाचा टीझर हिट\nनवाजुद्दीन सिद्दीकीच साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका\n0 156 एका मिनिटापेक्षा कमी\nमहाराष्ट्राच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा धगधगता जीवनपट लवकरच मोठ्या पडद्यावर जीवंत होणार आहे. ‘ठाकरे’ असे नाव असेलेल्या बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित या चरित्रपटाच्या टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी या चरित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे.\nआदर्श घोटाळा: अशोक चव्हाणांना दिलासा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-nitish-kumar-says-maratha-or-patel-all-need-reservation/", "date_download": "2018-11-14T03:23:37Z", "digest": "sha1:37V5O3UOZZOPY7TP4CNDNZ2GR2HGTLDQ", "length": 7739, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे - नितीश कुमार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे – नितीश कुमार\nखासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nटीम महाराष्ट्र देशा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर महिला आरक्षणाचेही समर्थन करत प्रलंबित विधेयक संसदेत संमत करण्यासाठी सर्वसंमती व्हावी, असे विनंतीही केले आहे.\nकाही दिवसांपूर्वी बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील ‘आऊटसोर्सिंग’मध्ये आरक्षण दिल्यानंतर नितीश यांनी या दिशेने आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. नितीश यांनी उचलले हे पाऊल राजकारणासाठी असल्याचीही चर्चा सुरू आहे. शिवाय, संसदेच्या पुढील सत्रात खासगी कंपन्यांमध्ये आरक्षणावरून चर्चा करण्याची त्यांनी सर्व पक्षांकडे मागणी केली आहे.\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/news-about-aundh-sangit-festival/", "date_download": "2018-11-14T03:37:47Z", "digest": "sha1:DHYRVITGDOB3SEFQDN222IV4WGVHRQOP", "length": 22342, "nlines": 247, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "औंध संगीत महोत्सवास प्रारंभ - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome करमणूक औंध संगीत महोत्सवास प्रारंभ\nऔंध संगीत महोत्सवास प्रारंभ\nऔंध : औंध येथील मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या औंध कलामंदिर येथे सकाळच्या प्रसन्न उत्साही वातावरणात आ.प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते दिपपर्जवल्लन करून शिवानंद स्वामी प्रतिष्ठानच्या 76व्या संगीत महोत्सवास स्वरमयी वातावरणात प्रारंभ झाला.\nस्वामी शिवानंद प्रतिष्ठान च्या वतीने मागील 75 वर्षापासून औंध संगीत महोत्सव अविरतपणे सुरु आहे.उदघाटन प्रसंगी,सरपंच रोहिणी थोरात,उपसरपंच बापूसो कुंभार,रमेश चव्हाण,मधुरा टोणेे, प्रदिप कणसे,सुनील पवार,प्रसाद कुलकर्णी,नीता भिडे,शुभदा पराडकर,पं अरुण कशाळकर,अनिल काटदरे,योगेश जहागीरदार,उल्काताई जोशी,मुन्ना मोदी,राजेंद्र गुरव,अंकुश माळी,यांचेसह सर्व विश्वस्त उपस्थित होते.\nपहिल्या सत्रामध्ये डॉ आश्विनी चांदेकर यांनी अहिरभैरव या ख्याल ने सुरवात करून यावेळी राग रसिया म्हारा आलबेल सजना आयो रे गायला. त्यानंतर राग अलैय्या बलाबल यांनतर संत मिराबाईचे भजन गायन केले.त्यांच्या गायनास तबला साथ सुमित नाईक,हार्मोनियम अनंत जोशी,तानपुरा-अक्षय वर्धवे,संजना कौशिक यांनी साथसंगत केली. यानंतर संगीताचार्य ज्योती काळे यांनी बहादुरी तोडीहा राग गायला,त्याचे महादेव देवन पतीहे बोल होते.तबला-सुमित नाईक,तानपुरा-प्राजक्ता मराठे,श्रुती संवादिनी-तन्मय देवचके यांनी साथ संगत दिली.\nपहिल्या सत्राच्या शेवटी यांनी लाचारी तोडी या रागाने व लंगर तुरक बटमारया बोलाने रसिकांना मंत्रमुग्ध केले,त्यानंतर त्यांनी बिलावल थाट गुणकली गायले. त्यांना तबला साथ स्वप्नील भिसे ,संवादिनी केवल कावळे यांनी दिली. यावेळी मुंबई, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह देशाच्या विविध भागातून रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी उशिरा औंध संगीत महोत्सवाच्या द्वितीय सत्रास सुरुवात झाली.\nPrevious Newsशाहुपूरीच्या विकासासाठी नेहमीच प्राधान्य- आ. शिवेंद्रसिंहराजे\nNext Newsआदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करा\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nकृष्णा’ नोटराईज्ड वाहतूक ई-करार करणारा राज्यातील पहिला कारखाना\nअजिंक्यतारा कारखाना एकरकमी एफआरपी देणार : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले\nपालिकेची शहरात स्वच्छता जनजागृती फेरी\nतमाशा कलाकाराच्या जीवनाचा तमाशाच झाला\nप्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरीता इच्छुक संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन\n9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन\nसातारा जिल्ह्यात 386 कोटींची कर्जमाफी ; 1 लाख 69 हजार शेतकर्‍यांना...\nमंत्रालयातून आलेल्या 3 कोटी रुपयांच्या निधी वरून पालिकेत टोकाचे राजकारण\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nकाळचौंडी येथील तलावाला गळती ठेकेदाराकडून निकृष्ट काम,ग्रामस्थाचा उपोषणाचा इशारा\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर...\nगोपूजच्या सुशांतची सायकल स्पर्धेत सिकंदर बनण्यासाठी देशपातळीवर निवड ; राजस्थानातील वाळवंटात...\nदिपक धुमाळ यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक\nमूळपीठ डोंगरावर श्रीयमाईदेवीच्या अष्टमी उत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी\nऔंध वीज वितरण कार्यालयातील वायरमनच्या रिक्त पदांमुळे सात गावांमधील शेतकरी ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/2_12.html", "date_download": "2018-11-14T03:00:24Z", "digest": "sha1:47MYHBJAYKUFXRGMOI5VSSTQ7A4X246H", "length": 7783, "nlines": 113, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "बंद पडलेल्या अंतराळ यानातून वाचवले 2 अंतराळवीरांचे प्राण ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » बंद पडलेल्या अंतराळ यानातून वाचवले 2 अंतराळवीरांचे प्राण , विदेश » बंद पडलेल्या अंतराळ यानातून वाचवले 2 अंतराळवीरांचे प्राण\nबंद पडलेल्या अंतराळ यानातून वाचवले 2 अंतराळवीरांचे प्राण\nअमेरिका आणि रशियाच्या अंतराळवीरांना घेऊन जाणार्‍या सोयूज एम. एस. -10 या अंतराळ यानाचे गुरुवारी अयशस्वी प्रक्षेपण झाले. परं पृथ्वीपासून काही अंतरावर आकाशातच ते यान बंद पडले. त्यामध्ये रशिया आणि अमेरिकेचे दोन अंतराळवीर होते. त्यामुळे या यानाला आप्तकालीन स्थितीत खाली उतरवावे लागले. या अंतराळयानातील दोन्ही अंतराळवीर थोडक्यात बचावले आहेत.\nबायकॉन कॉसमोड्रोम येथून या अंतराळ यानाने आकाशात झेप घेतली होती. मात्र, त्याच्या इंजीनमध्ये बिघाड झाल्यामुळे ते आकाशातच बंद पडले. त्यामध्ये अमेरिकेचे निक हग आणि रशियाचे अ‍ॅलेक्झी ओव्हीचीन हे अंतराळवीर बसलेले होते. प्रक्षेपण झाल्यानंतर सोयूज अंतराळ यानाने 1 किलोमीटरपर्यंतचे अंतर चांगल्याप्रकारे कापले. मात्र, बुस्टर स्तरावर आल्यानंतर त्याच्या इंजीनमध्ये बिघाड झाला होता.\nबचाव आणि शोध दल आकाशातच असल्यामुळे यामध्ये बसलेल्या अंतराळवीरांना सुखरुप वाचवण्यात यश आले, असे नॅशनल ऍरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमीनीस्ट्रेशनने सांगितले आहे.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/government-cars-zebra-crossing-18842", "date_download": "2018-11-14T02:52:18Z", "digest": "sha1:6A6APX6BQ7IDYDXVDG2LFMB7TXXTNDLE", "length": 12138, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Government cars on the zebra crossing सरकारी गाड्याही झेब्रा क्रॉसिंगवर | eSakal", "raw_content": "\nसरकारी गाड्याही झेब्रा क्रॉसिंगवर\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना आपण सहकार्य केले पाहिजे. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना दहा मिनिटे लवकर निघाल्यास सिग्नलला घाई करण्याची गरज भासणार नाही.\n- नागेश धरणे, वाहनचालक\nपुणे - सामान्य नागरिकच नव्हे, तर सरकारी वाहनेही वाहतुकीचे नियम पायदळी कसे तुडवतात, याचे उत्तम उदाहरण बेलबाग चौकात ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे, इन्स्पिरा’च्या सदस्यांनी टिपले. ‘भारत सरकार’ असे लिहिलेली मोटार आणि सेना दलाचे वाहन झेब्रा क्रॉसिंगवर थांबल्याचे; तर गणवेशातील पोलिस दुचाकीच्या हॅंडलला हेल्मेट लावून जात असल्याचे शनिवारी दिसून आले.\n‘सकाळ’च्या पुढाकाराने रोटरी क्‍लब आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरात वाहतूक अभियान राबविण्यात येत आहे. ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे, इन्स्पिरा’च्या सदस्यांनी शनिवारी सकाळी बेलबाग चौकात हे अभियान राबविले. या क्‍लबच्या अध्यक्षा पिनल वानखडे, दिलीप देशपांडे, आम्रपाली चव्हाण, रसिका चौंधे, मयुरा होले, संगीता माळी, राधिका वाईकर आदी उपस्थित होते.\nवाहतूक पोलिस आणि रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी छायाचित्रे काढताना झेब्रा क्रॉसिंगवरील काही वाहनचालक मागे सरकले. काही चालक आमचे छायाचित्र घेऊ नका, अशी विनवणी करीत होते. तर, काही जण आपला काही संबंध नसल्याच्या थाटात उभे होते. या अभियानात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याचे वानखडे यांनी सांगितले. मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी या अभियानाची प्रशंसा केली.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_160.html", "date_download": "2018-11-14T03:24:56Z", "digest": "sha1:KNPV54RCWESLTQ4656VX74ZMXJGXP265", "length": 7965, "nlines": 113, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "आमदार टिळेकरांनी पाय पकडून मागितली माफी ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » आमदार टिळेकरांनी पाय पकडून मागितली माफी , महाराष्ट्र » आमदार टिळेकरांनी पाय पकडून मागितली माफी\nआमदार टिळेकरांनी पाय पकडून मागितली माफी\nमाफी नव्हे तर विनंती केल्याचा टिळेकरांचा खुलासा\nहडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी आमदार टिळेकर यांनी फिर्यादीचे हात जोडून पाय धरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.मी रवींद्र बराटे यांची माफी मागितली नाही, खोट्या प्रकरणात मला अडकवू नका, अशी विनंती केल्याचा खुलासा टिळेकरांनी केला.\nखंडणी मागितल्याप्रकरणी टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणार्‍यास 50 लाखांची खंडणी मागितली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना अशाप्रकारे भाजप आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे तातडीने आमदार टिळेकर यांनी यावर प्रतिक्रिया देत बराटे चुकीची माहिती देत असल्याचे स्पष्टीकरण दिले.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_968.html", "date_download": "2018-11-14T02:34:01Z", "digest": "sha1:KMEBU4VZOFFJ54WFL4P4RQ7ECOEUDDR6", "length": 8694, "nlines": 113, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "महिलांनी सुरक्षेबाबत जागरूक राहणे आवश्यक ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » कल्याण , महिलांनी सुरक्षेबाबत जागरूक राहणे आवश्यक » महिलांनी सुरक्षेबाबत जागरूक राहणे आवश्यक\nमहिलांनी सुरक्षेबाबत जागरूक राहणे आवश्यक\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांचे महिलांना मार्गदर्शन\nमहिलांवरिल अत्याचार, लैंगिक छळ आणि फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे महिलांनी आपल्या सुरक्षेबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत महात्मा फुले पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी व्यक्त केले. महिला सुरक्षिततेबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.\nसभेत महिला पोलीस, वकील, डॉक्टर, पत्रकार, राजकीय क्षेत्रातील महिला, समाजसेविका, नगरसेविका आदी महिला यावेळी सभेला उपास्थित होत्या. अ‍ॅड. सारिका शेलार यानी महिलांसंबंधित कायद्याची माहिती सांगितली. तसेच आई वडिलांनी मुलांशी सुसंवाद साधणे आवश्यक आहे. एखादा गुन्हा घडत असेल तर त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे आवश्यक आहे, असे सांगत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अ‍ॅड. सारिका यांनी महिलांसाठी काम करणार्‍या समिती आणि संस्था यांची माहिती देखील दिली. तर घरातून बाहेर जाताना महिलांनी आपण स्वतः सुरक्षित कसे राहू शकते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच बाहेर जाताना, मोर्निग वॉकला जाताना मौल्यावान वस्तू व दागिने परीधान करू नये असे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक बाविस्कर यांनी उपस्थितांना केले. यावेळी मनसे प्रदेश सचिव उर्मिला तांबे यांनी सांगितले की विविध क्षेत्रात वावरत असताना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावेळी आपण कसे सुरक्षित राहू शकतो याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/vijay-divas-program-in-karad/", "date_download": "2018-11-14T03:40:35Z", "digest": "sha1:NFVWZBWQCQKQFO5OUHJE7XCFXXUBRIRJ", "length": 23222, "nlines": 244, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "कर्‍हाडमध्ये विजय दिवस समारोहास शोभा यात्रेने प्रारंभ - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा कराड कर्‍हाडमध्ये विजय दिवस समारोहास शोभा यात्रेने प्रारंभ\nकर्‍हाडमध्ये विजय दिवस समारोहास शोभा यात्रेने प्रारंभ\nकराड ः कर्‍हाडमध्ये मोठ्या दिमाखात साजर्‍या होणार्‍या विजय दिवस समारोहास शोभा यात्रेने बुधवारी प्रारंभ झाला. त्यामध्ये विविध शाळांच्या चित्ररथांनी आबालवृध्दांचे लक्ष वेधले. शहरातुन काढण्यात आलेल्या या चित्ररथाने विजय दिवस समारोहाची चांगलीच वातावरण निर्मीती झाली.\nभारताच्या बांग्लादेश विजयाप्रित्यर्थ येथे निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतुन येथे विजय दिवस समारोह साजरा केला जातो. यंदाचे हे 19 वे वर्ष आहे. समारोहास आज सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने प्रारंभ झाला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते त्यास प्रारंभ झाला. यावेळी वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, डॉ. अशोकराव गुजर, उद्योजक रवळनाथ शेंडे, शंकराप्पा संसुद्दी, अ‍ॅड, संभाजीराव मोहिते, अरुण जाधव, विनायक विभुते व मान्यवर उपस्थित होते. शोभायात्रेत पालिका शाळा क्रमांक नऊने शहीद जवान, पालिका शाळा क्रमांक सात आणि शिवाजी विद्यालयाने पर्यावरण विषय जनजागृतीपर, विठामाता विद्यालयाने वीर जवान, अ‍ॅग्लो उर्दु स्कुलने स्त्री सक्षमीकरण, शाहीन विद्यालयाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र हायस्कुलने पर्यावरण काळाची गरज, संत तुकाराम हायस्कुलने संतदर्शन आदि चिरत्रथ केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा आदि व्यक्तीरेखाही कलाकारांनी साकारल्या. शहरातुन सवाद्य काढण्यात आलेल्या या शोभा यात्रेने विजय दिवस समारोहाची चांगलीच वातावरणनिर्मीती झाली. शोभायात्रेचे नेटके नियोजन अ‍ॅड. परवेज सुतार, रत्नाकर शानभाग, चंद्रकांत जाधव, सागर जाधव, शंकरराव डांगे, गणपतराव कणसे, अ‍ॅड संभाजीराव मोहिते, विलासराव जाधव, संभाजी कणसे आदिंनी केले.\nशस्त्रास्त्र प्रदर्शनाचे जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्या उदघाटन झाले. यावेळी नगरसेवक सौरभ पाटील, शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे, अरुण जाधव, विनायक विभुते, रणजीत जाधव, चंद्रकांत जाधव, श्रीमती अरुणा जाधव, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते, अ‍ॅड. परवेज सुतार, श्री. कुंभार, आनंदराव लादे, सैन्यदलाचे अधिकारी आदि उपस्थित होते. प्रदर्शनात भारतीय व परदेशी बनावटीची शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. त्यामथ्ये रडार, हवेत मारा करणारी गण यासह विविध प्रकारच्या बंदुकांचा समावेश आहे.\nPrevious Newsशिवेंद्रराजेंवर टीका करताना आपली स्वत:ची उंची तपासून टीका करावी अन्यथा……\nNext Newsबाँम्बे रेस्टॉरंट चौकातील अतिक्रमण हटवले\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nभाजपा नगरपालिका स्वबळावर लढविणार : काळेकर\nम्हासुर्णे येथील संत बाळु मामा गणेश मंडळाची गजी नृत्यासह उत्साहात विसर्जन मिरवणूक\nसातार्‍याच्या तनिका शानभागचे निर्विवाद वर्चस्व\nफलटणमध्ये माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत..\nस्वाईन फ्ल्यूग्रस्त भागाची नगराध्यक्षांकडून पाहणी\nजिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nकाळचौंडी येथील तलावाला गळती ठेकेदाराकडून निकृष्ट काम,ग्रामस्थाचा उपोषणाचा इशारा\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर...\nपोलिसांवर हल्ला करणार्‍या चोरट्यांना अटक\nचलन तुटवड्यावर कराडच्या यशवंत कृषी प्रदर्शनामध्ये भन्नाट पर्याय\nनूतन नगराध्यक्षा कराडच्या जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवतील : डॉ.सुरेश भोसले\nआमच्या विकासाचे निर्णय आम्हीच घेऊ : खा. ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4173", "date_download": "2018-11-14T02:36:26Z", "digest": "sha1:W3Z3TI6SACDSJBJL5Q4MCV4PDVNE7ANZ", "length": 8735, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "अनिल अंबानीच्या कंपन्यांच्या खात्यात केवळ १९ कोटी-दिल्ली उच्च न्यायालय", "raw_content": "\nअनिल अंबानीच्या कंपन्यांच्या खात्यात केवळ १९ कोटी-दिल्ली उच्च न्यायालय\nएका खटल्याप्रकरणी नवी दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.\nकोलकाता: उद्योगपती अनिल अंबानी हे राफेल घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले असतानाच त्यांच्या रिलायन्स टेलिकॉम आणि यूनिट रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या १४४ बँक खात्यात एकूण १९.३४ कोटी रुपयेच शिल्लक असल्याची माहितीसमोर आली आहे. एका खटल्याप्रकरणी नवी दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.\nबोस्टनच्या अमेरिकन टॉवर कॉर्पने अनिल अंबानी यांच्या आरकॉमवर २३० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. त्यावरील याचिकेवर उत्तर देताना रिलायन्सने कोर्टात ही माहिती दिली आहे. अंबानींच्या या कंपनीवर ४६ हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे आरकॉमने गेल्यावर्षी त्यांचा वायरलेस बिझनेस बंद केला.\nसातत्याने तोटा होत असल्यामुळे त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला होता. त्यामुळे आरकॉमला याच वर्षी बँकरप्टसी प्रोसिडिंग्जमध्ये खेचण्यात येत होते. मात्र त्यातून ही कंपनी थोडक्यात बचावली.\nरिलायन्सने त्यांच्या ११९ बँक खात्यात केवळ १७.८६ कोटी रुपये जमा असल्याचे आणि आरटीएल कंपनीने त्यांच्या २५ बँक खात्यात एकूण १.४८ कोटी रुपये जमा असल्याचे कोर्टासमोर स्पष्ट केले आहे. दोन्ही कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये हे प्रतिज्ञापत्र सादर करताना बँक स्टेटमेंट्स देण्यासाठी कोर्टाकडून वेळ मागितला होता. आता याप्रकरणावर येत्या १३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/crime-news-in-vaduj/", "date_download": "2018-11-14T02:49:26Z", "digest": "sha1:4MSDY22VRF7RQYGLJTX75G35M7XWPHCP", "length": 22130, "nlines": 232, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण मंचच्या जिल्हाध्यक्षासह एका महिला पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा खटाव शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण मंचच्या जिल्हाध्यक्षासह एका महिला पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल ...\nशिवसेनेच्या ग्राहक संरक्षण मंचच्या जिल्हाध्यक्षासह एका महिला पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल\nवडूज : ( वार्ताहर ) येथील डॉ विवेकानंद माने यांना दीड लाख रुपये मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण मंचच्या जिल्हाध्यक्ष विश्वास किसनराव चव्हाण (रा. फलटण) याच्यासह शिवसेनेची महिला पदाधिकारी (नाव समजू शकले नाही) यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत डॉ माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार (दि ११) रोजी मी माझ्या चारुशीला हॉस्पिटल मध्ये ओ पी डी काम करीत असताना चार ते पाच अनोळखी पुरुष व एक महिला आली त्यांनतर त्यांनी मला त्यांच्या शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण मंचच्या वतीने लेखी पत्र दिले. त्यात त्यांनी रंजना पाटील(देशमुख) रा. कुरोली ता खटाव यांचे तीन वर्षांपूर्वी खूब्याचे ऑपरेशन झाले होते. ते तुम्ही कृत्रिम सांधा टाकून केले होते. ते तुम्ही व्यवस्थित केले नव्हते. त्यामुळे तो कृत्रिम सांधा तुटून त्रास होत आहे असे त्या पत्रात लिहले होते.\nदरम्यान मी या मध्ये ऑपरेशन चा काहीही दोष नसून तुमच्या मते पेशंट तीन वर्षे चालत होता तरी तो कृत्रिम सांधा तुटला असल्यास आपण ज्या कंपनीचा सांधा वापरला आहे त्या कंपनीला कळवूयात तसेच तुम्ही ऑपरेशन केलेली सर्व कागदपत्रे घेऊन या असे विश्वास चव्हाण याच्यासह सर्वाना सांगितले होते.\nमात्र सोमवार दि.२५ रोजी सात ते आठ इसम व विश्वास चव्हाण, महिला पदाधिकारी माझ्या हॉस्पिटल मध्ये आले यावेळी त्यापैकी ते दोघे म्हणाले तुम्ही ऑपरेशन का करू शकत नाही, ऑपरेशन केलंच पाहिजे नाहीतर तुमची बदनामी करतो आणि ती थांबवायची असेल तर आम्हाला दिड लाख रुपये द्या नाहीतर आम्ही सेने स्टाईलने आक्रमक पवित्रा घेऊन तुम्हाला दाखवतो असे म्हणत महिला पदाधिकारी हिने तुमच्यावर कोणत्याही प्रकारची केस टाकून तुम्हाला अडकवू अशी धमकी दिली असल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पो हवालदार ओंबासे करीत आहेत.\nPrevious Newsपालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांची बायोमेट्रीक हजेरी ; आरोग्य स्वच्छतेच्या मोहिमेत पेपरलेस कामकाज\nNext Newsमागासवर्गीय निधीचा अपहार करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन : दादासाहेब ओव्हाळ\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nनगरविकास आघाडीचे सुरुचीवर आत्मचिंतन\nनिरोगी शरीरासाठी सायकल चालवा आणि महागड्या इंधनाचे प्रदुषण टाळा ,असा संदेश देत जिद्द वेड्या अक्षय पाटीलची सायकलवरून ८ हजार किलोमीटर सफर करून सुंदरगडाला भेट\nसाहित्य संमेलनाने पाटण नगरी दुमदुमणार ; दि. 2 व 3 फेब्रुवारीला साहित्य संमेलनाचे आयोजन\nविक्रमबाबा पाटणकर यांच्या प्रयत्नातून डोंगर-दुर्गम वनकुसवडे पठारावर महाआरोग्य शिबिर संपन्न.\nजयवंत शुगर्सचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात\nमोदीश्वरांना म’श्‍वरमध्ये स्वच्छतेचा सविनय टोला\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/movement-in-satara-by-bahujan-mahasangh/", "date_download": "2018-11-14T02:19:04Z", "digest": "sha1:63APKWUJJZWUJN5CZTLEDS4JWOY7OC2V", "length": 22003, "nlines": 232, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "भारिप बहुजन महासंघाचे सातार्‍यात आक्रोश आंदोलन - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी भारिप बहुजन महासंघाचे सातार्‍यात आक्रोश आंदोलन\nभारिप बहुजन महासंघाचे सातार्‍यात आक्रोश आंदोलन\nसाताराः खैरलांजी, उन्हा, खर्डा ते सातारा जिल्हयातील चिंचनेर वंदन येथील व देशातील आणि राज्यातील दलित अत्याचार पिडीतांना न्याय कधी मिळणार या मागणीसाठी आज भारिप बहुजन महासंघ सातारा जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले.\nजिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने व प्रशासनाने जनतेच्या सुरक्षेची हमी घ्यावी, जातीय सलोखा वाढविण्यासाठी गाव, वाडीवस्त्या याठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम घ्यावेत. ज्या गावामध्ये जातीय हल्ले, अन्याय, अत्याचार होतील त्या गावांना शासकीय निधी नाकारण्यात यावा, राजकीय इच्छाशक्ती आणि गुन्हयातील तपास यंत्रणेची मानसिकता सुधारण्याची अवस्था तसेच तपास यंत्रणा सदोष करून त्यावेळचा राजकीय हस्तक्षेप थांबवून कसूर करणार्‍यास जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. दलित अन्याय, अत्याचार प्रकरणातील साक्षीदार यांना सुरक्षा पुरवून जे फितूर होतील त्यांना सहआरोपी करण्यात यावे. नितीन आगे खूनप्रकरणी तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत. चिंचणेर वंदन वस्ती हल्लाप्रकरणी झालेली समाजमंदिराची तोडफोड तसेच जिमचे नुकसान याबाबत भरपाई मिळावी. गावाला बस थांबा, पिठाची गिरणी, किराणा दुकान, मंडई यासंदर्भात स्पष्ट आदेश अनुसूचित जाती जमाती आयोग अध्यक्ष न्या. थूल साहेब यांनी आदेश दिले आहेत. यासंदर्भात अंमलबजावणी करावी. नागठाणे येथील शंकर मोहिते खूनप्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालवून आरोपीना कडक शासन व्हावे जिल्हयात 112 दलित अत्याचारातील प्रकरणावर न्यायनिवाडा करावा अशी मागणी करण्यात आली.\nया आक्रोश आंदोलनात यावेळी चंद्रकांत खंडाईत, मिनाज सय्यद, गणेश भिसे, शाहीर शीतल साठे व सचिन माळी, सुनील त्रिंबके, अस्लम तडसरकर, सिद्धार्थ खरात, कल्पना कांबळे, विशाल भोसले, सुजाता काकडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious Newsबँका, दुकाने व शासकीय कार्यालयात मराठीचाच वापर हवा , मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांची मागणी ; मराठी पाट्यांसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nNext Newsमहाबळेश्‍वर येथे डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप स्पर्धा उत्साहात\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nठळक घडामोडी June 14, 2017\nपाटणकरांच्या साहित्य संमेलनात ‘ देसाई ‘ यांची लागणार हजेरी… ; ...\n31 रोजी सातारा शहरातील मुख्य रस्त्यांवरुन पोलीस संचलन\nसज्जनगडावर दासनवमीनिमित्त समर्थ सेवा मंडळाचे विविध कार्यक्रम ; दासबोध वाचनासह दिग्गज...\nधरणग्रस्तांना एकरी मिळणार 17 लाख रूपये ; वांग – मराठवाडी धरणग्रस्तांच्यात...\nबेरोजगारांच्या प्रश्नावर युवक राष्ट्रवादीचा सातार्‍यात मोर्चा\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते तर मी मंत्री झालो नसतो : ना....\n‘हरीत दांडेघर’ संकल्पना कौतुकास्पद : मनिष भंडारी\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nसांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/panji-environmental-studies-of-mandvi-zuari-will-be-done/", "date_download": "2018-11-14T02:43:37Z", "digest": "sha1:WCOCKRSSBLWCKN7ERYGEIZ7ZD572CHCD", "length": 7043, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘मांडवी-झुआरी’चा होणार पर्यावरणीय अभ्यास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘मांडवी-झुआरी’चा होणार पर्यावरणीय अभ्यास\n‘मांडवी-झुआरी’चा होणार पर्यावरणीय अभ्यास\nगोव्यातील मांडवी आणि झुआरी या दोन प्रमुख नद्यांचा पर्यावरणीय परिणाम अभ्यास (ईआयए) केला जाणार आहे. राज्यातील सहाही नद्यांच्या विकासाबाबत राष्ट्रीय अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरण (आयडब्लूएआय), मुरगाव पतन न्यास (एमपीटी) आणि बंदर कप्तान विभाग यांच्यात होणार्‍या त्रिपक्षीय सामंजस्य कराराच्या मसुद्यात नद्यांचा पर्यावरण अभ्यासही गरजेचा ठरवण्यात आला आहे. या करारानंतर लगेच नद्यांच्या अभ्यासाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.\nपर्यावरणीय परिणाम अभ्यासाचा खर्च ‘आयडब्लूएआय’ उचलणार आहे. सरकारने पर्यावरणीय परिणाम अभ्यासाकरिता दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेकडे (एनआयओ) संपर्क साधला असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.\nराज्यातील मांडवी आणि झुआरी या दोन नद्यांसह शापोरा, साळ, म्हापसा व कुंभारजुवे या सहा नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून दर्जा मिळणार असून त्यासाठी या नद्यांचा विकास राज्य सरकारने केंद्राच्या साहाय्याने करण्याचे निश्‍चित केले आहे. या विकासकामाचा मसुदा नुकताच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला होता. येत्या तीन आठवड्यांत सदर त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमांडवी आणि झुआरीच्या बाबतीत जैवविविधतेबद्दल सर्वात आधी पर्यावरणीय परिणाम अभ्यास होणार असून त्यानंतर अन्य चार नद्यांचाही असाच अभ्यास केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.\nराज्य सरकारच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व नद्यांवर राज्य सरकारचाच अधिकार कायम राहणार आहे. यामध्ये नद्यातील पाणी, नद्यांचा तळ व काठ, त्यावरील विद्यमान साधनसुविधा आदींवरील हक्क बंदर कप्तान खात्याकडे राहणार असल्याचे सदर कराराच्या मसुद्यात नमूद करण्यात आले आहे.\nराज्यातील अनेक नद्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे खनिज वाहतूक करणार्‍या बार्जेस तसेच प्रवासी वाहतूक करणार्‍या फेरीबोटीही अडकून पडत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या नद्यांमधील गाळ काढून खोली वाढवण्याचा आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या नद्यांमधील गाळ उपसल्यानंतर त्याची विल्हेवाट कुठे लावावी यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/ksa-football-league-match-in-kolhapur/", "date_download": "2018-11-14T03:22:29Z", "digest": "sha1:F224JOI52ZTKK2QOSF2YX3VWI7V7DMBF", "length": 9524, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘टॉस’वर ‘पाटाकडील’ चॅम्पियन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘टॉस’वर ‘पाटाकडील’ चॅम्पियन\nकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी\nकेएसए लीग 2017-18 स्पर्धेत समान गुण आणि गोलफरकासह पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ आणि प्रॅक्टिस क्लब ‘अ’ संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे स्पर्धेच्या अंतिम लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. रविवारी झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी मैदान फुटबॉलप्रेमींच्या गर्दीने खचाखच भरले होते. दोन्ही संघांकडून आपल्या नावलौकिकास साजेसा तुल्यबळ खेळ झाला; मात्र दोघांकडून एकही गोल न झाल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. यामुळे निकालासाठी प्रथमच ‘केएसए’च्या नियमानुसार ‘टॉस’ (नाणेफेक) करण्यात आला. यात पाटाकडील तालीम मंडळ भाग्यवान ठरले. निकाल त्यांच्या बाजूने लागल्याने यावर प्रॅक्टिसच्या समर्थकांनी जोरदार आक्षेप नोंदविला. त्यांनी बक्षीस समारंभावर बहिष्कार टाकला. त्यांनी उपविजेतेपदाचा चषक आणि बक्षिसाची रक्कम ‘केएसए’च्या कार्यालयात नेऊन जमा केली.\nनेत्रदीपक खेळाने मने जिंकली\nछत्रपती शाहू स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत प्रारंभीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला. योजनाबद्ध चाली रचत आघाडीसाठी प्रयत्न झाले. खोलवर चढायांबरोबरच भक्कम बचावाचा समन्वय दोन्ही संघांनी साधला. प्रॅक्टिसकडून राहुल पाटील, सुशील सावंत, प्रथमेश यादव, माणिक पाटील, तेजस शिंदे, फ्रान्सीस, अभिजित शिंदे यांनी आघाडीसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. पाटाकडीलकडून हृषीकेश मेथे-पाटील, अक्षय मेथे-पाटील, ओमकार जाधव, सैफ हकीम यांनी गोलसाठी केलेल्या प्रयत्नांना अपयश आले. दोन्ही संघांच्या गोलरक्षकांनी उत्कृष्ट बचाव केला. यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.\nसंपूर्णवेळ सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने ‘केएसए’च्या नियम क्रमांक 11 (इ) नुसार सामन्याचा निकाल ‘टॉस’वर (नाणेफक) करण्यात आला. ‘एआयएफएफ’चे जनरल सेक्रेटरी कुशल दास यांच्या हस्ते टॉस करण्यात आला. यात पाटाकडील तालमीच्या बाजूने निकाल लागला. यामुळे त्यांच्या समर्थकांनी मैदानात प्रचंड जल्लोष केला; मात्र प्रॅक्टिसच्या समर्थकांनी टॉस व्यवस्थित झालाच नसल्याचा आक्षेप घेतला.\nटॉसचा निर्णय अमान्य करत काही समर्थकांनी मैदानात सुरू असणारा बक्षीस समारंभ थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर व त्यांच्या सहकार्‍यांनी पाठलाग करून पकडले. यावेळी काहींना काठ्यांचा प्रसादही खावा लागला. पकडलेल्या समर्थकांना मैदानाबाहेर नेत असताना पाटाकडीलच्या समर्थकांनी अश्‍लील घोषणाबाजी केली. यामुळे अधिकच चिडलेल्या प्रॅक्टिसच्या एका समर्थकाने त्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देत अश्‍लील हवभाव केले. यामुळे मैदानातील तणाव चिघळला. पाटाकडीलच्या समर्थकांनी प्रॅक्टिसच्या त्या समर्थकाला प्रचंड शिवीगाळ करून बाटल्या, चप्पल, फटाके आणि हाताला मिळेल त्या वस्तू त्याच्या दिशेने भिरकावल्या. पोलिस व प्रॅक्टिसच्या संघव्यवस्थापकांनी तातडीने त्या समर्थकाला तेथून बाजूला नेले.\nदरम्यान, मैदानाबाहेर प्रॅक्टिसचे समर्थक एकत्रित आले. त्यांनी ‘केएसए’च्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी त्यापैकी प्रमुखांना ताब्यात घेतले व इतर समर्थकांना पांगविण्यात आले. यानंतर प्रॅक्टिसच्या काही समर्थकांनी उपविजेतेपदाचा चषक व 35 हजार रुपयांची रक्कम ‘केएसए’च्या कार्यालयात नेऊन जमा केली. दरम्यान, छत्रपती शाहू स्टेडियम, पाटाकडील तालीम व प्रॅक्टिस क्लब परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/chala-hawa-yeu-dya-serial-complete-400-episode/", "date_download": "2018-11-14T02:10:27Z", "digest": "sha1:CJYDHK227ULKY5S2AHFOA7U7AK7DOPRH", "length": 15381, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "होऊ दे व्हायरल!! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nप्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने 400 भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आता या कार्यक्रमातील विनोदवीर नवीन काय हस्यकल्लोळ घेऊन येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. यासाठी या नव्या पर्वात ‘होऊ दे वायरल’ या नवीन पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. या पर्वात चक्क सर्वसामान्य प्रेक्षकही सहभागी होऊ शकतात. यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरात ऑडिशन्स घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’च्या कुटुंबात आता नवीन सदस्यांची भर पडणार आहे. त्यामुळे दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता हा कार्यक्रम झी मराठीवर पाहायला आणखी मजा येईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललेख : परदेशातील शिक्षणाची ‘दूर जाणारी वाट’\nपुढीलविशेष : आगीपासून स्वसंरक्षण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसूफी गायकीतला मराठी ठसा\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विद्यार्थीनींचे अभिनंदन\nसर्पविष मानकीकरणाचे देशपातळीवरील केंद्र होणार हाफकीनमध्ये\nहायस्पीड ट्रॉलरकडून मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान; मच्छीमारांची कारवाईची मागणी\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-14T02:24:25Z", "digest": "sha1:SUQOKVKK644PAERPFQTWOKTJOJMNNBWJ", "length": 11119, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कलावंत- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nसंगीतकार सलीम-सुलेमान यांचा मराठीत 'प्रवास'\nया मांदियाळीत हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक आघाडीची संगीतकार जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय.\nVIDEO : नाटकात फक्त स्त्री भूमिकाच वाटयाला आल्या : गिरीश महाजनांनी उघड केलं गुपीत\nज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन\n'हॅम्लेट'मधल्या सुमित राघवनचा लूक पाहिलात का\nमहाराष्ट्र Apr 7, 2018\nसरकार जीवनगौरव पुरस्काराची रक्कमही पूर्ण देत नाही-मंगल बनसोडेंचा गंभीर आरोप\nशेक्सपीअरचं 'हॅम्लेट' मराठी रंगभूमीवर\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nकोण घेणार तमाशाला वाचवण्याची ‘सुपारी’\nश्रीदेवी यांच्या ट्विटरवरून बोनी कपूर यांनी केलं ट्विट; पहिल्यांदाच झाले व्यक्त\nहे आहेत शशी कपूर यांचे गाजलेले सिनेमे\nराज ठाकरेंनी 'अशा' दिल्या बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजीएसटीमुळे प्रेक्षकांनी फिरवली नाटकांकडे पाठ\nज्येष्ठ नाट्यसमीक्षक डाॅ.वि.भा. देशपांडेंचं निधन\nनिवडणुकीवर काय मतं आहेत कलावंतांची\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/all/page-2/", "date_download": "2018-11-14T02:29:00Z", "digest": "sha1:5KT6HBJQFVK5I7KYX4YZZTEXYGQNSGQB", "length": 11566, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकिस्तान- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nभारताविरुद्ध खराब खेळण्याची शिक्षा भोगतोय हा पाकिस्तानी गोलंदाज\nआमिरला गेल्या पाच सामन्यांमध्ये एकही गडी बाद करता आला नाही. नेमकी हीच गोष्ट त्याच्याविरोधात गेली\nराफेलच्या किंमतीची चौकशी करा, मात्र व्यक्तिगत आरोप करणार नाही - शरद पवार\nISI ने रचला POK पंतप्रधानांच्या हत्येचा कट, त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं\nपाकिस्तानचं हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत, लष्कराचा गोळीबार : पाहा VIDEO\n'देशाचा सन्मान आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड नाही'\nपाकिस्तानची मुजोरी कायम, भारताच्या हद्दीत घुसलं हेलिकॉप्टर\nसंयुक्त राष्ट्राच्या महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल\nExclusive: पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल' म्हणते...\nAsia cup 2018- पराजय पचवू शकला नाही पाकिस्तानचा कर्णधार, झाला या आजाराने ग्रस्त\nAsia Cup 2018: पाकिस्तानला हरवून बांग्लादेश फायनलमध्ये, शुक्रवारी होणार भारताशी टक्कर\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nVIDEO रोहित शर्माने उलगडलं पाकिस्तान विजयाचं रहस्य\nभारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री न्यूयॉर्कला भेटणार, कोंडी फुटणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-14T03:26:12Z", "digest": "sha1:KSE2L42J5BS6BAUI3M7MQJGQ6MHSHW7R", "length": 9909, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजवर्धन राठोड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nहम फिट तो इंडिया फिट, सचिन तेंडुलकरनं दिलं फिटनेस चॅलेंज\nहेच चॅलेंज स्वीकारत आता सचिननेही व्हिडिओ त्याच्या फेसबूकवर पोस्ट केला आहे आणि इतरांना चॅलेंज केलं आहे.\nस्मृती इराणींचं माहिती आणि प्रसारण खातं काढलं, पियुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार\n#News18RisingIndia Summit स्पेशल व्हाॅट्सअॅप बुलेटिन\nटीडीपी राजकीय स्वार्थासाठी एनडीएतून बाहेर -राजवर्धन राठोड\nपहिल्यांदाच एक ऑलिंपिकपटू झाला क्रीडा मंत्री\nमहेश मोतेवारांवर फौजदारी कारवाई व्हावी - किरीट सोमय्या\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/all/page-4/", "date_download": "2018-11-14T02:24:52Z", "digest": "sha1:4PBWSYBC3OWJDK6I472RNNH3KNZV2552", "length": 10756, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विजय मल्ल्या- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअखेर विजय मल्ल्यांचा राजीनामा राज्यसभेने स्वीकारला\nविजय माल्याचा राजीनामा राज्यसभेनं फेटाळला\nमला अटक करून बँकांना पैसे मिळणार नाही -विजय मल्ल्या\nबर्थ डे पार्टीवर तब्बल 100 कोटी खर्च , पाहा मल्ल्यांची मायानगरी\nअखेर विजय मल्ल्या नरमले, बँकांचे 4000 कोटी सप्टेंबरपर्यंत फेडणार\nविजय मल्ल्यांची ‘ईडी’कडे दोन आठवड्यांच्या मुदतीची मागणी\nमीडिया मला टार्गेट करतंय, विजय मल्ल्यांचा आरोप\nइतके दिवस सरकार काय झोपलं होतं काय \nमी भारत सोडून पळालेलो नाही, विजय मल्ल्यांचा दावा\n'मल्ल्या बाहेर गेलाच कसा \nकाळा पैसा परत आणणार्‍यांनी विजय मल्ल्याला देशबाहेर कसं जाऊ दिलं \nविजय मल्ल्यांना भारताबाहेर जाऊ देऊ नका, याचिका दाखल\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ramdas-athawale/all/page-2/", "date_download": "2018-11-14T02:25:58Z", "digest": "sha1:7IEIBVSORLDOZKDIX4MEOXVRYO34Y5A3", "length": 9975, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ramdas Athawale- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nआठवले जेव्हा मुलाखत घेतात...\n... आणि रामदास आठवले झाले मुख्यमंत्री\n'युती न झाल्यास भाजपला पाठिंबा'\nरिपब्लिकन, स्वाभिमानीसह राज्यातील 16 पक्षांची मान्यता होणार रद्द\n'जेट एअरवेजची तक्रार करणार'\n....आणि आठवलेंचं विमान हुकलं \nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/pakistan-claims-have-arrested-three-raw-agents-pok-40258", "date_download": "2018-11-14T03:57:10Z", "digest": "sha1:GPY7WUKZJK4PQ6W3OQJV52AVD37CHNV3", "length": 14465, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan claims to have arrested three RAW agents in PoK पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारताच्या तीन 'हेरां'ना अटक! | eSakal", "raw_content": "\nपाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारताच्या तीन 'हेरां'ना अटक\nशनिवार, 15 एप्रिल 2017\nगेल्या दोन वर्षांत खलील 15 वेळा प्रत्यक्ष ताबारेषा पार करून भारतात गेला होता, अशी कबुली दिल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. तसेच, रशीद आणि इम्तियाझ हे दोघेही सहा वेळा भारतात गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.\nइस्लामाबाद: भारतीय गुप्तचर यंत्रणेचे हेर असल्याचा आरोप ठेवत नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने निर्माण झालेला तणाव कायम असतानाच 'पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये 'रॉ'च्या तीन हेरांना अटक केली' असा दावा पाकिस्तानने केला आहे. 'डॉन' या पाकिस्तानमधील वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली आहे.\nया तिघांवर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्‍मीरमधील पोलिस ठाण्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या पोलिसांनी या तिघांना माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर हजर केले. अर्थात, त्यांचे चेहरे झाकलेले होते. महंमद खलील, इम्तियाझ आणि रशीद अशी त्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले. हे तिघेही पाकव्याप्त काश्‍मीरमधील अब्बासपूरचे रहिवासी आहेत.\nपाकिस्तानच्या पोलिस दलाने केलेल्या दाव्यानुसार, महंमद खलील 2014 च्या नोव्हेंबरमध्ये काश्‍मीरमधील बंडी चेचियन गावातील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला असताना तेथे 'रॉ'च्या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये परतल्यानंतर खलीलने इम्तियाझ आणि रशीद यांना 'रॉ'साठी काम करण्यास फितविले. गेल्या दोन वर्षांत खलील 15 वेळा प्रत्यक्ष ताबारेषा पार करून भारतात गेला होता, अशी कबुली दिल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. तसेच, रशीद आणि इम्तियाझ हे दोघेही सहा वेळा भारतात गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.\nखलीलकडे भारतीय अधिकाऱ्यांनी दोन मोबाईल फोन दिले होते आणि या फोनमधून तो पाकव्याप्त काश्‍मीरमधील पूल, मशिदी आणि संरक्षण दलांच्या तळाची छायाचित्रे काढत होता, असेही पोलिसांनी सांगितले.\nपोलिसांच्या दाव्यानुसार, पाकव्याप्त काश्‍मीरमधील संरक्षण दलांच्या कोणत्याही तळावर स्फोट घडवून आणण्याचे काम 'रॉ'ने खलीलवर सोपविले होते. यासाठी 'रॉ'ने खलीलला पाच लाख, तर इम्तियाझ आणि रशीदला अनुक्रमे दीड लाख आणि 50 हजार रुपये देण्याचे कबुल केले होते. गेल्या वर्षी 27 सप्टेंबर रोजी अब्बासपूरमधील पोलिस ठाण्याच्या इमारतीत या तिघांनी स्फोट घडवून आणला, असा आरोपही पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना '26 सप्टेंबर रोजी हे तिघे बॅग घेऊन संशयास्पदरित्या फिरत होते' असे काही साक्षीदारांनी सांगितल्यामुळे त्यांना अटक केली, असे पोलिस म्हणाले.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nविजेच्या धक्‍क्‍याने ऊस तोड मजुराचा मृत्यू\nसांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे ऊस तोडणीनंतर विजेचा धक्का बसल्याने अनिल भीमराव चव्हाण (25) या मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36848/by-subject/1/147", "date_download": "2018-11-14T03:58:35Z", "digest": "sha1:PGYHVYUSBYPAF5CGC66QXMAZDTZQMMLK", "length": 3613, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कला | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /बालसाहित्य /गुलमोहर - बालसाहित्य विषयवार यादी /विषय /कला\nसकारात्मक दृष्टीकोन लेखनाचा धागा salgaonkar.anup 3 Jan 14 2017 - 8:10pm\nशक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ लेखनाचा धागा salgaonkar.anup Jan 14 2017 - 8:10pm\nहिंदी शब्दकोडं - प्राणी आणि पक्षी लेखनाचा धागा मामी 21 Jan 14 2017 - 7:58pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/two-wheeler-ambulance-started-from-Thursday/", "date_download": "2018-11-14T02:35:05Z", "digest": "sha1:GPRTK4EC2TSVKPUTBVA57RVS7AMR5I6E", "length": 4599, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुचाकी रुग्णवाहिका गुरुवारपासून सेवेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › दुचाकी रुग्णवाहिका गुरुवारपासून सेवेत\nदुचाकी रुग्णवाहिका गुरुवारपासून सेवेत\nकर्नाटक राज्यानंतर तातडीच्या रुग्णसेवेसाठी दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध करणारे गोवा हे दुसरे राज्य ठरणार आहे. 25 दुचाकी रुग्णवाहिकांचे लोकार्पण 8 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.\nराज्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात तसेच कमीत कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचता यावे, या द‍ृष्टीने आरोग्य खात्याकडून हे पाऊल उचलण्यात येत आहे, असेही राणे यांनी सांगितले. राज्यात 108 रुग्णवाहिका कार्यरत असून दुचाकी रुग्णवाहिका या एकप्रकारे आकर्षण ठरणार आहे. देशातील कर्नाटक राज्य वगळता देशात अन्य कुठल्याही राज्यात अशा प्रकारच्या दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत नाहीत. त्यामुळे त्या सुरू करणारे गोवा हे दुसरे ठरणार आहे. सरकारकडून पहिल्या टप्प्यात 25 दुचाकी रुग्णवाहिका सुरू केल्या जातील. त्यानंतर येत्या सहा महिन्यांत उर्वरित 25 रुग्णवाहिका कार्यरत केल्या जाणार आहेत. राज्यात एकूण 50 दुचाकी रुग्णवाहिका सुरू केल्या जाणार आहेत. किनारी भागांप्रमाणेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी या दुचाकी रुग्णवाहिका सेवा देतील, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dr-Babasaheb-Ambedkar-Library-Inauguration-Raj-Thackeray-Appeal/", "date_download": "2018-11-14T03:04:54Z", "digest": "sha1:Y73WPNQWAVMR4IN6PZAJ7VATHXGTBHVY", "length": 5913, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाबासाहेबांप्रमाणे भरपूर वाचन करा, सुशिक्षित व्हा : राज ठाकरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाबासाहेबांप्रमाणे भरपूर वाचन करा, सुशिक्षित व्हा : राज ठाकरे\nबाबासाहेबांप्रमाणे भरपूर वाचन करा, सुशिक्षित व्हा : राज ठाकरे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे पुस्तके वाचली, त्याप्रमाणे तुम्ही विद्यार्थ्यांनी भरपूर पुस्तके वाचा, अभ्यास करा, सुशिक्षित व्हा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. मालाडच्या कुरार व्हिलेजमधील आप्पापाडा येथे मनसेने सुरू केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि अभ्यासिकेचे ठाकरे यांच्या हस्ते रविवारी दुपारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे ग्रंथालय म्हणजे मनसेचा एक स्तुत्य उपक्रम आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले. या ग्रंथालयात यूपीएससी, एमपीएससी आदी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी हजारो पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.\nआप्पापाडा हा गरीब, कष्टकरी मराठी माणसांचा परिसर आहे. मी स्वत: आप्पापाडातच लहानाचा मोठा झाल्यामुळे या परिसरातल्या गरीब मुला-मुलींना शिक्षण घेताना, करिअर घडवताना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो त्याची मला पूर्ण कल्पना आहे. इथल्या मुलांना केंद्र तसेच राज्य सरकारतर्फे घेतल्या जाणा-या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी हे सुसज्ज ग्रंथालय उभारले आहे असे मनसेचे भास्कर परब यांनी यावेळी सांगितले. या वातानुकूलित ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही बनविण्यात आली आहे. या अभ्यासिकेत विद्यार्थी अभ्यास करु शकतील. मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती-चरित्रे-ऐतिहासिक पुस्तकं, विविध कायद्यांची माहिती देणारे ग्रंथ, यूपीएससी-एमपीएससी-रेल्वेभरती आदी स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी विविध विषयांवरील संदर्भ पुस्तकं, अशा हजारो पुस्तकांनी हे ग्रंथालय सज्ज आहे, असे परब यांनी सांगितले.\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Do-not-welcome-the-Fights-in-two-groups-on-the-wedding/", "date_download": "2018-11-14T02:28:31Z", "digest": "sha1:Z3D5G4YRUBUS5DB3O34TOYOADC3NZGIS", "length": 6313, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वागत न केल्याने लग्नात दोन गटांत हाणामारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › स्वागत न केल्याने लग्नात दोन गटांत हाणामारी\nस्वागत न केल्याने लग्नात दोन गटांत हाणामारी\nमावळातील नायगाव हद्दीतील गुरुदत्त मंगल कार्यालयात करंजगाव येथील कुडले घरातील वधू व कशाळ भोयरे येथील जाधव घरातील नवरदेव यांच्या लग्न सोहळ्यात काही जणांचे स्वागत न केल्याने मानपानाच्या कारणावरून कुडले गट व गायकवाड गट यांच्यात हाणामारी झाली.\nकामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. 26) रोजी कुडले आणि जाधव परिवाराचा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कैलास बबन गायकवाड, यशवंत बबन गायकवाड, विलास बबन गायकवाड व काशिनाथ बबन गायकवाड (सर्व रा. कांब्रे, मावळ) आणि त्यांच्या सोबत असणारे 8 ते 10 जण नाव व पत्ता माहिती नाही. या सर्वांनी बेकायदा जमाव जमवून लग्न कार्यक्रमात मानपानाच्या कारणावरून योगेश मारुती कुडले (25), राजेश नारायण कुडले (27), श्रीहरी नारायण कुडले (26), नारायण सदाशिव कुडले (55), महेश नारायण कुडले (30, सर्व रा. करंजगाव, मावळ) यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज, लाकडी दांडके व दगडाने डोक्यात, तोंडावर, हातापायावर मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची फिर्याद योगेश मारुती कुडले यांनी दिली आहे.\nतर मंगल कार्यालयात लग्नात उपस्थित असताना मारुती कुडले यांना माझा भाऊ यशवंत बबन गायकवाड यांनी माईकवरील स्वागत बंद करा, लग्नाची वेळ झाली आहे, असे म्हणाल्याच्या कारणावरून मारुती कुडले, राकेश कुडले, नारायण कुडले, ज्ञानेश्वर कुडले, महेश कुडले व इतर चार ते पाचजण नावे माहिती नाहीत (सर्व रा. करंजगाव, मावळ) यांनी हातामध्ये काठ्या, गज, दगड घेऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने कैलास गायकवाड (33), यशवंत गायकवाड, विलास गायकवाड, नितीन तुकाराम गायकवाड (सर्व रा. कांब्रे, मावळ) यांना लोखंडी गज, दगडाने डोक्यात, हातावर, पायावर, पाठीत मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची फिर्याद कैलास गायकवाड यांनी दिली आहे. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील करीत आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/rajesh-kshirsagar-says-Give-reservation-to-Maratha/", "date_download": "2018-11-14T02:52:12Z", "digest": "sha1:I2O5VOA72JAEOV32DS5C4D7YJFENVTFW", "length": 5736, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'फुटबॉल नको; मराठ्यांना आरक्षण द्या' | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › 'फुटबॉल नको; मराठ्यांना आरक्षण द्या'\n'फुटबॉल नको; मराठ्यांना आरक्षण द्या'\nमराठा आरक्षण त्वरीत लागू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या चार आमदारांनी आज विधानभवन परिसरात लाक्षणिक उपोषण केले. 'फुटबॉल नको, आरक्षण द्या', अशा घोषणा देत फडणवीस सरकारने मराठा आरक्षणबाबत चालढकलपणा करू नये, असा इशारा या आमदारांनी राज्य सरकारला दिला.\nशिवसेनेचे राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके व उल्हास पाटील या सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायर्‍यावर बसून सकाळी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. या सदस्यांना शिवसेनेच्या इतर सदस्यांनी सुद्धा साथ दिली. 'फुटबॉल नको, आरक्षण द्या', अशा घोषणा या आमदारांनी दिल्या.\nया संदर्भात माध्यमांशी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 'मराठा आरक्षणाबाबत दिरंगाई होत असल्यामुळे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. केवळ न्यायालयाचे दाखले देऊन मराठा आरक्षण लागू करण्यासाठी दिरंगाई करणे योग्य नाही. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारला आरक्षण द्यावयाचे असल्यास यातून निश्चितपणे मार्ग निघू शकतो. तामीळनाडू राज्यात ६९ टक्के आरक्षणाची मर्यादा आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत देण्यात आले आहे. हाच निकष महाराष्ट्रालाही लागू व्हायला पाहिजे.'\n'फुटबॉल नको; मराठ्यांना आरक्षण द्या'\nमनमोहनसिंगांवर आरोप करताना लाज वाटायला हवी : पवार\nतीन वर्षांत सरकारला जनकल्याणाचं पोर झालं नाही : मुंडे\nविरोधी पक्षांच्या संयुक्त जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा (Video)\n‘काँग्रेस, राष्ट्रवादी विषारी कीटकनाशके’\nअस्वलाच्या हल्ल्यातून म्हशीने वाचवले तरुणाला\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/pm-modi-threatening-country-congress-24018", "date_download": "2018-11-14T02:55:36Z", "digest": "sha1:H2ZIVYWOQNDUP2J2M642N5SM6ZO36ZEP", "length": 12167, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Modi is threatening the country : Congress मोदींमध्ये स्वत:ला सामोरे जाण्याची हिंमत नाही: काँग्रेस | eSakal", "raw_content": "\nमोदींमध्ये स्वत:ला सामोरे जाण्याची हिंमत नाही: काँग्रेस\nसोमवार, 2 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत काँग्रेसने नोटाबंदीनंतर मोदींमध्ये स्वत:लाही सामोरे जाण्याची हिंमत नसल्याने ते देशाला धमकावत असल्याची टीका केली आहे.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत काँग्रेसने नोटाबंदीनंतर मोदींमध्ये स्वत:लाही सामोरे जाण्याची हिंमत नसल्याने ते देशाला धमकावत असल्याची टीका केली आहे.\nवृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी म्हणाले, \"तुम्ही आजपर्यंत देशला धमकावणारा एवढा आक्रमक पंतप्रधान पाहिला होता का गरीबांच्या खात्यात जमा करण्यात आलेले पैसे श्रीमंतांना दिले जाणार नाहीत, अशी भाषा पंतप्रधान वापरत आहेत. त्यांना असे वाटते का की, प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने गरीबांचे खाते भाड्याने घेतले आहे गरीबांच्या खात्यात जमा करण्यात आलेले पैसे श्रीमंतांना दिले जाणार नाहीत, अशी भाषा पंतप्रधान वापरत आहेत. त्यांना असे वाटते का की, प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने गरीबांचे खाते भाड्याने घेतले आहे पंतप्रधान एक विसरत आहेत की येथे काही असे पक्ष आहेत की जे जाती-धर्माच्या नावावर आणि आता गरीब-श्रीमंतांच्या नावावर देशात फूट पाडत आहेत. ते गेल्या पन्नास दिवसांपासून विचित्रपणे बोलत आहेत. ते दुसऱ्यांमध्ये दोष शोधत आहेत. मात्र आरश्‍याकडे पाहून स्वत:ला सामोरे जाण्याची त्यांची हिंमत नाही.'\nमोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील परिवर्तन रॅलीमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भारताचे भाग्य बदलण्यासाठी पहिली अट अहे की आपल्याला प्रथम उत्तर प्रदेशचे भाग्य बदलावे लागेल. सर्व जाती धर्म विसरून उत्तर प्रदेशच्या विकासासाठी मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4176", "date_download": "2018-11-14T03:30:00Z", "digest": "sha1:XIG2S2FWAOKWUFNK2B4Z424ANAEIUHZ2", "length": 8385, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "शेतकर्‍यांनो सत्ताधार्‍यांना दमडीचीही ओवाळणी देऊ नका", "raw_content": "\nशेतकर्‍यांनो सत्ताधार्‍यांना दमडीचीही ओवाळणी देऊ नका\nशेतकर्‍यांप्रश्‍नी सरकार गंभीर नसल्याचा वारंवार आरोप करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधार्‍यांवर आपल्या खास शैलीतून टीकास्त्र सोडले आहे.\nमुंबई: शेतकर्‍यांप्रश्‍नी सरकार गंभीर नसल्याचा वारंवार आरोप करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधार्‍यांवर आपल्या खास शैलीतून टीकास्त्र सोडले आहे. आज राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र सादर केले आहे. शेतकरी प्रश्‍नावर भाष्य करणारे हे चित्र आहे.\nया चित्रात शिवसेना पक्षप्रमुख उध्वव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहे. दोघांनीही साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय, शेतकरी जोडपेदेखील येथे बसलेले दाखवण्यात आले आहे.\nदोघेही शेतकर्‍याला ओवाळायला आलेले असताना शेतकर्‍याची बायको त्याला दटावते की, ऐका...आताच सांगून ठेवते एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून, तर याद राखा एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून, तर याद राखा अशा आशय राज ठाकरेंनी चित्राद्वारे मांडला आहे.\nशेतकर्‍यांना हमीभाव देऊ, कर्जमाफी करू, शेतकर्‍यांचे सर्व प्रश्‍न सोडवू अशी आश्‍वासने शेतकर्‍यांना आतापर्यंत मिळाली, मात्र अद्यापपर्यंत एकाही निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप शेतकरी वर्ग करत आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या की राजकारण्यांना शेतकर्‍यांची-मतांची आठवण होते, तर त्यांना दमडीही देऊ नका, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे हाणला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.assalkolhapuri.com/2011/02/blog-post_03.html", "date_download": "2018-11-14T03:47:23Z", "digest": "sha1:V2WQMXKD7MWG7CAHPJBENHK3H7M6LDE6", "length": 7102, "nlines": 61, "source_domain": "www.assalkolhapuri.com", "title": "अस्सल-कोल्हापूरी: ‘ती’ची आठवण", "raw_content": "\nआज पुन्हा एकदा लाईट गेली, नेहमीसारखीचं. मग अंधारात एकाकीपणच मनाची सोबत करू लागलं. बेड शेजारच्या खिडकीतून दिसणार आकाश आणि त्यात बरोबर खिडकी समोरच दिसणार मृग नक्षत्र आताशा ओळखीचं, आपलंस वाटू लागलेलं. पण का कुणास ठाऊक ते देखील आज उदासवाण वाटत होतं. आकाशातील लुकलुकणाऱ्या चांदण्या जणू काही एकमेकाशी बोलतायत असंच मला नेहमी वाटायचं; पण त्यादेखील आज एकमेकींशी अबोला धरल्यासारख्या वागत होत्या.\nविचार करता करता मन कधी भूतकाळात शिरलं आणि आठवणींच्या लाटांवर हिंदकळू लागलं कळलंच नाही. काही सुखद काही कटू; अनेक आठवणी आल्या अन् गेल्या; पण.... पण ‘ती’ची आठवण ‘ती’ची आठवण घेऊन जातेय मला माझ्यापासूनच दूर; खूप-खूप दूर. शेवटी ‘ती’चीच आठवण ती; मनाला हुरहूर लावल्याशिवाय जाईलच कशी\n.........पण शेवटी मी असा कोणता गुन्हा केलाय; ज्याची एवढी कठोर शिक्षा देतोय देव मला शेवटी ‘ती’ माझी कधीच होऊ शकणार नाही का शेवटी ‘ती’ माझी कधीच होऊ शकणार नाही का का पण का एखाद्या व्यक्तीवर आपण इतकं प्रेम कराव आणि तिला याच काहीच नसाव दैव देखील किती वाईट असतं ना दैव देखील किती वाईट असतं ना हळव्या मनावरच ते अमानुष, असह्य प्रहार करत सुटत.\n.........पण आजच मी इतका हळवा का झालोय वातावरणाचा परिणाम असावा बहुतेक.\nआता उद्या सकाळी पुन्हा दुसर मन पुन्हा या पहिल्या हळव्या मनावर दादागिरी करू लागेल, आणि रात्रीच्या अंधारात, आठवणींच्या कुशीत शिरलेल्या पहिल्या मनाला वेड्यात काढेल.\n........पण ते खरं असेल हे दुसर मन... ते खरच तिच्यावर प्रेम करत नाही मग दिवसादेखील नकळत वाट चुकल्यासारखं तिच्या आठवणींच्या मागे पळणारं ते मन कोणत मग दिवसादेखील नकळत वाट चुकल्यासारखं तिच्या आठवणींच्या मागे पळणारं ते मन कोणत\n.......खूप काही लिहायचय; पण विसरून गेलोय, तिच्या आठवणींच्या नादात, शेवटी ती म्हणजे एक विषय आहे कधीही न संपणारा किंवा एक कोडं कधीही न सुटणारं\nआयला राजे लई भारी natural style madhe लिहायला सुरुवात केली आहे ....जाउद्या जोरात \n‘सकाळ’ भारी का ‘पुढारी’\nमागच्याच आठवड्यात दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली कोल्हापुरात खपात ' सकाळ ' नंबर वन लगेच दुसरयाच दिवाशी ‘ दै. पुढारी ’ ने प...\nहेंच असं आसतय बघा.\nआज कालच्या पोरींचा काय नेम नाही. ह्या कुठ कधी कशा वागतील हेचा भरवसा हेंच्या आई-बापालाच काय पण प्रत्यक्षात ब्रह्मदेवाच्या बाला सुध्धा देता ...\nगेल्या ५-६ महिन्यात मुन्नी आणि शीला या दोन नावांचा भलताच बोलबाला झाला. मुन्नीची बदनामी आणि शिलाची जवानी दोन्ही अगदी टॉपवर होत्या. त्यामुळ बा...\nपोलीस खात्याच्या आयचा घो.\n(सविस्तर बातमी वाचण्यासाठी शेजारील चित्रावर क्लिक करा) आता काय बोलणार जरा तर काय जनाची नाही तर मनाची जरा तर काय जनाची नाही तर मनाची लोक बोलतात ते काय उगीच नाही. हेंच...\nबघा काय Adjust हुतंय का \nआमच 'दादया' म्हणजे रांगडा गडी. वारणेकाठच्या गावातला. घरची बक्कळ शेती, टेन्शन म्हणून कसलं ते नाही. त्यामुळं ...\nहि कधी सुधरतील का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150422034203/view", "date_download": "2018-11-14T03:01:00Z", "digest": "sha1:FJZ33AUQUFA5WPRZDFJV7WH3AESOC3UA", "length": 12883, "nlines": 199, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - तुझ्या सम्भाषणाची मला लाभ...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - तुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभे सुधा ही,\nवियोगाचा न आता मला चण्डांशु दाही.\nतुझ्या मन्द स्मितांनी ऊडूं हा जीव लागे,\nकधी त्वद्वर्तनींची चळेना ठेपराऊ.\nतुझी छायाछबीही करीना धन्य अन्या\nतिथे या दर्शनाची कमी का गे कमाऊ \nजरी संसार - यात्रा ही सदाची चुकेना,\nतुझ्या या देवडीची तरी लाभो सराऊ,\nतुझ्या ठायींच जेथे असें पावित्र्य आहे,\nकशाला पण्ढरी मी स्मरूं कां धौम - वाऊ \nतुझ्या इच्छेप्रमाणे घडूं दे योग भावी.\nअसे जीवांत आशा, कशाला वेड - घाऊ \nतुला का आश्रिताची मुळी चिन्ताचा नाही \nकरूं का ऐकला मी नशीबाशी लढाऊ \nतुझ्या सेवेंत लाभे जिथे निश्चिन्त शान्ती,\nकशाला काळजीची हवी ती पादशाही \nकोणतीही ही पूजा करण्याआधी संकल्प कां करावा\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\nकाव्यालङ्कारः - षष्ठः परिच्छेदः\nकाव्यालङ्कारः - पञ्चमः परिच्छेदः\nकाव्यालङ्कारः - चतुर्थः परिच्छेदः\nकाव्यालङ्कारः - तृतीयः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/jagga-jasoos-first-poster-ranbir-kapoor-and-katrina-kaif-take-you-on-a-thrilling-ride/", "date_download": "2018-11-14T02:43:49Z", "digest": "sha1:QI2IFD72UETHCFVO24U4WD6WJFR4CW6L", "length": 8589, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रणबीर-कतरिनाच्या 'जग्गा जासूस'चं पहिलं पोस्टर रिलीज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरणबीर-कतरिनाच्या ‘जग्गा जासूस’चं पहिलं पोस्टर रिलीज\nरणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या ‘जग्गा जासूस’ सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेकअपनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण अडकले होते. त्यामुळे त्यांचा हा चित्रपट येणार की नाही यावर शंका व्यक्त केली जात होती. अनुराग बसू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ पुढील वर्षी ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.\n‘जग्गा जासूस’च्या या पोस्टरमध्ये रणबीर-कतरिना हे शहामृगाची सवारी करताना दिसतात. त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी म्हणजे जरी हे दोघं ख-या आयुष्यात एकत्र नसले तरी या चित्रपटाच्या पोस्टरवर का होईना ते एकत्र दिसत आहेत. या चित्रपटाची निर्मिती करणा-या ‘यूटीव्ही मोशन पिक्चर्स’ने ट्विट केलेय की, ‘कधी कधी लवकर पोहचण्यासाठी शाहमृग उत्तम सवारी आहे. उद्या जग्गाच्या दुनियेत प्रवेश घेण्यास सज्ज व्हा,’ असे म्हणत त्यास #JaggaJasoos #RanbirKapoor #KatrinaKaif हे हॅशटॅगही दिले आहेत. आज या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जग्गा जासूस’च्या आयुष्यातील काही मजेशीर क्षण आणि थरार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहावयास मिळणार आहे. यापूर्वी, आपण कधीही न पाहिलेला रणबीर यात आपल्याला दिसेल. यूटीव्ही मोशन पिक्चरने ट्विटर हॅण्डलवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. “अनेकदा पळ काढण्यासाठी शहामृगाची स्वारी हा सर्वात वेगवान मार्ग असू शकतो,” असं लिहिलं आहे.\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपुणे- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीला अजून दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू…\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/motar-man-stop-the-train-for-dog/", "date_download": "2018-11-14T02:43:09Z", "digest": "sha1:2EGRBT7JPZZTDBT7TXQLRCTBG2SPN3CM", "length": 8137, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एका मुक्या जीवासाठी थांबली मुंबईची लाईफ लाईन.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएका मुक्या जीवासाठी थांबली मुंबईची लाईफ लाईन.\nवेबटीम- अस बोलल जात की मुंबई कोणासाठी थांबत नाही. मुंबईत प्रत्येक जण धावत असतो. मुंबईच्या लाईफ लाईन ने काल एका मुक्या जीवाला जीवदान दिले. कुत्र्यांचा जीव वाचविण्यासाठी चक्क धावती लोकल थांबवण्यात आल्याची घटना मुंबई घडली आहे .गर्दीने गजबजलेल्या चर्चगेट रेल्वे स्टेशनवर भर दुपारी लोकल लोहमार्गा वरून धावत होती.लोकल धावत असताना अचानक रेल्वे ट्रॅकवर कुत्रा आला.\nउपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांनी काही क्षण आपला श्वास रोखून धरला.इतर प्राण्यांप्रमाणे यांचा देखील जीव जाणार.प्रत्येकाच्या मनात त्या कुत्र्याला वाचविण्याची इच्छा होती.पण सिग्नल हिरवा होता कोणत्याही क्षणी लोकल येऊ शकत होती .त्यामुळे कोणीही ट्रॅकवर उतरण्याचे धाडस करत नव्हते.तितक्यात लोकल आली, ती लोकल कुत्र्याच्या जवळ पोचणार अगदी त्या क्षणाला मोटारमॅन ने प्रसंगावधान दाखवत धावती लोकल थांबवली.आणि पाहत असलेल्या प्रत्येकाच्या जीवात जीव आला. त्या कुत्र्याचा जीव वाचला होता.तितक्यात एका मुलाने ट्रॅककडे धाव घेतली आणि त्या कुत्र्याला बाजूला घेतले. कुत्र्याचे जीव वाचविणाऱ्या मोटरमॅन चे, नाव आर पी मीणा असे आहे.\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/zodiac-signs/capricorn/", "date_download": "2018-11-14T03:41:00Z", "digest": "sha1:4GWK2KTGYCHJITJX7ETH7NJZZN2LE6K3", "length": 22122, "nlines": 241, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "मकर राशिचक्र चिन्हे", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान राशिचक्र चिन्हे मकर\nमकर राशीसाठी विशेष ऑफर\nमकर दैनिक राशि फल14-11-2018\nश्रीगणेशाच्या आशीर्वादाने नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. ऑफिस वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवना�...अधिक\nमकर साप्ताहिक राशिफल 11-11-2018 - 17-11-2018\nदि.११ रोजी उष्णतेचे व त्वचेचे विकार संभवतात. कामाच्या ढिगार्याने घाबरून न जाता आयोजन पूर्वक पुढील वाटचाल करून नि�...अधिक\nमकर मासिक राशिफलNov 2018\nआपल्या विचारशैलीत अधिक सकारात्मकता दिसून येईल, व त्याने आपला फायदा सुद्धा होईल. मित्रांचे अपेक्षित सहकार्य लाभण�...अधिक\nया वर्षात आजोळ पक्षाकडून तुमचे संबंध चांगले होतील. तुला राशीत गुरुचे भ्रमण असल्यामुळे प्रोफेशनल बांधणीवर तुमची �...अधिक\nमकर राशीचे जातक मेहनती, कार्याला वाहून घेणारे आणि प्रामाणिक, विश्वासू असतात. त्यांचा स्वामी ग्रह शनि आहे, त्यामुळे ते शिस्तप्रिय असतात. ह्या राशीच्या व्यक्ती जे कार्यक्षेत्र निवडतील, त्यात त्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होतात. ह्या व्यक्ती अतिशय सावधपणे आणि ठाम विचाराने पुढे वाटचाल करतात.\nअधिक माहिती: मकर राशीचे विवरण\nमकर राशीबद्दल जाणून घ्या\nसंस्कृत नाव : मकर, नावाचा अर्थ : बकरा, प्रकार : पृथ्वी, मूलभूत, नकारात्मक, स्वामि ग्रह : शनि, शुभ रंग : तपकिरी, राखाडी, काळा\nशुभ वार : शनिवार\nअधिक जाणून घ्याः मकर\nअधिक माहिती: मकर राशी बद्दल जाणून ध्या\nजन्म कुंडली - विनामूल्य\nआपल्या वैयक्तिक माहितीच्या आधारावर आपली जन्मकुंडली आणि इतर महत्त्वपूर्ण ग्रहविषयक माहिती मिळवा - विनामूल्य\nआपल्या राशीचे प्रतीक बकरी आहे आणि एखाद्या पहाडी बकऱ्याप्रमाणेच आपण आपल्या आयुष्यात अधिकाधिक उच्च स्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असता, म्हणजेच आपण अतिशय महत्वाकांक्षी आहात. आपण जे उच्च ध्येय गाठण्याचा निश्चय केला असेल, ते ध्येय आपण नक्कीच गाठाल, याबद्दल आपल्या मनात पूर्ण विश्वास असतो. ही गोष्ट आपल्याला फार सुखदायक वाटते आणि त्याच कारणामुळे इतरांच्या मनात आपल्याबद्दल खूप आदर असतो. ह्या राशीचा जातक धोका पत्करण्यास कधीच घाबरत नाही, पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की तो बेपर्वा किंवा अविचारी असतो. ह्या राशीच्या जातकाने आपल्या सगळ्या कामाचे व्यवस्थित पूर्वनियोजन केलेले असते. स्वतःच्या नियोजनाची कार्यवाही करण्याअगोदर तो त्या योजनेचा सर्वांगांनी अभ्यास करतो. त्याचे प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकलेले असते. ह्या जातकाच्या नात्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होत जाते. आपण अतिशय स्वार्थी असण्याची शक्यता असते. आपल्यामध्ये अपार बळ असावे, त्यानुसार आपण कार्यरत असलेल्या क्षेत्राचे नेतृत्व आपल्याकडे यावे आणि आपल्याला उच्च सामाजिक दर्जा मिळावा अशी प्रबळ इच्छा आपल्या मनात वास करत असते. ह्या राशीचा जातक शांत आणि शालीन दिसू शकतो. मनोमन तो अतिशय भावुक असू शकतो. आपल्यातील स्वयंप्रेरणा आपल्याकडून कार्य करून घेते आणि आपण नेहमीच योग्य संधीच्या शोधात असता. आपण पूर्ण एकाग्रतेने कार्य करू शकता.\nअधिक माहिती: मकर राशीचा स्वभाव\nआपली ज्योतिषीय प्रोफाइल - विनामूल्य\nआपल्या राशीचक्र प्रोफाइल, अंकशास्त्र प्रोफाइल आणि चीनी कुंडलीवर आधारित आपण इतरांपेक्षा कसे काय वेगळे आहात हे समजून घ्या - विनामूल्य\nमकर : व्यावसायिक रूपरेखा\nमकर राशीचा जातक स्वतःची व्यावसायिक कारकीर्द सुरु करतो, तेव्हा त्याच्यासाठी ते एक महत्कार्य असते. त्या कार्याची परिपूर्ती व्हावी, ह्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतो. अगदी पहिल्या पायरीपासून काम सुरु करून आपल्या पद्धतीने काम करत पुढे जात शेवटी त्या कार्याची संपादणी करणे अशी ह्याच्या कामाची पद्धत असते. खरेतर, संघर्ष करत पुढे जाण्यात ह्या व्यक्तींना अभिमान वाटतो आणि त्यातून मिळालेल्या यशाचे मोल त्यांच्यालेखी फार असते. अडचणी किंवा दुःख नसले तर काहीच हाती लागत नाही, असे ह्या व्यक्तींना वाटते.\nअधिक माहिती: मकर व्यावसायिक रूपरेखा\nचंद्र राशी अहवाल - विनामूल्य\nआपली चंद्र राशी हि आपल्या व्यक्तिमत्वाचे प्राथमिक निर्देशक आहे. आपण कोणत्या व्यक्तिमत्वाच्या प्रकाराचे आहात हे जाणून घ्या - विनामूल्य\nगुण : मूलभूत, स्त्रीत्व, नकारात्मक\nस्वामी ग्रह : शनि\nअधिक माहिती: मकर राशीचे प्रेम संबंध\nमकर राशीच्या व्यक्तीचे संबंध\nगणेशजी म्हणतात की, मकर व्यक्ती प्रेमिक असल्या तरीही गंभीरपणा त्यांना सोडून जात नाही. त्यांचे प्रेम फुलण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. ते कधी आवेगात वाहून जात नाहीत. प्रेमात ते हळूहळू पावले टाकत जातात. ते बोलघेवडे नसतात, पण त्यांच्या वागण्यातून त्यांच्या मनातील प्रेम प्रत्ययाला येत जाते. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्ती काहीही करू शकतात. मोकळ्या मनाने भेटवस्तू देतात आणि पार्ट्यांवरही सहजपणे खर्च करतात.\nअधिक माहिती: मकर राशी चे संबंध\nप्रेम कुंडली अहवाल - विनामूल्य\nआपण आणि आपल्या जोडीदारामधील प्रेमभावना या 100% मोफत अहवालात जाणून घ्या \nविश्वेदेव नावाचे तेरा देव ह्या नक्षत्राचे देव असून रवि त्याचा स्वामी आहे. ह्या राशीचे सगळे गुण ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकात पहावयास मिळतात. ह्या व्यक्ती उत्साही असून त्यांच्यात स्वार्थ फार थोडा असतो. त्यांना पटापट प्रगती करण्याची इच्छा असते. त्यांच्यात स्वार्थाच्या जोडीनेच परमार्थ साधण्याचीही इच्छा असते. भविष्याकडे लक्ष ठेवून वर्तमानकाळातच ह्या व्यक्ती थोडीथोडी पुंजी साठवत असतात. स्वतःचा जोडीदार स्वतःच्या पसंतीने निवडतात.\nअधिक माहिती: मकर राशीतील नक्षत्रे\nमकर राशीच्या जातकाची जीवनशैली\nमकर राशीच्या जातकांचा आहार :\nमकर राशीच्या जातकांच्या आहारविषयक सवयी आरोग्यदायक असतात. त्या व्यक्ती आपले जेवण वेळेवर घेतात. जेवताना इतर कोणत्याही गोष्टींनी ते विचलित होत नाहीत. त्यांना पौष्टिक आहार घेणे आवडते, उदाहरणार्थ - अंजीर, पालक, दूध, आंबट चवीची फळे, अंडी, कडधान्ये, गव्हापासून केलेला पाव, हातसडीच्या तांदुळाचा भात आणि मासे. मकर राशीची माणसे चाकोरीबद्ध आयुष्य जगतात आणि रोज एकाच प्रकारचा आहार घेणे त्यांना जमते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे. मकर राशीचा अंमल हाडांवर आणि दातांवर असतो. म्हणून ह्या राशीच्या जातकांनी दूध, दुधाचे पदार्थ, हिरव्या पानांच्या भाज्या असे भरपूर कॅल्शियम असलेले पदार्थ आपल्या आहारातून घ्यावे.\nअधिक माहिती: मकर राशीच्या जातकाची जीवनशैली\nमंगळ दोष - विनामूल्य\nआपल्या मनामध्ये 'लग्न' विचार आहे का मग तुमच्या जन्मकुंडलीच्या आधारावर, मांगलिक आहात काय हे जाणा तेही विनामूल्य\nआमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न \nउत्तराची भाषा निवडा मराठी हिन्दी English प्रश्नाचे स्वरूप/क्षेत्र निवडा प्रश्न निवडा\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.\nतज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा\nटॉप 9 विक्री अहवाल\n2018 कारकीर्द अहवाल @ 3499\nव्यवसायातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178.96\nकरिअरसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nप्रेमातसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nविवाहसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nज्योतिषांशी संवाद साधा @ 799\nकरिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178\n2018 विवाह संभावना @ 3499\nकुंडली सुसंगतपणा @ 1794.64\nतुम्हाला कदाचित हे सुद्धा आवडेल\nविजय माल्या २०१८ ज्योतिष भविष्यवाणी: त्याच्या आयुष्यात काय आहे ते जाणून घ्या. त्याचे ...\nगणेशा यांनी पी. व्ही. सिंधू यांचे कुंडलीचे विश्लेषण केले आहे कि हे नवीन बॅडमिंटन खेळा�...\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांच�...\nफेसबुक स्टॉक क्रॅशः फेसबुकच्या स्टॉक किंमतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात कसे जायचे ते जा...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4177", "date_download": "2018-11-14T02:40:04Z", "digest": "sha1:4CUIRSQXG63N6E5MMSDRTSLKYP65R5KX", "length": 10644, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "राज्यातील तब्बल ८५ लाख शेतकरी दुष्काळाच्या फेर्‍यात", "raw_content": "\nराज्यातील तब्बल ८५ लाख शेतकरी दुष्काळाच्या फेर्‍यात\nपावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ८५ लाखांहून अधिक शेतकर्‍यांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे.\nपुणे : पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ८५ लाखांहून अधिक शेतकर्‍यांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे. या शेतकर्‍यांचे साडेसात हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे.\nप्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्रतेची पाहणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. हाती आलेल्या माहितीनुसार सोयाबीन, कापूस, तूर, भात या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर, मराठवाड्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ऊस वगळून १४० आणि ऊसासह क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र आहेत.\nत्या पैकी ऊस पिक वगळून १३९.३८ व ऊस पिकासह १४१.२९ लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवड झाली आहे. त्यातील ऊस वगळून ८० ते ८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात कापूस, उशीरा पेरलेला सोयाबीन, तूर, ज्वारी आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.\nकापसाचे ४२.५८ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातील अंदाजे २० लाख हेक्टरला फटका बसला आहे. तर तूरीचा १२ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. तूरीच्या उत्पादनात निम्म्याने घट होईल असा अंदाज आहे.\n२ हेक्टर खालील क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांचे तब्बल ५ हजार ३०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. तर, २ हेक्टरवरील क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांना २ हजार २०० कोटींचा फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे. यात फळबागांचे १८३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.\nमराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी वगळून इतर भागाला मोठा फटका बसला आहे.\nराज्यात डिसेंबरनंतर चार्‍याची तीव्र टंचाई होण्याची भीती कृषी अधिकार्‍यांनी वर्तवली. त्यामुळे पशुधन जगविण्यासाठी सरकारला मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून चारा आणावा लागेल. मराठवाड्यात चार्‍याचा प्रश्‍न अधिक तीव्र असेल. विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये चारा छावण्यांचे नियोजन करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/2591-kalyan-blood-crime", "date_download": "2018-11-14T02:15:25Z", "digest": "sha1:D4PRBOMGDTHMRQZP625N6UBNCMYI3SYA", "length": 5744, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पत्नीची गळा आवळून पतीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपत्नीची गळा आवळून पतीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या\nजय महाराष्ट्र न्यूज, कल्याण\nकल्याण पूर्वमधील लोकग्राममध्ये पतीने पत्नीची गळा आवळून हत्या करुन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला.\nसंजय तेली असं त्या इसमाचे नाव आहे. पत्नी विद्या तेलीच्या अंगावर कोणत्याही खुणा नव्हत्या.\nपत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. पत्नीच्या हत्येनंतर संजय तेलीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालायात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.\nधुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nमध्य प्रदेशात पत्रकाराची निर्घृण हत्या\nनगर पुन्हा हादरलं, राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांची हत्या\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/sugar-factory-accident/", "date_download": "2018-11-14T03:09:16Z", "digest": "sha1:66RQMP3UXUABTDXBWH6GBEPFO5NCTKTF", "length": 12112, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "साखर कारखान्यातील दुर्घटनेत 11 भाजले दोघांचा मृत्यू . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/साखर कारखान्यातील दुर्घटनेत 11 भाजले दोघांचा मृत्यू .\nसाखर कारखान्यातील दुर्घटनेत 11 भाजले दोघांचा मृत्यू .\nपरळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत भाजलेल्या तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मधुकर आदनाक, सुभाष कराड व गौतम घुमरे अशी मृतांची नावे आहेत .\n0 159 एका मिनिटापेक्षा कमी\nपरळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं भाजलेल्या दोघांचा मृत्यू झालाय.\nतर सहा जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. मधुकर आदनाक आणि सुभाष कराड अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उसाच्या रसात भरलेल्या टाकीने टाकीचे केस गळून पडले साखर प्रक्रियेसाठी हा रस दुसऱ्या टाकीत नेण्यापूर्वीच गरम रसाचे ही टाकी फुटल्याने कर्मचाऱ्याच्या अंगावर उकडलेला रस पडला त्यामध्ये एकूण ११ कर्मचारी भाजले होते. दरम्यान जखमींवर लातूरच्या लहाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.\nराज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला हा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. यंदा गेल्या महिन्यात कारखान्याचा गाळप हंगाम सुरु झाला. दरम्यान, ऊसाच्या रसाच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. गरम रसामुळे वाफ साचल्यानं स्फोट झाल्याचा अंदाज आहे.\n'वजन' वाढल्याने नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या इमर्जन्सी लँडिंग.\nजम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा ,काश्मीरच्या हंदवाडामध्ये एन्काऊंटर.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shivsena-criticize-pm-narendra-modi-and-bjp-leaders/", "date_download": "2018-11-14T02:44:49Z", "digest": "sha1:H6CII6UXIYJZ5VZXLT7MNDOD2WPVERK3", "length": 17657, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंतप्रधानांपासूनच प्रेरणा घेऊन भाजपचे पुढारी तोंडास येईल ते बोलतात - शिवसेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपंतप्रधानांपासूनच प्रेरणा घेऊन भाजपचे पुढारी तोंडास येईल ते बोलतात – शिवसेना\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे अनेक पुढारी व मंत्रीदेखील तोंडास येईल ते बोलत असतात, पण त्यांनी ही प्रेरणा आमच्या पंतप्रधानांपासूनच घेतली असावी. कालपर्यंत प्रसारमाध्यमांना मसाला पुरवण्याचे काम मोदी करीतच होते, मात्र आता प्रसारमाध्यमांना राहुल गांधी व इतरांची लोणची, मसाले बरी वाटू लागली आहेत. संतोष गंगवारसारखे मंत्री जे बोलतात तो पक्षाचा आतला आवाजच असतो. हा आतला आवाज अधूनमधून बाहेर पडत आहे इतकेच. अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून करण्यात आले आहे.\nकाय आहे आजचे सामना संपादकीय \nमाध्यमांना मसाला देऊ नका असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, पण २०१४ पर्यंत माध्यमांना लोणची, मसाले व पापड पुरवूनच ‘भाजप’ने स्वतःची खिचडी पकवली. त्यामुळे मसाल्याची बात भाजपने करावी याची गंमत वाटते. भाजपचे अनेक पुढारी व मंत्रीदेखील तोंडास येईल ते बोलत असतात, पण त्यांनी ही प्रेरणा आमच्या पंतप्रधानांपासूनच घेतली असावी. कालपर्यंत प्रसारमाध्यमांना मसाला पुरवण्याचे काम मोदी करीतच होते, मात्र आता प्रसारमाध्यमांना राहुल गांधी व इतरांची लोणची, मसाले बरी वाटू लागली आहेत. संतोष गंगवारसारखे मंत्री जे बोलतात तो पक्षाचा आतला आवाजच असतो. हा आतला आवाज अधूनमधून बाहेर पडत आहे इतकेच.\n‘तोंड आवरा’ असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी स्वपक्षाच्याच आमदार-खासदारांना दिला आहे. तोंडास लगाम घालण्याच्या सूचना याआधीही श्री. मोदी यांनी भाजपच्या आमदार-खासदारांना दिल्या होत्या. संसदीय पक्षाच्या बैठकीतही त्यांनी अनेकदा अनेकांची कानउघाडणी केली आहे, पण त्या ‘मोदी’ मंत्राचा उपयोग झाला नाही व अनेक जण तोंडास येईल ते बोलत राहिले. मोदी मंत्रिमंडळातील एक मंत्री संतोष गंगवार यांनी आता ‘बलात्कार’ प्रकरणात जे महनीय विचार मांडले आहेत ते धक्कादायक आहेत. ‘‘इतक्या मोठ्य़ा देशात एक-दोन बलात्काराच्या घटना घडणारच. प्रसिद्धी माध्यमांनी त्याचा इतका बाऊ का करावा’’ असा भाबडा प्रश्न श्रीमान गंगवार यांनी विचारला आहे. सध्या देशभरात ‘बलात्कार’ व महिलांवरील अत्याचार वाढल्याचे वातावरण आहे. चिमुरड्य़ांवर नराधम अत्याचार करतात व त्यानंतर हत्या करून मृतदेह फेकले जातात, पण इतक्या मोठ्य़ा देशात हे असे घडायचेच असे सांगणारे राज्यकर्ते दिल्लीत विराजमान आहेत. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी राज्याचे त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीही अशीच जीभ घसरली होती. ‘‘इतने बडे शहर में ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है’’ या त्यांच्या विधानावर एकच काहूर माजले व भारतीय जनता पक्षाने तर पाटलांना पळता भुई थोडी केली.\nशेवटी पाटील यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष गंगवारांचा गुन्हा त्यापेक्षादेखील गंभीर आहे. तरीही ते मंत्रीपदावर चिकटून आहेत व महिलांचा हा असा अपमान केल्याबद्दल त्यांचा राजीनामा कोणी मागितलेला नाही. फक्त ‘तोंड आवरा’ इतकाच महत्त्वाचा सल्ला मिळाला आहे. माध्यमांना मसाला देऊ नका असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, पण २०१४ पर्यंत माध्यमांना लोणची, मसाले व पापड पुरवूनच ‘भाजप’ने स्वतःची खिचडी पकवली. त्यामुळे मसाल्याची बात भाजपने करावी याची गंमत वाटते. भाजपचे राज्यातील अनेक पुढारी व मंत्रीदेखील तोंडास येईल ते बोलत असतात, पण त्यांनी ही प्रेरणा आमच्या पंतप्रधानांपासूनच घेतली असावी. अटलबिहारी वाजपेयी हेसुद्धा देशाचे पंतप्रधान होते, पण ते मोजके व नेटके बोलत. स्वतः पंतप्रधानांनी कमीत कमी बोलावे असे संकेत आहेत, पण मोदी ऊठसूट कोणत्याही विषयावर बोलत असतात, असे त्यांचे विरोधक म्हणतात. कालपर्यंत प्रसारमाध्यमांना मसाला पुरवण्याचे काम मोदी करीतच होते, मात्र आता प्रसारमाध्यमांना राहुल गांधी व इतरांची लोणची, मसाले बरी वाटू लागली आहेत.\nसंतोष गंगवारसारखे मंत्री जे बोलतात तो पक्षाचा आतला आवाजच असतो. हा आतला आवाज अधूनमधून बाहेर पडत आहे इतकेच. नक्षलवाद्यांना हादरा गडचिरोली जिल्ह्य़ात पोलिसांनी रविवारी जी धडक कारवाई केली ती नक्षलवाद्यांना मोठा हादराच म्हणावा लागेल. तब्बल १६ नक्षलवादी या पोलिसी कारवाईत मारले गेले. एकाच ‘ऑपरेशन’मध्ये एवढ्य़ा मोठ्य़ा संख्येने नक्षल्यांचा खात्मा होणे हे चार दशकांत प्रथमच घडले. गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाने हे घडवून दाखवले. या कारवाईचे दुसरे वैशिष्ट्य़ म्हणजे नक्षलींना चारही बाजूंनी वेढण्यात आले आणि त्यांच्यावर तुफानी हल्ला केला गेला. पोलीस किंवा नक्षलविरोधी अभियान दलाच्या पथकांना अशा प्रकारे ‘ट्रप’ करून मोठा हल्ला करणे, मोठ्य़ा संख्येने त्यांची जीवितहानी घडवून आणणे ही नक्षल्यांची रणनीती असते.\nअनेकदा दुर्दैवाने त्यांनी ती यशस्वीही केली आहे. रविवारी मात्र उलट घडले आणि नक्षलवाद्यांची ही नेहमीची ‘मोडस ऑपरेण्डी’ चालली नाही. किंबहुना ते स्वतःच चारही बाजूंनी ‘ट्रप’ केले गेले आणि साईनाथ, सिनू ऊर्फ श्रीकांत यांच्यासारख्या जहाल कमांडरसह १६ नक्षली ठार झाले. या यशाने पोलीस आणि नक्षलविरोधी दलाचे मनोधैर्य निश्चितच वाढणार आहे. त्यांचे हे यश कौतुकास्पदच आहे, पण एवढ्य़ा मोठ्य़ा प्रमाणावर झालेला ‘नरसंहार’ नक्षल्यांना हताश वगैरे करील अशी शक्यता कमीच. किंबहुना अशा पोलिसी कारवायांनंतर ते भयंकर बदला घेण्याचा प्रयत्न करतात असा आधीचा अनुभव आहे. त्यामुळे भामरागडच्या जंगलातील कारवाईत पोलिसांनी नक्षलवाद्यांना मोठा धक्का दिला असला तरी नक्षलविरोधी पथकातील सुरक्षा जवानांना यापुढे प्रचंड खबरदारी घ्यावी लागेल.\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये…\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/india-wins-first-t-20-match-vs-south-africa/articleshow/62906968.cms", "date_download": "2018-11-14T03:54:44Z", "digest": "sha1:ZNHWMUKZYHPM2GBB5XSAWAGGOEHQ7PKC", "length": 14156, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: india wins first t-20 match vs south africa - भारताची 'टी-२०'त विजयी सलामी | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nभारताची 'टी-२०'त विजयी सलामी\nवन-डे मालिकेतील विजयापाठोपाठ भारतीय महिला संघाने मंगळवारी टी-२० क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली. कॅप्टन मिताली राजचे नाबाद अर्धशतक आणि तिला अन्य फलंदाजांची मिळालेली तोलामोलाची साथ यामुळे भारताने आफ्रिकेचे आव्हान ७ चेंडू आणि ७ विकेट राखून पार केले.\nभारताची 'टी-२०'त विजयी सलामी\nआफ्रिकेचा ७ विकेटनी पराभव, मितालीचे अर्धशतक\nवन-डे मालिकेतील विजयापाठोपाठ भारतीय महिला संघाने मंगळवारी टी-२० क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली. कॅप्टन मिताली राजचे नाबाद अर्धशतक आणि तिला अन्य फलंदाजांची मिळालेली तोलामोलाची साथ यामुळे भारताने आफ्रिकेचे आव्हान ७ चेंडू आणि ७ विकेट राखून पार केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.\nभारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६४ धावा केल्या. भारताने १८.३ षटकांमध्ये आफ्रिकेला १३० धावांत रोखले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात क्लोई ट्रायनने अवघ्या ७ चेंडूंमध्ये २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३२ धावा फटकावून संघाला १६० धावांचा टप्पा ओलांडून दिला. शिखा पांडेच्या अखेरच्या षटकात तब्बल २३ धावा फटकावण्यात आल्या.\nआफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी संघाला ४.४ षटकांत ४७ धावांची सलामी दिली. मानधना १५ चेंडूंमध्ये ३ चौकार व २ षटकारांसह २८ धावा करून बाद झाली. त्याच्या पुढच्याच चेंडूवर हर्मनप्रीत कौर खातेही न उघडता धावबाद झाली. त्यामुळे भारताची अवस्था २ बाद ४७ अशी झाली होती. मात्र, त्याचे दडपण न घेता मितालीने नवोदित जेमिमा रॉड्रिग्जसह धावांचा पाठलाग सुरू ठेवला.\nदेशांतर्गत महिला क्रिकेटमध्ये पहिलेवहिले द्विशतक ठोकणाऱ्या जेमिमाने पदार्पणाच्या सामन्यातच २७ चेंडूंत ४ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३७ धावांची उपयुक्त खेळी केली. मिताली व जेमिमा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. जेमिमा बाद झाल्यानंतर मिताली व वेदा कृष्णमूर्ती यांनी नाबाद ५२ धावांची भागीदारी रचून विजयी लक्ष्य पार केले. मितालीने ४८ चेंडूंमध्ये ६ चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५४ धावा केल्या. वेदा २२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांवर नाबाद राहिली. मालिकेतील दुसरा सामना ईस्ट लंडन येथे १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.\nसंक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका - २० षटकांत ४ बाद १६४ (डेन वॅन नीकर्क ३८, मिंगनॉन डूप्रीझ ३१, क्लोई ट्रायन नाबाद ३२, अनुजा पाटील २-२३, पूजा वस्त्रकर १-३४, शिखा पांडे १-४१) पराभूत विरुद्ध भारत - १८.५ षटकांत ३ बाद १६८ (मिताली राज नाबाद ५४, जेमिमा रॉड्रिग्ज ३७, वेदा कृष्णमूर्ती नाबाद ३७, स्मृती मानधना २८, डॅनिएल्स १-१६, नीकर्क १-२३). प्लेयर ऑफ दि मॅच - मिताली राज.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nभारत दौऱ्याआधी खेळ सुधारा: फिंचचा टीमला सल्ला\nICC वन डे क्रमवारीत विराटचं अव्वल स्थान कायम\n'रोहितच्या नेतृत्वगुणांनी प्रभावित झालोय'\nविंडीज ठीक आहे; ऑस्ट्रेलियात ‘कसोटी’\nभारताचा पाकवर दणदणीत विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभारताची 'टी-२०'त विजयी सलामी...\nरोहित शर्माला गवसला शतकी सूर...\nभारतीय महिलांचे टी-२०वर लक्ष...\nविराटवर अवलंबून राहणं भारतासाठी धोक्याचं\nअखेरच्या षटकांतील फिरकीचा निर्णय आश्चर्यकारक...\nसामना आणि आत्मविश्वास जिंकला...\nश्रेय दक्षिण आफ्रिकेला : विराट...\nशुभमनच्या शतकामुळे पंजाब विजयी...\nआम्ही विजयाचे दावेदार नव्हतोच: विराट कोहली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sunburn-festival/", "date_download": "2018-11-14T03:08:56Z", "digest": "sha1:DXWD5767Y36FKHGATRECDBLUCW25XDIP", "length": 10190, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sunburn Festival- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपुण्यात सनबर्न फेस्टिवल काम ग्रामस्थांनी बंद पाडलं\nपुण्याजवळील बावधन आणि लवळे परिसरात सनबर्न फेस्टिवलचं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं, 'सनबर्न'साठी या भागात अनेक डोंगराचं सपाटीकरण केलं जात होतं. मोशी आणि पुण्यातून रद्द करण्यात आलेला सनबर्न फेस्टिवल आमच्या हद्दीत नको, अशी भूमिका तिथल्या ग्रामस्थांची घेतलीय, तशा ठरावच बावधन आणि लवळे ग्रामपंचायतीने मंजूर करून घेतलाय.\nमहाराष्ट्र Oct 3, 2017\nपुण्यात सनबर्न फेस्टिव्हलला सनातनचा पुन्हा विरोध\nमुंबईतला 13 जानेवारीचा सनबर्न फेस्टिवल रद्द\n'हा सरकारकडून महिलांवर बलात्कार'\nपुण्यात 'सनबर्न' होणारच,हायकोर्टाचा ग्रीन सिग्नल\nसनबर्न फेस्टिव्हलला केसनंद गावकऱ्यांचा 'रेड सिग्नल'\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4178", "date_download": "2018-11-14T02:35:19Z", "digest": "sha1:5EP7ODPWDW4IPZY5D3FY6E7PSAXMMS5J", "length": 9687, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "सरकारचा आर्थिक व्यभिचार, गरिबांच्या नावे लावले कुंकू; उद्योगपतींशी थाटला संसार", "raw_content": "\nसरकारचा आर्थिक व्यभिचार, गरिबांच्या नावे लावले कुंकू; उद्योगपतींशी थाटला संसार\nगरिबांच्या कल्याण योजनांचा पैसा कपात करून राजकोषिय तोटा नियंत्रणात आणण्याचा प्रकार लोकशाहीविरोधी आहे.\nसहकारनगर : गरिबांच्या कल्याण योजनांचा पैसा कपात करून राजकोषिय तोटा नियंत्रणात आणण्याचा प्रकार लोकशाहीविरोधी आहे. जीडीपीच्या नावे करोडो रुपये बड्या उद्योगपतींच्या हस्तांतरित करणे. अनु.जाती, आदिवासी, शेतकरी घटकांसाठी घातक आहे.\nदेशाचे सरकार गरीब वंचितासाठी की भांडवलंदारासाठी गरिबांच्या नावाचे कुंकू लावून उद्योपतीशी संसार करणारे सरकार लोकशाहीवादी कसे गरिबांच्या नावाचे कुंकू लावून उद्योपतीशी संसार करणारे सरकार लोकशाहीवादी कसे असा सवाल साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केला.\nअनु.जाती स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या विद्यमाने अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचे ३४१ वे पुष्प गुंफण्यात आला. ‘भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा कोणती व अच्छे दिन कोणाचे व अच्छे दिन कोणाचे’ या विषयावर सबनीस बोलत होते. बँकिंग तज्ज्ञ विश्‍वास उटगी, कॉँग्रेसचे नेते ऍड. अभय छाजेड, अनु.जाती स्वयंसेवक संघाचे संघप्रमुख सोपानराव चव्हाण उपस्थित होते.\nसबनीस म्हणाले, ‘सरकारकडे शेतकर्‍यांच्या विकासासाठी पैसे नाहीत पण बड्या भांडवलंदारासाठी आहेत. अर्थव्यस्थेस चुना लावून मल्या-मोदी परदेशात पळाले आणि शेतीच्या कर्जात शेतकरी फासावर लटकले. गॅस, वीज, गरिबांची पेन्शन अशा काही मोदींच्या योजना गौरवास्पद आहेत. पण गरिबांची-वंचितांची दरिद्री अवस्था वाढली कारण अंबानीची श्रीमंती वाढली. याला सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत आहे.\nसंपत्तीचा मोठा वाटा उद्योगपतींनी लुबाडला-\nविश्‍वास उटगी यांनी म्हणाले, भांडवलशाहीच्या चौकटीत राहूनही सार्वजनिक क्षेत्राच्या विकासामुळे देशाचे पायाभूत उभे राहू शकते. त्याचबरोबर खासगी क्षेत्राचाही विकास व्हायला मदत झाली. गेल्या २५ वर्षांतील जागतिकीकरणाच्या धोरणामुळे कामगार, कष्टकरी शेतकरी वर्गाने निर्माण केलेल्या संपत्तीचा प्रचंड मोठा वाटा उद्योगपतींनी लुबाडला.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.assalkolhapuri.com/2011/05/blog-post_26.html", "date_download": "2018-11-14T03:47:28Z", "digest": "sha1:CEI7GFL2NMUX7ZKHAPBXKG5JC4272FO4", "length": 5855, "nlines": 77, "source_domain": "www.assalkolhapuri.com", "title": "अस्सल-कोल्हापूरी: आयला हे फेसबुक म्हणजे लईच काय तरी भारी दिसतंय बाबा....", "raw_content": "\nआयला हे फेसबुक म्हणजे लईच काय तरी भारी दिसतंय बाबा....\nफेसबुक वर असा का स्टेटस अपडेट केलायस\nमला आता सोनाली ने मेसेज केला तेव्हां कळलं.\n आता थोडं बर वाटतय\nअरे मग तसं स्टेटस अपडेट कर बाकीच्यांना कसं कळेल\nमला वाटलं तुला आणि काय झालं\nठीक आहे...... फोन कट.\nमाझा मुळचा मुंबईचा आणि आत्ता कामासाठी पुण्यात आलेला रूम पार्टनर, रात्री उशिरा घरी आला. आल आल ते एकदम सिरीअस; कुणाला तरी फोन लावला आणि मग वरचा संवाद.\nआयला हे फेसबुक म्हणजे लईच काय तरी भारी दिसतंय बाबा....\nआत्ता पर्यंत लई लोकांच्याकडन आईक्ल्याल पण हे एवढं भारी असेल असं वाटलं नव्हत.\nआता कुणाची तरी पाठ दुखायला लागलीलय हि बातमीसुध्धा फेसबुकमधी झळकत आसेल; आणि त्यामुळ लोकं तुम्हाला काळजीन फोन करत असतील तर आणि काय पाहिजे हि म्हणजे एकदम राष्ट्रपतीच्या वरताण अगदी व्ही आय पी ट्रीटमेंट झालं कि राव .....आं....\nचला. आत्ताच्या आत्ता मी पण फेसबुक वर माझ पण ‘फेस बुक’ करून टाकतोच कसं.\nनव्हे हे बघा टाकलच. सर्च तर करून बघा........\n‘सकाळ’ भारी का ‘पुढारी’\nमागच्याच आठवड्यात दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली कोल्हापुरात खपात ' सकाळ ' नंबर वन लगेच दुसरयाच दिवाशी ‘ दै. पुढारी ’ ने प...\nहेंच असं आसतय बघा.\nआज कालच्या पोरींचा काय नेम नाही. ह्या कुठ कधी कशा वागतील हेचा भरवसा हेंच्या आई-बापालाच काय पण प्रत्यक्षात ब्रह्मदेवाच्या बाला सुध्धा देता ...\nगेल्या ५-६ महिन्यात मुन्नी आणि शीला या दोन नावांचा भलताच बोलबाला झाला. मुन्नीची बदनामी आणि शिलाची जवानी दोन्ही अगदी टॉपवर होत्या. त्यामुळ बा...\nपोलीस खात्याच्या आयचा घो.\n(सविस्तर बातमी वाचण्यासाठी शेजारील चित्रावर क्लिक करा) आता काय बोलणार जरा तर काय जनाची नाही तर मनाची जरा तर काय जनाची नाही तर मनाची लोक बोलतात ते काय उगीच नाही. हेंच...\nबघा काय Adjust हुतंय का \nआमच 'दादया' म्हणजे रांगडा गडी. वारणेकाठच्या गावातला. घरची बक्कळ शेती, टेन्शन म्हणून कसलं ते नाही. त्यामुळं ...\nप्रेम, त्याग आणि संघर्षाला सलाम\nहे आंदोलन-बिंदोलन राहू दे बाजूला आधी लग्न करा\n‘सकाळ’ भारी का ‘पुढारी’\nआयला हे फेसबुक म्हणजे लईच काय तरी भारी दिसतंय बाबा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/uddha-thackery-critisized-bjp-on-palghar-resultsnew-291391.html", "date_download": "2018-11-14T02:48:09Z", "digest": "sha1:UUQHDSOJN6XXFCCM7UNBN43IYQ4BTGAF", "length": 14049, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपवर कडाडून टीका, मात्र सध्या सरकारमध्येच राहणार", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nभाजपवर कडाडून टीका, मात्र सध्या सरकारमध्येच राहणार\nसरकारमधून बाहेर पडणार का या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी बगल दिली. तुमच्या प्रश्नांना उत्तर दयायला मी आलो नाही. लोकशाही धोक्यात आहे तो प्रश्न गंभीर आहे आणि ते गांभीर्य तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा असा सल्लाही त्यांनी पत्रकारांना दिला.\nमुंबई,ता.31 मे: पालघरमधल्या पराभवनानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मात्र सरकारमधून बाहेर पडणार का या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी बगल दिली. तुमच्या प्रश्नांना उत्तर दयायला मी आलो नाही. लोकशाही धोक्यात आहे तो प्रश्न गंभीर आहे आणि ते गांभीर्य तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा असा सल्लाही त्यांनी पत्रकारांना दिला. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली.\nपालघर मधला पराभव हा शिवसेनेचा खरा पराभव नसून लोकांच्या मनात शिवसेना आहे. सर्व विरोधीपक्षांच्या मतांची बेरीज केली तर ती भाजपपेक्षा जास्त होते. निवडणूक आयोगाचं काम हे अतिशय पक्षपाती असून पालघरच्या निवडणूक अधिकाऱ्याला तातडीनं निलंबित करा अशी मागणीही त्यांनी केली.\nया पुढे सर्व निवडणूका स्वबळावरच लढणार असल्याची घोषणा शिवसेनेने या आधीच केली आहे. तिच भूमिका कायम राहिल असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. साम दाम दंड भेद भूमिकेचा पालघरमध्ये विजय झाला असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून शिवसेना सातत्यानं सरकारमधून बाहेर पडण्याच्या धमक्या देत आहे.\nआम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो असतं म्हणत शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं पालघरच्या पराभवानंतर हे राजीनामे खिशातून बाहेर निघणार का अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारला धोका नाही हे स्पष्ट झालं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: devendra phadanvisshivsenaUddhav Thackeryउध्दव ठाकरेदेवेंद्र फडणवीस palgharपालघरभाजपशिवसेना\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/water-resource-contract-no-more-266551.html", "date_download": "2018-11-14T03:05:18Z", "digest": "sha1:2BTWK6BYT2NGIEBVD5UDGE5STPSYFVJI", "length": 11510, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्याच्या समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदा रद्द", "raw_content": "\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपुण्याच्या समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदा रद्द\n1750 कोटींच्या या निविदा 3 कंत्राटदारांमध्ये संगनमताने विभागून दिल्याचा आरोप करण्यात आला होता.\nपुणे, 3 ऑगस्ट: पुण्यातील समान पाणीपुरवठ्याच्या निविदा मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर रद्द करण्यात आल्या आहेत. 1750 कोटींच्या या निविदा 3 कंत्राटदारांमध्ये संगनमताने विभागून दिल्याचा आरोप करण्यात आला होता.\nपुण्याच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा आरोप केला होता. या संदर्भात खासदार संजय काकडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याच्या निविदा रद्द केल्या . काँग्रेसने महापालिकेच्या आवारात फटाके फोडले असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही पेढे वाटून जल्लोष केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/tral/", "date_download": "2018-11-14T03:09:56Z", "digest": "sha1:3ON5WIABMQ7ZIUGG3LZLXQEDMHLDQMD3", "length": 9132, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tral- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला, 10 जवान जखमी तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nअनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. तर एक पोलीस शहीद झाला.\n'हिजबुल मुजाहिदीन'च्या कमांडरचा खात्मा, भारतीय लष्काराची मोठी कारवाई\n10 हजारात Flipkart सुरू करणाऱ्या या दोन मित्रांनी दिली कंपनीला सोडचिठ्ठी\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4179", "date_download": "2018-11-14T02:51:26Z", "digest": "sha1:PLGYVUAEJFTDWQW6IC4DUUVRMXGSH7VM", "length": 8990, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "बाबासाहेबांचे सर्व साहित्य एका छताखाली हवे-ऍड. भीमराव आंबेडकर", "raw_content": "\nबाबासाहेबांचे सर्व साहित्य एका छताखाली हवे-ऍड. भीमराव आंबेडकर\nधार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून लाखो विद्यार्थी भारतात येतात.\nसातारा : धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून लाखो विद्यार्थी भारतात येतात. या विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांचे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍड. भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केली.\nविश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी जिल्हा परिषद सातारा संचलित प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे प्रवेश घेऊन त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ऍड. आंबेडकर बोलत होते.\nऍड. आंबेडकर म्हणाले, ‘विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेथे-जेथे गेले तेथे मी जात आहे. डॉ. बाबासाहेब यांनी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. या शाळेत येऊन मी भावूक झालो.’\nनिवृत्त न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांनी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण जावळे, समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहायक प्रमोद फडणीस, प्रवीण धस्के, शिक्षण विस्तार अधिकारी देशमाने, प्रकाश कांबळे, राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/gavakadchya-batmaya-2/article-243771.html", "date_download": "2018-11-14T02:28:15Z", "digest": "sha1:VG4D3LWTDPVEWTF2THR2D63YUJP4I5ZT", "length": 12909, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गावाकडच्या बातम्या ( 5 जानेवारी 17 )", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nगावाकडच्या बातम्या ( 5 जानेवारी 17 )\nगावाकडच्या बातम्या ( 5 जानेवारी 17 )\nगावाकडच्या बातम्या (24 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (22 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (20 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (17 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (10 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (09 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (07 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (6 मार्च)\nगावाकडच्या बातम्या March 3, 2017\nगावाकडच्या बातम्या (03 मार्च)\nगावाकडच्या बातम्या March 1, 2017\nगावाकडच्या बातम्या (02 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (28 फेब्रुवारी)\nगावाकडच्या बातम्या February 27, 2017\nगावाकडच्या बातम्या (27 फेब्रुवारी)\nगावाकडच्या बातम्या (24 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या (20 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या January 19, 2017\nगावाकडच्या बातम्या (18 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या (06 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या December 28, 2016\nगावाकडच्या बातम्या (28 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या December 27, 2016\nगावाकडच्या बातम्या (26 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (20 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (14 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (13 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (09 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (08 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (07 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (05 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (03 डिसेंबर)\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/mahanirmiti-company-exam-issue-aurangabad/", "date_download": "2018-11-14T02:28:54Z", "digest": "sha1:WLS7Y2744CDMDWAOXK324MWGSFLOAW3U", "length": 7122, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महानिर्मिती कंपनीची परीक्षाच वादात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › महानिर्मिती कंपनीची परीक्षाच वादात\nमहानिर्मिती कंपनीची परीक्षाच वादात\n12 नोव्हेंबर 2017 रोजी महानिर्मिती कंपनीचा लिपिक पदाचा पेपर होता. दरम्यान, 11 नोव्हेंबरलाही या कंपनीचा एक पेपर होता. त्यात दिनेश पवारच्या जागी आरोपी रिजवान शेख हा डमी परीक्षार्थी म्हणून बसला होता. दुसर्‍या दिवशी तो स्वतः परीक्षा देण्यासाठी अहमदनगरला गेला. त्याने दोन वेळा पेपर फोडला, अशी कबुली मुख्य आरोपी अर्जुन घुसिंगे याने दिली. त्यामुळे ही परीक्षाच वादात सापडली असून याची अधिक चौकशी मुकुंदवाडी पोलिस करणार आहेत. त्यासाठी एक पथक अहमदनगर येथे जाणार आहे.\n12 नोव्हेंबर रोजी महानिर्मिती कंपनीची लिपिक पदाची ऑनलाइन परीक्षा झाली. या परीक्षेत अहमदनगर येथील सेंटरवरून आरोपी रिजवान शेख याने हायटेक कॉपीचा वापर करून पेपर फोडला. त्याला घुसिंगे आणि टोळी बाहेरून उत्तरे देत होती. हे रॅकेट मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, उपनिरीक्षक हारुण शेख, हवालदार अस्लम शेख यांनी उघडकीस आणले. यातील काही आरोपींना पहिल्याच दिवशी अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी अर्जुन घुसिंगे याने मुकुंदवाडी पोलिसांना चांगलाच घाम फोडला. तब्बल दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता, परंतु पोलिसांनी त्याची शोधमोहीम काही थांबविली नाही. दरम्यान, 7 जानेवारी रोजी तो मूळगावी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस वेशांतर करून गावात थांबले. त्यांनी घुसिंगेच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून हायटेक डिव्हाइस, मोबाइल जप्त करण्यात आला आहे.\nदिनेश पवारचे कागदपत्र सापडले\nमहानिर्मिती कंपनीच्या लिपिक पदाच्या ऑनलाइन पेपर फुटी प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी मास्टरमाइंड अर्जुन कारभारी घुसिंगे (23, रा. बेलाचीवाडी) याला अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून घुसिंगे याने आता तोंड उघडले आहे. तसेच, त्याच्याकडून दिनेश पवार या परीक्षार्थीचे मूळ कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nदहा आरोपी, साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल\nहायटेक कॉपी प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपी आणि 15 लाख 60 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व हायटेक डिव्हाइस जप्त केले असून हे कोठून खरेदी केले, आणखी किती परीक्षांमध्ये याचा वापर केला, आणखी किती परीक्षांमध्ये याचा वापर केला, किती उमेदवारांना आतापर्यंत नोकरी मिळवून दिली, किती उमेदवारांना आतापर्यंत नोकरी मिळवून दिली याबाबतची माहिती चौकशीत समोर येणार आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Latur-Death-is-cheap-and-travel-is-expensive/", "date_download": "2018-11-14T02:36:58Z", "digest": "sha1:DPEO3XN6ZSCAXXV2OW3YHS3YDLZNGLAU", "length": 6427, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लातूर : मरण स्वस्त अन् प्रवास महाग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › लातूर : मरण स्वस्त अन् प्रवास महाग\nलातूर : मरण स्वस्त अन् प्रवास महाग\nदोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. नोकरीही लागली होती. मोठ्या उत्साहात पहिला पगार घेऊन त्याने गावचा रस्ता धरला होता. त्याचा परिवारही तेवढ्याच उत्कटतेने त्याची वाट पाहात होता; परंतु 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघाताने त्याच्या हाडामांसाचा चिखल केला. काळीज हेलावणारी दापेगावच्या तुकारामची ही हकीकत खराब रस्त्यामुळे आता लातूर जिह्यासाठी नित्याची होऊ पाहत आहे.\nरस्ते ही विकासाची रक्‍तवाहिनी असते. ती निरोगी राहिली तर प्रवास सुखाचा होतो अन् प्रवाशी सुखरूप राहतो. तथापि, लातूर जिल्ह्यात मात्र ही वाहिनी पुरती खराब झाली आहे. जिल्ह्यात 992 किलोमीटर राज्यमार्ग असून त्यातील 694 किलोमीटरवर खड्डे स्वार झाले आहेत. 1378 किलोमीटर प्रमुख जिल्हामार्गापैकी 821 किलोमीटर रस्ता खड्ड्याने जायबंदी केला आहे. 46 अपघातप्रवण क्षेत्र आहेत.\nअवैध दुभाजकाला तर सीमाच नाही. 2014-2016 या कालवधीत या रस्त्यावर अपघाताने हजारी ओलांडली. 1906 अपघात झाले. त्यात 1263 नागरिक जखमी झाले तर 698 जणांचा मूत्यू झाला. यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक अपघात खड्ड्यांमुळे झाले. लातूर-निलंगा मार्गावर 14 दिवसांतील तीन अपघातांनी 13 जणांचा बळी घेतला. हे सारे घडत असताना त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून करावयाची उपाययोजना मात्र फाईलीतच राहिली आहे.\nसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी लातूरच्या रस्ता दुरुस्तीवर समाधानाचे ट्विट करून एक प्रकारे लातूरकरांची चेष्टाच केली आहे. संकटातून शहाणपण जागले तर संकटाचा सामना सदोदित करावा लागत नाही; परंतु संकटाला सहज घेतले तर ते पुन्हा कुण्या निष्पापाचा गळा घोटते. याची कैकदा प्रचिती येऊनही व्यवस्थेत शहाणपण जागले नाही.\nलातूर : मरण स्वस्त अन् प्रवास महाग\nमुलाने लावली पित्याच्या घराला आग\nप्रमोद महाजनांच्या कुटुंबात जमिनीचा वाद पेटला\nखासदार सातव यांच्या अटकेचे हिंगोलीत तीव्र पडसाद\nभारतीय सैन्यातील सुभेदार मुरलीधर शिंदेंवर अंत्यसंस्कार\nजवानांच्या वाहनाला दिंद्रुडजवळ अपघात, ९ जवान जखमी\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/maratha-reservation-protest-youth-suicide-in-parbhani/", "date_download": "2018-11-14T02:47:51Z", "digest": "sha1:D52Z2Y6DFAZMR5W5RPPWF4CSEJ4CFAOR", "length": 3478, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षण : पेटवून घेऊन तरुणाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मराठा आरक्षण : पेटवून घेऊन तरुणाची आत्महत्या\nमराठा आरक्षण : पेटवून घेऊन तरुणाची आत्महत्या\nपरभणी : पुढारी ऑनलाईन\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी येथे घडली आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनंत लेवडे असे नाव असलेल्या तरुणाने मृत्यूपूर्वी त्याने फेसबूकवर आरक्षणाबद्दलची पोस्टही टाकली होती.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, सेलू तालुक्यातील अनंत सुंदरराव लेवडे या तरुणाने फेसबुकवर आरक्षण मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारी पोस्ट टाकली होती. तसेच त्यात स्वत:चे बलिदान देत असून मला आनंद होत असल्याचे म्हटले होते. पोस्ट टाकल्यानंतर काहीच वेळात त्याने स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Traffic-collision-local-transport-discharged-in-mumbai/", "date_download": "2018-11-14T02:30:50Z", "digest": "sha1:DF3GTZLOXIFYP2WIHXEAUYWNTPD6LDHZ", "length": 3727, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालगाडीच्या इंजिनात बिघाड, लोकल वाहतूक खोळंबली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मालगाडीच्या इंजिनात बिघाड, लोकल वाहतूक खोळंबली\nमालगाडीच्या इंजिनात बिघाड, लोकल वाहतूक खोळंबली\nठाणे : पुढारी ऑनलाईन\nमध्य रेल्वे मार्गावरील खर्डी-तानसेत दरम्‍यान इंजिनात बिघाड झाल्याने मालगाडी बंद पडली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी लोकल वाहतूक खोळंबली. कसारा स्थानकात फिरोजपूर मुंबई-पंजाब एकस्प्रेस व १२:२३ ची कसारा सीएसएमटी लोकल थांबली असून, कसारा स्थानकातून जोड इंजिन मालगाडीकरिता पाठविण्यात आले आहे.\nमालगाडीच्या इंजिनात बिघाड, लोकल वाहतूक खोळंबली\nजिग्नेश, उमर खलिद यांच्या विरोधात सर्च वॉरंट\nतिहेरी खून प्रकरण : बिहारमधून फरार झालेला आरोपी अटकेत\nदंगलीत तेल नको पाणी ओता; शिवसेनेचा आंबेडकरांना सल्ला\nviral : कोणाचं काय तर कोणाचं काय\nजिग्नेश मेवानीच्या सभेला परवानगी नाकारली, विलेपार्ल्यात जमावबंद(व्हिडिओ)\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/drunk-man-allegedly-pees-on-sit-of-air-india-flight/", "date_download": "2018-11-14T02:59:19Z", "digest": "sha1:Y44O3L7POJNTMDJ4JLB5A3CIXATSDFQL", "length": 18593, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "विमानात सीटवर लघुशंका, अज्ञात ‘मुत्तू’स्वामीचा शोध सुरू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nविमानात सीटवर लघुशंका, अज्ञात ‘मुत्तू’स्वामीचा शोध सुरू\nन्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिलेच्या सीटवर एका मद्यधुंद प्रवाशाने लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या मुलीने ट्विटरवरून परराष्ट्र मंत्री व हवाई उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार नोंदविली असून हवाई उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालण्याचे आदेश एअर इंडियाला दिले आहेत.\nपीडित महिलेची मुलगी इंद्राणी घोष हीने ट्विट करत तिच्या आईसोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. ‘माझी आई एअर इंडियाच्या एआय१०२ न्यूयॉर्क नवी दिल्ली विमानाने प्रवास करत होती त्यावेळी एका मद्यधुंद प्रवाशाने त्याची पँट काढून माझ्या आईच्या सीटवर लघुशंका केली. माझी आई एकटीच प्रवास करत होती. या घटनेचा तिला प्रचंड धक्का बसला आहे.’ असे ट्विट इंद्राणी यांनी केले आहे. तसेच त्यांनी आणखी एक ट्वीट करत एअर इंडियाच्या भोंगळ कारभारावर देखील संताप व्यक्त केला आहे. ‘मी जेव्हा तक्रार करण्यासाठी एअर इंडियाच्या कॉल सेंटरवर फोन केला तेव्हा समोरील व्यक्तीने मला माझी तक्रार वेबसाईटवरील फिडबॅकमध्ये लिहायला सांगितली.’ असे दुसरे ट्वीट त्यांनी केले आहे.\nइंद्राणी घोष यांनी हे दोन ट्वीट केल्यानंतर हवाई उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांनी त्यावर उत्तर देत या प्रकरणात तत्काळ लक्ष घालण्याचे आदेश एअर इंडियाला दिले आहेत. तसेच हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे देखील म्हटले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुख्यमंत्र्यांचा आयुक्त मुंढे यांच्यावरच ‘विश्वास’\nपुढीलआशिया कपसाठी कोहलीला विश्रांती, रोहित शर्मा करणार नेतृत्व\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/most-awaited-10-smartphones/", "date_download": "2018-11-14T03:15:14Z", "digest": "sha1:EDX74RFTBJ2SUQUPZLBEJQYHMFJZ5NX2", "length": 19494, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "बहुप्रतिक्षित १० स्मार्टफोन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसिंधुदुर्ग-रत्नागिरीतील मासळीवरील बंदी उठवा, राज्य सरकारचे गोव्याला पत्र\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी…\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nवळणदार कडांचा डिस्प्ले, होम बटन नाही, ऑपरेटींग सिस्टीम आयओएस-११,४ जीबी रॅम, फिंगरप्रिंट सेन्सर, १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा.\n४के एचडी डिस्प्ले, ६ जीबी रॅम, ६४ आणि १२८ जीबी मेमरी(इंटर्नल),१२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा,८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, युएसबी सी टाईप चार्जर\nएचडी डिस्प्ले,स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसर, ८जीबी रॅम, ६४ आणि १२८ जीबी मेमरी(इंटर्नल) , अँड्रॉईड नगेट व्हर्जन, २१ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, युएसबी सी टाईप चार्जर\nहायडेफिनेशन आणि दोन्ही बाजूने वळण असलेल्या कडांचा डिस्प्ले, ८ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी(इंटर्नल), अँड्रॉईडचं मार्शमेलो व्हर्जन,१२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, पाण्यात पडला तरीही काही समस्या उदभवत नाही. मोबाईलवर धूळीपासून सुरक्षित राहतो. बॅटरी जलदगतीने चार्ज होते फोटो सौजन्य-dlbgadget.com\n४ जीबी रॅम, फिंगरप्रिंट सेन्सर, आयस्कॅनर, ३२जीबी मेमरी(इंटर्नल) पाण्यात पडला तरीही काही समस्या उदभवत नाही. मोबाईलवर धूळीपासून सुरक्षित राहतो. बॅटरी जलदगतीने चार्ज होते\n५.५ इंचाचा २ के डिस्प्ले, ऑक्टाकोअरस्नॅपड्रॅगन ८३० चिपसेट, १२ मेगापिक्सेलरिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ४ आणि ६ जीबी रॅमची क्षमता, बूम साऊंड स्टिरीओ स्पीकर्स, मोबाईलवर पाणी पडलं तरीही सुरक्षित राहतो, फिंगरप्रिंट सेन्सर\n४ आणि ६ जीबी रॅमच्या क्षमतेमध्ये उपलब्ध,२५६ जीबी पर्यंत मेमरी वाढवण्याची क्षमता, क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, अँड्रॉईडचं 'एन नटेला' व्हर्जन, १६ मेगापिक्सेलटा रिअर कॅमेरा, एलईडी फ्लॅशसकट ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर\nएचडी २के डिस्प्ले, ६ आणि ८ जीबी रॅमचा पर्याय, ४जी VoLTE नेटवर्कवर चालतो,तगडी बॅटरी क्षमता, १६ मेगा पिक्सेल रिअर कॅमेरा आणि १३ मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा\n५ इंचाचा २के डिस्प्ले, क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर,६ जीबी रॅम, २१ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ८ एमपी फ्रंट कॅमेरा, ६४ जीबी मेमरी(इंटरर्नल) फिंगरप्रिंट सेन्सर, फास्ट चार्जिंगची सुविधा\nविंडोज-१० ऑपरेटींग सिस्टीम, ४ जीबी रॅम, ६४ आणि १२८ जीबी स्टोरेज, २१ मेगापिक्सेल कॅमेरा\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुलायम आणि शिवपाल यांची पक्षातच कोंडी\nपुढील‘यूपी’त सत्ता मिळवण्यासाठी भाजपचा ‘राम नाम जप’, सत्ता आल्यास मंदिराचे वचन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nफोटो : लाईट, कॅमेरा, अॅक्शन आणि प्रेम\nफोटो गॅलरी: जूचंद्रगावात अनोखं रांगोळी प्रदर्शन\nफोटो गॅलरी: बॉलिवूड सेलिब्रिटींची दिवाळी\nसिंधुदुर्ग-रत्नागिरीतील मासळीवरील बंदी उठवा, राज्य सरकारचे गोव्याला पत्र\nझणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, वरळी सी फेसवर शुक्रवारपासून ‘कोळी...\nआम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, ‘दसॉल्ट’चे राहुल गांधींना उत्तर\nशबरीमाला प्रवेश पुनर्विचार याचिकांवर होणार खुली सुनावणी\n2002ची गुजरात दंगल, मोदींना क्लीन चिट देण्याविरोधातील याचिका कोर्टाने स्वीकारली\nपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी मिळणार\nप्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडेंचे साधे नावही घेतले नाही\nमेट्रो रेल्वेसाठी मुंबई विमानतळाकडून एमएमआरडीएला हवेत एक हजार कोटी\nनेरूळ ते खारकोपर मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nदेशात जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू, शरद पवारांची टीका\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-11-14T02:30:24Z", "digest": "sha1:ICJJDRTJMXUXDNNRPIMSI2O2YPGETTSD", "length": 15966, "nlines": 380, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेन्मार्क - विकिपीडिया", "raw_content": "\n(देवाची मदत, जनतेचे प्रेम, डेन्मार्कचे सामर्थ्य)\nराष्ट्रगीत: डेर एर एट इंडिट लँड(तेथे एक रम्य प्रदेश आहे) (राष्ट्रगीत)\nकॉँग क्रिस्तियन(राजा ख्रिश्चन) (शाही गीत)\nडेन्मार्कचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) कोपनहेगन\n- राष्ट्रप्रमुख मार्गरेथ दुसरी (राणी)\n- पंतप्रधान अँडर्स फो रासमुसेन\nयुरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी १९७३\n- एकूण ४३,०९४ किमी२ (१३४वा क्रमांक)\n- पाणी (%) १.६\n- जुलै २०१० ५५,४३,८०९ (१०८वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १८७.९ अब्ज अमेरिकन डॉलर (४५वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३४,७०० अमेरिकन डॉलर (६वा क्रमांक)\nमानवी विकास निर्देशांक (२००९) ▼ ०.९५५[१] (very high) (१६ वा)\nराष्ट्रीय चलन डॅनिश क्रोन (DKK)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४५\nडेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्क ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nडेन्मार्क हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nडेन्मार्कच्या राजतंत्रामध्ये (डॅनिश: Kongeriget Danmark) तीन स्वायत्त देशांचा समावेश होतो.\nदेश लोकसंख्या क्षेत्रफळ (किमी२) घनता\nफेरो द्वीपसमूह 49,006 1,399 34\nडेन्मार्कचे राजतंत्र 5,626,011 2,220,093 2.5\nडेन्मार्कचा मुख्य भूप्रदेश जुटलँड नावाचा द्वीपकल्प आहे. याशिवाय स्यीलंड, फुनेन, व्हेन्ड्सिसेल, लोलँड, फाल्स्टर आणि बॉर्नहोम सह शेकडो छोटी बेटे डेन्मार्कचा भाग आहेत. फेरो द्वीपसमूह व ग्रीनलँड डेन्मार्कच्या आधिपत्याखालील प्रदेश आहेत. तेथे स्थानिक स्वराज्य असून हे दोन्ही भाग युरोपीय संघाचे भाग नाहीत.\nडेन्मार्कच्या मुख्य भूमिच्या दक्षिणेस जर्मनी, ईशान्येस स्वीडन व उत्तरेस नॉर्वे आहेत. डेन्मार्कला उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्रांचा किनारा आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील डेन्मार्क पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयुरोपातील देश व संस्थाने\nअझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रो‌एशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी\nआक्रोतिरी आणि ढेकेलिया २ · फेरो द्वीपसमूह · जिब्राल्टर · गर्न्सी · यान मायेन · जर्सी · आईल ऑफ मान · स्वालबार्ड\nअबखाझिया · कोसोव्हो५ · नागोर्नो-काराबाख२ · दक्षिण ओसेशिया · ट्रान्सनिस्ट्रिया · उत्तर सायप्रस२\nटीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6821-zaira-wasim-written-insta-depression-post", "date_download": "2018-11-14T03:30:49Z", "digest": "sha1:5YYP2VA6OFYJF4L6BGOBOGOGDW42COF5", "length": 6922, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "'दंगल' फेम झायराची इन्स्टावर 'डिप्रेशन' पोस्ट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'दंगल' फेम झायराची इन्स्टावर 'डिप्रेशन' पोस्ट\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nदंगल' फेम झायरा वसिमने इन्स्टाग्रामवर 'डिप्रेशन' पोस्ट केली आहे. यामध्ये आपण गेल्या 4 वर्षापासून नैराश्यग्रस्त जीवन जगत आहोत. तसेच अशा परिस्थितीशी मी लढण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. लढत असताना मला अनेकांनी अनेक प्रकारचे सल्ले दिले. डिप्रेशन फक्त एक आयुष्याचा वाईट टप्पा आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. आपण त्याचा सामना केला पाहिजे. नैराश्य येण्यासाठी तु फारच तरुण आहेस आणि हे दिवस सुध्दा जातील असं सांगत मला सावरण्याचा प्रयत्न केला असं झायराने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. माझ्यावर अशी परिस्थिती येईल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. अनेक नकारात्मक विचारांनी मनात घर केलं आहे. झोप न येणं, जेवन न जाणं, कधी-कधी भरपून खाणं, अंगदुखी, आत्महत्या करण्याचा विचार मनात येणं अशा अनेक गोष्टी या टप्प्यात मी पाहत आहे. मला अजूनही आठवतंय की वयाच्या 12 व्या वर्षी मला नैराश्याचा झटका आला होता. पण या परिस्थितीशी लढण्याचा मी संकल्प केला असल्याचं झायराने पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.\nदंगल गर्लसोबत छेडछाड;सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल\nविश्वसुंदरी करणार सोशल मीडियाच्या विश्वात पदार्पण\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/vidya-chvhan-comment-on-bhide-guruji/", "date_download": "2018-11-14T03:27:37Z", "digest": "sha1:ABXSY2AUOMQLKF3SHM7ARDI7WCJA4ZXF", "length": 7727, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोण आहे हा भिडे ? विद्या चव्हाण यांचा सवाल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोण आहे हा भिडे विद्या चव्हाण यांचा सवाल\nटीम महाराष्ट्र देशा: आताच्या सरकारला जाती जातीत भांडण लावण्यास वेळ आहे पण शेतकऱ्याकडे पाहण्यास वेळ नाही असा टोला आमदार विद्या चव्हाण यांनी भाजप सरकारला लावला आहे. तसच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा जाती जातीत भांडण लावण्याचं काम या देवेंद्र फडणवीस सरकारने केल असल्याच देखील त्या म्हणाले. तर कोण आहे हा भिडे ही पेशवाई कोणासाठी काम करते ही पेशवाई कोणासाठी काम करते असा सवाल विचारण्याची ही वेळ असल्याच त्या म्हणाल्या.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनातील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विनाअट आणि सरसकट शेतकरी कर्जमाफी, दूध आणि शेतीमालासाठी हमीभाव, विषारी औषध फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबियांना मदत, आरक्षण इत्यादी मागण्या या आंदोलनात करण्यात येत आहेत\nविद्या चव्हाण याचं हे झंजावती भाषण पाहिलंत का \nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nटीम महाराष्ट्र देशा : परप्रांतीयांचे लोंढे, त्यामुळे सोयी-सुविधांवर पडणारा ताण, फेरीवाल्यांच्या समस्या यावरुन मनसे…\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B8_%E0%A4%8F%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-11-14T02:24:41Z", "digest": "sha1:HT46Q4DBOOONS4OVJEEGFFZHCEDAHQ5U", "length": 18848, "nlines": 515, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लॉस एंजेल्स - विकिपीडिया", "raw_content": "\nलॉस अँजलीसचे कॅलिफोर्नियामधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १८५०\nक्षेत्रफळ १,२९०.६ चौ. किमी (४९८.३ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २३३ फूट (७१ मी)\n- घनता ३,१६८ /चौ. किमी (८,२१० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ८:००\nलॉस अँजेलस (इंग्लिश: Los Angeles; उच्चार ; रूढ संक्षेपः एल.ए. (LA)) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे शहर (न्यू यॉर्क शहराखालोखाल) आहे.[१] कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस अँजलीस महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १.७८ कोटी लोक वास्तव्य करतात.\nदक्षिण कॅलिफोर्नियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या लॉस अँजलीस महानगराची अर्थव्यवस्था २००८ साली ८३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. ह्या बाबतीत लॉस अँजलीसचा जगात न्यू यॉर्क महानगर व तोक्यो महानगरांखालोखाल तिसरा क्रमांक लागतो.[२][३][४] लॉस अँजलीस जगातील तिसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व पाचव्या क्रमांकाचे बलाढ्य शहर मानले जाते.[५][६] येथील हॉलिवूड ह्या उपनगरामध्ये जगातील सर्वात मोठा सिनेउद्योग कार्यरत आहे ज्यामुळे लॉस अँजलीसला जगाची मनोरंजन राजधानी हा खिताब दिला जातो.\nमलहॉलंड रस्त्यावरून टिपलेले लॉस एंजेल्सचे विस्तृत छायाचित्र. डावीकडून: सांता अ‍ॅना डोंगर, लॉस एंजेल्स शहरकेंद्र, हॉलिवूड, लॉस एंजेल्स बंदर, पालोस व्हर्देस द्वीपकल्प, सांता कातालिना बेट व लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ.\nलॉस एंजलेस महानगर १,२९०.६ किमी२ इतक्या विस्तारात पसरलेले आहे[७]\nलॉस अँजलीसमधील हवामान रुक्ष व उष्ण आहे. येथे वर्षातून सरासरी केवळ ३५ दिवस पाउस पडतो. उन्हाळ्यादरम्यान येथील कमाल तापमान बरेच वेळा ४० से पेक्षा अधिक असते. आजवरचे विक्रमी कमाल तापमान ४५ से. २७ सप्टेंबर २०१० रोजी नोंदविले गेले.[८]\nलॉस अँजलीस (दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ परिसर) साठी हवामान तपशील\nसरासरी कमाल °फॅ (°से)\nसरासरी किमान °फॅ (°से)\nसरासरी पर्जन्य इंच (मिमी)\nसरासरी पावसाळी दिवस (≥ 0.01 inch)\nलॉस अँजलीस शहराने १९३२ व १९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच १९९४ फिफा विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना येथील पसाडिना शहरात खेळवण्यात आला होता. खालील चार व्यावसायिक संघ लॉस अँजलीस महानगरामध्ये स्थित आहेत.\nबास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन स्टेपल्स सेंटर १९४९\nबास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन स्टेपल्स सेंटर १९८४\nआइस हॉकी नॅशनल हॉकी लीग होंडा सेंटर १९९३\nआइस हॉकी नॅशनल हॉकी लीग स्टेपल्स सेंटर १९६७\nबेसबॉल मेजर लीग बेसबॉल डॉजर पार्क १९५८\nलॉस एंजेल्स एंजल्स ऑफ अ‍ॅनाहाइम\nबेसबॉल मेजर लीग बेसबॉल एंजल्स स्टेडियम ऑफ अ‍ॅनाहाइम १९६१\n↑ U.S. Census[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\nविकिव्हॉयेज वरील लॉस एंजेल्स पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिकेमधील ५० सर्वाधिक लोकसंख्येची शहरे\nउन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे\n2016: रियो दि जानेरो\n[१] पहिल्या महायुद्धामुळे रद्द; [२] दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द\nउन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/rahul-we-are-meet-more-regularly-modi-21454", "date_download": "2018-11-14T03:17:37Z", "digest": "sha1:X2U23PUX2MI7LRBRARNJFYTSQRQIMSPR", "length": 13070, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "rahul we are meet more regularly- Modi राहुलजी आपण नेहमी भेटले पाहिजे- नरेंद्र मोदी | eSakal", "raw_content": "\nराहुलजी आपण नेहमी भेटले पाहिजे- नरेंद्र मोदी\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली- शेतकऱयाच्या कर्जमाफीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (शुक्रवार) भेट घेतली. यावेळी राहुलजी आपण नेहमी भेटले पाहिजे, असे मोदी म्हणाले.\nराहुल गांधी व यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत निवेदन दिले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे. शेतकऱयांच्या पिकांना योग्य दर देण्यात यावा. शिवाय, नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा झालेली रक्कम कर्जमाफीसाठी वापरण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली- शेतकऱयाच्या कर्जमाफीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (शुक्रवार) भेट घेतली. यावेळी राहुलजी आपण नेहमी भेटले पाहिजे, असे मोदी म्हणाले.\nराहुल गांधी व यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत निवेदन दिले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे. शेतकऱयांच्या पिकांना योग्य दर देण्यात यावा. शिवाय, नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा झालेली रक्कम कर्जमाफीसाठी वापरण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nपत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाले, 'आम्ही शेतकऱयांचे कर्ज माफ करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. पंतप्रधानांनीही शेतकऱयांची स्थिती गंभीर असल्याचे मान्य केले आहे. परंतु, कर्जमाफीसंदर्भात ते काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त ऐकून घेतले आहे.'\nदरम्यान, नरेंद्र मोदींविरोधात आपल्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट गांधी यांनी नुकताच केला होता. परंतु, आजच्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीपुर्ण वातावरण होते. यावेळी राहुलजी आपण नेहमी भेटले पाहिजे, असे मोदी म्हणाले.\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\n'तेव्हा सावरकर इंग्रजांसमोर हात जोडून माफी मागत होते'\nछत्तीसगड : \"काँग्रेसचे नेते जेव्हा इंग्रजांच्या विरोधात लढत होते आणि 15-20 वर्षे कारागृहात शिक्षा भोगत होते तेव्हा तुम्ही ज्यांचे समर्थन करतात ते वीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/angebracht", "date_download": "2018-11-14T03:12:47Z", "digest": "sha1:LQPVEIJTKSDDVRKKOUUHLML7VVEKFO64", "length": 7152, "nlines": 145, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Angebracht का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nangebracht का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे angebrachtशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n angebracht कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nangebracht के आस-पास के शब्द\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'angebracht' से संबंधित सभी शब्द\nसे angebracht का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Possessives' के बारे में अधिक पढ़ें\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nbathmophobia नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-karhad-mining-mafia-exhumation-politics-101400", "date_download": "2018-11-14T03:56:19Z", "digest": "sha1:X3VOKD4KLX5XWLT2D4A5INPHUYM3WSJF", "length": 18808, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news karhad mining mafia exhumation politics खाण माफीयांचे उत्खनन थांबणार कधी? | eSakal", "raw_content": "\nखाण माफीयांचे उत्खनन थांबणार कधी\nमंगळवार, 6 मार्च 2018\nमहसूल खात्याला खिशात ठेवून वावरणाने खाण माफीयांनी त्या भागातील सामान्य जनतेवर नेहमीच वचक ठेवला आहे. त्यासाठी साम दाम दंड भेदाचाच अवलंब केला. कारवाईला कोण सरसावल्यास त्याच्यावर राजकीय दबाव आणून त्यांना थांबवले.\nकऱ्हाड - तिथे रोज सुरूंग फोडला जायचा... त्याचा आवाज मोठ्याने व्हायचा... मात्र त्याकडे लक्ष देण्यासाठी महसूल खात्याला वेळच नसायचा... अशी स्थिती खाणींबाबत झालेली दिसते. ज्या खाणींना अवघ्या सहा महिन्यांचा उत्खननाचा परवाना होता. त्यांची मुदत संपूनही त्या सुरू होत्या. त्याकडे महसूल खात्याने गांभीर्यांने न पाहिल्याने खाण मालकांनी त्यांचे साम्राज्य पसरल्याची दिसते. खाण माफीयांच्या अर्थपूर्ण व राजयी दबामुळे कारवाई न करण्याचाच शिरस्ता येथे आहे. त्यामुळे सुरूंग स्फोटामागे दडलंय तरी काय, हाच खरा संशोधनाचा विषय आहे. महसूल खात्याला खिशात ठेवून वावरणाने खाण माफीयांनी त्या भागातील सामान्य जनतेवर नेहमीच वचक ठेवला आहे. त्यासाठी साम दाम दंड भेदाचाच अवलंब केला. कारवाईला कोण सरसावल्यास त्याच्यावर राजकीय दबाव आणून त्यांना थांबवले. महसूल विभागाच्या स्थानिकांना त्यांची सगळी माहिती होती. सरकारी यंत्रणा अनेकदा अर्थपूर्ण व्यवहरातून तर कधी राजकीय दबावाने खाण मफीयांच्या दादगिरीला बळी ठरते आहे.\nशहरालगत एतिहासिक आगाशिवगड आहे. त्यावर बौद्धकालीन लेण्या आहेत. सुमारे चौदापेक्षा जास्त किलोमीटरवर विस्तारलेल्या आगाशिवगड जखिणवाडी, नांदलापूर, मलकापूर, चचेगाव, विंग तर इकडे धोंडेवाडीपर्यंत विस्तारलेला आहे. त्याच गडाला लागून असलेल्या त्याच्या पोट डोंगरात नांदालपूर येथे मोठ्या प्रमाणात खामींचे उत्खनन होताना दिसते आहे. त्यावर मध्यंतरी धाडसी कारवाई घेत अकरा खाणी सील केल्या. कारवाई झाली खरी मात्र त्या खाणींना सहा महिन्यांच्या परवाना संपूनही त्यांचे उत्खनन चालू होते, त्याला जबाबदार कोण अशा प्रश्न अऩुत्तरीत राहतो. उत्खनन बंद पाडले, मात्र त्या खाणी चालू होत्या, त्या कालवधीत तेथे होणारे सुरूगांचे स्फोट, त्यामुळे आगाशिव गडाला निर्माण पोचलेल्या धोक्याला कोण जबाबदार आहे, बौद्धकालीन लेण्यांना पोचणारा धोक्याकडे दुर्लक्ष करून त्यांना अवैध परवानगी देण्यामागे कोण आङे, याचा शोध घेण्याची गरज आहे. सील करण्यात आलेल्या खाणी चालू राहण्यामागे बरीचशी कारणे आहेत. त्याचा शोध घेवून त्या कारणांनाच संपवण्याचा कधीही प्रयत्न झाला नाही. त्या सगळ्या मागे महसूलमधील काही अधिकाऱ्यांच्या खाणमाफीयांशी असलेल्या अर्थपूर्ण व्यवहारही कारणीभूत आहेत. खाण माफीयांना राजकीय वरदहस्त मोठा आहे, त्याचाही ते अधिकाऱ्यांना गप बसवण्यासाठी वापर करतात. त्यामुळे खाण माफीयांनी खाणी चालू ठेवण्यासाठी साम दाम दंड भेदाचाच वापर केल्याचे दिसते. कारवाईसाठी आलेल्यावंर खाण माफीयांनी राजकीय दबाव आणायचा. जी यंत्रणा कारवाई करणार नाही. त्यांना अर्थपूर्ण व्यवहारात अडकावयेच अने आपले इपसीत साध्या करम्याचा सपाटा त्यांनी लावला होता. हीच खरी उत्खननाची मुदत संपूनही चालू असलेल्या खाणींची वस्तूस्थिती आहे. मुदत संपूनही किती दिवस उत्खनन चालू ठवले, याची तांत्रिक माहिती घेवून कारवाई होण्याची गरज आहे.\nऐतिहासिक आगाशिव डोंगराच्या पोट डोंगरात उत्खननाची परवानगी दिलीच कशी असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडतो आहे. सुरूंग लावला जातो, त्यामुळे त्याचा होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी पोलिस ठाण्यात आल्या. पोलिसांनी महसूल खात्याला त्या त्या वेळी कळवलेही आहे. मात्र त्यावर कारवाई काहीच झालेले नाही. सुरूंग लावण्याचा परवाना आहे का, असेल तर तो सुरूंग कधी लावण्याची परवानगी मिळाली आहे. तो परवाना किती दिवसांचा आहे, ते कसा याची कधी सखोल चौकशीच केली गेली नाही. किंबहुना ती चौकशी व्हावी, यासाठी शासकीय सेवेतीलच काही लोक नेहमीच पुढे पुढे करत राहिले. त्यांनाही चौकशीच्या फेऱ्यात घेण्याची गरज आहे. सरूग स्फोट व खाणींत होणारे उत्खनन गडाला तर धोकादायक आहेच त्याशिवया तेथील बौध्द कालीन लेण्यांनाही त्याचा मोठा मोठा आहे. बौद्धकालीन लेण्या वाचव्यात यासाठी नेहमीच वेगवेगळ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. तेवढ्यापूरते तेथे बंदी आणण्याची चर्चा होत व पुन्हा खाणींनाच परवानगी दिली जाते. हे बंद होण्याची गरज आहे. खाण माफीयांकडून अर्थपूर्ण व राजकीय दबावाला बळी न पडता आगाशिवाचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेवून त्या भागातील खाणींवर बंदी येण्याची गरज आहे. खुलासेवार चौकशी करून खाणींचे उत्खनन कायमस्वरूपी बंद व्हावे, यासाठी प्रयत्नांची गरज आहे.\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-14T03:04:21Z", "digest": "sha1:AXQTCMESUR5JH75HM6AEWLEMQR6EAA4E", "length": 9089, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा; घोरपडी यंग वन्सचा आयफावर विजय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा; घोरपडी यंग वन्सचा आयफावर विजय\nपुणे – घोरपडी यंग वन्स संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत आयफा स्काय हॉक्‍स संघाचा टायब्रेकरमध्ये पराभव करताना पुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेली ही स्पर्धा ढोबरवाडी येथील मैदानावर सुरू आहे. अन्य सामन्यांत स्निग्मे, रियल पुणे युनायटेड आणि सिटी क्‍लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना विजयी सलामी दिली.\nअखेरपर्यंत रंगतदार ठरलेल्या सामन्यात घोरपडी यंग वन्स संघाने आयफा स्काय हॉक्‍स संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव केला. निर्धारित वेळेअखेर 1-1 अशी बरोबरी होती. निर्धारित वेळेत घोरपडीकडून विशाल अंगिरवालने तर आयफा स्काय हॉक्‍सकडून वासिवडेकरने गोल केले. तर टायब्रेकरमध्ये घोरपडीकडून विशाल अंगिरवाल व ऋतुराज पाटील यांनी लक्ष्य वेध केला. मात्र स्काय हॉक्‍सकडून केवळ जी. हाकिसलाच गोल करता आला.\nआणखी एका लढतीत स्निग्मे संघाने स्ट्रायकर्स एफसीचा 1-0 असा पराभव केला. स्निग्मेच्या सुमित भंडारीने 10व्या मिनिटाला एकमेव विजयी गोल केला. तिसऱ्या सामन्यात सिटी क्‍लबने पिफा संघावर 2-1 अशी मात केली. सिटी क्‍लबकडून निर्मल छेत्रीने 28व्या व 39व्या मिनिटाला गो करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर पिफा संघाकडून अक्षय यादवने 35व्या मिनिटाला एकमेव गोल केला.\nएकतर्फी झालेल्या चौथ्या सामन्यात रियल पुणे युनायटेड संघाने युनिक वानवडी संघाचा 5-1 अशा फरकाने दणदणीत पराभव केला. रियल पुणे युनायटेडकडून स्वप्निलने 4 गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत युनिक वानवडी संघाकडून अक्षयने एकमेव गोल करीत दिलेली झुंज एकाकी ठरली.\nघोरपडी यंग वन्स वि.वि. आयफा स्काय हॉक्‍स संघ (टायब्रेकरमध्ये) 3-2,\nस्निग्मे एफसी वि.वि. स्ट्रायकर्स एफसी 1-0,\nसिटी क्‍लब वि.वि. पिफा संघ 2-1,\nरियल पुणे युनायटेड संघ वि.वि. युनिक वानवडी संघ 5-1.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभवानीनगरात टेलरचे दुकान खाक\nNext articleमानेवस्ती शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\nनायर इगल्स्‌, राठोड रॉयल्स्‌ संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला\nअर्णव पापरकर, राघव अमीन, केयूर म्हेत्रे, उर्वी काटे यांची आगेकूच\n‘महिला विश्‍वचषका’त पेनल्टी धावांचीच जास्त चर्चा\nएकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत विराट, बुमराह अव्वल\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा 17 नोव्हेंबरपासून\nजोकोव्हिचच्या सामन्याला ‘रोनाल्डो’ची हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Matsyodari-Donation-of-three-and-a-half-lakhs/", "date_download": "2018-11-14T02:48:35Z", "digest": "sha1:J2NKVFUSXAB4USQWSE6ABYHI4OAEDBKQ", "length": 4037, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘मत्स्योदरी’च्या चरणी साडेतीन लाखांचे दान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › ‘मत्स्योदरी’च्या चरणी साडेतीन लाखांचे दान\n‘मत्स्योदरी’च्या चरणी साडेतीन लाखांचे दान\nअंबड येथील मत्स्योदरी देवी संस्थानची दानपेटी गुरुवारी सकाळी उघडण्यात आली. भाविकांनी देवीच्या चरणी सुमारे साडेतीन लाखांचे दान दिल्याचे स्पष्ट झाले. यात रोख 3 लाख 45 हजार 600 रुपयांसह सोन्या, चांदीच्या मौल्यवान वस्तूही भाविकांनी दानपेटीत अर्पण केल्या आहेत. दानपेटीतील रक्‍कम व साहित्याची मोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा करण्यात आली.\nयावेळी तहसीलदार दत्तात्रय भारस्कर, नायब तहसीलदार तथा सचिव संदीप ढाकणे, विश्वस्त बालासाहेब देशमुख, वसंतराव बल्लाळ, मंडळ अधिकारी पी. डी. शिंदे, तलाठी श्रीपाद देशपांडे, नितीन काचेवाड, पी. यू. काटकर, योगेश कुरेवाड, संस्थान कर्मचारी, व्यवस्थापक कैलास शिंदे, श्रीनिवास कुळकर्णी, नामदेव राठोड, गोविंद काश्यप तसेच मदतीसाठी अंबादास भवर यांनी सहकार्य केले. मागील दानपेटी 19 फेब्रुवारी रोजी उघडण्यात आली. त्यात रोख रक्कम 2 लाख 28 हजार 905 रुपये प्राप्त झाले होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Jagar-in-Dasra-Chowk-for-Maratha-reservation-in-kolhapur/", "date_download": "2018-11-14T02:34:37Z", "digest": "sha1:PH7WU6PFTKKT4V5YVMMBSKHJGNTVKL2X", "length": 6813, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात जागर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात जागर\nमराठा आरक्षणासाठी दसरा चौकात जागर\nशहर आणि जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून बंदचे आवाहन करत दसरा चौकाकडे येणारे तरुणांचे जथ्थेच्या-जथ्थे, हातात भगवे ध्वज, डोक्यावर टोपी घातलेल्या तरुण मावळ्यांकडून दिल्या जाणार्‍या घोषणा आणि रणहलगी व घुमक्याच्या कडकडाटाबरोबरच शाहिरांच्या डफाची साथ अशा स्फूर्तिदायी वातावरणात ऐतिहासिक दसरा चौकात आज पुन्हा एकदा मराठ्यांचे भगवे वादळ अवतरले. निमित्त होते...ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्ताने दसरा चौकात आयोजित ध्वजवंदन आणि मराठा आरक्षण सभेचे.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा आरक्षण क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने गेली पंधरा दिवस सुरू असणार्‍या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद आणि आरक्षण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात कोल्हापूर जिल्ह्याने उत्स्फूर्त पाठबळ देत कडकडीत बंद केला.\nसकाळी 9 वाजल्यापासूनच गावागावांतून आणि शहरातील पेठापेठांतच आंदोलनाची तयारी सुरू होती. उपनगर व ग्रामीण भागातून मोटारसायकल रॅली काढून तरुणांनी बंदचे आवाहन केले. त्यानंतर या रॅली दसरा चौकाच्या दिशेने रवाना झाल्या. दसरा चौकात चोहोबाजूंनी डोक्यावर ‘एक मराठा-लाख मराठा’ असे लिहिलेली भगवी टोपी, हातात शिवछत्रपतींचे चित्र असणारा भगवा ध्वज आणि मराठा आरक्षणाच्या घोषणा देत अबालवृद्धांसह महिला-तरुण येऊ लागले. बघता बघता दसरा चौकाकडे जाणारे चारही रस्ते मराठा आंदोलकांनी फुलून गेले.\nदसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती भव्य ‘विचारपीठ’ उभारण्यात आले होते. या विचारपीठावरून शिवशाहिरांचे डफ कडाडले. त्या जोडीला अधूनमधून घुमणारा हलगी-घुमक्याचा कडकडाट आणि त्यावर भिरभिरणार्‍या तलवारी, लाठी आणि पट्ट्यांच्या मर्दानी खेळांनी वातावरणात वेगळाच रंग भरला. अधूनमधून ‘एक मराठा, लाख मराठा...’, ‘आरक्षण आमच्या हक्‍काचं, नाही कुणाच्या बापाचं...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मराठा आरक्षण मागणीसाठी होत असलेला विलंब, बहुजन समाजाबाबतच्या सरकारच्या धोरणाबाबत जमलेल्या आंदोलकांकडून उत्स्फूर्त भाषणांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात आल्या. सायंकाळी ध्वज उतरेपर्यंत मराठा आंदोलकांचे भगवे वादळ दसरा चौकात घोंगावत होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://tabi-sake.com/tabisake/asakusa/mr/", "date_download": "2018-11-14T03:17:57Z", "digest": "sha1:XM2FZS2OUC256UVQPSQ37HIYBLWJZLOS", "length": 5840, "nlines": 161, "source_domain": "tabi-sake.com", "title": "Tabi-Sake Asakusa | 旅酒", "raw_content": "\nAsakusa पारंपारिक खरेदी, करमणूक आणि टोकियो प्रतिनिधित्व निवासी जिल्ह्यांत आहे. डाउनटाउन पासून बंद करा, या क्षेत्रात जपानी लोक आणि परदेशी अभ्यागतांना ज्याला जास्त अनुकूलता दाखविली चांगले जुन्या वातावरण आहे. Raimon आणि Asakusa देवस्थान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. Asakusa आनंद करा.\nコメント:एक पूर्ण विशिष्ट प्रकारची शरीरयष्टी असलेला श्रीमंत चव\nAsakusa कधीही आपण मागणे अभ्यागतांना भरले आहे, आणि अनेक इतिहास आणि जपान परंपरा असलेल्या एक आकर्षक गाव आहे. अशा Raimon, Asakusa देवस्थान, Nakamise स्ट्रीट, Asakusaengei सभागृह, Skytree जपान पडले अनेक स्पॉट्स आहेत.\nSenso-जी मंदिर Asakusa मुख्य दौरा Asakusa मंदिर आहे. Asakusa देवस्थान जपान मध्ये सर्वात जुनी मंदिर आहे आणि नेहमी लोक भरले आहे. त्यावरील, तरी एक मंदिर म्हणून, आपण पाच मजली पॅगोडा, आणि बुद्ध एक महान प्रतिमा पाहू शकता.\nNakamise Nakamise जपान मध्ये सर्वात जुनी खरेदी रस्त्यावर एक असल्याचे म्हटले आहे. तुम्ही Raimon माध्यमातून पास एकदा, अनेक पारंपारिक आयटम आणि अन्न आहेत. हे जपान चव वाटत आनंद आकर्षण आहे.\nHanayashiki Hanayashiki लांब पूर्वी पासून डाउनटाउन मध्ये अस्तित्वात आहे एक करमणूक पार्क आहे. Hanayashiki जपान मध्ये त्याच्या सर्वात जुनी रोलर किनारपट्टीवर व्यापार करणारे गलबत प्रसिद्ध आहे. जरी makin आपण अधिक उत्साहित करण्यासाठी अनेक अगोदर नोंदणी केल्यास मिळू आहेत, Furusato परंपरा वाटते.\nटोकियो Okutama पाणी वापर केला एक सुंदर फायद्यासाठी. तुम्ही Asakusa केले आहे आठवणी आनंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/44317", "date_download": "2018-11-14T03:47:52Z", "digest": "sha1:QCPVF4UYTNQCKELC466DNMGZRBQUPWXF", "length": 23763, "nlines": 245, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चुक : भाग ३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चुक : भाग ३\nचुक : भाग ३\nचूक : भाग ३\nकोण असेल ही डेअरिंगबाज बाई इतक्या हुशारीने खुन करते. बहुतेक ही तरुणी असावी. पण तो नेकलेस तरुणी घालणार नाही. तो एखादी पस्तीशी वा चाळीसच्या आसपासच्या वयाची बाई घालेल. शिवाय पैंजणांचाही आवाज येत होता. अरेरे.. खात्रीलायक असं काहीच हाती लागत नाहीये.\nसावळे अचानक काही आठवल्यासारखे करून उठले. ते बाहेर येऊन म्हणाले,\n\" ढेरे चला. बीचवर कुणी आल होतं का ते पाहू. मिसाळ पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला तर ठेवून घे. येतोच थोड्या वेळात. \"\nअसे म्हणून ते निघाले.\n दिवसभरात कुणी इथे आलं होत का \n\" नाही साहेब. तुम्ही गेल्या गेल्या एक जोडपे आले होती. ते त्यातिकडे थोडावेळ बसले. आणि नंतर निघून गेले. \"\n\" यांच्याशिवाय कुणी बाई वा तरुणी आली होती काय \n\" नाही साहेब. कुणीच नाही. \"\n\" नीट आठवून बघ. एखादी स्त्री येऊन त्या दगडांकडे फिरकली का \n\" नाही..न..ह..हा साहेब एक पोरगा इकडे येऊन गेला. त्या दगडांकडे थोडा वेळ फिरला. आणि मग गेला. \"\n\" तो कसा होता दिसायला आणि किती वाजता आला आणि किती वाजता आला \n\" पोरेला होता. तब्येतीने बऱ्यापैकी होता. दुपारी तीनच्या आसपास आला होता. \"\n\" तू त्याचं चेहरा पाहिलास का \n\" होय. साहेब \"\n\" त्याचे वर्णन सांगू शकशील \n\" हो बहुतेक सांगू शकेन. \"\n\" ढेरे याला घेऊन चला आणि त्या पोराचे स्केच बनवा. \"\n\" मिसाळ रिपोर्ट आला काय \n\" हा साहेब, हा घ्या. \", असे म्हणून मिसाळने सावळेंच्या हातात पोस्टमार्टम रिपोर्ट दिला. सावळे तो काढून वाचत आत गेले.\nआपल्या खुर्चीवर बसून त्यांनी तो वाचायला सुरुवात केली.\nआणि एक एक करून धक्कादायक गोष्टी त्यांच्या वाचण्यात आल्या.\n\" संतोषच्या घराकडे घे गाडी. \"\nतपासाला अजून योग्य दिशा मिळत नव्हती. कुणावर संशयही नीटसा घेता येत नव्हता. ते दोन मित्र त्यांच्या मेथडनुसार निर्दोष होते. त्या पाकिटांवर आणि बाटल्यांवर त्या तिघांव्यतिरिक्त कुणाचेही ठसे नव्हते. एका हारावरून खुन्याला शोधणे जरा अवघडच होते. आणि हो, ते स्केच बनवायला सांगितले होते की.\n\" ढेरे, स्केच बनवून झाल का \n\" होय साहेब, हे घ्या.\"\nचित्रातला माणूस गुंडासारखा दिसत होता. दाढी वाढलेली होती आणि मिशी उडवलेली होती. त्यावरून तो मुस्लीम इसम असावा असे वाटत होते. डोळे वटारलेले होते. डाव्या कानात बाली घातलेली होती.\n\" ढेरे, ह्या स्केचच्या कॉपीज सर्व पोलीस स्टेशनना पाठवा आणि लवकरात लवकर शोध याला. चला मिसाळ, संतोषच्या घराकडे.\"\nएका दुमजली इमारतीच्या गच्चीवर दोनजण बोलत होते. त्यांच्यातला एक इसम आडदांड होता तर दुसरा बर्यापैकी सडपातळ.\n\" तेरको, क्या जरुरत था , उसे कायको मारा \nतो आडदांड दुसर्याला झापत होता आणि दुसरा मान खाली घालून शांतपणे उभा होता.\n\" अबे साले बोल तो. जबान चली गयी क्या \n\" गलती हो गयी बॉस.\"\n\" अबे तुने क्या किया ये तुझे अभी तक पता नाही है. एक तो गलती की उपरसे ऐसी जगा की के अपने बचनेके चान्सेस भी बाहीत कम है. \"\n\" बॉस, इतना क्या गलत किया मैने सिर्फ टपकाही तो दिया साले को, ऐसा क्या बडा गुनाह किया सिर्फ टपकाही तो दिया साले को, ऐसा क्या बडा गुनाह किया हफ्तेमे चारपाच को तो हम ऐसेही टपकाते है. \"\n\" अरे तुने सावलेके एरिया मी खून किया है. वो सावले क्या चीज है तुझे पता नही. एक तो वो रिश्वत भी नही लेता और खुनी को पकडे बिना चूप नही बैठता. \"\n\" तो फिर अब क्या करे \n\" तू कूछ मत कर. जो करना है, वो मै करुंगा. सिर्फ मुझे ये बता, तू अपना कुछ हत्यार वगैरा वहा छोडके तो नही आया ना \n\" ठीक है. अब जा तू.\"\nतो इसम जाऊ लागला आणि अचानक मागे वळला.\n\" बॉस, माफी चाहता हु पर...\"\n \", बॉस जोरात ओरडला.\n\" वो....वो... अपना एक हार कल रात गुम हो गया था. \"\n\" हे अल्लाह, ऐसे लोगोंको क्यू भेजता रे मेरे पास. अबतक सावलेने वो हार ले लिया होगा पर अगर अल्ला मेहेरबान होगा तो.. \"\n\" बॉस मै वहा जाके देखता हु. \"\n\" हा देख. हार मिला तो मुझे दे. और नही मिला तो यहा वापीस मत आ. तू भी कही गुम हो जा. वो सावले तुझे जरूर ढूंडेगा. तू छिप जा कही और मेरे बताने तक बाहर मत आ.\"\nसिंगारांचा बंगला फारच प्रशस्त होता. आता ज्वेलर्स म्हणल्यावर श्रीमंत असणारच. मिसाळ नुसता बंगल्याकडे पाहतच राहिला.\n\" मिसाळ, आत जायचंय आपल्याला. \"\n\" होय होय\", म्हणत मिसाळ सावळेंच्या मागून निघाला. दोघेही बंगल्याच्या आत गेले. आत नातेवाईक जमले होते. पोलीस आलेले पाहून ते चमकले. तेवढ्यात मिस्टर आणि मिसेस सिंगार त्यांना दुसऱ्या एका खोलीत घेऊन गेले.\n\" इ.साहेब बसा. \"\nएका सोफ्यावर श्री व सौ सिंगार बसले आणि समोरच्या सोफ्यावर ते दोघे.\n\" सिंगारशेठ, जे झालं ते खूप वाईट झालं. संतोषचा मृतदेह एक-दोन तासात येईलच. पण तत्पूर्वी मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमची परवानगी असेल तर.. \"\n\" जरूर साहेब, त्या खुन्याला पकडून चांगली शिक्षा करा. \"\n\" त्यासाठीच काही आवश्यक माहिती हवी होती. तर सर्वात आधी मला हे सांगा की, संतोष पार्ट्या करतो, हे तुम्हाला माहिती आहे \n \", शेठनी काही माहित नसल्याच दाखवलं खरं पण सावळेनी त्यांच्या चेहऱ्यातला बदल लगेच ओळखला. परंतु न कळल्याच दाखवून ते पुढे बोलत राहिले.\n\" पार्ट्या म्हणजे तो त्याच्या २ मित्रांसोबत प्यायला जायचा. \"\n \" , सौ जोरात ओरडल्या. मग शेठनी त्यांना शांत व्हायला सांगितले.\n\" माफ करा. पण आम्हाला स्पष्टपणे काही गोष्टी कळाव्या लागतात. त्याशिवाय खुन्याचा पत्ता कसा लागणार \n\" अचानक धक्का बसल्याने तिची मानसिक स्थिती जरा खालावली आहे. आपण बाहेर जाऊन बोलूयात \n\" चालेल. काहीच हरकत नाही.\"\nमिसेसना नातेवाईकांकडे सोडून शेठ बाहेर आले.\n\" हा साहेब बोला.\"\n\" तर तुम्हाला हे माहित नाही की तुमचा मुलगा पार्ट्या करतो- \"\n\"साहेब - \", शेठ सावळेंच्या जवळ येत हळूच म्हणाले, \" हळू बोला साहेब. जरा तिकडे चला तुम्हाला सगळ सांगतो. \"\nसावळेंनी मिसाळकडे पाहून भुवया उंचावल्या.\n\" साहेब , कुठे पार्टी करत होता संतोष \nसिंगार यांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. पण सावळेंनी ते बरोबर टिपले.\n\" शेठ, जे खरं आहे ते सांगा. आमच्यापासून काही लपवू नका. अन्यथा तुमच्याच मुलाच्या खुन्याचा शोध लागणार नाही. \"\n\" सांगतो. पण साहेब आधी मला वचन द्या. तुम्ही मला काही करणार नाहीत. \"\n\" जरा स्पष्ट बोललात तर बर होईल.\"\n\" साहेब माझ्या ज्वेलर्स मध्ये जे दागिने असतात ते मी दुबईमधून आयात करतो. पण एक्साईज ड्युटी भरावी लागू नये म्हणून मी ते समुद्रमार्गे गुप्तरीत्या घेतो. \"\n\" ओह आय सी. म्हणजे तुम्ही बेकायदेशीरपणे व्यवसाय करता. म्हणजे मी तुमच्यावर कारवाई करायलाच हवी.\"\n\" पण साहेब, प्लीज. आता घरात अशी परिस्थिती आहे. त्यात पुन्हा...\"\n\" म्हणूनच मी गप बसतोय. \"\n\" धन्यवाद साहेब. \"\n\" आता सोडतोय पण यापुढे हा प्रकार बंद करा. पुन्हा एकदा जरी तुम्ही - \"\n\" यापुढे शक्यच नाहीये साहेब \", त्यांचा आवाज एकदम उतरला.\n\" म्हणजे साहेब, आत्तापर्यंत हा माल जहाजातून उतरवून आणायला मी संतोषला पाठवायचो. माझ्या खास माणसांसोबत जाऊन तो हा माल उतरवून घ्यायचा. हा प्रकार उघडकीस येऊ नये आणि कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून मी दरवेळी नवीन जागी हे काम करतो. \"\n\" अच्छा, म्हणून संतोष दरवेळी नवीन जागी पार्ट्या करायचा. \"\n\" पण साहेब, तो पार्ट्या करायचा हे मला माहित नव्हतं. हे मला आत्ता तुमच्याकडून कळतंय.\"\n\" तो घरी आल्यावर तुम्हाला कधी तो नशेत दिसला नाही का त्याच्या तोंडाला दारूचा वासही कधी आला नाही का त्याच्या तोंडाला दारूचा वासही कधी आला नाही का \n\" साहेब तो हे काम करायला जायचा तेंव्हा याच्या आईला हे आवडलं नसत म्हणून तिच्यापासून आम्ही हे लपवून ठेवलं होतं. म्हणून मी हिला घेऊन झोपायला जायचो आणि मग मीही तिच्यासोबत झोपून जायचो. त्यामुळे आमच बोलणं सकाळीच व्हायचं. \"\nसावळे इक्लेयरचं कव्हर काढू लागले.\n\" धन्यवाद सिंगार शेठ. आपण बरीच माहिती दिलीत. आता फक्त एक काम करा. तुमच्या त्या खास माणसांचे नाव पत्ते मिसाळला द्या. \"\nपत्ते घेऊन मिसाळने गाडी चालू केली. गाडी पोलीस स्टेशनकडे निघाली आणि सावळेंनी हातातली इक्लेयर तोंडात टाकली.\nरहस्यकथा चूक संत्या सावळे खून\nप्रणव, पहिले २ भाग पुन्हा\nप्रणव, पहिले २ भाग पुन्हा वाचावे लागले\nमस्त फ्लो आहे, आता उशीर नको\nहोय आबासाहेब.....एकदाचा मुहुर्त लागला म्हणायचा\nप्रणव, पहिले २ भाग पुन्हा\nप्रणव, पहिले २ भाग पुन्हा वाचावे लागले डोळा मारा\nमस्त फ्लो आहे, आता उशीर नको स्मित......+१\nछान भाग प्रणव...आता पुढचा भाग\nछान भाग प्रणव...आता पुढचा भाग लवकर येउदे..\nमीही पुन्हा वाचले. आता\nमीही पुन्हा वाचले. आता पुढच्या भागाला वेळ लावू नका.\nसर्वांनाच पुन्हा वाचव लागणार\nसर्वांनाच पुन्हा वाचव लागणार आहे कारण भाग २ पोस्ट करून बरेच दिवस झालेत...\nतसदी बद्दल माफी असावी....\nपण यापुढचे भाग लवकर टाकेन....\nलवकर लिहा व जरा मोठे भाग लिहा\nलवकर लिहा व जरा मोठे भाग लिहा की. मस्त लिहिलय.\nआवडल. पुढचा भाग कधी\nआवडल. पुढचा भाग कधी\nपुढील भाग वाट पहात आहोत..\nपुढील भाग वाट पहात आहोत..\nचूक : अंतिम भाग\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_95.html", "date_download": "2018-11-14T02:34:52Z", "digest": "sha1:YENK3YERXIOHISEWU2IQMGKCVLG6EID2", "length": 7678, "nlines": 113, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "खोदकामात सापडला दीड कोटीचा हिरा ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » खोदकामात सापडला दीड कोटीचा हिरा , महाराष्ट्र » खोदकामात सापडला दीड कोटीचा हिरा\nखोदकामात सापडला दीड कोटीचा हिरा\nमध्य प्रदेशमधील पन्ना जिल्हा हिर्‍याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. मोतीलाल प्रजापती या खाण मजुराला 42.9 कॅरेटचा एक मौल्यवान हिरा सापडला आहे. 42.9 कॅरेटचा हा हिरा या जिल्ह्याच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा हिरा आहे. या हिर्‍याची किंमत जवळपास दीड कोटी रुपये आहे.\nपन्ना येथील हिरा कार्यालयातील अधिकारी अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा-कल्याणपूर गावाजवळील एका खाणीत मजुर मोतीलाल आणि त्याच्या चार अन्य सहकार्‍यांना हा हिरा सापडला. हिरा सापडल्यानंतर लगेचच मोतीलाल आणि त्याच्या सहकार्‍यांनी कार्यालयात येऊन हिरा जमा केला, अद्याप या हिर्‍याचे मुल्यांकन करण्यात आलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली. तर हिरा कार्यालयातील अन्य एक अधिकारी संतोष सिंग यांनी हा हिरा मौल्यवान असून त्याची किंमत दीड कोटींपेक्षा जास्त असू शकते, असे सांगितले.\nया हिर्‍याच्या विक्रीतून मिळणारे पैसे आपला सहकारी मित्र रघुवीर प्रजापती याला देण्याचे त्यांनी ठरवले आहे. कधीकाळी रघुवीर यांनी मोतीलाल यांनी 250 रुपये देत मदत केली होती, असे त्यांनी सांगितले.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/ctet-exam-20-languages-124556", "date_download": "2018-11-14T03:16:16Z", "digest": "sha1:KEASLG5FTRMES4VWON26BHBPZOFW5QOQ", "length": 11061, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "CTET Exam In 20 Languages सीटीईटी परीक्षा वीस भाषांतून होणार | eSakal", "raw_content": "\nसीटीईटी परीक्षा वीस भाषांतून होणार\nमंगळवार, 19 जून 2018\nकेंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ही 20 भारतीय भाषांत घेण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीबीएसईला दिले आहेत.\nनवी दिल्ली : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ही 20 भारतीय भाषांत घेण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीबीएसईला दिले आहेत.\nसीबीएसईने परीक्षेच्या पर्यायी यादीतून तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, गुजराती, बंगाली यांसह 17 भाषा वगळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावर टीका झाल्याने जावडेकर यांनी वीस भाषांत प्रवेश परीक्षा होणार असल्याचे सांगितले. या संदर्भात जावडेकर यांनी ट्विट केले आहे.\nप्रवेश परीक्षा ही इंग्लिश, हिंदी, आसामी, बांगला, गारो, गुजराती, कन्नड, खासी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, मिझो, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, तिबेटियन, उर्दू भाषेत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तत्पूर्वी द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनी सीबीएसईच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nलग्न सोहळ्यांसाठी ‘पॅकेज’ला पसंती\nजळगाव - विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. हा सोहळा आता केवळ विधींपुरताच मर्यादित राहिला नसून, लग्नाकडे ‘...\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2013/06/blog-post_20.html", "date_download": "2018-11-14T02:17:20Z", "digest": "sha1:PAXKON4ZOXQ2ZO74FYSNUDWA7UUV6SVC", "length": 43067, "nlines": 190, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: थोडेसे मनातले....", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nकाल आईशी बराच वेळ स्काईप वरती बोलत होते, बोलत होते म्हणजे कुरकुर करत होते, की मी कशी कंटाळले आहे,डिप्रेशन आले आहे वगैरे वगैरे. आईसाठी ते नेहमीचे झाले आहे आता, कारण डिसेंबर मध्ये थंडी सुरु झाली तशी माझी कुरकुर पण सुरु झाली. आई चिडून पटकन म्हणाली, मग कशाला गेलीस एवढ्या लांब तुलाच हौस होती. चटकन डोळ्यात पाणी आले. वाटले खरच का एवढी हौस होती मला इथे यायची तुलाच हौस होती. चटकन डोळ्यात पाणी आले. वाटले खरच का एवढी हौस होती मला इथे यायची विचार केल्यावर जाणवले मुळीच नाही.अमेरिका बघावीशी वाटायची पण आई वडिलांना सोडून दूर वगैरे राहायची मुळीच इच्छा नव्हती. पण लग्नानंतर ६ महिन्यात एवढी चांगली संधी आली होती तर ती सोडावीशी ही वाटली नाही.तरी अमरेंद्र ने १० वेळा विचारले होते नक्की जायचेय ना विचार केल्यावर जाणवले मुळीच नाही.अमेरिका बघावीशी वाटायची पण आई वडिलांना सोडून दूर वगैरे राहायची मुळीच इच्छा नव्हती. पण लग्नानंतर ६ महिन्यात एवढी चांगली संधी आली होती तर ती सोडावीशी ही वाटली नाही.तरी अमरेंद्र ने १० वेळा विचारले होते नक्की जायचेय नामी बिनधास्त पणे म्हणाले होय जाऊयात.पुढचे परिणाम काय होणार आहेत ह्याची तेव्हा कल्पना नव्हती.. कदाचित त्याला होती......\nअमेरिकेत पहिले महिने अर्थातच मस्त जातात, मस्त फिरायचे, नवीन नवीन ठिकाणी जायचे, खायचे प्यायचे, मजा करायची. अर्थात मी हे पुण्यात पण करायचे, पण शेवटी अमेरिका ना,वेगळेच असते. पहिले २-४ महिने ह्या मधेच जातात, mall मध्ये shopping करणे, AC shops मध्ये भाजी घेणे, हे सगळे वेगळे अनुभव असतात ना त्यामुळे दिवस निघून जातात.पण ५ ६ महिन्यांनी त्या गोष्टींचा पण कंटाळा यायला लागतो.पहिल्यांदा घराची सगळी कामे करायला जी मजा येत होती ती कामे करणे bore होतं . काय सारखी सारखी भांडी घासायची,घर आवरायचे\"स्वयंपाक करायचा कंटाळा येतोय फार\" माझे रोजचे कुरकुरणे सुरु झाले. मग पुन्हा एक ट्रीप व्हायची आणि सगळे नॉर्मल व्हायचे.कधी कधी वाटते ही ह्याचीच तर आयडिया नव्हतीना मला boredom मधून बाहेर काढायची\"स्वयंपाक करायचा कंटाळा येतोय फार\" माझे रोजचे कुरकुरणे सुरु झाले. मग पुन्हा एक ट्रीप व्हायची आणि सगळे नॉर्मल व्हायचे.कधी कधी वाटते ही ह्याचीच तर आयडिया नव्हतीना मला boredom मधून बाहेर काढायची म्हणजे बायकोला फिरवून आणले की बायको at least २ महिने शांत होईल.कदाचित त्याला ही trick त्याच्याच एका मित्राने सांगितली असेल कारण अशा phase मध्ये असणारी मी फक्त एकटी नव्हते.\nआम्ही जिथे राहतो ती एका गुजराथी माणसाची बिल्डिंग आहे, त्यामुळे अर्थातच इथे भारतीय लोक जास्ती आहेत. आम्ही DHL च्या project साठी येथे आलो. DHL ऑफिस ५ mins वर आहे त्यामुळे ह्याच्या ऑफिस मधली सगळी जण एकाच बिल्डिंग मध्ये राहतात.आमच्या बिल्डिंग मधले वातावरण अगदी घरगुती आहे,एकमेकांकडे येणे जाणे,नवीन पदार्थांचे testing कायमच चालू असते.आम्ही सगळ्याजणी H4 VISA वाल्या आहोत.म्हणजेच आम्ही आमच्या navaryanchya dependent आहोत.Dependent म्हणजे अमेरिकन govt च्या मते काहीही न करू शकणाऱ्या व प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर depend असणाऱ्या.पहिल्यांदा ऐकायला विचित्र नाही वाटले कारण आम्ही सगळ्याच सेम होतो ना.पण हळू हळू त्याचा मतीतअर्थ जाणवला,खरच आम्ही dependent आहोत इथे.\nआम्ही सगळ्या मैत्रिणी दुपारी टी पार्टी करतो,गप्पा मारतो,दोघी जणींना छोटी मुले आहेत त्यामुळे छान वेळ जातो.गप्पांचा विषय बऱ्याच वेळा त्यांची मुलेच असायचा मला आधी आधी चांगले वाटायचे पण नंतर कंटाळा यायला लागला रोज रोज काय तोच विषय.त्यांना पूस्तकांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता. मग मी बोअर व्हायचे,त्यांना कायम विचारायचे तुम्ही माझा आधी २ वर्ष इथे राहून काय केले तर त्या म्हणायच्या काहीच नाही,मी हसायचे म्हणायचे म्हणजे कायकाहीच नाही म्हणजे काय हे आता मला इथे २ वर्ष राहिल्यावर कळले.आता जरी मला कुणी विचारले कि मी २ वर्ष राहून काय केले तर माझे पण हेच उत्तर असेल \"काहीच नाही\".\nमाझ्या ह्याच group मध्ये एक मैत्रीण आहे ती electronic engineer आहे आणि जेव्हा ती इथे आली तेव्हा ती मोठ्या software co.मध्ये काम करत होती.लग्न झाले तेव्हा ती तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवीत होती,तिला विचारले नौकरी सोडून इकडे यायला वाईट नाही का ग वाटले तर मला म्हणली ,\"वाटले थोडेसे,खरं तर मला लंडन ला onsite वर जायचा chance होता पण ह्याला पण US ला यायचे होते ना म्हणून सोडून दिली नौकरी,शेवटी कुणाला तरी compromise करायचेच होते ना ग...\" खद्कन हसले तिला काही कळलेच नाही sorry म्हणून उठून गेले आणि घरी येउन विचार करू लागले मी कोणत्या काळात आहे,१९४० का १९७०तिनेच एके दिवशी सगळ्यांना जेवायला बोलावले,काय मस्त स्वैपाक केला होता मी म्हणले कसं ग जमते तुला सगळे तिकडे एवढा जॉब करून पण kitchen queen कशी काय तू मी तर फारच ढ आहे तुझापुढे.तर मला म्हणाली, \"अग लग्नापूर्वी मला पोळ्या पण येत नव्हत्या पण लग्नानंतर इथे आले आणि सगळं जमु लागले\" मी म्हणाले कसा काय,तर म्हणाली \"आता किचनच माझे लाइफ आहे म्हणून तर ५ वर्ष राहू शकले नाहीतर किती कंटाळा आला असता,तुला पण होईल सवय १-२ वर्षात तू पण माझा सारखी होशील\".माझा पोटात मोठा गोळाच आला,हिच्यासारखे म्हणजे २४ तासामधले ८ तास स्वयंपाक time pass म्हणून करायचातिनेच एके दिवशी सगळ्यांना जेवायला बोलावले,काय मस्त स्वैपाक केला होता मी म्हणले कसं ग जमते तुला सगळे तिकडे एवढा जॉब करून पण kitchen queen कशी काय तू मी तर फारच ढ आहे तुझापुढे.तर मला म्हणाली, \"अग लग्नापूर्वी मला पोळ्या पण येत नव्हत्या पण लग्नानंतर इथे आले आणि सगळं जमु लागले\" मी म्हणाले कसा काय,तर म्हणाली \"आता किचनच माझे लाइफ आहे म्हणून तर ५ वर्ष राहू शकले नाहीतर किती कंटाळा आला असता,तुला पण होईल सवय १-२ वर्षात तू पण माझा सारखी होशील\".माझा पोटात मोठा गोळाच आला,हिच्यासारखे म्हणजे २४ तासामधले ८ तास स्वयंपाक time pass म्हणून करायचामाझी स्वैपाक करायला कधीच ना नाहीये पण वेळ जात नाही म्हणून दिवस त्यात घालवणे पटणार नाही.घरी गेल्यावर विचार केला मी खरच तिच्यासारखी झाले तर म्हणजे मी मीच नाही राहणार.हे योग्य आहे का अयोग्य मला कळत नव्हते तेव्हा पण आणि अजून पण.पण एक मात्र खरं होतं की मला मीच हवी होते.....\n६ महिन्यानंतर २ महिन्यांसाठी भारतात जाऊन आले,काय मस्त वाटत होते तेव्हा परत यायची इच्छाच नव्हती पण काय करायचे एवढा चांगला chance मिळतोय तर का सोडायचा\"शेवटी कुणाला तरी compromise करायचेच होते ना\".बघा म्हणजे मी पण असाच विचार केला आणि नंतर स्वतःच justification देत बसले कि स्वतःच्याच नवऱ्यासाठी करतेय ना मग काय त्यात\"शेवटी कुणाला तरी compromise करायचेच होते ना\".बघा म्हणजे मी पण असाच विचार केला आणि नंतर स्वतःच justification देत बसले कि स्वतःच्याच नवऱ्यासाठी करतेय ना मग काय त्यातपण यावेळेला ठरवले वेळ वाया जाऊ द्यायचा नाही,आल्या आल्या दोघांनीही ४ व्हिलरचा लायसन्स काढला,library जॉईन केली ती पण मराठी पुस्तकांची,म्हणले आता काय वेळ जायला प्रोब्लेम नाही.येताना सगळ्यांनी सांगितले होते कि काहीतरी शिक निवांत बसू नकोस,courses ची inquiry सुरु केली, Atlanta च्या बऱ्याच universities ची माहिती काढली पण एकही university मध्ये माझा लायक course नव्हता.इथल्या लोकांचे म्हणणे तुम्ही graduation पासून शिका व त्यासाठी entrance द्या. १-२ वर्षाचे courses करणे शक्य नव्हते कारण आम्ही ३ महिन्यांच्या contract वर होतो. हे contract दर ३ महिन्यांनी वाढायचे पण प्रत्येक वेळेला वाढेलच असेही काही नव्हते,त्यामुळे इथे सलग ६ महिने राहू ह्याची assurity नव्हती.तेव्हा शिक्षणाचा प्रश्न मागे पडला.आता घरात बसूनच काही तरी करायचे,मग २ ३ trip झाल्या San Francisco मध्ये १ लग्न attend केले,जीवाचे new york करून आले,अमेरिकेतले fall colors पण पाहून आले तोपर्यंत सगळे मस्त चालले होते,मात्र थंडी सुरु झाली आणि सगळे बिनसले.ट्रिप्स बंद झाल्या आणि मी पुन्हा घर कोंबडी झाले.....\nखरं तर अमेरिकेत राहायचे म्हणजे नवऱ्यावर depend राहायचे,सगळ्याच बाबतीत ,कुठेही जायचे म्हणल्यावर त्याला घेऊन जायचे,मी तर सुरुवातीला parlor ला पण त्याला घेऊन जायचे,माहित नाही का भीती वाटायची एकटे एकटे जायची,कुठे तरी असे जाणवायचे कि मी माझ्या देशात नाहीये.कुणी काय बोलले तर मला इंग्लिश बोलता नाही आले तर,आता हे आठवून हसू येते पण तेव्हा असेच होत होते.अमरेंद्र मला dollars द्यायचा म्हणजे कुठे हि मला काही आवडले तर पटकन घेता यावे किवा मी कुठे एकटी गेले तर असावेत म्हणून,पण माझा मैत्रिणी अशा आहेत कि त्या मला म्हणतात कशाला आपण पैसे ठेवायचे स्वतः जवळ कुठेही गेलो तरी नवरा असतोच कि बरोबर त्यालाच मागायचे,एक मैत्रीण तर मला म्हणाली 'आमचे हे' मला पैसे ठेऊ देत नाहीत स्वतःजवळ,म्हणतात तू हरवशील.मला तर रागच आला म्हणले पैसे हरवायला काय ती १० वर्षाची आहे काआणि जर तीच कधी कुठे हरवली तर ती काय करणारआणि जर तीच कधी कुठे हरवली तर ती काय करणारतुला कसा contact करणारतुला कसा contact करणारघरी कशी येणारपण एकदा accept केले न कि आपण dependent आहोत कि मग स्वतःचे डोके पण वापरायचे नाही त्यासाठी पण नवऱ्यावर dependent राहायचे.तेच मी जेव्हा भारतातून आलेल्या माझा जावेला घेऊन एकटी atlanta फिरले तेव्हा ३ ४ दिवस का होईना मी पहिल्यांदाच INDEPENDENT झाले.आम्ही दोघीच इथल्या marta म्हणजेच लोकल ट्रेन ने फिरलो तेव्हा मला कशाचीच भीती वाटली नाही,अमरेंद्र ने माझ्यावर तिला सोपवले आणि मी माझी जवाबदारी समर्थपणे पार पाडली असे आता म्हणायला काहीच हरकत नाही.याचा अर्थ आम्हाला इथे कुणी बांधून ठेवले नाहीये पण आम्हाला हे बंधन आता आवडायला लागले आहे.नवऱ्यावर depend राहणे हि आमची गरज बनलीये.\nअमेरिकेत माझ्या बऱ्याच मैत्रिणी H 4 VISA वर आहेत,त्यातल्या बर्याच जणींना मुले झाली आहेत,त्यांना विचारले कि तुम्ही दिवसभर काय करतातर म्हणतात मला तर बाई वेळच मिळत नाही इथे मला एकटीला मुलांचे सगळे बघावे लागते त्यामुळे ट्रीप वगैरे करायला सुद्धा वेळ नाहीये.कुठेच बाहेर जाता येत नाही,सगळीकडे जाताना पहिल्यांदा बाळाचा विचार करावा लागतो.मग मी म्हणाले करमते का ग इथेतर म्हणतात मला तर बाई वेळच मिळत नाही इथे मला एकटीला मुलांचे सगळे बघावे लागते त्यामुळे ट्रीप वगैरे करायला सुद्धा वेळ नाहीये.कुठेच बाहेर जाता येत नाही,सगळीकडे जाताना पहिल्यांदा बाळाचा विचार करावा लागतो.मग मी म्हणाले करमते का ग इथेतर म्हणतात ठीक आहे इथे,निवांत कुणी विचारायला नाही.privacy पण मिळते ना,मग मी म्हणाले अगं पण तुझा काय तुला दिवसभर बाळाला सांभाळून,घराची कामे करून कंटाळा येत नाही का तर म्हणते अगं savings किती होतात अमेरिकेत,मग करायचे थोडेसे मुलांच्या भविष्यासाठी compromise.मी तर ऐकतच बसले,केवढी careeristic मुलगी होती हि एकदम काय झाले हिलातर म्हणतात ठीक आहे इथे,निवांत कुणी विचारायला नाही.privacy पण मिळते ना,मग मी म्हणाले अगं पण तुझा काय तुला दिवसभर बाळाला सांभाळून,घराची कामे करून कंटाळा येत नाही का तर म्हणते अगं savings किती होतात अमेरिकेत,मग करायचे थोडेसे मुलांच्या भविष्यासाठी compromise.मी तर ऐकतच बसले,केवढी careeristic मुलगी होती हि एकदम काय झाले हिलामला म्हणाली तू पण chance घेऊन टाक इथे बाळ झाले तर अमेरिकन सिटीझन होईल,आणि तुझा वेळ पण जाईल.म्हणजे माझा वेळ जाण्यासाठी तिने मला एकदम नामी उपाय सांगितला होता.म्हणजे मला अमेरिकेत राहायचे असेल तर एक तर स्वैपाक घरात वेळ घालवणे किवा अगदीच कंटाळा येत असेल तर मुल होऊ देणे असे २ ३ च पर्याय माझ्या मैत्रिणींनी सुचवले.\nया सगळ्यान वरती माझा एका H 4 वाल्याच मैत्रिणीने मारलेली comment मला कायमच लक्षात राहिली,एक दिवशी ती बोलता बोलता मला म्हणाली,\"पूजा आपण म्हणजे शिकली सवरलेली घर कामाची बाईच आहोत कि ग इथे\".तेव्हा खूप हसलो आम्ही दोघीजणी,फोन ठेवल्यावर भरूनच आलं दोघीनाही,तिने २ मिनिटात पुन्हा फोन केला व म्हणाली यासाठी नव्हतो ना ग आलो आपण इथे....मग का आलो होतो आपण इथे माहित नाही.facebook वर खूप जुन्या मैत्रिणी भेटतात,मी अमेरिकेत आहे म्हणल्यावर कित्ती कौतुक वाटते त्यांना म्हणतात लक्की आहेस बाई आम्हाला बघ किती मरमर करावी लागते इथे.मी विचार करते मी त्यांच्या जागेवर असते तरी हेच म्हणले असते ना.पण आता मला त्यांना सांगावेसे वाटते तुम्ही ज्या गोष्टी बद्दल तुम्हाला कौतुक वाटते त्याचा प्रचंड कंटाळा आलाय मला आणि तुम्ही ज्या गोष्टी साठी कुरकुर करताय त्यसाठी तुमची असूया वाटते मला.या परिस्थितीत एकाच म्हण आठवते \"Other side of the grass is always greener\".\nमध्ये माझा एका मैत्रिणीने सांगितले कि,H 4 VISA असणाऱ्या मुलींने blog लिहायला सुरुवात केलीये,त्यावर त्यांनी त्यांना येणारे प्रोब्लेम्स लिहिले आहेत आणि त्यावरचे solutions पण लिहिले आहेत.तो ब्लोग वाचता वाचता मला अजून १ माहिती मिळाली ती म्हणजे अश्याच एका मुलीने अमेरिकेत असणाऱ्या dependent साठी facebook वर १ कम्यूनिटी तयार केली आहे,त्या कम्युनिटी चे नाव आहे 'H 4 VISA,a Curse'.या community वर माझासारखेच २००० जण मेम्बर्स होते,मी पण ती community जोइन केली.त्यामध्ये dependents न येणारे प्रोब्लेम्स व इतर मेम्बेर्स ने दिलेल्या प्रतिक्रिया होत्या तसेच त्यांनी सुचवलेले उपाय हि होते.याचा अर्थ माझासारख्या २००० जणींना H 4 VISA शाप वाटतो सगळच अजब आहे नापण सगळ्यांची मते वाचल्यावर हेच जाणवले कि सगळ्यांचे almost प्रोब्लेम्स एक सारखे आहेत,सर्वांनाच इथे राहायचा कंटाळा येतो पण राहावे लागते.\nपण एवढ्या सगळ्या वाईट किवा नकारात्मक गोष्टींचा विचार झाल्यावर सकारात्मक गोष्टी पण बोलल्या गेल्याच पाहिजेत.अर्थातच एवड्या प्रगत देशात राहिले त्याचा मला खूप आनंद आहे.इथले रस्ते,इथल्या बिल्डींग्स पहिल्या कि कसले भारी वाटते .एवढे स्वच्छ आणि मोठे रस्ते पाहिल्यावर दुसऱ्या जगात आल्यासारखे वाटते.इथले मॉल खूप मोठे आणि अत्याधुनिक आहेत.मी अमेरिकेत आल्यामुळेच sears towerchya १०३ ऱ्या मजल्यावर जाऊ शकले,फक्त tv आणि movies मध्ये पाहिलेली Los angeles,San Francisco,Chicago,New york ,hollywood सारखी शहरे बघू शकले.निळ्या -हिरव्या रंगाचा समुद्र पहिल्यांदाच पाहायला मिळाला,मिठासारख्या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या वाळूमध्ये खेळता आले,NASA सारख्या ठिकाणी जाता आले,US Open ची tennis tournament बघता आली,अशा आणि अनेक गोष्टी पहिल्यांदाच बघायला आणि करायला मिळाल्या,.स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक गोष्टी खऱ्या झाल्या ते अमेरिकेत आल्यामुळेच नात्यामुळे इथे आल्यामुळे मी असमाधानी आहे का तर नाही नक्कीच नाही.इथे प्रत्येक गोष्ट खूप perfect आहे अगदी चित्र काढल्यासारखी,corrections विचार करून पण काढू शकणार नाहीत.पण एवढ्या परफेक्शनचा पण कंटाळा येतो न कधीतरी थोडेसे इमपरफेक्शन पण हवे ना,नाहीतर तुम्ही तुमचे depression, frustration कशावर काढणारत्यामुळे इथे आल्यामुळे मी असमाधानी आहे का तर नाही नक्कीच नाही.इथे प्रत्येक गोष्ट खूप perfect आहे अगदी चित्र काढल्यासारखी,corrections विचार करून पण काढू शकणार नाहीत.पण एवढ्या परफेक्शनचा पण कंटाळा येतो न कधीतरी थोडेसे इमपरफेक्शन पण हवे ना,नाहीतर तुम्ही तुमचे depression, frustration कशावर काढणारअमरिकेत आल्यापासून शाहरुख चा स्वदेस ५०-६० वेळा तरी पहिला,इकडे यायच्या आधीही बघितला होताच,पण इकडे आल्यावर तो पटला अगदी १००% पटला आणि आवडला.\nया सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर conclusion असे काहीच निघाले नाही,मात्र काही गोष्टींचे realization मात्र झाले,कि अमेरिकेत माझासारख्या मुलीना dependent म्हणून राहायचे असेल तर बऱ्याच गोष्टींमध्ये adjustment करावी लागते.H 4 VISA वर आल्यामुळे आम्हाला अमेरिकेत नौकरी करता येत नाही,contract वर अमेरिकेत आल्यामुळे शिक्षणाचे options खूप कमी असतात,गाडी चालवता येत नसेल तर स्वतःहून कुठेही जाता येत नाही कारण इथली transport service तितकीशी चांगली नाही,तेव्हा बऱ्याच जणींना घरी बसण्याशिवाय पर्याय नसतो.काही जणी voluntarily शाळेमध्ये किवा पब्लिक लायब्ररी मध्ये काम करतात पण बर्याच जणींना लहान मुलांमुळे बाहेर पडणे जमत नाही.\nतेव्हा मला पण आता असे म्हणावेसे वाटते कि \"कुणालातरी compromise करावेच लागते\".\nलिहायचं ठरवलंस आणि लिहिलंस यासाठी\nतू माझी लाडकी जाऊ आहेसच, पण तू कसा विचार करते आहेस, हे पहिल्यांदा कळले म्हणून अजून आवडते आहेस.\nतुझ्या लिखाणातल्या काही काही गोष्टी मला फार आवडल्या.\n>> पण एक मात्र खरं होतं की मला मीच हवी होते.....\nहे सगळ्यात आवडलं. हे तुला कायमसाठी हवं असू दे.\n>> इथे राहून काय केले\n\"काहीच नाही\" म्हणजे काय याचा विचार करते आहेस , हे आवडलं.\nपुण्यात राहणार्‍या बायकाही ’फार काही’ करत असतील असं नाही.\nआपण काहीतरी करत असायला हवं, याचा विचार करते आहेस, छान.\n>>\"पूजा आपण म्हणजे शिकली सवरलेली घर कामाची बाईच आहोत कि ग इथे\".तेव्हा खूप हसलो आम्ही दोघीजणी,फोन ठेवल्यावर भरूनच आलं दोघीनाही,तिने २ मिनिटात पुन्हा फोन केला व म्हणाली यासाठी नव्हतो ना ग आलो आपण इथे....मग का आलो होतो आपण इथे माहित नाही.\nहे वाचताना भरूनच आलं, मलाही.\nभारतातही खूप बायका तेवढंच करतात.\nआता लिहायला सुरूवात केली आहेस तर लिहित राहा,\nकाय पाहते आहेस, काय जाणवतंय, काय खटकतंय\nमनापासून आणि मनातलं लिहिलं आहेस.… खरंच अभिनंदन\nहे असंही असू शकेल असं माहितीच नव्हतं. लग्न करून नवऱ्याबरोबर अमेरिकेला जाणाऱ्या मुलींबद्दल 'वा' असंच वाटायचं.\nतुझं लिखाण वाचून एक नवीन भुंगा शिरलाय डोक्यात....\nमाझ्या नात्यातली एक gold medalist आयुर्वेदिक डॉक्टर आहे, जी लग्न झाल्यावर परदेशी गेली आहे आणि तिथे तिला काहीच करता येत नाहीये. तिच्याबद्दल हे मी ऐकलं होतं पण त्याची तीव्रता आता जाणवतेय.\nमनात येतंय तर लिहित रहा.\nमोकळेपणाने मांडलं आहेस. ते खूप आवडलं.\nखरोखर कितीतरी मुली अशाप्रकारे अमेरिकेत वास्तव्यास जातात आणि मग त्यांच्या स्वत:बद्दल विचार करायला विसरायला लागतात किंवा तडजॊड करतात. काहीजणींना ती तडजोड स्वत:ची समजूत घालून स्विकारता येते. पण मनाचा एक कप्पा मात्र दु:खी ठेवूनच.\nएवढ्या प्रगत देशात तू वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलास. छानच. त्याबद्दल जरुर लिही.\n> पण एक मात्र खरं होतं की मला मीच हवी होते.....\nआत्तापर्यंत माझ्या डिपेंडंट विसा वर अमेरिकेला गेलेल्या मैत्रिणीचा खूप हेवा वाटायचा. ती फेसबुक वर छोटे छोटे कपडे घालून मस्त फोटो टाकायची/ टाकते तेव्हा वाटायचे, किती मस्त आहे तिचं लाईफ.. फुल प्रायव्हसी आणि स्वातंत्र्य..\nआता हे वाचून तिची दया यायला लागलीये.\nपूजा नक्की काहीतरी करत रहा. तुझ्यातली \"तू\" हरवू देऊ नकोस. शक्य असेल तर छोटे छोटे कोर्सेस जॉईन कर. छंदवर्ग वगैरे लाव. गाणं, नाच, ड्रायव्हिंग, कोणतीही कला इ. शिक. लवकर इकडे परत यायला मिळेल. आणि हो, शक्य असेल तर मायबोली. कॉम नावाचं एक मराठी संस्थळ आहे. ते जॉईन कर. तुझा वेळ एकदम मजेत जाईल.\nपूजा, लिहिलंस हे आवडलं.\nतू जे चित्र रंगवलं आहेस, ते मी अनुभवलेल्या अमेरिकेत, तिथे राहणाऱ्या भारतीय कुटुंबात सार्वत्रिकपणे दिसणारं आणि बऱ्यापैकी प्रातिनिधिक असंच आहे. H4 वाल्यांची शल्यं, तिथल्या हिवाळ्यात त्यांना ग्रासून टाकणारा भयानक अंतर्बाह्य सुनेपणा, गाडी येत नसली की येणारं पांगळेपण, हे सगळं वास्तव आहे.\nतरी वाचताना असं वाटलं की, (लेखातील) दृष्टीकोन एकांगी आणि निराशावादी तर होत नाही आहे ना आता साचलेलं बाहेर काढण्यासाठी, मोकळं होण्यासाठी जरूर लिही. सहानुभूतीसाठी, निराशेचं समर्थन करण्यासाठी लिहिलं जात नाही आहे ना, हे पहा.\nइथे भारतात बसून मला काहीही सांगणं सोपं आहे, हे माहीत असूनही असं सांगावंसं वाटतंय की, परिस्थिती कशीही असली तरी \"ती अशी आहे, अशीच असणार आहे आणि आता मला ती निमुटपणे स्वीकारायची आहे, तडजोडच करायची आहे\" असं असण्याची काही गरज नाही. \"मला इथे काही करता येत नाही, येणार नाही\" हा विचार उरावर बसला असेल तर त्याला पलटून \"इथल्या परिस्थितीत मला काय काय करता येईल\" असा विचार घेऊन तू परिस्थितीच्या उरावर बसायला हवं आहे.\nकाय करू शकतेस हे तुझं तुलाच शोधायला हवं, पण सुरुवात करायला volunteering (there are some catches for H4 holders there too) हा एक उत्तम मार्ग असू शकतो. काही नाही तर एक सकारात्मक प्रश्नावली बनवून H4 वाल्यांचा एक survey तू घेऊ शकशील आणि त्यातून कितीतरी कल्पना तुझ्यासमोर येऊ शकतील.\nअमेरिकेतील सकारात्मक गोष्टींबद्दलही लिहिलंस ते छान केलंस. पण तू लिहिल्या आहेस त्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. अमेरिकेच्या गाभ्यातल्या सकारात्मक गोष्टी शोध, काही अगदी विशेष आणि अगदी दुर्मिळ अशा आहेत. त्यांचा तू कसा वापर करून घेऊ शकशील हे पहा.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/whatsapp/all/page-6/", "date_download": "2018-11-14T02:59:50Z", "digest": "sha1:K7G7BDUCQVTTDPKSHOERFSCV235KA25G", "length": 9815, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Whatsapp- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/fire-to-the-beau-mound-tower/articleshow/64577793.cms", "date_download": "2018-11-14T03:39:44Z", "digest": "sha1:BP7VAMGC5PXW7RX4UPOH4B7BXY3YXPXS", "length": 8702, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: fire to the beau mound tower - ब्यू माँड टॉवरला आग | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १४ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nब्यू माँड टॉवरला आग\nप्रभादेवीमधील ब्यू माँड या ३३ मजली टॉवरला बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लागली...\nप्रभादेवीमधील ब्यू माँड या ३३ मजली टॉवरला बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिताफीने टॉवरमधून ९५ जणांची सुखरूप सुटका केली. या इमारतीत अभिनेत्री दीपिका पदुकोणसह उद्योगक्षेत्रातील दिग्गजांचेही वास्तव्य आहे.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा कहर\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये तस्करी सुषमा स्वराज यांना व...\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार\nनवी मुंबई याा सुपरहिट\nवकिलांच्या कार्यालयातील कर्मचारी पगाराविना\nनेरूळ-खारकोपर रेल्वेमार्गाचे आज लोकार्पण\nवाशी मार्केटमध्ये चोरांचा सुळसुळाट\n‘सातव्या वेतना’बाबतनवीन वर्षात सुवार्ता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nब्यू माँड टॉवरला आग...\n‘तोडलेली दुकाने पुन्हा बांधून द्या\nनीरव मोदीविरोधात अजामीनपात्र वॉरंट...\nआजपासून रंगदेवतेचा वार्षिक उत्सव...\nभय्युजी महाराज मुख्यमंत्री प्रतिक्रिया...\nडेब्रिज भरारी पथकातील कर्मचाऱ्यांची फसवणूक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.zhakkasbahu.com/category/latest-marathi-jokes/", "date_download": "2018-11-14T03:32:19Z", "digest": "sha1:QTD5IO2ACPDI3FPWKRXQEIH4DXWTVM5L", "length": 4766, "nlines": 89, "source_domain": "www.zhakkasbahu.com", "title": "latest marathi jokes- Archives - zhakkas bahu", "raw_content": "\nबायको : “अहो ऐकलंत का\n48.  बायको : “अहो ऐकलंत का… नवरा : ऐकतोय बोल… बायको : डॉक्टरांनी मला… विश्रांती आणि हवापालट करण्यासाठी स्विट्झरलंड किंवा न्यूझीलंडला जायला सांगितलंय…..  आपण कुठे जायचं….… नवरा : ऐकतोय बोल… बायको : डॉक्टरांनी मला… विश्रांती आणि हवापालट करण्यासाठी स्विट्झरलंड किंवा न्यूझीलंडला जायला सांगितलंय…..  आपण कुठे जायचं….” नवरा : “दुसऱ्या डॉक्टरकडे”….. \nअनिकेत लग्नासाठी मुलगी पहायला गेलेला\n47. अनिकेत लग्नासाठी मुलगी पहायला गेलेला असतो सव॔ पास झाल्यावर दोघांना एकांतात बोलायला पाठवतात ( अनिकेतला खुप लघवी आलेली असते ) अनिकेत :- ( बारीक आवाजात ) ए लघवीची जागा दाखवना मुलगीः (लाजुन) पहली तुमची दाखवा . अनिकेत चड्डीतच मूतला \n46. बायको म्हणजे बायकोच… . नवरा बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होता… . पंची बनु ऊडता फिरू मस्त गगन मे.. आज मै आजाद हू दुनिया की चमन मे… . मधेच बायकोचा आवाज आला… घरातच ऊडा….. . ती समोरची चिमणी गावाला गेली आहे.\n45. क्लासमध्ये ओरल टेस्ट सुरू होत्या. सर – बिट्टू , न्यूटनचा तिसरा नियम काय सांग बरं. बिट्टू – सर , थोडासाच येतो मला. सर – बरं , हरकत नाही. जितका येतोय तितका तरी सांग. बिट्टू – ……….म्हणून याला न्यूटनचा तिसरा नियम म्हणतात.\nएका आजोबांच्या डोक्यावर फक्त ८ केस\n44. एका आजोबांच्या डोक्यावर फक्त ८ केस  आजोबा सलुन मध्ये जाऊन खुर्चीत बसले दुकानदाराने विचारले मोजु की कापु आजोबा म्हणाले कलर कर …कलर………. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://astro.lokmat.com/zodiac-signs/virgo/", "date_download": "2018-11-14T02:58:49Z", "digest": "sha1:A3PTXA3BGYJI32BX63QBCJXCYTMQRJO5", "length": 22638, "nlines": 250, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "Virgo - Free Virgo Daily Horoscopes, Virgo Compatibility, Virgo Horoscope", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान राशिचक्र चिन्हे कन्या\nकन्या राशीसाठी विशेष ऑफर\nकन्या दैनिक राशि फल14-11-2018\nआज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचनासारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे य...अधिक\nकन्या साप्ताहिक राशिफल 11-11-2018 - 17-11-2018\nआठवडयाच्या सुरवातीस आपल्या धाडसी वृत्तीत वाढ होईल. विशेषतः औद्योगिक धाडस, वर्तमान कामात एखाद्या नवीन उत्पादनाच�...अधिक\nकन्या मासिक राशिफलNov 2018\nआपल्या रागावर नियंत्रण ठेवावे व वाहन चालवताना तसेच प्रवासात काळजी घ्यावी. जेथे वाणीचा प्रभाव असेल अशा क्षेत्राश�...अधिक\nआर्थिक बाबतीत हे वर्ष पूर्णपणे आशादायक राहणार आहे. ऑक्टोबर पर्यंत तुला राशीत आणि नंतर वृश्चिक राशीतील गुरुचे भ्र...अधिक\nराशी चक्रातले सहावे चिन्ह कन्या आहे. ते खूप मेहनती असतात. त्यांना काम करायला आणि त्याचे व्यवस्थापन करायला आवडते. त्यांच्या गंभीर असल्या कारणाने ते नेहमी मजेचे बनतात. पण ते कोणत्याच गोष्टीचे वाईट वाटून घेत नाहीत लोक त्यांच्या बद्दल काय विचार करतात त्याचा ते विचार नाही करत,आणि दुसऱ्यांच्या मदतीवर आपले लक्ष केंद्रित करतात.\nअधिक माहिती: कन्या राशीचे विवरण\nकन्या राशी बद्दल जाणून घ्या\nसंस्कृत नाव : कन्या.\nनावाचा अर्थ : कन्या.\nप्रकार : पृथ्वी, परिवर्तनशील, नकारात्मक\nशुभ रंग: नारिंगी, पांढरा, राखाडी, पिवळा, अळंबी.\nअधिक जाणून घ्या : कन्या\nअधिक माहिती: कन्या राशी बद्दल जाणून ध्या\nजन्म कुंडली - विनामूल्य\nआपल्या वैयक्तिक माहितीच्या आधारावर आपली जन्मकुंडली आणि इतर महत्त्वपूर्ण ग्रहविषयक माहिती मिळवा - विनामूल्य\nकन्या राशीचे प्रतीक एक कुमारिका आहे. तिच्यातून पावित्र्य दर्शवले जाते. आपण क्वचित प्रसंगी ढोंगीपणे वागुं शकता पण असे नेहमी होत नाही. तुमच्यात चांगले आणि वाईट ओळखण्याची शक्ती आहे. चांगल्या वाईटातील फरक आपण समजू शकता. आपल्या मध्ये एक अलौकिक क्षमता आहे. तिच्या साहाय्याने इतरांच्या मनातील वाईट उद्देश आपण समजून घेऊ शकता. तसेच ह्याच क्षमतेच्या आधारे आपण दूरदर्शीपणे व्यवहार करता. आपण तसे निष्क्रिय असता परंतु वेळ पडल्यास आपण भरपूर जोशाने व उत्साहाने काम करता. साफसफाई बद्दल आपण काहीवेळा लहरीपणे वागता आणि आपली ही वृत्ती इतरांना त्रासदायक ठरू शकते. आपण बुद्धिमान असलात तरी दैनंदिन कामात आपण गोंधळून जाता. आपण इतरांशी फारसे मोकळेपणाने बोलणारे, उघडपणाने वागणारे नसलात तरीही नवीन ओळखी करून घेणे आपल्याला चांगले जमते. आपल्या मनात खोलवर भिनलेल्या जबाबदारीच्या जाणीवेमुळे आपल्या मनात खूप ताण निर्माण होतो. आपण भावुक असू शकता, पण आपल्या भावना कधीही उघडपणे दाखवत नाही आणि त्या स्वतःच्या मनात कोंडून ठेवता. आपण बऱ्याच वेळा इतरांवर टीका करता, त्यामुळे इतर लोकांशी आपले वाद होऊ शकतात. आपल्याला स्वच्छता अतिशय आवडते, त्यामुळे आपल्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ असतो.\nअधिक माहिती: कन्या राशीचा स्वभाव\nआपली ज्योतिषीय प्रोफाइल - विनामूल्य\nआपल्या राशीचक्र प्रोफाइल, अंकशास्त्र प्रोफाइल आणि चीनी कुंडलीवर आधारित आपण इतरांपेक्षा कसे काय वेगळे आहात हे समजून घ्या - विनामूल्य\nकन्या : व्यावसायिक रूपरेखा\nव्यवस्थित , प्रामाणिक आणि खूप मेहनत घेऊन काम करणारे कन्या राशीतील लोक त्यांच्या करियरमध्ये खूप सहजपणे यशस्वी होतात, कारण त्यांच्यासाठी काम करणे म्हणजे नुसता वेळ वाया घालवणे असे नसते. ह्या व्यक्तींकरिता काम म्हणजे त्यांच्या व्यक्तित्वाचा एक आरसाच असतो. हे लोक नेहमी पूर्णत्वाचा शोध घेत असतात आणि स्वतःचे लक्ष्य गाठीपर्यंत ते थांबत नाहीत. आपण करीत असलेल्या कामात ते अजिबात कसर राहू देत नाहीत. त्यांचे अशा प्रकारे बिनचूक काम करणे हे इतरांसाठी नसून त्यातच त्यांचे समाधान सामावलेले असते. असे करताना काहीवेळा त्यांचे वागणे कठोर आणि रुक्ष होते. पण त्यांचे असे वागणे इतरांपेक्षा मोठे होण्यासाठी नसून त्यांनी स्वतःच घालून घेतलेल्या कठोर मानदंडांना अनुसरून आपले काम योग्य प्रकारे व्हावे, म्हणून असते.\nअधिक माहिती: कन्या व्यावसायिक रूपरेखा\nचंद्र राशी अहवाल - विनामूल्य\nआपली चंद्र राशी हि आपल्या व्यक्तिमत्वाचे प्राथमिक निर्देशक आहे. आपण कोणत्या व्यक्तिमत्वाच्या प्रकाराचे आहात हे जाणून घ्या - विनामूल्य\nगुण :परिवर्तनशील, स्त्रीत्व, नकारात्मक\nप्रेमात दिले जाणारे धडे : पवित्रता आणि जागरूकता . प्रेम शुद्ध आणि पवित्र त्याप्रमाणेच आदरणीय असते .\nप्रेमात घेतले जाणारे धडे : उत्कटता आणि उत्साह . कृत्रिम शुद्धपण किंवा अचूकता आणि विश्लेषण यांशिवाय प्रेमात अजूनही बरेच काही असते.\nव्यक्तित्व : कन्या राशीचे .....\nअधिक माहिती: कन्या राशीचे प्रेम संबंध\nकन्या राशीच्या व्यक्तीचे संबंध\nकन्या व्यक्ती उत्कृष्ट प्रियकर असतात असे गणेशजी म्हणतात . हे खूप संवेदनशील आणि व्यवस्थित असतात आणि यांच्यात अपार सहनशीलता असते. याचाच अर्थ ते आपल्या प्रिय व्यक्तीची वाट बघत खूप वेळ थांबू शकतात . आपल्या जोडीदाराने आपली गरज समजून घ्यावी अशी ह्यांची अपेक्षा असते. ते त्यांचे प्रेम व्यक्त करण्यास शब्दांचा विशेष वापर करत नाहीत. हे लोक भावना व्यक्त करणारे असतात . बरेच मैत्रीसंबंध जोडण्यापेक्षा थोडेच परंतु घनिष्ठ संबंध ते जोडतात. हे स्वतःशी संबंधित व्यक्तीशी निष्ठावान असतात .\nअधिक माहिती: कन्या राशी चे संबंध\nप्रेम कुंडली अहवाल - विनामूल्य\nआपण आणि आपल्या जोडीदारामधील प्रेमभावना या 100% मोफत अहवालात जाणून घ्या \nउत्तर फाल्गुन : ह्या नक्षत्रचे देव आर्यमन असून स्वामी सूर्य आहे. ह्यात उत्साहचे प्रमाण संतुलित असते. ह्या राशी चा लोकांची कामवासना मध्यम असते. अन्य राशी चे सर्वगुण ह्यात आढळतात.\nहस्त : ह्या नक्षत्रचे .....\nअधिक माहिती: कन्या राशीतील नक्षत्रे\nकन्या राशीच्या जातकाचा आहार -\nकन्या राशीच्या व्यक्तींना असे जेवण घेतले पाहिजे की जे स्नायू आणि लहान आतडेसाठी लाभदायक असेल. लिंबू, बदाम, गहू, काळा ऑलिव आणि चरबीमुक्त मांस, इत्यादी यांच्यासाठी चांगले आहेत. यांना फायबर आणि फॅट यांची आवशक्यता असते जे अंडी आणि समुद्रातील ताजे मासे ह्यामध्ये मिळतात. दूध आणि आईस्क्रीम हे यांचासाठी चांगले नसते. हे विषारी भोजनपदार्थ ह्याबाबतीत अतिसंवेदनशील असतात. त्यांना त्रास टाळण्यासाठी सुरक्षित पदार्थ जेवणात घेतले पाहिजेत आणि अंतर्गत स्वच्छता कार्यक्रम आहारतज्ज्ञनुसार नियमित काळात करत राहिले पाहिजे.\nशरीररचना: कन्या राशीचे लोक ...\nअधिक माहिती: कन्या राशीच्या जातकाची जीवनशैली\nमंगळ दोष - विनामूल्य\nआपल्या मनामध्ये 'लग्न' विचार आहे का मग तुमच्या जन्मकुंडलीच्या आधारावर, मांगलिक आहात काय हे जाणा तेही विनामूल्य\nआमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न \nउत्तराची भाषा निवडा मराठी हिन्दी English प्रश्नाचे स्वरूप/क्षेत्र निवडा प्रश्न निवडा\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.\nतज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा\nटॉप 9 विक्री अहवाल\n2018 कारकीर्द अहवाल @ 3499\nव्यवसायातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178.96\nकरिअरसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nप्रेमातसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nविवाहसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF\nज्योतिषांशी संवाद साधा @ 799\nकरिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178\n2018 विवाह संभावना @ 3499\nकुंडली सुसंगतपणा @ 1794.64\nतुम्हाला कदाचित हे सुद्धा आवडेल\nविजय माल्या २०१८ ज्योतिष भविष्यवाणी: त्याच्या आयुष्यात काय आहे ते जाणून घ्या. त्याचे ...\nगणेशा यांनी पी. व्ही. सिंधू यांचे कुंडलीचे विश्लेषण केले आहे कि हे नवीन बॅडमिंटन खेळा�...\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांच�...\nफेसबुक स्टॉक क्रॅशः फेसबुकच्या स्टॉक किंमतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात कसे जायचे ते जा...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Ex-Sarpanch-woman-teasing-in-pimpri/", "date_download": "2018-11-14T02:46:37Z", "digest": "sha1:LNI3UMRKYNPAZROFL357U632X3CKXJPT", "length": 3600, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : माणच्या माजी सरपंचाकडून महिलेची छेडछाड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : माणच्या माजी सरपंचाकडून महिलेची छेडछाड\nपुणे : माणच्या माजी सरपंचाकडून महिलेची छेडछाड\nफटाक्याची ठिणगी उडून मंडप जळाल्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेचा हात धरून, शिवीगाळ करत माण गावच्या सरपंचाने मारहाण केली. याप्रकरणी माजी सरपंच आणि त्याच्या भावाविरूध्द हिंजवडी पोलिस ठाण्यात विनयभंग, मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल झाला आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, फटाक्याची ठिणगी उडून मंडप जळाल्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेचा हात धरुन, शिवीगाळ करत माजी सरपंच आणि त्याच्या भावाने सदर महिलेस मारहाण केली. याप्रकरणी 45 वर्षीय या महिलेने याप्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सुनिल नामदेव भरणे आणि त्यांचा भाऊ दिलीप नामदेव भरणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/arun-jaitley-given-additional-charge-defence-34912", "date_download": "2018-11-14T03:54:13Z", "digest": "sha1:KRUJELDAU33I2DDPHU67F5VFVC3RCVSA", "length": 11725, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Arun Jaitley given additional charge of Defence अरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार | eSakal", "raw_content": "\nअरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार\nसोमवार, 13 मार्च 2017\nपर्रीकर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह अन्य 12 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यांनी सोमवारी रात्री दिलेला राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे.\nनवी दिल्ली - मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज (सोमवार) त्यांच्या पदाचा कार्यभार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे देण्यात आला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी पर्रीकर यांचा राजीनामा मंजूर केला आहे.\nपर्रीकर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह अन्य 12 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यांनी सोमवारी रात्री दिलेला राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. पर्रीकर यांच्याकडून संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी अतिरिक्तरित्या जेटलींकडे देण्यात आली आहे.\nभाजपने कॅबिनेटमध्ये बदल होणार असल्याचे सूतोवाच दिले आहेत. भाजप शासित राज्यांतील एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजप महासचिवाची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पर्रीकर यांच्या जागी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी कोणावर टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.starfriday2012.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2018-11-14T02:23:47Z", "digest": "sha1:K7USFPW57KX7AZ7WKAA4DQ6RCZG3E2I2", "length": 4297, "nlines": 23, "source_domain": "www.starfriday2012.com", "title": "STARFRIDAY : 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाचा ट्रेलर लाँच", "raw_content": "\n'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाचा ट्रेलर लाँच\nटॉर्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल, रिचा सिन्हा आणि रवि सिंग तर दिग्दर्शक समीर विद्वांसबरोबरच चित्रपटातील कलाकार स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, कमलेश सावंत, सीमा देशमुख, मास्टर आरश गोडबोले, करण भोसले आणि पटकथा संवाद लेखक कौस्तुभ सावरकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.\nउपस्थितीत कलाकारांबरोबरच निर्मिती सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, ज्येष्ठ रंगकर्मी सतिश आळेकर आणि डॉ. साहिल कोपर्डे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बऱ्याच हिट मालिका प्रेक्षकांसमोर आणणारे दिग्दर्शक विनोद लव्हेकर समीरच्या चित्रपटात अभिनय करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत.\nया चित्रपटाच्या निमित्ताने सतत मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत आपल्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरूणाईचे प्रॉब्लेम्स आणि त्यावर कसा तोडगा ही तरूणाई काढू शकते याचं चित्रण मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.\nसमीर विद्वांस दिग्दर्शित या सिनेमाची कथा निर्माते रवि सिंग यांची असून त्याला साजेसं संगीत ह्रषिकेश-सौरभ-जसराज यांनी दिलं आहे. गुरू ठाकूर आणि वैभव जोशी यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांना बेला शेंडे, प्रियांका बर्वे,आनंदी जोशी, अभय जोधपूरकर, श्रृती आठवलेबरोबरच संगीत दिग्दर्शक जसराज जोशी यांचे सुमधूर स्वर लाभले आहेत.\nतेव्हा आपले प्रॉब्लेम्स सोडवायला नक्की पहा\n'मला काहीच प्रॉब्लेम नाही' येत्या ११ ऑगस्ट ला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0-sms-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%88/", "date_download": "2018-11-14T02:47:35Z", "digest": "sha1:Q3E4BCKZVVWNHM4PXHW3CTUDDRC334DN", "length": 14397, "nlines": 59, "source_domain": "2know.in", "title": "आपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा", "raw_content": "\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nRohan April 24, 2010 sms वाचा, इंटरनेट, चेक, जाहिरात, नेटवर्क, पैसे, पैसे कमवा, पैसे मिळवा, मोबाईल\nसूचना : हा लेख कालबाह्य ठरवण्यात आला आहे.\nआपल्या मोबाईलवर इतर वेळी अनेक जाहिरातींचे sms येत असतात. काही वेळा तसे कॉलही नको असताना आपल्याला उचलावे लागतात. आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळतं काहीही नाही आता समजा असा मनस्ताप मिळण्याऐवजी आपल्याला त्याबदल्यात पैसे मिळणार असतील तर नक्कीच अशावेळी आपला जाहिरातदारांकडे पाहण्याचा दॄष्टिकोण बदलून जाईल. शिवाय ज्या जाहिरातींच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळणार आहेत, त्या सर्व जाहिराती आपल्या आवडीला आणि आपल्या वेळेला अनुसरुन अशाच असतील.\nतर आपल्या मोबाईलवर sms वाचण्यासाठी पैसे कसे मिळवयाचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला सांगता सांगता मीही माझ्या घरातला एक मोबाईल mginger.com या वेबसाईटवर मोफत रजिस्टर करणार आहे. त्यामुळे प्रत्येक पायरी व्यवस्थित सांगणं मला सोपं जाईल. कारण बरेच लोक रजिस्ट्रेशनची अर्धवट प्रक्रियाच पूर्ण करतात\nसाईन अप बटण असे दिसेल\n१. या इथून आपण mginger या वेबसाईटवर जाऊ शकतो.\n२. त्यानंतर आलेल्या पानावर SignUp for free नावाचं बटण आहे. त्यावर मी क्लिक केलं.\n३. SignUp चा रजिस्ट्रेशन फॉर्म आला आहे. तिथे मी माझं नाव, आडनाव आणि ई मेल पत्ता टाकत आहे.\n४. त्यानंतर ज्या मोबाईल नंबरवर मला जाहिरातींचे sms हवे आहेत, तो मोबाईल नंबर मी देत आहे.\n६. एखादं हवं असेल ते युजरनेम (टोपणनाव) निवडा, पासवर्ड निवडा . दिलेल्या पासवर्डची पुन्हा एकदा खात्री करा. आणि मग शेवटी दिलेल्या Create My Account या बटणावर क्लिक करा.\n७. त्यानंतर तुम्ही Upgrade या पानावर पोहचलेले असाल. आणि तुमच्या मोबाईलवर ‘Message’ कडून एक sms देखील आला असेल. आला नसेल तर थोडी वाट पहा. तो लगेच तुमच्या मोबाईलवर येईल. मेसेजचं नंतर बघू तोपर्यंत आपण Upgrade हे पान भरायला सुरुवात करुयात.\n८. ‘ज्याच्या नावानं mginger ने आपण कमावलेले पैसे पाठवावेत असं तुम्हाला वाटतं’, त्याचं नाव त्या तिथे टाका. शक्यतो तुमचंच नाव टाका.\n९. पत्ता द्या. त्यानंतर त्याखाली विचारलेली माहिती जमेल तेव्हढी भरत रहा. आणि मग शेवटी Save या पर्यायावर क्लिक करा.\n१०. आता तुम्ही Invite या पानावर आला असाल. एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमच्या मोबाईलवर प्राप्त होणार्‍या प्रत्येक sms साठी तुम्हाला २० पैसे मिळणार आहेत. तुम्ही बोलावल्यानंतर तुमच्या नेटवर्क मध्ये सामिल झालेल्या मित्राच्या मोबाईलवर sms आल्यावर दरवेळी तुम्हाला त्यासाठी १० पैसे मिळणार आहेत. इतकंच नाही तर तुमच्या नेटवर्क मधील मित्राच्या नेटवर्क मधे जितके काही मित्र असतील त्या प्रत्येकाच्या मोबाईलवर sms आल्यावर तुम्हाला त्याचे ५ पैसे मिळतील. आणि तुम्ही तुमच्या नेटवर्क मध्ये असे कितीही मित्र जोडू शकता. त्यासाठी Invite हे पान तुम्हाला मदत करेल. तुम्ही यशस्वीरित्या बोलावलेल्या प्रत्येक मित्रामागे तुम्हाला २रु. मिळतील. म्हणजे यासाठी तुमच्या मित्राने त्याचा फोन व्हेरिफाय करणं आवश्यक आहे. तुम्ही दिलेला फोन नंबर हा तुमचाच कशावरुन त्यासाठी तुम्हालाही तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागणार आहे.\n११. काही मित्रांना माझ्या नेटवर्कमध्ये सामिल होण्याचे आमंत्रण दिल्यानंतर आता मी माझा मोबाईल व्हेरिफाय करत आहे. त्यासाठी माझ्या मोबाईलवर स्टेप ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे जो sms आला होता, त्या sms मध्ये सांगितल्यानुसार मी वागलो. आलेला sms मी दिलेल्या नंबरला फॉरवर्ड केला. आणि माझा मोबाईल व्हेरिफाय झाला (कदाचीत +919945999459 हा तो नंबर असेल, एकदा आपला sms वाचून हा नंबर पडताळून पहा. पण शेवटी तुमच्या sms मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्हाला आलेला sms जसाच्या तसा फॉरवर्ड करायचा आहे.)\n१२. स्टेप ३ मध्ये दिलेला ई-मेल पत्ताही मी आता माझ्या ई-मेल अकाऊंटवर जाऊन व्हेरिफाय करत आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर माझा ई-मेल पत्ता व्हेरिफाय झाला आहे. (तुम्हाला जर ईमेल पत्ता व्हेरिफाय करताना काही अडचण आली, तर काही काळजी करु नका. ते तितकंसं आवश्यक नाही, पण केलेलं बरं फोन नंबर व्हेरिफाय करणं मात्र आवश्यक आहेच आहे फोन नंबर व्हेरिफाय करणं मात्र आवश्यक आहेच आहे\n१३. माझा फोन नंबर व्हेरिफाय केल्याच्या मोबदल्यात मला माझ्या mginger अकाऊंट मध्ये ३रु. मिळाले आहेत. तर email address व्हेरिफाय करण्याच्या मोबदल्यात मला १रु. मिळाला आहे.\n१४. mginger वापरुन पैसे कमवायला मी आता सुरुवात केली आहे.\nतुम्हीही असे पैसे कमवू शकता. तुमचं नेटवर्क वाढवत जा आणि मग तुमचे पैसेही वाढत जातील. एकदा हे सारं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर sms येत जातील, तुमच्या खात्यात पैसे जमा होत जातील. mginger या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यात किती पैसे झाले आहेत हे कधिही तपासून पाहू शकता. एकदा तुमच्या खात्यात ३०० रु. जमा झाले, की ते तुमच्या नावचा चेक, तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवून देतील. अशाप्रकारे कोणतंही अतिरिक्त काम न करता तुम्ही पैसे कमवू शकता. त्यासाठी mginger हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\n****** पासवर्ड कसा पहायचा\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nमोफत ऑनलाईन mp3 कटर\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2011/07/blog-post_31.html", "date_download": "2018-11-14T02:48:26Z", "digest": "sha1:N2QQ74IAD57IAK3O7LQKTF4SXM3CJLXF", "length": 8975, "nlines": 142, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: गोष्टी मुलींच्या - १", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nगोष्टी मुलींच्या - १\nमाझ्या नंणंदेची एक मैत्रिण आहे, माहेश्वरी समाजातील. तालुक्याच्या गावची. लहानपणापासूनच हुशार. वर्गात पहिली असायची. COEP ला वसतिगृहात राहून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. नंतर एका चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी करत होती. दोन-तीन मुली घर घेऊन राहायच्या.\nआता लग्नाची वेळ आली आहे. घरच्यांनी स्थळे पाहायला सुरूवात केली आहे.\nएकत्र कुटूंब आहे. आई दादाजीं समोर (सासर्‍यांसमोर) कधी जात नाही. घरात कोणीच नसेल तर घुंघट घेऊन कामापुरती, जेवायला वाढणे वगैरे, समोर जाते. लग्नाच्या वयाची मुलगी असलेली ही सून आहे, हे लक्षात घ्या. कुटूंबाचा काहीतरी एकत्रित व्यवसाय आहे.\nएकदा ती चार दिवसांची रजा काढून घरी आली. दादाजी म्हणाले, ” आता लग्न करायचं आहे, हीची नोकरी बास झाली, घरीच राहू दे.”\nसगळ्यांना ते पटलं. तिला नोकरी सोडायला लावली. सध्या ती घरीच आहे. तिला फार घराबाहेर पडू देत नाहीत. ”सारखं काय लॅपटॉप आणि इंटरनेट” त्यावर बंधने आली आहेत. कधी मैत्रिणीकडे आली की संगणकावरून इतरांशी संपर्क साधते.\n माहीत नाही. त्याने जर नोकरी करू दिली तर ही करणार... नाहीतर नाही. नवरा हिच्या पसंतीने नाहीतर घरच्यांच्या पसंतीने ठरवला जाईल. शेवटी हिला विचारतील पण ऎकतीलच असं नाही.\nहिच्या पत्रिकेत मंगळ आहे, पत्रिका जुळणे अवघड, ती जुळल्याशिवाय पुढे जाणारच नाही. मंगळाची शांती करून घेत आहेत.\nआईलाही वाटतं मुलीचं हे असंच असणार, असायला पाहिजे.\nसगळ्या मैत्रिणींच्या गप्पा चाललेल्या.... असंच पुन्हाही कधीतरी आपण माहेरी येऊ तेव्हा भेटत राहू. ही म्हणाली, ” एकदा माझं लग्न होऊ दे, मी माहेरी येणारच नाही.”\nही घराबाहेर राहिलेली मुलगी आहे, तिने जग पाहिलेलं आहे, स्वत: कमवायची धमक तिच्यात आहे.\n तिच्यात लढण्याची बीजे आहेत का\nतिला नवरा, सासरचे लोक कसे मिळतील\nतिची इच्छा नसताना तिला घराशी बांधून ठेवलं आहे.\nसमाज म्हणून आपण तिच्यासाठी काय करू शकतो\nBy विद्या कुळकर्णी - July 31, 2011\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nगोष्टी मुलींच्या - १\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/dr-bharat-patankar-statment-agaist-cm-phadanvis/", "date_download": "2018-11-14T02:55:00Z", "digest": "sha1:7M4Q7HEBPLR756KMCLXHEAJJPNQUDZM2", "length": 29775, "nlines": 243, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "मुख्यमंत्र्यांची भूमिका म्हणजे धार्मिक हुकुमशाही : भारत पाटणकर यांची टीका - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा कराड मुख्यमंत्र्यांची भूमिका म्हणजे धार्मिक हुकुमशाही : भारत पाटणकर यांची टीका\nमुख्यमंत्र्यांची भूमिका म्हणजे धार्मिक हुकुमशाही : भारत पाटणकर यांची टीका\nचंद्रकांत पाटलांनी मराठा समाजाची माफी मागावी\nसातारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र महाराज यांची भेट घेतल्यानंतर केलेले वक्तव्य म्हणजे लोकशाहीला झुगारुन केलेला प्रकार आहे. त्यांनी एकतर आपले वाक्य परत घ्यावे, राजीनामा द्यावा हाच त्यावर शालीन असा उपाय आहे. धर्मसत्ता महत्वाचे असल्याचे सांगून मुख्यंमत्र्यांनी आपली भूमिकाही धार्मिक हुकुमशहाफची असल्याचे स्पष्ट केले आहे. तुम्हाला आता माफी नाही, असा थेट आरोप श्रमिक मुक्ती दलाफचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, राज्य शासनाने ईबीसी सवलतीबाबत घेतलेल्या निर्णयानंतर मराठा समाजाने सरकारचे आभार मानले पाहिजेत, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याचाही समाचार डॉ. पाटणकर यांनी घेतला असून त्यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी, असेही म्हटले आहे.\nडॉ. पाटणकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सकल मराठा क्रांती मूक मोर्चा, ईबीसी सवलत, पाटण येथील रावसाहेब कसबे, प्रज्ञा पवार माफी प्रकरण आणि नाशिक येथील घटना त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची नाणीज भेट यावर भाष्य केले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी नाणीजच्या भेटीमध्ये जे वक्तव्य केले त्यातून ते धार्मिक हुकुमशहा असल्याचाच अर्थ निघतो. त्यातून दुसरा अर्थ निघूच शकत नाही. जे स्वत: धर्म मानतात त्यांनी लोकशाही व्यवस्थेवर भाष्यच करायला नको. त्यांनी स्वत: आत्मक्लेष करावा आणि आपले विधान परत घ्यावे. तुम्हाला आता माफी नाही. तुम्ही समाजाची माफी मागितलीच पाहिजे.फ\nडॉ. पाटणकर यांनी सकल मराठा क्रांती मूक मोर्चाफच्या मागण्यांविषयी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मराठा क्रांती मूक मोर्चाच्या मागणीविषयी त्यांच्या प्रतिनिधींना पाठवून वेगवेगळ्या जिल्ह्यातील विविध कार्यकर्त्यांशी बोलण्याची प्रक्रिया लोकशाही विरोधी आणि वेळकाढूपणाची आहे. मराठा क्रांती मूक मोर्चा प्रक्रियेत कोणी नेतृत्व करत नाही आणि सरकारच्या प्रतिनिधींशी बालायला सकल मराठा समाजाने कोणाला अधिकारही दिलेले नाहीत. त्यामुळे या तजहेच्या चर्चा काढून अंदाज काढण्यालाही अर्थ नाही. उलट अशी प्रक्रिया सरकारने घडवून आणणे म्हणजे समाजाने घेतलेल्या निर्णयाला खो घालण्याचा प्रकार आहे. त्याचबरोबर ज्या मागण्या लेखी दिल्या आहेत त्याबद्दलचा लेखी प्रस्ताव तयार करून त्यांनी महाराष्ट्रभर प्रसारित करावा, जाहीर करावा. त्यावर संपूर्ण मराठा समाज लोकशाही पध्दतीने प्रक्रिया देईल. आरक्षण कसे देणार, त्याबाबत काय भूमिका आहे, यावरही सरकारचे भाष्य नाही. कोपर्डी प्रकरणानंतर शासनाची भूमिका काय आहे, यावर श्वेतपत्रिका काढायला हवी होती. अ‍ॅट्रॉसिटीमध्ये बदल करण्यात यावेत त्याचबरोबर खोट्या केसेस होवू नयेत यासाठी विशेष तरतूद करण्यात यावी.फ\nडॉ. पाटणकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. मराठा मोर्चामध्ये नेते मागे आणि समाज पुढे आहे, ही बाब त्यांनी लक्षात घ्यायला हवी, असे सांगून डॉ. पाटणकर म्हणाले, मंत्री पाटील कुणबी मराठा आहेत. त्यामुळे त्यांनी ईबीसी सवलतीच्या निर्णयानंतर आपली भूमिका अशाप्रकारे मांडायला नको होती. आपण सरकारमध्ये आहात आणि सरकार म्हणजे मालक नाही आणि तुम्ही सुध्दा मराठा समाजाचे मालक असल्यासारखे वागू नका. मराठा क्रांती मूक मोर्चाफनंतर काही घटक वातावरण दुषित करत आहेत. काही मंडळी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे रोखण्यासाठी आम्ही मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित वर्ग आणि इतर समाजातील शोषित युवकांसाठी पुण्यामध्ये परिषद आयोजित केली आहे.\nनाशिक येथील घटनेच्या अनुषंगाने डॉ. पाटणकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, नाशिक येथील घटनेनंतर झालेल्या जाळपोळीत आणि अत्याचार प्रकरणात जे काही घडले त्या गुंडांमध्ये आपल्याच भाजपचे कार्यकर्ते सापडले आहेत. आपले कार्यकर्ते भानगडी करत आहेत. ज्या काही भानगडी झाल्या त्यामुळे समाज अस्वस्थ आहे. त्यामुळे असे काही करून तुम्हाला आणखी नाशिक घडवायचे आहेत का, असा आमचा प्रश्न आहे. नाशिकमधील जाळपोळीत भाजपचे जे गुंड कार्यकर्ते सापडले आहेत त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी आणि कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही डॉ. भारत पाटणकर यांनी केली.फ\nव्यंगचित्र प्रकरणात स्वाभिमान कुठे हरवला होता..\nपाटण येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनात जो काही प्रकार घडला त्या अनुषंगाने डॉ. भारत पाटणकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेची बोटचेपी भूमिका कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला तर संबंधित प्रकाराच्या अनुषंगाने पोलीस केस करण्याची तत्परता दाखविणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचा सामनाफमध्ये छापून आलेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्रानंतर स्वाभिमान कुठे हरपला होता, असा सवालही केला आहे. ते म्हणाले, आपणास दुसरे कोणी आमदार करेल, याची शाश्वती नाही त्यामुळेच तुम्हाला आमदार होण्यासाठी शिवसेना लागते हे आम्ही मान्य करतो. मात्र, पाटणच्या साहित्य संमेलनानंतर मराठा क्रांती मोर्चाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपण सवंग लोकप्रियतेसाठी काही तरी करत आहात. मराठा समाजाची बदनामी करणाजया आक्षेपार्ह व्यंगचित्रानंतर आपण काहीच बोलला नाही. त्यावेळी तुमचा स्वाभिमान कुठे होता. आपले हे वागणे बरे नाही. तुम्ही आत्मपरिक्षण करा, असा सल्लाही डॉ. पाटणकर यांनी आ. देसाई यांना दिला.\nPrevious Newsघरफोडी करणारी सराईत महिला गुन्हेगार गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जेरबंद\nNext Newsसाहित्यिक लक्ष्मण माने यांची महिला अत्याचार प्रकरणी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nनेहमीच पत्रकारांचे मला सहकार्य : आ. पाटील\nमोरणा गुरेघरच्या कालव्यांसाठी जमिन गेलेल्यां 289 खातेदारांना मिळणार 8 कोटी 87 लाख रुपये ; आ. शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश\nनावात ‘राम’ वाणीत ‘रावण’; उदयनराजेंची टिका\nसातारा जिल्ह्यात उसाचा गळीत हंगाम जोरात ; 13 लाख 82 हजार 375 क्विंटल साखरेचे...\nसातारा सर्किट हाऊसच्या दुरुस्ती ऐवजी रंगरंगोटी\nविसर्जनाचा चेंडू उच्च न्यायालयाच्या दालनात ; सातारा पालिकेचा ठराव ; प्रशासन सक्रीय\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://granthali.com/category/news-and-events/page/2/", "date_download": "2018-11-14T03:09:09Z", "digest": "sha1:NEOXMLRQVI7ENQU7XAYJZBWGMS7IC2KI", "length": 5327, "nlines": 135, "source_domain": "granthali.com", "title": "News and Events | Page 2 | Granthali", "raw_content": "\nशैलजा वाडीकर लिखित ‘मराठा मुलगी’ पुस्तकाचे प्रकाशन १६ ऑक्टोबर २०१५\nगुलजार यांच्या ‘९ पुस्तकांचे (बोस्की सिरीज)’ या पुस्तकाचे प्रकाशन १५ सप्टेंबर २०१५\nसुषमा बर्वे यांच्या ‘उघडे लिफाफे’ या पुस्तकाचे प्रकाशन २६ जुलै २०१५\nएकता पटेल यांच्या ‘गौरीकुंड १.५. कि. मी.’ या पुस्तकाचे प्रकाशन २३ जुलै २०१५\nदत्ताजी देसाई लिखित ‘जीवन अमृत झाले’ पुस्तकाचे आणि डॉ. नीना सावंत – सानिका सावंत लिखित ‘Tomorrow’s still to come’ कवितासंग्रहाचे प्रकाशन १७ जुलै २०१५\nप्रा. आशा राणे यांच्या ”रस्त्यावरची मुले : संघर्ष ‘हमारा फाउंडेशनचा” या पुस्तकाचे प्रकाशन २७ जून २०१५\nमोहन गोरे यांच्या ‘आनंदयात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन १४ जून २०१५\nश्रीकृष्ण मराठे यांच्या ‘माझी आरोग्यायात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन १४ जून २०१५\nसर्वोत्तम ठाकूर यांच्या ‘रत्नागिरी ते आइनस्टाइन’ या पुस्तकाचे प्रकाशन, दिनांक १३ जुन २०१४\nवसंत वसंत लिमये यांच्या ‘कॅम्पफायर’ या पुस्तकाचे प्रकाशन २९ मे २०१५\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/pakistan-release-439-indian-fisherman/", "date_download": "2018-11-14T02:30:29Z", "digest": "sha1:W4WQYB6WWDGYFYZ3DEJJHGMXH7DY3XZO", "length": 16059, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थानच्या ४३९ मच्छिमारांना पाकिस्तान सोडणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nहिंदुस्थानच्या ४३९ मच्छिमारांना पाकिस्तान सोडणार\nपाकिस्तानच्या कारागृहातील ४३९ हिंदुस्थानी मच्छिमारांना सोडण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. येत्या २६ डिसेंबरला यातील २२० मच्छिमारांची सुटका करण्यात येणार असून इतर २१९ जणांना ६ जानेवारीला मुक्त करण्यात येणार आहे. हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील तणाव निवळावा या सदभावनेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. दरम्यान, मच्छिमारांचा शिक्षेचा कालावधी संपल्याने पाकिस्तान त्यांना हिंदुस्थानात पाठवत असल्याचे परराष्ट्रमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.\nपाकिस्तानी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थानच्या कारागृहात ५१८ पाकिस्तानी कैदी आहेत. यापैकी १३२ मच्छिमार आहेत. हिंदुस्थाननेही सदभावनेतून त्यांची सुटका करावी, असे अपील पाकिस्तान हिंदुस्थानला करणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढील११८ प्रवाशी असलेल्या विमानाचे लीबियात अपहरण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विद्यार्थीनींचे अभिनंदन\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/jeggings/cheap-only+jeggings-price-list.html", "date_download": "2018-11-14T03:24:02Z", "digest": "sha1:UTM7YNAA425KFVYEMHU7SQ3LKVS4P77Q", "length": 7239, "nlines": 122, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये ओन्ली जेगगिंग्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nCheap ओन्ली जेगगिंग्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त जेगगिंग्स India मध्ये Rs.747 येथे सुरू म्हणून 14 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. ओन्ली वूमन s जेगगिंग्स SKUPDfrhCz Rs. 1,886 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये ओन्ली जेगगिंग्स आहे.\nकिंमत श्रेणी ओन्ली जेगगिंग्स < / strong>\n0 ओन्ली जेगगिंग्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 471. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.747 येथे आपल्याला ओन्ली वूमन s जेगगिंग्स SKUPDdk0tM उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nकूक न कीच डिस्नी\nओन्ली वूमन s जेगगिंग्स\nओन्ली वूमन s जेगगिंग्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/todays-agralekh-about-rashtravadi-congress-party/", "date_download": "2018-11-14T03:26:11Z", "digest": "sha1:7OAGYDCIEYPVRDY3RYROOZYGX4LZX2VX", "length": 25893, "nlines": 243, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "राष्ट्रवादीने ताणली राजकीय प्रत्यंचा - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome वाचनीय अग्रलेख राष्ट्रवादीने ताणली राजकीय प्रत्यंचा\nराष्ट्रवादीने ताणली राजकीय प्रत्यंचा\nसातारा जिल्हयातील आठ नगरपालिका, पाच नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षणामुळे जिल्हयातील अनेक मातब्बरांना घरी जावे लागले आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात अस्तित्वात येणारी मिनी मंत्रालय हे अगदीच वेगळयाच स्वरूपाचे असणार असून या निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या बाहुबळांची प्रत्यंचा ताणली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही राजांनी अर्थात रामराजे व उदयनराजेंनी यांनी युध्दबंदी जाहीर केल्याने राष्ट्रवादीचा जीव भांडयात पडला आहे. जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादी अपवाद वगळता एकसंघटपणे दिसू लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत बालेकिल्यात अस्मिता टिकवायची हा पण आहे. अजितदादा पवार यांनी नुकत्याच केलेल्या जिल्हा दौर्‍यात जिल्हा परिषदेच्या कारभाराचा धावता आढावा घेवून ज्यांना द्यायच्या त्यांना व्यवस्थित कानपिचक्या दिल्या. सत्ता टिकवायची असेल तर अंतर्गत भांडणे बाजूला ठेवून कामाला लागा अन्यथा राजकीय परिणामांना तयार रहा असा दमच भरल्याने शंका कुशंकामुळे एकमेकांवर संशय घेणारे उतावळे कार्यकर्ते सुतासारखे एका दोरीत सरळ आले. सेस फंडावरून सध्या जिल्हा परिषदेचे राजकारण सुरू आहे. ते अगदीच टोकाला गेले होते ते टोकाला जावू न देता आपआपसात त्यावर कसा तोडगा काढता येईल याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत. मुळात सेस फंडाचे निधी खर्च करण्याचा अधिकार त्या त्या समित्यांच्या सभापतींना आहेत हे अधिकार अध्यक्षांना देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या बैठकीत झाला होता मात्र तो नियमाला धरून नव्हता. यातूनच अहंपणाचे राजकारण टोकाला गेल्याने सेस फंडाचा मुद्दा वादग्रस्त होत चालला होता. त्यातच नंतर फंडाचे अधिकार उपाध्यक्षांना देण्यावर चर्चा झाली. मात्र त्यावरही फारसा समाधानकारक तोडगा निघाला नाही. लुटपूटीच्या भांडणातून फायदा काहीच नाही तर नुकसान आपलेच आहे हे लक्षात घेवून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना तशा सुचना देवून शिस्तीचे धडे दिले. त्यामुळे अविश्‍वास ठरावाचा कटू अध्याय बाजूला ठेवून राष्ट्रवादी पुढच्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे.\nविधानपरिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणूकांच्या कार्यक्रमाची हालचाल सुरू झाली असून ऑक्टोंबरच्या या आठवडयात याची आचारसंहिताही जाहीर होवू शकते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या जागावाटपासंदर्भात काँग्रेसशी युती केली जावू शकते असे संकेत दिल्याने कदाचित दिल्लीतच जागा वाटपाची जागा ठरेल असे स्पष्ट होत आहे. मात्र सातारा जिल्हयात जागा वाटपाचा तिढा भलताच टोकदार आहे. थोरल्या पवारांच्या मध्यस्थीनेच हे गणित सुटेल असे खात्रीलायक सुत्रांचे म्हणणे आहे. गतपंचवार्षिकला अंकुश गोरे यांची उमेदवारी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना अजितदादा पवार यांच्या विनंतीने मागे घेतली होती त्यामुळेच प्रभाकर घार्गे बिनविरोध आमदार होवू शकले. आता याच सौजन्याची आठवण काँग्रेस राष्ट्रवादीला करून देत असून ही जागा काँगे्रससाठी सोडावी असा आग्रह पृथ्वीराज चव्हाण यांचा आहे. या मागणीला राष्ट्रवादीने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. आरक्षणाच्या बडग्याने जिल्हा परिषदेत 14 मातब्बर व 11 पंचायत समित्यांमधून 34 राजकीय कार्यकर्ते घरी बसले. त्यामुळे नव्या समीकरणाचंी जुळवाजुळवत करताना हुकूमी पत्े हाताशी ठेवण्याची धडपड राष्ट्रवादीने सुरू केली आहे. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत लवकरच राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा मोठा मेळावा सातारा जिल्हयात होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीच्या गोटात मिळत आहेत.बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठा राखण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला टक्कर देण्यासाठी राजकीय प्रत्यंचा ताणली आहे हे नक्की…\nPrevious Newsमूळपीठ डोंगरावर श्रीयमाईदेवीच्या अष्टमी उत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी\nNext Newsवडूज नगरपंचायत ताकदीने लढविण्याचा भाजपाचा निर्धार\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या कर्तबगारीची..\nडी.एस.कुलकर्णी यांच्याबद्दल…….. लेखिका -: अ‍ॅड. अंजली झरकर,पुणे\nऔंधच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष ; वास्तूकलेतील फिरते खांब\nश्रीमंत सरदार… ते सरकार.. दादा…\nकलाकृती आणि रिकामटेकडे (लेखक – अभय देवरे)\nग्रंथाचा सहवास लाभल्याने माझ्यातील कलाकार घडला: किरण माने\nएबीआयटीतून उच्चतम दर्जाचे अभियंते घडतील : सौ. वेदांतिकाराजे भोसले\nएमआयडीसीतील कंपनीला पुणेरी भामट्याकडून साडेसहा लाखाचा गंडा\nअक्षय कदमचा मृतदेह मिळाला रेल्वे रुळाजवळ ; अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यास...\nदुचाकीवरील स्टीकर फाडल्याने लल्लन जाधवसह पाच जणांवर गुन्हा\nअद्यापही रिमझिम सुरू, पावसाने सरासरी ओलांडली\nमान्सून मॅडनेस रॅलीतील जिप्सी पलटीः पाच जण जखमी\nगणपतीसाठी पुण्याला एसटीची पंधरा मिनिटाला एक फेरी\n…तर जरंडेश्‍वर शुगर मिल्सवर फौजदारी दाखल करणार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा...\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\nशरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या सत्कार सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे : आ. शशिकांत...\nजि. प. पदाधिकारी निवडीत एक राजेशाही, चार लोकशाही; राष्ट्रवादीचा फॉर्म्युला\nठळक घडामोडी March 2, 2017\nसातार्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात घातले नोट बंदीचे वर्षश्राध्द\nअब्जावधींच्या ऑनलाईन घोटाळा प्रकरणी जयंत पाटील अडचणीत\nठळक घडामोडी July 5, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/5840-sunday-pragati-express-sinhagad-express-and-karjat-pune-karjat-express-cancel", "date_download": "2018-11-14T02:51:13Z", "digest": "sha1:U5AYJJXZNWLM5C4IU63WEO2EUNUSOEUO", "length": 6077, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "रविवारी सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर ट्रेन्स रद्द - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरविवारी सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर ट्रेन्स रद्द\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. हा ब्लॉक सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे.\nसिग्नल यंत्रणेतील सुधारणा आणि इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळ्यादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.\nतर काही गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.\nआज मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक; रविवारी काही लोकल फेऱ्या रद्द\nरेल्वेच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक; गरज असल्यास घराबाहेर पडावे\nरेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nएलफिन्स्टन रोडवरील पादचारी पूलाच्या कामाचा वेग वाढला\nमुंबईकरांनो आज रेल्वेचा प्रवास टाळा\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/manasi-inamdar-article-on-ganesh-chaturthi-and-dahi-handi/", "date_download": "2018-11-14T02:15:15Z", "digest": "sha1:DGIWSIC3WWBRMZNBEHHZ5ATHYXDIZTJA", "length": 21639, "nlines": 270, "source_domain": "www.saamana.com", "title": "गणपती … कृष्ण… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nकृष्ण आणि गणपती… आपल्या सगळ्याच्या हृदयातील दोन छानसे देव. आपल्या रोजच्या सुखदु:खात सहज रममाण होणारे..\nआज संकष्टी चतुर्थी… आणि दोन दिवसांनी कृष्णजन्म… आपल्या अनेक देवतांपैकी ही दोन महत्त्वाची दैवतं. कृष्ण आणि गणपती बाप्पा… मानवी भावभावनांशी हे दोघंही अत्यंत समरसलेले… किंबहुना मानवी जगणं हाच दोघांच्या अध्यात्माचा पाया… माणसांमध्ये या दोघांना प्रचंड रस… आपली सुखदुःखं… रोजच्या जगण्यातील अडीअडचणी सगळ्यात ही दोघंही डोकावतात.\nदोघंही कलेची आराध्य… एक 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती… तर दुसऱयाच्या श्वासात… ध्यासात… अभिव्यक्तीत निरंतर कलेचा वास.\nबाप्पा अयोनिज… किती सुंदर शब्द आहे हा तो पार्वती आईच्या उदरातून नव्हे तर अत्याधुनिक विज्ञानातून जन्मून त्याने आपली विज्ञाननिष्ठता अगदी ठामपणे सिद्ध केलेली.\nकृष्णाला मात्र जन्माच्या प्रत्येक आंदोळणातून जायला मनापासून आवडले. देवकी मातेचे डोहाळे, तिच्या प्रसववेदना… तिचा विरह सारे सारे या सावळ्या परब्रह्माने समरसून अनुभवले. या त्याच्या प्रत्येक जगण्याच्या टप्प्यातून प्रतिकुलतेला हसत हसत सामोरे कसे जायचे हे तो त्याच्या प्राणप्रिय बासरीच्या सुरावटीवर ध्यानमग्न होऊन सांगत राहातो.\nबासरी… त्याची परमप्रिय बासरी… आणि त्याचे प्राणप्रिय गोधन. या दोहोंमधून तो सहज अभिव्यक्त होत राहातो… निःशब्द शांततेत… आसमंत पुरून उरलेलं असतं ते त्याच्या वेणूतील स्वर्गीय संगीत. ही त्याची सुरांची भाषा समजते ती त्याच्या हृदयाजवळ असणाऱया गायी-वासरांना… आणि त्याच्यावर निरपेक्ष… निस्सीम प्रेम करणाऱया भक्तांना… म्हणूनच बहुधा कृष्ण सहज सांगून जातो…\nना हं वसामि वैकुंठे\nचार ओळींचा श्लोक. पण सारे अध्यात्म त्याने या चार ओळींत सांगितलेले. वैकुंठात त्याचा वास नाही… योगीजनांच्या हृदयातही नाहीच… जिथे त्याच्यावर प्रेम करणारे भक्त राहतात… त्याच ठिकाणी त्याचे कायम वास्तव्य असते.\nकर्मयोग आणि प्रेमयोग याची अद्भुत सांगड कृष्ण घालतो. रुक्मिणी… सत्यभामा पत्नीपद भूषवत असतानाही सारी कर्तव्यं पार पाडत त्याच्या हृदयात विरामजमान आहे ती राधा… त्याच्या प्राणप्रिय बासरीसह… कारण जेव्हा तो गोकुळातून मथुरेला निघाला तेव्हा राधेने त्याची बासरी काढून घेतली… आणि त्यानंतर पुन्हा राधा भेटेपर्यंत त्यानेही बासरी हाती धरली नाही.\nबाप्पाचे वागणे एकदम सरळ… सोपे… स्वतःतील बाल्य त्याने कायम जपून ठेवले आहे… जास्वंदीच्या फुलागत… प्रसन्न टवटवीत… त्याच्या पार्वती आईसाठी तो कायमच लहान… लाडोबा… तसे पाहता आईला आपली सगळी मुले सारखीच… पण ज्यामध्ये थोडे वैगुण्य असते, कमी असते त्या लेकरावर आईची विशेष माया… कारण जगाने नाकारले तर… आपल्या लेकराचे कसे होईल ही भीती तिच्या ‘आई’च्या हृदयाला ग्रासलेली असते. आईसोबतच हे पोरपण बाप्पा अगदी मनसोक्त अनुभवतो.\nलाडोबा असूनही युक्ती, शक्ती, विद्या, कला यात कुठेही तो कमी पडत नाही. उलट या साऱयाजणी त्याच्यापुढे नतमस्तक… आयुष्य छान आहे. ते हसत जगावं… लहान मूल होऊन कोड पुरवून घ्यावेत… प्रसंगी आपले कर्तृत्त्व अगदी सहज सिद्ध करावे… छान छान पदार्थांचा, विशेषतः राजस मोदकांचा आस्वाद घ्यावा. नेहमी हसत राहावे… डोळस भक्ती, डोळस श्रद्धा… जीवनावर अखंड प्रेम ही बाप्पाची आवडती सूत्रं.\nकृष्ण आणि गणपती… आपल्यात समरसलेली… त्यांनी सांगितलेले सोपे तत्त्वज्ञान आपणही खऱया अर्थाने अमलात आणले तर उगाच खूप अवघड वाटणारे आपले जगणे असेच सुगंधी, सुंदर, मोदमय होऊन जाईल… नाही का…\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमाझा आवडता बाप्पा : शिवपूजा – आनंद ओक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनिरागस नात्याची घट्ट वीण…\nदेव नवसाला पावतो का\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विद्यार्थीनींचे अभिनंदन\nसर्पविष मानकीकरणाचे देशपातळीवरील केंद्र होणार हाफकीनमध्ये\nहायस्पीड ट्रॉलरकडून मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान; मच्छीमारांची कारवाईची मागणी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-speed-of-the-campaign-in-the-Karnataka-elections/", "date_download": "2018-11-14T02:33:42Z", "digest": "sha1:KMBMRMFYG23IQ4VXP63EWNN3DCQPGFFL", "length": 7464, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रचार चढता, पारा वाढता : लक्ष प्रियांक, गुत्तेदारांवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › प्रचार चढता, पारा वाढता : लक्ष प्रियांक, गुत्तेदारांवर\nप्रचार चढता, पारा वाढता : लक्ष प्रियांक, गुत्तेदारांवर\nगुलबर्गा : गुरय्या रे स्वामी\nहैदराबाद-कर्नाटकचे विभागीय केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या गुलबर्गा जिल्ह्यात वाढत्या उन्हाबरोबर निवडणुकीचे वातावरणही तापत चालले आहे. तापमान 43 वर पोहोचत असताना प्रचाराचा पाराही वाढला आहे. लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरेंद्र पाटील आणि दिवंगत धरमसिंग याचा हा जिल्हा.जिल्ह्यात खर्गे यांचा राजकीय दबदबा अद्यापही कायम आहे.\nयंदाच्या निवडणुकीत खर्गे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजप जंगजंग पछाडत आहे. काँग्रेसचे सात आमदार विरुद्ध भाजपचा एक आणि कजपचा एक हे चित्र उलटे करण्यासाठी भाजप शक्य ते सारे प्रयत्न करत आहे. चितापूर हा या जिल्ह्यातला सर्वाधिक चुरशीचा मतदारसंघ. मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र पर्यटन मंत्री प्रियांक खर्गे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले असून भाजपचे वाल्मिकी नाईक यांच्याशी त्यांचा सामना आहे. निजदने येथे उमेदवार दिलेला नाही.\nजेवरगीमधून माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांचे सुपुत्र काँग्रेस उमेदवार डॉ. अजयसिंग लढत आहेत. त्यांची भाजपचे जिल्हाध्यक्ष दोड्डप्पा गौडा-पाटील यांच्याशी होणारी लढत लक्षवेधी आहे. इथून निजदचे केदारलिंगय्या हिरेमठ यांचीही उमेदवारी महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेतर्फे प्रवीणकुमार यांना उमेदवारी देण्यात आली असून, भाजपच्या मतविभागणीस कारणीभूत ठरल्यास आश्‍चर्य नाही.\nअफजलपूर हा जेवरगीनंतरचा सर्वाधिक चुरशीचा मतदारसंघ. इथून माजी मंत्री भाजपचे मल्लिकय्या गुत्तेदार व काँग्रेसचे एम. वाय. पाटील लढत आहेत. गुत्तेदार भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपचे एम. वाय. पाटील काँग्रेसमध्ये दाखल झाले. ही देवाण-घेवाण कुणासाठी फलदायी ठरेल, हे येणारा काळ ठरवेल.\nगुलबर्गा ग्रामीण मतदारसंघात भाजपने यंदा रेवू नाईक बेळमगी यांना वगळून बसवराज मत्तिमोड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या बेळमगी यांनी निजदतर्फे उमेदवारी दाखल केली आहे, तर काँग्रेसतर्फे आमदार जी. रामकृष्ण यांचे चिरंजीव विजयकुमार लढत आहेत.\nगुलबर्गा उत्तरमध्ये दिवंगत मंत्री कमरूल इस्लाम यांच्या पत्नी कनिज फातिमा बेगम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असून, मुस्लिम बहुल असलेल्या या मतदार संघात चंद्रकांत बी. पाटील यांची कसोटी आहे. या व्यतिरिक्त उर्वरित तीन मतदारसंघांतही काही प्रमाणात चुरशीच्या लढती होतील. मात्र, सर्वाधिक लक्ष असेल ते प्रियांक खर्गे आणि मल्लिकय्या गुत्तेदार यांच्याकडेच.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/congress-leader-pratik-patil-criticize-on-sambhai-bhide-guruji-in-sangali/", "date_download": "2018-11-14T02:28:45Z", "digest": "sha1:CJO5FZXBPJYAZPCWHZ7FZP33FN733XSL", "length": 6674, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप हस्तक भिडे तरुणांची डोकी भडकवतात : प्रतीक पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाजप हस्तक भिडे तरुणांची डोकी भडकवतात : प्रतीक पाटील\nभाजप हस्तक भिडे तरुणांची डोकी भडकवतात : प्रतीक पाटील\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याकडून चुकीची माहिती दिली जाते. चुकीचा इतिहास सांगून तरुणांची डोकी भडकवली जातात. भिडे गुरुजींकडून मराठा समाजातील तरुणांचे शोषण केले आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार प्रतीक पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. सत्ताधारी भाजपशी सबंधित सर्व संघटना समाजाच्या वाटण्या करण्यात मग्न आहेत. भिडे हेही भाजपचे हस्तक आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.\nशिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी गेली अनेक वर्षे मराठा व बहुजन समाजातील युवकांच्या शोषणाचे काम पध्दतशीरपणे करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांनाच प्रिय आहेत. मात्र, त्यांच्याबद्दल चुकीची माहिती भिडे यांच्याकडून दिली जात आहे. मराठा व बहुजन समाजातील तरुणांना चुकीचा इतिहास सांगून त्यांची डोकी भडकविण्याचे काम ते करीत आहेत. आता तर ते भाजपचे हस्तक म्हणून काम करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.\nकाही दिवस आम्हीही त्यांच्या मोहिमा, दौडीमध्ये सहभागी होत होतो. पण त्यांचे खरे स्वरुप लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांच्यापासून चार हात दूर राहणेच पसंत केले आहे. त्यांचा कोरेगाव-भीमा येथील दंगलीच्या घटनेशी काही सबंध आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा काम करत आहे. इतरांसाठी ते कायद्याची भाषा करतात. पण, आपण मात्र चौकशीला सामोरे जात नाहीत. त्यांना कायद्याची भिती वाटते का दोषी नसतील तर त्यांनी चौकशीला सहकार्य करून निर्दोषत्व सिध्द करावे. परंतु, त्यांनी याला बगल देवून मराठा व बहुजन युवकांना चुकीच्या पध्दतीने उतरवले. तरुणांनी यापुढे त्यांच्या दिशाभुलीपासून दूर राहावे.\nकाँग्रेसने सत्तेवर असताना जातीयवादाला कधीच थारा दिला नाही. मात्र, भाजप सरकार समाजात जातीयवादाचे विष पेरत आहे. विरोधकांना संविधानावर बोलूच देत नाहीत. ही लोकशाहीची मुस्कटदाबी आहे. काँग्रेसने दलित, मागासवर्गियांसाठी सुरु केलेल्या सवलती मागच्या दाराने बंद केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/two-arrested-with-pistol-in-barshi/", "date_download": "2018-11-14T03:00:11Z", "digest": "sha1:2PKPQ4IZH6FECVKB7IMAVLHAIBJY533R", "length": 4416, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दरोड्याच्या तयारीतील दोघांना साहित्यासह अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › दरोड्याच्या तयारीतील दोघांना साहित्यासह अटक\nदरोड्याच्या तयारीतील दोघांना साहित्यासह अटक\nबार्शी ः तालुका प्रतिनिधी\nरात्रगस्तीदरम्यान दरोड्याच्या तयारीतील अल्पवयीन युवकासह दोघांना पाठलाग करून गावठी कट्टा व वाहनासह ताब्यात घेतल्याची, तर तिघे दरोडेखोर पळून गेल्याची घटना काल, 21 रोजी रविवारी रात्री बार्शी शहरातील लातूर रस्त्यावरील हॉटेल शीतलसमोर घडली.\nगणेश शुभाष खापे (वय 25, रा. कसबा पेठ, कळंब) असे दरोड्याच्या तयारीत असलेल्या व गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून अन्य तिघे दरोडेखोर पळून गेले. दोघांना बार्शी न्यायालयात उभे केले असता एकास 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून एका अल्पवयीन तरुणाची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे.\nकाही संशयित लोक पांढर्‍या रंगाच्या कारमधून लातूर रोडवरून बार्शी शहराच्या दिशेने येत असल्याची माहिती बार्शी पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाली. त्यानुसार लातूर रस्त्यावरील शीतल हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा लावला असता ही कार तेथे आली.कारची तपासणी करण्यासाठी थांबवली असता कारमधून पाच जण पळून जात असताना दोघांना पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा, चटणीची पूड, मोबाईल हँडसेट\nबालदिनी गूगलकडून खास डूडल\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/news-about-udayanraje-and-rashtravadi-congres/", "date_download": "2018-11-14T03:43:24Z", "digest": "sha1:Z2E73CXEVY5YMH2DFDQNS55JMVH2OIPS", "length": 27577, "nlines": 241, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "उदयनराजेंच्या कोंडीला आता ऑडीटोरियमचे निमित्त - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome वाचनीय अग्रलेख उदयनराजेंच्या कोंडीला आता ऑडीटोरियमचे निमित्त\nउदयनराजेंच्या कोंडीला आता ऑडीटोरियमचे निमित्त\nखा. उदयनराजे भोसले यांच्या खासदारकीला जवळपास सात वर्ष पूर्ण होत आली आहेत. मात्र उदयनराजे व राष्ट्रवादी यांचे मधूर संबंध म्हणजे तुझे माझे पटेना, तुझ्या वाचून करमेना असेच आहेत. राष्ट्रवादीशी नेहमीच फटकून वागणार्‍या उदयनराजेंना जिल्हा राष्ट्रवादीने अविश्‍वास ठरावाच्या नाट्यानंतर पुन्हा कॉर्नर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ज्या अविश्‍वास ठरावाने राष्ट्रवादीच्या तंबूत अंतर्गत संशयाची आग लावली त्या आगीत राष्ट्रवादीचे नेतेही होरपळले मात्र यामधून त्यांनी कोणताच बोध घेतल्याचे दिसत नाही. खरे तर अविश्‍वास ठरावाचा मोठा प्रयोग उदयनराजे समर्थक जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष रवि साळुंखे यांच्यावरच होणार होता. मात्र उगाच राजकीय तणतण नको म्हणून माण तालुक्यातुन शिवाजी शिंदे यांचा पर्याय शोधण्यात आला. मात्र शिंदे यांनीच राष्ट्रवादीच्या या प्रयत्नांना मुळासकट सुरुंग लावल्याने आणि त्याला काँग्रेससह उदयनराजे समर्थकांनी साथ दिल्याने राष्ट्रवादी व उदयनराजे गटातील कटूता अधिकच तिखट झाली आहे. जिल्हा परिषदेतल्या सत्ता बदलाला अद्याप सहा महिने बाकी आहेत. मात्र, राष्ट्रवादीतलेच पण विरोधात काम करणारे पदाधिकारी पक्षश्रेष्ठींना सलू लागल्याने त्यांना राजकीय अडगळीत टाकण्याचे प्रयत्न पुन्हा नव्याने सुरु झाले आहेत. पंधरवड्यापूर्वी येथील पुष्कर मंगल कार्यालयात सातारा तालुक्यातील राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यात उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. व्यासपिठावरील बॅनरवर उदयनराजे भोसले यांचा फोटोच नसल्याने राजे समर्थकांचे अस्वस्थता आणखीनच वाढली. या सगळ्या कोंडी करण्याच्या हालचाली उदयनराजे यांच्या लक्षात येत होत्या. मात्र त्यांनी ब्र उच्चारला नाही. पण अविश्‍वास ठरावाच्या नाट्यात शिवाजी शिंदे यांना ताकद देवून उदयनराजेंनी राष्ट्रवादीला अप्रत्यक्षरित्या गुडघ्यावर आणले. नागठाने गटाच्या पोटनिवडणूकीतही राष्ट्रवादीने उदयनराजे गटापासून चार हात लांब राहणे पसंत केले. आमदार शिवेंद्रराजे यांनी या सार्‍याच घडामोडींवर चकार शब्द काढला नाही. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी असल्याने पक्ष आणि बंधू प्रेम अशी राजकीय कसरत होत असल्याने राजेंच्या मनातही अंतस्थ खदखद आहे. त्यामुळेच सातारा शहरातीलही मनोमिलन मतभेदांचे राजकीय हेलकावे खात आहे. अविश्‍वास ठरावाचा पहिला अंक संपवल्यानंतर राष्ट्रवादीने आता कै. यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियमचे निमित्त काढले आहे. या ऑडिटोरियमला जेव्हा राज्यशासन व जिल्हा नियोजन मंडळाकडून येणारा निधी कमी पडला तेव्हा अजितदादा पवार यांच्या समन्वयातून जिल्हापरिषद उपाध्यक्ष रवि साळुंखे यांनी सेस फंडातून चार कोटी रुपये निधी उपलब्ध केला. जिल्हा परिषदेच्या कारभारात साळुंखे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त हाती घेण्यात आलेल्या ऑडिटोरियमचे काम यंत्रणेला हाताशी धरुन जाणिवपूर्वक करुन घेतले. आता ही भव्य वास्तू अनेक राजकीय अडथळ्यानंतर येत्या 18 सप्टेंबरला राष्ट्रवादी सुप्रिमो माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वास्तविक बजट 10 कोटी रुपयांचे असताना जादा निधीला मंजूरी मिळेल या अपेक्षेने ते वाढवण्यात आले. मात्र जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीला शासनानेच कात्री लावल्याने राष्ट्रवादीची चांगलीच गोची झाली. त्यावेळी राजे समर्थक साळुंखे यांनी ऑडिटोरियमचे काम पुर्ण करण्याचा आटापीटा केला. मात्र राष्ट्रवादी विरुध्द पदाधिकारी या निमित्ताने उभी भांडणे सुरु झाल्याने रवि साळुंखे राष्ट्रवादीच्या गुडबुकमधून बाहेर गेले आहेत. या वास्तूच्या उद्घाटनासाठी उदयनराजेंसह त्यांच्या समर्थकांना डावलण्याचा राजकीय स्टंट सुरु झाला आहे. गेल्या दोन महिन्यात राजेंना डावलण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. बेरजेचे राजकारण करुन स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणूकांना सामोरे जाणे गरजेचे असताना राष्ट्रवादीची वाद ओढवून घेण्याची खुमखुमी गेली नाही. याचे परिणाम आगामी निवडणूकीत उमटल्याशिवाय राहणार नाही.\nPrevious Newsमहाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणे ही युवकांची नैतिक जबाबदारी: स्वप्निल लोखंडे\nNext Newsयोगेश्वरला लंडन ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळण्याची दाट शक्यता\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या कर्तबगारीची..\nपवारसाहेबांच्या त्या विधानाबाबत आ. गोर्‍हे यांनी सातार्‍यात मांडली भूमिका\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ; डिस्टलरींच्या बीओटीला तीव्र विरोध\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने केलेले आहे :- मुख्यमंत्री\nखा. श्री. छ. उदयनराजे यांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला\nखरे ड्रामेबाज कोण…. हे सातारकरांना कळून चुकले आहे :- अमोल मोहिते ; भ्रष्टाचारात बरबटलेल्यांनी मुद्याला बगल देवू नये\nसुरुची राडाप्रकरणी खा. उदयनराजे भोसले व समर्थकांविरोधात १०० पानी चार्टशिट दाखल\nकारवाई झाली तरी राष्ट्रवादीसोबतच राहणार : शिवाजीराव शिंदे\nमहसूल विभागाने औंध विभागात केली धडक कारवाई ; सहा डंपर...\nअर्बन बँक घोटाळा प्रकरणाच्या चौका-चौकातील बोर्डने खळबळ ; सभासद ठेवीदारांच्या...\nचाफळ ग्रामपंचायत मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी\nसंविधानाची प्रत जाळणा-यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. -: प्रा. रविंद्र सोनावले.\nगोपूजच्या सुशांतची सायकल स्पर्धेत सिकंदर बनण्यासाठी देशपातळीवर निवड ; राजस्थानातील वाळवंटात...\nपाटण शहरात पाणपोई उभारून जपली सामाजिक बांधिलकी\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nकाळचौंडी येथील तलावाला गळती ठेकेदाराकडून निकृष्ट काम,ग्रामस्थाचा उपोषणाचा इशारा\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर...\nउदयनराजेंचा करिष्मा अन् गांधी मैदानावर रेकॉर्डब्रेक गर्दी ; खासदारकीच्या निवडणूकीतच...\nखा. उदयनराजे भोसले यांनी केली पोळच्या फार्म हाऊसची पाहणी\nसातार्‍याचा पुढचा आमदार उदयनराजे ठरवणार * निवडणुकीनंतर अजिंक्यतारा कारखान्याचा सातबारा खोलणार...\nरिलायंन्सवर कारवाईची उदयनराजेंची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/women-dies-of-shock-after-platform-gap-fall-in-mumbai/", "date_download": "2018-11-14T02:35:58Z", "digest": "sha1:ITROBFAH5VTIBYJLT2LZVYG4GOBRYNQF", "length": 16783, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "भावाला भेटायला जाणाऱ्या बहिणीचा रेल्वे अपघातात मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nअवनीच्या एन्काऊंटरची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nभावाला भेटायला जाणाऱ्या बहिणीचा रेल्वे अपघातात मृत्यू\nपालघर स्टेशनवरुन सूरत विरार शटल पकडताना एका महिलेचा पाय घसरल्याने ती प्लॅटफॉर्म आणि रेल्वे यातील गॅपमध्ये पडली. या घटनेचा धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तुली विश्र्वकर्मा (४२) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी घडली.\nतुली पती मिशेल, व २ मुलांसोबत विरारला आपल्या भावाला भेटण्यासाठी जात होत्या. सूरत विरार शटल पकडण्यासाठी त्या पालघर स्टेशनवर उभ्या होत्या. गाडी येताच सगळीकडे एकच धावपळ झाली. या ग़डबडीत मिशेल दुसऱ्या डब्यात चढले. तर तुली व मुले प्लॅटफॉर्मवरच राहीली. यामुळे तुली यांनी आधी मुलांना डब्यात चढण्यास सांगितले व त्या त्यांच्या पाठीमागे डब्यात चढत होत्या. पण त्याचवेळी गाडी सुरू झाली. यामुळे तुली हादरल्या यात त्यांचा पाय घसरला व त्या थेट प्लॅटफॉर्म आणि रेल्वे यातील गॅपमध्ये पडल्या. हे पाहताच त्याच्या मुलांनी व प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या लोकांनी एकच आरडाओरडा केला. एका प्रवाशाने साखळी ओढली. मोटरमन लगेचच गाडी थांबवली. त्यानंतर तुली यांना बाहेर काढण्यात आले व तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n मग या ५ गोष्टी माहीतच हव्यात\nपुढीलक्षीरसागरांची दिल्लीत एन्ट्री, गल्लीत खळखळाट\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nअवनीच्या एन्काऊंटरची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nपरळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया\nदिवाळीच्या सुट्टीत उभ्या राहिल्या अनधिकृत झोपडय़ा\nअंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू\n‘अवनी’वरून मंत्रिमंडळ बैठकीत ठो… ठो…\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Include-Vedic-science-in-higher-education/", "date_download": "2018-11-14T02:28:38Z", "digest": "sha1:7GRCSEWG2JZ2YCKIHYKSW3I2IUKJ5KAT", "length": 5687, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उच्च शिक्षणात वैदिक विज्ञानाचा समावेश करावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › उच्च शिक्षणात वैदिक विज्ञानाचा समावेश करावा\nउच्च शिक्षणात वैदिक विज्ञानाचा समावेश करावा\nवैदिक विज्ञानात आपल्या जीवनाचा हेतू काय आहे, आपण कोण आहोत, आपले समाजाशी काय नाते आहे, बंधुत्व म्हणजे काय आदी प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्यामुळे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत उच्च शिक्षणात वैदिक विज्ञानाचा समावेश करण्याची आवश्यकता असल्याचे मत बेलूर मठ येथील रामकृष्ण विवेकानंद मिशन विद्यापीठाचे कुलगुरु स्वामी आत्मप्रियानंद यांनी व्यक्त केले.\nविज्ञान भारती, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ आणि महाराष्ट्र व गोवा सरकारच्या वतीने डेक्कन कॉलेजमध्ये भरविण्यात आलेल्या तिसर्‍या विश्व वेद विज्ञान संमेलनात शिक्षणविषयक परिषदेत स्वामी आत्मप्रियानंद बोलत होते.\nयावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, एआयसीटीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांच्यासह देशातील 60 विद्यापीठांचे कुलगुरू, आयआयटी व आयसरचे संचालक उपस्थित होते.\nयावेळी ‘वेद विज्ञान सृष्टी’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. भाषा, आहार, आयुर्वेद, कृषिगोविज्ञान, पुरातत्व, युध्दशास्त्र, स्थापत्य कला, वैदिक गणित आदी आठ विभागांचा प्रदर्शनात समावेश आहे. तसेच प्राचीन मुर्ती, ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, जुन्या काळातील भांडी, आहार पध्दती, आयुर्वेदिक उपचार पद्धती, शेतीच्या पद्धती यांचा विज्ञानाशी असलेला संबंध आणि आजच्या काळातील गरज यांची माहिती प्रदर्शनात मिळणार आहे. हे प्रदर्शन 13 जानेवारीपर्यंत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.\nयाबरोबर बुधवारी ‘वैदिक विज्ञान व आधुनिक विज्ञान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. डॉ. विश्वनाथ कराड या परिसंवादाचे अध्यक्ष होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/water-enters-hotel-268585.html", "date_download": "2018-11-14T02:54:54Z", "digest": "sha1:KT5EHXZH6DQBGH4HIM5QEWDU27XEJMNO", "length": 14715, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पावसाचे पाणी हॉटेलमध्ये शिरले", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपावसाचे पाणी हॉटेलमध्ये शिरले\nपावसाचे पाणी हॉटेलमध्ये शिरले\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\n#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nVIDEO:जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकार पाठ थोपटवून घेतंय -धनंजय मुंडे\nVIDEO: भीमा कोरेगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना दिलासा\nVIDEO: सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली\nLIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : नक्कल करतो म्हणून गर्दीत नाचणाऱ्या तरुणाला घातली गोळी; वाल्मिकी जयंती उत्सवातली घटना\nVIDEO : तुमच्या कंबरदुखीचं 'हे' असू शकतं कारण\nकस्टमर केअरला फोन न करता करा डेबिट कार्ड ब्लॉक\nLIVE VIDEO : जळता रावण अंगावर पडू नये म्हणून लोक पळाले आणि रेल्वेखाली आले\nVIDEO : अमृतसरच्या भीषण रेल्वे अपघाताचा प्रत्यक्षदर्शीनं सांगितलेला अनुभव\nVIDEO पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे\nVIDEO : जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nVIDEO टक्कल केल्याने डोक्यावर अधिक केस उगवतात हे खरं का\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/whatsapp-group-helps-sindhutai-sakpal/", "date_download": "2018-11-14T03:01:06Z", "digest": "sha1:IM3SYL54TKKR3LJDHZNFYQIKAIFFI7TZ", "length": 7500, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "व्हॉट्सअॅप ग्रुप धावला सिंधुताई सपकाळ यांच्या मदतीला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nव्हॉट्सअॅप ग्रुप धावला सिंधुताई सपकाळ यांच्या मदतीला\nमुंबई : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची गाडी मुंबई-पुणे महामार्गावर नादुरुस्त झाली. त्यावेळी सिंधुताई सपकाळ यांच्या मदतीला ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ हा व्हॉट्सअॅप ग्रुप धावून आला. शनिवार आणि रविवारला जोडून आलेल्या नाताळच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.\nदरम्यान काल रात्री 12.30 च्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर सिंधुताई यांची गाडी नादुरुस्त झाली होती. यासंदर्भातील माहिती खोपोली येथील व्हॉट्सअप ग्रुपला मिळाली. ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ या व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य हे तातडीने सिंधुताई यांच्या गाडीचा शोध घेत होते.\nयाचदरम्यान खोपोलीजवळ सिंधुताई यांची गाडी नादुरुस्त झाल्याची त्यांना आढळून आली. ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी सिंधुताई यांच्यासाठी दुस-या गाडीची व्यवस्था केली.\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल खरेदीचे तपशील…\nटीम महाराष्ट्र देशा- राफेल विमानाच्या खरेदी घोटाळ्यावरील वादाने राजकीय वळण घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/woman-world-cup-2017-ind-vs-pak/", "date_download": "2018-11-14T03:30:32Z", "digest": "sha1:ASCLELEVCOR5DSNW6WQP26SYAS6KD6MG", "length": 7793, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Ind Vs Pak- महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पाकिस्तानविरूद्ध सामना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nInd Vs Pak- महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पाकिस्तानविरूद्ध सामना\nमहिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची आज इंग्लडमधल्या डर्बी इथं पाकिस्तानच्या संघासमवेत लढत होणार आहे. या स्पर्धेत भारतानं यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकले आहेत.\nभारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघात बारा वर्षांत केवळ नऊ एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यात बहुतांश सामन्यात पाकला पराभवच स्विकारावा लागला आहे. मात्र, आताच्या सामन्या पाकिस्तानची जमेची बाजू इतकीच की, पाकिस्तानची कर्णधार साना मिर, बिसमाह मारुफ, नैन आबिदी यांचा अनुभव आणि त्यांची आतापर्यंतची कामगिरी बघता सामना खेचून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे.भारतीय संघासाठी जमेची बाब म्हणजे, कर्णधार मिताली राज, स्मृती मंधाना आणि पुनम राऊत या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.\nदरम्यान. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज होणार आहे. या मालिकेत भारतानं यापूर्वी दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे.\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचा पाठींबा\nटीम महाराष्ट्र देशा : ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला…\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/1221", "date_download": "2018-11-14T03:10:17Z", "digest": "sha1:VPQ76XZJTZFEGM5E6T7LYWADJ2PWJ6H7", "length": 59854, "nlines": 679, "source_domain": "aisiakshare.com", "title": " राहून गेलेल्या गोष्टी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nरविवारच्या 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये 'राहून गेलेली गोष्ट' नावाचे एक सदर प्रसिद्ध होत असते. प्रसिद्ध व्यक्तींच्या - मटाच्या भाषेत 'सेलेब्रिटीं'च्या कायकाय करण्याच्या इच्छा होत्या, आणि त्यातल्या काय राहून गेल्या याचा जाहीर पंचनामाच म्हणाना. त्या निमित्ताने या मंचावर असलेल्या लोकांच्या कायकाय गोष्टी करायच्या राहून गेल्या याचा पंचनामा करावा म्हणून हा धागा सुरु केलेला आहे. यात वाचकांनी आपल्याला काय करायचे होते, आणि ते या ना त्या कारणाने जमले नाही याबाबत लिहावे अशी अपेक्षा आहे. काही गोष्टी अद्याप करायला जमल्या नाहीत, पण पुढे जमू शकतील, या वर्गातल्या असतील तरे त्याही टाकायला हरकत नाही.अपूर्ण राहिलेली स्वप्नं म्हणून हा धागा गंभीर असला तरी टवाळकीला येथे मज्जाव नाही. पण गणोबापुढे मूळ गणपतीच उंदराएवढा दिसायला लागू नये, ही अपेक्षा.\nतर सुरवात माझ्यापासून. मला दहावीनंतर कला शाखेला प्रवेश घ्यायचा होता. इंग्रजी विषय घेऊन एम.ए. करायचे होते. जमल्यास पी.एच.डीही. आणि एखाद्या कॉलेजात इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून काम करायचे होते. ही कळ अनावर होऊन कॉलेज सोडल्यानंतर कित्येक वर्षांनी मी इंग्रजी एम.ए. साठी प्रवेश घेतलाही होता, पण भाजी भाकरी शोधता शोधता ते काही जमले नाही. आता जमेल असे काही वाटत नाही. मला सेंद्रीय शेती करायची होती. फळबागा लावायच्या होत्या. एक लहानशी नर्सरी करायची होती. हे लिहायला जितके सोपे वाटते तितके असत नाही - अगदी स्वतःच्या मालकीची शेतजमीन असली तरी - हा कडवट धडा घेऊन मी उदास मनाने त्यातून बाहेर पडलो. आजही माझी शेतजमीन आहे, पण वर्ष-सहामहिन्यांतून एकदा चक्कर टाकण्यापलिकडे तिच्यात माझे मन रमत नाही. ही एक गोष्ट करायची राहून गेली. मला एखादे तंतुवाद्य वाजवायला शिकायचे होते. तेही राहून गेले. मला उर्दू लिपी शिकायची होती. तेही जमले नाही. असे आठवायला लागले की वजाबाक्याच जास्त दिसायला लागतात. पण या काही गोष्टी करता आल्या असत्या तर आयुष्य अधिक सार्थकी लागले असते असे मला वाटते.\nईश्वर मृतात्म्यास (आगाऊ) शांती देवो\nआपले 'लागले नेत्र रे पैलतीरी' हे वाचून अतीव दु:ख झाले.\nसांगण्याचा मुद्दा, 'राहून गेलेल्या गोष्टीं'ची बात कोणी करावी तर आपले मरण ज्याच्या दृष्टिक्षेपात आले आहे, त्याने. बोले तो, ज्याची 'पंच्याण्णव झाली, पाच राहिली', त्याने. किंवा, जज्जाने लेखणी मोडून टाकल्याच्या परिणामाची वाट पाहणार्‍याने. (पण तेथेही 'अखेरची इच्छा' मिळते, झालेच तर बिर्याणीही खावयास मिळते, असे लोकप्रवाद अनुभवी ( तर आपले मरण ज्याच्या दृष्टिक्षेपात आले आहे, त्याने. बोले तो, ज्याची 'पंच्याण्णव झाली, पाच राहिली', त्याने. किंवा, जज्जाने लेखणी मोडून टाकल्याच्या परिणामाची वाट पाहणार्‍याने. (पण तेथेही 'अखेरची इच्छा' मिळते, झालेच तर बिर्याणीही खावयास मिळते, असे लोकप्रवाद अनुभवी () माहीतगारांकरवी ऐकलेले आहेत, सबब त्याही परिस्थितीत किमानपक्षी 'बिर्याणी खायची राहून गेली' अशा तक्रारीस जागा असू नये.)\n बाकीच्यांस कोणती सबब आहे आयुष्यात सगळ्याच गोष्टी करण्याच्या संधी* मिळतातच, असे नाही; त्यातही, ज्या काही थोड्याबहुत गोष्टी करण्याच्या संधी आयुष्यात मिळतात, त्या सर्वच आयुष्याच्या सुरुवातीस मिळतात, असेही नाही. पण म्हणून काय झाले आयुष्यात सगळ्याच गोष्टी करण्याच्या संधी* मिळतातच, असे नाही; त्यातही, ज्या काही थोड्याबहुत गोष्टी करण्याच्या संधी आयुष्यात मिळतात, त्या सर्वच आयुष्याच्या सुरुवातीस मिळतात, असेही नाही. पण म्हणून काय झाले जोवर मरण उद्यावर थडकल्याची खात्रीलायक माहिती नाही, तोवर यातील सर्वच नाही, तरी काही संधी तरी यापुढे अजूनही मिळण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. (त्यापुढे केवळ 'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे'.)\nआणि नाहीच मिळाल्या काही संधी, तरी चित्रगुप्तास दररोज लाखो केसिस हाताळायच्या असाव्यात, सबब तुमच्या त्या 'न केलेल्या गोष्टीं'च्या हिशेबाच्या बारीक तपशिलांत त्यास काही स्वारस्य असावे, असे वाटत नाही. (म्हणजे, 'चित्रगुप्ता'वर विश्वास असेल, तर. नसेल, तर प्रश्नच मिटला.)\nमग हळहळ कशाबद्दल करावी\n(उद्या समजा (केवळ उदाहरणादाखल) 'आपले' मनोबा (हे बाकी कशालाही प्रतिसाद देऊ शकतील, म्हणा कौतुक आहे.) आपल्या 'राहून गेलेल्या गोष्टीं'ची लॉण्ड्री लिष्ट येथे देऊ लागले, तर कसे व्हायचे कौतुक आहे.) आपल्या 'राहून गेलेल्या गोष्टीं'ची लॉण्ड्री लिष्ट येथे देऊ लागले, तर कसे व्हायचे\n* 'संधी'चे अनेकवचन मराठीत नेमके कसे व्हावे 'संधी' असेच, की 'संध्या' असे 'संधी' असेच, की 'संध्या' असे माझी समजूत 'संधी' असेच, अशी आहे; चूभूद्याघ्या. गरजवंतांनी जरूर दुरुस्ती सुचवावी.\nधागा वाचतोय. काही रंजक प्रतिसाद येतील अशी अपेक्षा.\nन वी बाजूंच्या प्रतिसादात मनोबाचा उल्लेख का यावा हे समजले नाही. प्रतिसादाचा नीटसा अर्थ ह्याही वेळेस समजला नाही.\nसातत्याने उपरोधिक, उपहासात्मक प्रतिसाद लिहिणे, आणि त्यातही मनोबाला अधिकाधिक टार्गेट करण्याची ह्यांची इच्छा का होत असावी \nअसो.आवर्जून दुर्लक्ष केलेले परवडेल असे वाटते. .\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nखूप काही लिहावेसे वाटत होते. पण काही प्रतिसादांवरुन आपली गणना 'भावी मृतात्म्यांमधे' होईल हे कळल्याने आवरते घेतले.\nशास्त्रीय संगीत शिकायचे होते.\nशास्त्रीय संगीत शिकायचे होते. कॉलेजमध्ये असताना क्लास जॉईन केलाही होता. ५-६ राग शिकल्यानंतर अभ्यासाच्या रेट्यापुढे सगळे विसरावे लागले.\nतरीच. तुम्हाला जास्त राग बिग\nतुम्हाला जास्त राग बिग येत नाई असे ऐकून होतो ते खरेच म्हणायचे..\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nअसे म्हणणे बर्‍याच जणांचे असू शकते, माझेही आहे, अर्थात आता शिकणे अशक्य नसले तरी त्यात तेवढे आवर्जून करावे असे वाटत नाही (आणि इतर गोष्टींपुढे प्राधान्यही नाही.)\nनोकरीत बस्तान बसण्याआधी किमान ३ महिने तरी 'प्रवास, भटकंती' करावी अशी खूप इच्छा होती, शक्य झाले नाही.\nआता ३ जिवलग मित्रांबरोबर अमेरिकेची रोड ट्रीप करावी असे मनात आहे, त्यातले २ भारतात (कदाचित कायमचे) परत जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे तेही शक्य होईल की नाही माहिती नाही.\nरावसाहेबांचा (अजून एक) उत्तम धागा.\nआपले 'लागले नेत्र रे पैलतीरी' हे वाचून अतीव दु:ख झाले.\nया निष्कर्षाचे अतीव नवल वाटले. असो, आपल्या निष्कर्षांवर नियंत्रण ठेवणारा मी कोण बापडा पण वयाच्या पंचविशीतही एखाद्याला 'हे करायचे राहून गेले' असे वाटू शकते. ते आजवर जमले नाही इतकेच. त्यामुळे राहून गेलेल्या गोष्टींत सतराव्या वर्षी होणार्‍या प्रेमभंगासारखी एक लोभस हुरहुर असू शकते. ते अगदी अश्वत्थाम्यासासारखे भळभळते दु:खच हवे असे नाही.\nआणि शेवटी एखाद्याचे नेत्र पैलतीरी लागले तरी त्यात इतरांना दु:ख वाटण्यासारखे काही नसावे. 'मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको...' वगैरे.\nअवांतर: 'संधी' चे अनेकवचन माझ्या मते' संधी' असेच आहे. अर्थात भल्याभल्यांना मी 'भूक' चे अनेकवचन 'भुका' असे करताना पाहिले आहे, त्यामुळे खात्री नाही. संध्या म्हटले की 'संध्याछाया भिवविती हृदया' हे आठवते. 'न'वी बाजूंना पुन्हा एक फुलटॉस....\nउसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा\nवाईट वाटुन घेऊ नका हो. संध्याचे नाव घेताच सगळेच घाबरतात. भिण्यासारखीच होती ती.\nजे मला सांगायचे होते ते शेवटाला तुम्हीच सांगुन टाकलेत, आता आणखी वजाबाक्या कशाला करत बसा\nअर्थात भल्याभल्यांना मी 'भूक'\nअर्थात भल्याभल्यांना मी 'भूक' चे अनेकवचन 'भुका' असे करताना पाहिले आहे\nअहो कोल्हापुर कडे भुका लागल्यात असेच म्हणतात ,जळगावकडे काय भौ\nकोल्हापूरकडे, बोल की भावा(वा ज्या पद्धतीने लांबवला जातो ते शब्दात दाखवणे अशक्य आहे) कसा हाइस निव्वान्त अश्या पद्धतीचे बोलणे असते ...\nपीताश्म राष्ट्रीय उद्यान* याचि देही याचि डोळा पाहिल्यानंतर \"आता आयुष्यातली आणखी एक खंत कमी झाली\" असे उद्गार नवर्‍याने काढले. त्यावर \"लोकांना तिथले फोटो, व्हीडीओ दाखवून त्यांच्या यादीत एकाची भर टाकू या\" असा पाशवीपणाचा उद्-घोष माझ्याच्याने आवरला नाही.\nतशा मलाही बर्‍याच गोष्टी करायच्या आहेत, पण वेळ निघून गेली असं अजूनतरी वाटत नाही. तेव्हा या तुमच्या यादीत माझ्याकडून काही वाढ होणे नाही.\n*या भयंकर भाषांतराबद्दल उशीरा का होईना, क्षमायाचना. मूळ नाव Yellowstone national park असं आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसन्जोप राव आणि 'न'वी बाजू\nसन्जोप राव आणि 'न'वी बाजू दोघांच्या ही भा. पो.\nकाही गोष्टी आपल्या हातात नसतात ( कसे आई वडील मिळावे, त्यांच्याकडे किती पैसे असावेत, त्यांनी किती मुलं जन्माला घालावीत) म्हणुन राहुन जातात.\nआणि काही गोष्टी आपल्या हातात असल्या तरी त्या बर्याचदा passion नसून छंद असतात. त्यामुळे पोटापाण्याच्या चिँतेत राहुन जातात. नेहमीचाच want व need मधला फरक.\nआणि मग एकदा राहुन गेल्या की त्या परत कोणत्याही वयात करणे शक्य नसते.\nआता मला टँगो/tap नृत्य शिकायचं होतं, गिर्यारोहण करायचं होतं किँवा केटरीना कैफ सारख लाखोँ दिलोँ की धडकन बनायचं होतं, म्हणलं तर माझ्या वयात ते शक्य नाही. उगाच हाडं मोडायची किँवा मिळालेच तर ताई/वहीनी चे रोल मिळणार काय उपयोग\nसंस्कृत भाषा शिकायची आहे. ८ वीत ५०-संस्कृत/५०-हिंदी होती. पण आता परत नीट शिकायची आहे.\nमूल दत्तक घ्यायचं होतं. जमले नाही.\nदक्षिण भारतिय देवळे अगदी सावकाशीने पहायची आहेत. बेल्लूर-हळेबिड ची देवळे मनावर इतकी मोहीनी घालून आहेत की अजूनही त्यांच्या आठवणीने रोमांच ऊभे रहातात.\nगाणे शिकायचे होते. त्यात बुडून जाऊन रियाज करायचा होता. जमले नाही.\nज्योतिष विद्या शिकायची आहे.\nअन्य काही राहून गेलेल्या गोष्टी फारच वैयक्तिक आहेत. पण आहेत. त्या गोष्टी तर पहील्या क्रमांकावर आहेत.\nसर्व आयुष्य जगल्याशिवाय काय करू शकलो नाही हे नेमके कळणे अवघड असावे. सध्यातरी काय करू शकलो नाही अशा शेकडो गोष्टी आहेत. पण केव्हातरी अगदीच करायलाच हव्या अशा वाटणार्‍या गोष्टी आता करण्याची इच्छा होत नाही. उदा. जेव्हा माझा हिंदू धर्माभिमान उतू जाण्याचे दिवस होते तेव्हा वेद तोंडीपाठ असावेत वगैरे वाटत असे. वडिलांना सांगून नाशिकच्या वेदमंदिरात वेद वगैरे शिकता येतील का म्हणून चौकशी करता ब्राह्ममण नसल्याचे कारण देऊन नकार मिळाला होता ते आठवले. आता अर्थातच वेद शिकण्याची काही इच्छा नाही.\nछोटासा लेख आवडला. क्वचितच एखादा माणूस असा असेल ज्याला अशा स्वरूपाची रुखरुख नसेल.\nविंदा करंदीकरांच्या \"उंट\" या कवितेमधे \"उंट\" हे ज्ञानमार्गावरच्या प्रवाशाचं प्रतीक आहे. त्याचं जे साध्य आहे त्याकरता \"निळा पिरॅमिड\" अशी प्रतिमा वापरली आहे. ज्ञानाच्या वाळवंटातला प्रदीर्घ, कष्टप्रद प्रवास असं एकंदर रूपक. तर त्यातल्या शेवटच्या ओळी या संदर्भात उधृत करतो. कदाचित काही वाचकांना त्या ओळींचं या विषयाशी नातं जोडता येईलसुद्धा.\n\"निळा पिरॅमिड दिसला का पण\n.. खूण तयाची एकच साधी..\nनिळा पिरॅमिड दिसतो ज्याला\nतोच पिरॅमिड बनतो आधी.\"\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nकॉलेज मध्ये असताना हलुसिनोजेन घेऊन पहायचं राहूनचं गेलं.. म्हणजे अजून घेण्याचं वय सरून गेलं आहे असं नाही पण त्या वयात ते करायला हवं होतं अस वाटून जातं.\nHallucinogensच म्हणायचंय ना तुम्हाला\nतेच दिडकीची भांग खाल्ली की तत्वज्ञान वगैरे वालं\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nया विषयावर बोलायला मी फार लहान आहे तरी ही लिहितो .\nशाळेत असताना शिरोडकरला सांगायच होतं ,मला तू आवडतेस,उद्या भेटशील इथेच\nबाकी विशेष नाही ,\nजे करायचं आहे त्या दिशेने वाटचाल(कशी का असेना) सुरु आहे, ते करू शकेन असे आत्ता तरी वाटतंय .\nसंजोप रावांसारखे जी ए कुलकर्णीसारख्या कठीण विषयावर कधी तरी लिहायचंय ते मात्र जमेल का नाही शंका आहे\nमाझंही शिरोडकरला सांगणं राहून गेलं. लै दिवस झाले त्याला. पण त्या जखमेवरची खपली व्हेसुव्हिअस ज्वालामुखीगत अधूनमधून निघते.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआमचही असच. फक्त जे सांगायचं होतं ते वेगळं.\n\"मला हो म्हणू शकली नाहिस म्हणून खंत करीत बसू नकोस; न्नि मला मजेत जगताना पाहून चकितही होउ नकोस\" हे शिरोडकरला सांगणं राहून गेलं बघ.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nआमच्या शिरोडकरचे आभार. तिला विचारायचे राहून न गेल्यामुळे 'तो शिंचा प्रेमभंग कसा असतो ते बघायचं राहूनच गेलं' हीही खंत दूर झाली. तेंव्हा थँक्स, शिरोडकर.\nउसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा\nम्हटलं तर मीच जोशी, पण रोल\nम्हटलं तर मीच जोशी, पण रोल शिरोडकरचा मिळाला. असो\nआमच्या जोश्याने आम्हाला विचारल्यामुळे नकारघंटेनंतर शिरोडकर कशी हसली असेल याचा अनुभवही मिळाला. ही संधी साधून त्या संधीबद्दल मी त्या (न-)जोश्याचे आभार मानते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहि हा हा.रोडवर चालत चालले\nरोडवर चालत चालले असताना, अनोळखी मुलाने बाइकवर येउन आपल्याला थांबवावे आणि 'विल यु बी माय सिस्टर' विचारावे, असा अनुभव माझ्याशिवाय कोणाला आला असेल असे वाटत नाही\n'गेले करायचे राहून' ही यादी\n'गेले करायचे राहून' ही यादी बरीच मोठी आहे. जितका जास्त विचार करावा तितकी यादीत भर पडत जाणार यात काही शंका नाही. पण 'जे केले' ते केले नसते आणि 'जे राहून गेले' ते केले असते तर तेव्हाही बरेच काही (आज केलेले) 'राहून गेले' असे जाणवले असतेच.\n(कवितेचा विषय वेगळा आहे त्यामुळे फक्त या दोन ओळी सोयीच्या म्हणून घेतल्या आहेत\nशेवटी काहीतरी 'केले आहे' म्हणून काहीतरी 'राहून गेले आहे' यात समाधान मानणे क्रमप्राप्त आहे\nकाही गोष्टी अशा अचानक माझ्या घरी आल्या..\nत्या गेल्या म्हणून दु:ख करायचं, की बरी ब्याद गेली म्हणून आनंद मानायचा\nमनुष्य अर्धं आयुष्य गेल्या क्षणाला आठवण्यात अन उरलेलं अर्धं येणार्‍या क्षणाच्या विवंचनेत घालवतो म्हणतात. त्यात आहे तो क्षण जगायचे राहून जाते.\nमी आहे तो क्षण पकडून आनंद घ्यायला शिकतोय सध्या.\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nटेलिव्हिजनच जमाना भारतासाठी अजून शेकडो मैल दूर होता तरी त्या काळी मला 'नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिन' वाचण्याचे जबरदस्त वेड होते. माझ्या कॉलेजमधील मी कदाचित एकमेव विद्यार्थी असेन की जो ग्रंथपालाना थेट भेटून 'या महिन्याचा नॅशनल जिऑग्राफिक अंक अला का, सर \" असे मुद्दाम अदबीने त्यांच्यासमोर उभे राहून विचारीत असे. श्री.बोन्द्रे नामक ग्रंथपालाना ते फार भावत असे; कारण खुद्द कॉलेजच्या भूगोल विभागाच्या एकाही प्राध्यापकाने त्यांच्यासमोर त्या मॅगेझिनबद्दल कधी इतकी उत्सुकता दाखविली नव्हती. एकदा का अंक [कॉलेज लायब्ररी सहीशिक्काने बरबटणे झाल्यावर] हाती आला की पुढील सारा दिवस मला अक्षरशः जादूमय वाटत असे. सहा तासात जगाच्या अशा काही भागाची सचित्र सफर माझ्यासाठी घडत असे की तेवढ्या काळात पन्नास पुस्तके वाचून देखील जितकी माहिती मिळाली असती त्यापेक्षाही माझ्याकडे विश्वातील नैसर्गिक घडामोडीचा विदा एकत्रित होत असे. अशा या मॅगेझिनमध्ये मला नोकरी मिळावी असे मला मनापासून वाटत होते. त्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचे ज्ञान अर्थातच शून्य. पण ती बाब माझ्या मनी घर करून राहिली होती हे निश्चित.\nत्यातच जी.ए.कुलकर्णी यांच्या \"घर\" कथेतील एक पात्र डॉक्टर देशपांडे यांचे 'मृत्यू कसा यावा \" याबद्दलचे एक छोटे चिंतन वाचनात आले होते. डॉक्टर म्हणतात, \"ललितला घर मिळाले की मी सुटलो. मग मोडीत निघालेल्या माझ्या ठोकायंत्राची मला भीती नाही. केव्हा का बंद पडेना ते \" याबद्दलचे एक छोटे चिंतन वाचनात आले होते. डॉक्टर म्हणतात, \"ललितला घर मिळाले की मी सुटलो. मग मोडीत निघालेल्या माझ्या ठोकायंत्राची मला भीती नाही. केव्हा का बंद पडेना ते मग शेजारी सिगारेटचे एक पूर्ण पाकीट असावे, एखादा दरबारी छबिना चौघडे-तुतार्‍या वाजवत डौलाने यावा, त्याप्रमाणे वाटणारा मालकंस टेपरेकॉर्डरवर तासभर उलगडत असावा. या दरिद्री जनतायुगात नि:संकोच सरदारी दिमाखाने चित्रे आणि लेख छापणारे National Geographic किंवा Realities सारखे एखादे मासिक हातात असावे. मग बोलावणे घेऊन येणार्‍या, तू कसाही ये.....ते मला फार आवडेल.... मग शेजारी सिगारेटचे एक पूर्ण पाकीट असावे, एखादा दरबारी छबिना चौघडे-तुतार्‍या वाजवत डौलाने यावा, त्याप्रमाणे वाटणारा मालकंस टेपरेकॉर्डरवर तासभर उलगडत असावा. या दरिद्री जनतायुगात नि:संकोच सरदारी दिमाखाने चित्रे आणि लेख छापणारे National Geographic किंवा Realities सारखे एखादे मासिक हातात असावे. मग बोलावणे घेऊन येणार्‍या, तू कसाही ये.....ते मला फार आवडेल....\nजी.ए.सारख्या दिग्गजाला जर हे मॅगेझिन इतके मोहिनी घालत होते, तर मला त्या कथेच्या प्रकाशनापूर्वीपासून आवडत होते याचा झालेला मनस्वी आनंद आजही स्मरतो. त्याकाळी बाय एअर मेल सर्व्हिसेसने तर मी पदवी घेतल्या घेतल्या थेट मॅगेझिनच्या अमेरिकन कचेरीकडे नोकरीसाठी चक्क टायपिंग करून अर्ज पाठविला होता. त्याचे अर्थात उत्तर आले नाहीच...ती अपेक्षाही नव्हती. पण मनात कुठेतरी बरे वाटले की, चला ज्या अर्थी ते पत्र परत आले नाही, त्याअर्थी निदान त्यावर नॅशनल जिऑग्राफिक कार्यालयाचा इनवर्ड नंबर तरी पडला असणार.\nतशा अनेक गोष्टी राहून गेल्या....पण इथे चर्चेसाठी द्यायच्या योग्यतेची एवढीच मला स्मरते.\nकाही गोष्टी इंग्रजी लिटरेचर\nइंग्रजी लिटरेचर शिकायच होत पण लिटरेचर शिकून काय दिवे लावणार आणि जरा इतरापेक्षा जास्त मार्क मिळाल्याने ते राहिल\nपण मी आताही करु शकत असल्याने त्याची एवढी खंत नाही\nहार्मोनियमचा अजून सराव करायला हवा होता अस वाटत\nव्यंगचित्रे जमत नाहीत याची मात्र मनापासून खंत वाटते\nते स्ट्रोक हरवले कुठेतरी\nकाही गोष्टी आपल्या हातात नाहीत हे पटत अशावेळेला\nराहुन गेलेल्या गोष्टींपेक्षा करू न शकलेलो (शक्य क्रियापद) किंवा शक्य असूनही न करण्याची निवड केलेल्या गोष्टी आहेत. मात्र \"राहुन गेलेल्या\" मधून जी खंत जाणवते ती खंत या न केलेल्या गोष्टींबाबत जाणवत नाही.\nसध्या मी जो आणि जसा आहे तो मी केलेल्या गोष्टीं सोबतच न केलेल्या / न करू शकलेल्या गोष्टींमुळेही आहे. त्यामुळे या न केलेल्या/करु शकलेल्या गोष्टींबद्दल अजिबात खंत नाही\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nलग्न न करायचं राहून गेलं.\nलग्न न करायचं राहून गेलं.\n'राहून गेलेल्या गोष्टीञ्ची यादी' करायची राहून गेली.\nअसं लक्षात येतय की बरंच\nअसं लक्षात येतय की बरंच बालसाहित्यं आहे जे बाल वयात वाचायचं राहून गेलं. आता वाचत्ये ते...पण राहून गेलं ते गेलंच \nवाममार्गाला जायचे होते ते\nवाममार्गाला जायचे होते ते राहूनच गेले . ;;)\nकाही अहंकारी लोकांना ठेचायचे राहून गेले . J)\n( नुसतेच चडफडत रहावे लागले नेहेमीप्रमाणे J) )\nअख्ख्या महाराष्ट्रात वर्ल्ड फ़ेमस व्हायचे होते ते ही राहूनच गेले . :D>\nमला असलं काय बी वाटत नाही.\nमला असलं काय बी वाटत नाही. आत्तापर्यंत न केलेल्या चिक्कार गोष्टी आहेत, पण यापुढे करू की\nधागा छान आहे की. परत एकदा\nधागा छान आहे की. परत एकदा वाचला.\nमला सर्जन व्हायचे होते. पण ती वाट बारावीनंतर बंदच झाली. याची खंत नाही कारण कोणताही व्य्वसाय मला बोरछापच वाटला असता. मी रेटले असते तर काही कौटुंबिक कलह मला वाचवता आले असते, या गोष्टीची मात्र कधीतरी कळ जाणवते. ह्या अश्या वजाबाक्या जास्त असाव्यात असं आधी वाटायचं. आता या दोनच गोष्टी सोडल्या तर इतर वजाबाक्या आठवतच नाहीत. आपण लिहावं असं आधी वाटायचं. आता वाटतं, शेवटी अनुभवांनाच मोठा अर्थ आहे.\nकाही वेळाने आता जमतील अशा गोष्टी:\nकोल्हापुरात एक बंगला असावा अशी फार इच्छा आहे. पुढे हे जमेल असे वाटते. सेंद्रिय शेती नाही जमली तरी कुटुंबापुरतं स्वत: पिकवावं ही अपेक्षा आहे. व्हायोलिन शिकण्याचा अर्धवट प्रयत्न केलाय तो तडीस न्यायचा इरादा आहे. घरात कुत्रीमांजरं असावीत असंही वाटतं, आणि हे आता शक्य आहे.\nअसा विचार मनात आला म्हणजे\nअसा विचार मनात आला म्हणजे म्हातारपण सुद्धा संपून शेवटच्या प्रवासाची वेळ आली असे समजावे.\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/103-crore-revenue-collect-satara-district-112702", "date_download": "2018-11-14T02:25:02Z", "digest": "sha1:ACAJHETUD4CWSFRDHZOUXK3LTVA3BOWX", "length": 8290, "nlines": 50, "source_domain": "amp.esakal.com", "title": "103 crore revenue collect in satara district सातारा जिल्ह्यात 103 कोटींचा महसूल जमा | eSakal", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यात 103 कोटींचा महसूल जमा\nसकाळ वृत्तसेवा | शनिवार, 28 एप्रिल 2018\nसातारा - जिल्ह्यातील वाळूउपशाला गत आर्थिक वर्षात परवानगी मिळाली नसतानाही महसूल वसुलीत जिल्ह्याने १०३ कोटींवर मजल मारली आहे. गौणखनिज विभागाला १०० कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट होते. परंतु, वाळू लिलाव न झाल्याने ते ५० कोटी इतकेच झाले.\nसातारा - जिल्ह्यातील वाळूउपशाला गत आर्थिक वर्षात परवानगी मिळाली नसतानाही महसूल वसुलीत जिल्ह्याने १०३ कोटींवर मजल मारली आहे. गौणखनिज विभागाला १०० कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट होते. परंतु, वाळू लिलाव न झाल्याने ते ५० कोटी इतकेच झाले.\nगत आर्थिक वर्षात जिल्हा प्रशासनाला ११० कोटींचे महसूल प्राप्तीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी महसूल विभागाने १०३ कोटी ८० लाखांचा महसूल वसूल केला. गत वर्षात ६४ वाळू लिलाव काढले गेले. मात्र, हरित लवादाने राज्यभरातील वाळू उपशांवर बंदी घातल्याने हे लिलाव होऊ शकले नाहीत. त्यापूर्वी २०१६-१७ मध्ये वाळू लिलावातून १८ कोटींचा महसूल मिळाला होता. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार दहा कोटी व इतर करांतून सुमारे ४८ कोटींचा महसूल जमा झाला होता.\nअवैध गौणखनिज उत्खननाच्या १०७ प्रकरणांतून ८९ लाख, ७९१ अवैध वाहतुकीवर कारवाईतून चार कोटी ४९ लाखांचा महसूल जमा झाला. या विभागाने ५० गुन्हेही दाखल केले. जिल्हा खनिज प्रतिष्ठानांतर्गत नियामक समितीने मिळालेल्या निधीतून सातारा, जावळी, कऱ्हाड तालुक्‍यास प्रत्येकी २० लाख, कोरेगाव- ३० लाख, पाटण तालुक्‍यास दहा लाख असा एक कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामासाठी दिला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे यांनी दिली.\nसातारा ते पंढरपूर, कऱ्हाड ते चिपळूण या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सातारा-पंढरपूर मार्गातून सुमारे साडेचार कोटी, कऱ्हाड-चिपळूण रस्त्यातून सुमारे साडेतीन कोटी तसेच रेल्वे ट्रॅक दुपरीकरणातून अडीच कोटींचा महसुलास हातभार लागला.\nमहसूल वसुली (2017-18) जमीन महसूल - 30.80 कोटी करमणूक कर - 14.03 कोटी गौणखनिज उत्खनन - 50.45 कोटी\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/flyovers-are-not-ultimate-solution-city-traffic-problem-writes-sunil-mali-106220", "date_download": "2018-11-14T02:22:50Z", "digest": "sha1:FZXSBGFMUZA6YIB34HN2YRJX26EOUXNB", "length": 21681, "nlines": 68, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Flyovers are not the ultimate solution for city traffic problem writes Sunil Mali 'उड्डाणपूल हाच उपाय' म्हणणार्‍यांचे मेंदू धुवून काढा! | eSakal", "raw_content": "\n'उड्डाणपूल हाच उपाय' म्हणणार्‍यांचे मेंदू धुवून काढा\nसुनील माळी | गुरुवार, 29 मार्च 2018\n''सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौकापर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.''\n''सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते माणिकबागेजवळच्या फनटाईमपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येईल आणि त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल''\n''पुणे विद्यापीठ चौकात तीनमजली उड्डाणपुलाचे काम होणार असून त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल''\n''सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौकापर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.''\n''सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते माणिकबागेजवळच्या फनटाईमपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येईल आणि त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल''\n''पुणे विद्यापीठ चौकात तीनमजली उड्डाणपुलाचे काम होणार असून त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल''\nपुण्याच्या वृत्तपत्रांमध्ये गेल्या महिन्याभरात आलेल्या या तीन बातम्या. 'उड्डाणपूल बांधला की वाहतुकीचा प्रश्‍न संपला' या मनोवृत्तीतून राजकीय नेत्यांनी दिलेल्या. वास्तविक उड्डाणपुलांनी नेमके काय होते समजा एखाद्या बिल्डिंगला आग लागलीये आणि त्याच्यावर पेट्रोल टाकून आग विझवायचा प्रयत्न केला तर समजा एखाद्या बिल्डिंगला आग लागलीये आणि त्याच्यावर पेट्रोल टाकून आग विझवायचा प्रयत्न केला तर तर आग आणखीनच भडकेल. त्याच पद्धतीने एकामागून एक उड्डाणपूल बांधले तर वाहतुकीची समस्या सुटणार नाही तर आगीप्रमाणे आणखीनच भडकेल...\n'उड्डाणपूल अजिबातच बांधू नयेत', असा अतिरेकी विचार कोणीच मांडणार नाही, पण उड्डाणपूल हाच वाहतूक प्रश्‍नावर रामबाण उपाय आहे, असे म्हणणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.\nउड्डाणपुलांनी आतापर्यंत काय झाले आहे आणि यापुढे काय होण्याची शक्‍यता आहे उड्डाणपूल काय किंवा रूंद रस्ते काय, या आहेत खासगी वाहनांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी. पूल-रस्ते तुम्ही उभारले की काही काळ वाहतूक सुरळित झाल्यासारखी वाटते, पण जागा मिळाली की लगेच गाड्यांच्या संख्येत वाढ होते अन अल्पावधीत पूल वाहनांनी भरून जातो. पुन्हा काही वर्षांतच त्या पुलावर दुसरा पूल बांधण्याची वेळ येते... उदाहरणंच घ्या. राहुल टॉकीजसमोरचा पूल तसंच त्यापुढचा ई स्क्वेअरसमोरचा पूल पाहा. हे पूल बांधले तेव्हा त्यावरून गाडी चालवणं केवढं सुखद वाटायचं उड्डाणपूल काय किंवा रूंद रस्ते काय, या आहेत खासगी वाहनांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी. पूल-रस्ते तुम्ही उभारले की काही काळ वाहतूक सुरळित झाल्यासारखी वाटते, पण जागा मिळाली की लगेच गाड्यांच्या संख्येत वाढ होते अन अल्पावधीत पूल वाहनांनी भरून जातो. पुन्हा काही वर्षांतच त्या पुलावर दुसरा पूल बांधण्याची वेळ येते... उदाहरणंच घ्या. राहुल टॉकीजसमोरचा पूल तसंच त्यापुढचा ई स्क्वेअरसमोरचा पूल पाहा. हे पूल बांधले तेव्हा त्यावरून गाडी चालवणं केवढं सुखद वाटायचं आता काय स्थिती आहे आता काय स्थिती आहे संध्याकाळी आपण त्या पुलावर चक्कर मारली तर मोठमोठ्या रांगा आपल्याला दिसतील. पुलाचा काहीच उपयोग झालेला नसल्याचं आपल्याला समजेल. काही ठिकाणी पुलावरून गाडी वेगात जाते, पण पूल संपला की पुन्हा वाहनांची कोंडी होते.\nबाहेरच्या देशांना हे प्रश्‍न पडले होते का अन त्यांनी त्यावर काय केलं अन त्यांनी त्यावर काय केलं जगातल्या काही निवडक शहरांचा धावता आढावा घेऊ या.\n'अधिक रस्ते म्हणजे अधिक रहदारी' ही गोष्ट विसाव्या शतकात लक्षात येऊ लागली. रहदारीचा ताण कमी करण्यासाठी जेवढे रस्ते, पूल अन वाहनतळ बांधण्यात येत होते, तितकी वाहतुकीत भरच पडत होती आणि कोंडी वाढतच होती. सॅन फ्रान्सिस्कोमधील भूकंपात खाडीला समांतर अशा एका दुमजली महामार्गाचे नुकसान झाल्याने तो बंद करावा लागला. रस्ता वापरणाऱ्यांनी नवीन परिस्थितीशी जुळवून घेतले आणि पर्यायी मार्ग शोधले. ते समजल्यावर पुन्हा दुमजली रस्त्याचे काम करण्याऐवजी सागरी काठाने रस्ता बांधून तो केवळ ट्रॉली बस, झाडे आणि पायी चालणाऱ्यांसाठी ठेवला. कोरियाची राजधानी सेऊल येथे उड्डाणपूल तोडून रस्त्यांची वहनक्षमता कमी करण्यात आली. कोपनहेगन येथे रस्त्यांवरील मोटारींच्या काही लेन आणि वाहनतळ काढून तेथे सायकलस्वारांसाठी लेन आखण्यात आली. अरूंद रस्ते आणि कालव्यावरील पुलांमुळे ऑस्ट्रियाची राजधानी असलेल्या व्हेनिस शहरात गाड्यांना प्रवेश मिळणे कठीण होते. तेथे पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने ते पादचाऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. मेलबर्न शहराची 1994 ते 2004 या काळात पुनर्रचना करताना लोकांना चालण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आणि फिरण्यासाठी विस्तृत मार्ग आखण्यात आले. डेन्मार्कमधल्या आरहस शहरातील नदीवर वाहतुकीसाठी चक्क छप्पर बांधण्यात आले होते. ते काढून टाकण्यात आल्याने नदीचे काठ पादचाऱ्यांचे आवडते ठिकाण झाले. इंग्लंडमधील ब्रायटन शहरातील एका रस्त्याचे रूपांतर पादचारी मार्गामध्ये करण्यात आल्याने तेथील पादचाऱ्यांची संख्या 62 टक्‍क्‍यांनी वाढली. पॅरिसमधील सीन नदीकाठचा रस्ता उन्हाळ्यात मोटारींसाठी बंद करण्यात येतो. हजारो नागरिक तेथे गर्दी करतात आणि हिवाळा संपण्याची वाट पाहात बसतात.\nपाश्‍चात्य देशांत मोटारींची संख्या वाढणे म्हणजे शहर आजारी असणे समजले जाते. आखाती देशांनी 1970 च्या दरम्यान खनिज तेलाचे दर वाढविले. त्यावर मात करण्यासाठी युरोपातील देश आणि अमेरिका यांनी योजलेले उपाय वेगवेगळे होते. अमेरिकेने कमी इंधन पिणाऱ्या तंत्रज्ञानाचा शोध लावला तर युरोपाने सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिले. अर्थात, नंतर अमेरिकेच्या लक्षात ही चूक आली आणि गेल्या दीड दोन दशकांमध्ये अमेरिकेमध्येही 'न्यू अर्बनायझेशन' चळवळ सुरू झाली. त्यानुसार खासगी वाहतुकीला मर्यादा घालणारी, सायकल मार्ग-पादचारी मार्ग यांचा अवलंब करणारी धोरणे अमेरिकेतही आखण्यात आली. बोगोटापासून सुरू झालेल्या आणि अनेक शहरांत यशस्वी ठरलेल्या बीआरटीच्या प्रयोगाची माहिती तर आपल्याला आहेच.\nही झाली परदेशातील काही उदाहरणे. अर्थातच प्रत्येक देशातील नव्हे प्रत्येक शहरातील स्थिती वेगवेगळी असते. त्या त्या शहराची अंगभूत वैशिष्ट्ये, परंपरा, रहिवाश्‍यांचे राहणीमान, प्रश्‍न, गरज या बदलत्या असतात. प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र आराखडा, स्वतंत्र उपाययोजना असावी लागते. एका शहरात एका प्रकारची उपाययोजना लागू पडली म्हणजे ती दुसऱ्या शहरात डोळे झाकून लागू करता येईलच, असे नाही. तसेच एका देशातील शहरांसाठी ज्या योजना आखण्यात येतील, त्या दुसऱ्या देशांतील शहरांसाठी आखल्याच पाहिजेत, असेही नाही. मात्र जग ओलांडले तरी एक गोष्ट सगळीकडे सारखी राहाते आणि ती म्हणजे मजबूत सार्वजनिक वाहतूक सेवा. किमान पन्नास वर्षांपूर्वी युरोपीयन देशांनी हा कळीचा मुद्दा जाणला आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला. त्याचबरोबर मोटारविहीन वाहतूक-नॉनमोटराईज्ड ट्रान्सपोर्ट म्हणजेच सायकलींना प्राधान्य, पायी चालण्यासाठी उत्तम सोयी यांकडेही त्यांनी लक्ष पुरविले. आलेल्या अनुभवांमुळे होरपळलेल्या देशांना आपली चूक कळली. आपण मात्र त्या देशांच्या पन्नास वर्षे मागे आहोत. केवळ मागे असायलाही हरकत नाही, पण आपण पुढे येण्याचा प्रयत्न न करता पुन्हा आणखी मागे जातो आहोत. प्रगत देश ज्या दिशेने जात आहेत, त्याच्या बरोबर विरोधी दिशेला आपण जातो आहोत.\nपुण्यात काय स्थिती आहे राज्यात आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सत्ता असो वा भारतीय जनता पक्षाची सत्ता असो, पीएमपीची वाईट स्थिती कायम आहे. पुरेश्‍या बसगाड्या नाहीत, आल्या तर त्यांना ठेवायला जागा नाही, बीआरटीची गती मंद आहे, धड एक चांगला अधिकारी तीन वर्षे सरकारला ठेवता येत नाही. शहरातला अंतर्गत वर्तुळाकार रस्ता म्हणजे एचसीएमटीआर अजून कागदावरच आहे. रिंग रोडही केवळ आखणीच्याच पातळीवर आहे. सायकल योजनेने आखणीच्या पातळीवर तीनदा आपटी खाल्ली. पीएमपी-बीआरटी-मोनो-मेट्रो-सायकल-पदपथ या यंत्रणा गरजेप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांवर उभारून त्यांचे एकमेकांशी जोडलेले जाळे बांधण्याची गरज आहे आणि हे जाळे केवळ महापालिकेच्या हद्दीपुरते नव्हे तर पुणे महानगरासाठी हवे आहे.\nप्रत्यक्षात सगळा आनंदीआनंद आहे. एवढे असताना लोकप्रतिनिधी आणि नेते वाहतुकीची समस्या सोडवायला केवळ उड्डाणपुलाच्या घोषणा करण्यात मश्‍गुल असतील, त्यासाठी कोट्यवधींच्या खर्चाची उड्डाणे करत असतील आणि नागरिकही केवळ काही काळापुरत्या मलमपट्टीवर खूश असतील तर या साऱ्यांची कीव करावी का त्यांचे मेंदू धुवून काढावेत ('ब्रेनवॉश' या शब्दाचे स्वैर भाषांतर ) एवढाच प्रश्‍न शिल्लक राहतो.\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.rangmaitra.com/kshitij-upenddra-limaye/", "date_download": "2018-11-14T02:27:23Z", "digest": "sha1:NNWRLKN2Y7ZAUVI52NUVXSIYI34TPEHH", "length": 12481, "nlines": 105, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "हुशार लेकीचा बाप देतो दप्तर जाळण्याची धमकी! | Rangmaitra", "raw_content": "\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nयंदाचे विश्व साहित्य संमेलन अबूधाबीला\nHome चित्रपट आगामी चित्रपट हुशार लेकीचा बाप देतो दप्तर जाळण्याची धमकी\nहुशार लेकीचा बाप देतो दप्तर जाळण्याची धमकी\non: October 31, 2016 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधीNo Comments\n‘क्षितिज’च्या ट्रेलरने सिनेरसिकांची उत्सुकता वाढली\nपैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या आपल्या लेकीचा अभिमान प्रत्येकच बापाला असतो, पण वच्छी या अशाच हुशार मुलीचा बाप मात्र तिचे पुस्तके जाळून टाकीन, अशी धमकी देतो. हे संवाद आहेत, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातलेल्या क्षितिज या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरमधले. त्यामुळे या चित्रपटात नक्की काय बघायला मिळणार याची उत्सुकता वाढली असून, संवेदनशील सिने-नाट्यकर्मी उपेंद्र लिमये यांनी साकारलेला बाप चर्चेत येणार आहे.\nमीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रसला प्रोडक्शन्सचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर यांची सहनिर्मिती असलेल्या ‘क्षितिज’ या वास्तववादी सिनेमाचे दिग्दर्शन मनौज कदम यांनी केले आहे. शिक्षणाचे महत्व सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच सामाजिक मूल्यांचा देखील संदेश देणार आहे.\nअभिनय नव्हे तर आपल्या अभिनयातून सामाजिक शिकवण देणारा कुशाग्र अभिनेता उपेंद्र लिमये यात प्रमुख भूमिकेत असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे गोरेगाव येथील वेस्टीन हॉटेलमध्ये ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंग लॉंच करण्यात आले.\n‘क्षितिज’ या सिनेमातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीत सादर झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंगला उपस्थितांचा भरघोस प्रतिसाद लाभला.\nआजही खेड्यापाड्यात अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. प्रतिकूल परिस्थितींमुळे शिक्षण घेण्यास उत्सुक असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेली अनेक मुले-मुली आपणास पाहायला मिळतात. अशा या मुलांच्या मानसिकतेचा परिमाण मांडण्याचा प्रयत्न ‘क्षितिज’ या चित्रपटामधून केला आहे.\nया सिनेमाचे प्रमोशनल सॉंग गुरु ठाकूर यांनी लिहिले असून या गाण्याला शैलेंद्र बर्वे यांचे संगीत लाभले आहे, लहान मुलांवर आधारित असलेले हे गाणे सागर म्हाडोलकर यांनी कोरियोग्राफ केले आहे. शाळकरी मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या या गाण्याचे सिनेमाची प्रमुख बालकलाकार वैष्णवी तांगडे आणि काही लहान मुलांनी मिळून या कार्यक्रमादरम्यान सादरीकरण केले.\nशिक्षणाचा सामाजिक संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ‘क्षितिज’ सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार केला असल्याचे सिनेमाचे निर्माते नवरोज प्रसला यांनी यावेळी सांगितले.\nया सिनेमाबद्दल बोलताना अभिनेता उपेंद्र लिमये यांनी सांगितले की, हा सिनेमा वास्तववादी जीवनावर आधारित असून, समाजातील प्रतिकूल परिस्थितीला मात करत शिक्षणासाठी एका सामान्य मुलीने केलेला संघर्ष यात असल्याचे उपेंद्र यांनी सांगितले. या सिनेमात उपेंद्र सोबतच वैष्णवी तांगडे ही बालकलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे. प्रोफेसर रेबन देवांगे लिखित या सिनेमाचे नीरज वोरलीया यांनी संकलन केले आहे. योगेश राजगुरू यांच्या केमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे ध्वनीमुद्रण रसूल पुकुट्टी यांनी केले आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे ध्वनिमुद्रण करताना रसूल यांनी कोणत्याही तांत्रिक गोष्टीचा वापर न करता नैसर्गिक आवाजांचा वापर यात केलेला आहे.\nया सिनेमात मनोज जोशी, विद्याधर जोशी, संजय मोने, कांचन जाधव, राजकुमार तांगडे, प्रकाश धोत्रे अशा दिग्गज कलाकारांची फळी पाहायला मिळणार असून, अर्णव मंद्रुपकर आणि आकांक्षा पिंगळे हे बालकलाकार देखील आहेत.\nइंग्रजी सोबत मराठी टाईप करण्यासाठी कीबोर्ड वरील Ctrl+g बटण दाबा.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१८ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/akshay-kumar-provides-rs-9-lakh-martyrs-family-18634", "date_download": "2018-11-14T03:07:38Z", "digest": "sha1:5ONOMDHZBUB7JQULOM72A4KI76GZLRYY", "length": 11392, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akshay kumar provides Rs 9 lakh for the martyr's family हुतात्मा जवानाच्या कुटुंबियांना अक्षयची कुमार मदत | eSakal", "raw_content": "\nहुतात्मा जवानाच्या कुटुंबियांना अक्षयची कुमार मदत\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nमुंबई - 22 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानने भारताचे तीन जवान मारले होते. त्यातील एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना देखील केली होती. हुतात्मा जवान पभू सिंह यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून अक्षय कुमारने 9 लाख रुपयांची मदत केली आहे.\nराजस्थानचे रहिवासी असणाऱ्या हुतात्मा प्रभू सिंह यांच्या घरच्यांशी संपर्क साधल्यावर, वडील चंद्र सिंह त्यांच्या अकाऊंटमध्ये अक्षयनी हे पैसे पाठविले.\nएका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना, चंद्र सिंह यांनी स्वत: अक्षय कुमारने आपल्याशी संपर्क साधून मदत केल्याचे सांगितले आहे\nमुंबई - 22 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानने भारताचे तीन जवान मारले होते. त्यातील एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना देखील केली होती. हुतात्मा जवान पभू सिंह यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून अक्षय कुमारने 9 लाख रुपयांची मदत केली आहे.\nराजस्थानचे रहिवासी असणाऱ्या हुतात्मा प्रभू सिंह यांच्या घरच्यांशी संपर्क साधल्यावर, वडील चंद्र सिंह त्यांच्या अकाऊंटमध्ये अक्षयनी हे पैसे पाठविले.\nएका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना, चंद्र सिंह यांनी स्वत: अक्षय कुमारने आपल्याशी संपर्क साधून मदत केल्याचे सांगितले आहे\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-14T02:53:02Z", "digest": "sha1:F4TNCFRSQZAQT6I4N3X3FYQIR3JYJXM7", "length": 10940, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सत्यपाल सिंह- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nचीनमध्ये क्लोनिंगने झाली माकडांची निर्मिती\nनवं नवे विक्रम करणाऱ्या चीनच्या शास्त्रज्ञांनी क्लोनिंगव्दारे दोन माकडांची निर्मिती केली आहे. क्लोनिंगव्दारे जन्माला आलेली ही दोन्ही मादी पिल्लं आहेत\nडार्विनच्या सिध्दांतावरून सत्यपालांची प्रकाश जावडेकरांनी केली कानउघडणी\nमहाराष्ट्र Jan 19, 2018\nडार्विनचा सिद्धांत खोटा;वेदच खरे-केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह\nकोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं, संपूर्ण यादी\nमोदींच्या टीममध्ये नक्वींसह 4 मंत्र्यांना बढती, 9 नव्या चेहऱ्यांना संधी\nमोदींच्या मंत्रिमंडळाची 'नऊ'लाई, हे आहे नवे 9 चेहरे\n'फाशीच्या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था'\nलतादीदींच्या पाठोपाठ राज ठाकरेंही कॅम्पा कोला रहिवाशांच्या बाजूने\nलोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्पातील मतदानाला सुरुवात\nनरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maulana-did-the-rape-of-a-minor-girl-in-madarsa/", "date_download": "2018-11-14T02:42:41Z", "digest": "sha1:ECJ5RKMKJ2TXKH27CW42LQXD57X55JTG", "length": 8377, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मौलानानेच केला मदरशातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमौलानानेच केला मदरशातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nनांदेड शहरातील मानवतेला काळिमा फासणारी घटना\nनांदेड : शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. एका मदरसा इस्लामिया अरबिया नुरुलील येथे शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. या प्रकारी आरोपी मौलाना विरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nशहरातील चुनाभट्टी येथील मदरसा इस्लामिया अरबिया नुरुलील बनात येथे माजलगाव येथिल दोन सख्या बहिणी शिक्षण घेत होत्या. गेल्या सहा महिन्यापासून मदरशातील मौलाना साबेर फारुखी याने स्वतःच्या मोबाईलमध्ये असलेली अश्लिल व्हिडिओ ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस दाखवून तिच्यावर बलत्कार केला. ही घटना कोणाला सांगितली तर मदरशातून नाव काढून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर मौलाना साबेर फारुखी याने तिच्या लहान बहिणीचा विनयभंग केला.\nदोन्ही बहिणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. प्रकरणी मुलीच्या आईने पोलीसात तक्रार दाखल केली. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक वी.के.यादव यांनी भेट दिली. या गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक डोईफोडे हे करीत असून मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री इतवारा पोलीस ठाण्यात मौलाना साबेर फारुखी याच्याविरुध्द कलम ३७६ (क) (अ), ३५४ (अ) (९) (३), ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये…\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/complete-target-forced-sterilization-done-18820", "date_download": "2018-11-14T02:55:08Z", "digest": "sha1:7PRBIP5N4WCSRW72XNSLLFG5L23YQ5HY", "length": 15528, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "To complete the target forced sterilization done टार्गेट पूर्ण करण्यासाठी जबरदस्तीने केली नसबंदी | eSakal", "raw_content": "\nटार्गेट पूर्ण करण्यासाठी जबरदस्तीने केली नसबंदी\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nसोलापूर - दत्त चौकात कामाच्या शोधात थांबलेल्या तरुणाला काम देतो म्हणून नेऊन नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. हा प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला.\nसोलापूर - दत्त चौकात कामाच्या शोधात थांबलेल्या तरुणाला काम देतो म्हणून नेऊन नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. हा प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला.\nलक्ष्मण किसन चौगुले (वय 27, रा. शास्त्रीनगर, लोकसेवा शाळेजवळ, सोलापूर), असे जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्रास होऊ लागल्याने त्याला शुक्रवारी दुपारी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.\nलक्ष्मण हा बिगारी काम करतो. नेहमीप्रमाणे तो बुधवारी (ता. 30) दुपारी 12च्या सुमारास कामाच्या शोधात दत्त चौकात थांबला होता. दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने काम देतो असे सांगून त्याला कोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. कामाचे दोन हजार रुपये देतो असे त्याला सांगितले. इंजेक्‍शन देऊन त्याला भूल देण्यात आली. नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला सायंकाळच्या सुमारास एक हजार रुपये देऊन सोडून देण्यात आले. घरी आल्यानंतर त्याला त्रास सुरू झाला. लक्ष्मण याने गुरुवारी दुपारच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते विनायक विटकर यांची भेट घेऊन स्वत:बाबत घडलेली घटना सांगितली. विटकर यांनी कोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन माहिती घेतली. लक्ष्मणवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत शुक्रवारी सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांची भेट घेऊन तक्रार करण्यात आली. त्यानंतर लक्ष्मणला दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nलक्ष्मणचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. त्याच्यावर जबरदस्तीने नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याने पोलिसात तक्रार देणार असल्याचे श्री. विटकर यांनी सांगितले.\nलक्ष्मण चौगुले यांच्यावर जबरदस्तीने शस्त्रक्रिया झाली नाही. त्याच्या संमतीनेच शस्त्रक्रिया केली आहे. कुटुंबीयांनी रागावल्याने तो घाबरला असावा. नसबंदीची शस्त्रक्रिया रद्द करावी, अशी त्यांची मागणी आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.\n- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी\nलक्ष्मण चौगुले हा अशिक्षित आहे. भोळेपणाचा फायदा घेऊन त्याच्यावर जबरदस्तीने नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा प्रकार झाला आहे. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार देणार आहोत.\n- विनायक विटकर, सामाजिक कार्यकर्ते\nकाम देतो म्हणून मला दुचाकीवरून कोंडी येथे नेले. शस्त्रक्रियेनंतर एक हजार रुपये दिले. मला त्रास होत असल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झालो आहे. - लक्ष्मण चौगुले, पीडित\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/high-court/all/page-7/", "date_download": "2018-11-14T02:27:48Z", "digest": "sha1:MA52MHQ7ZRHIBFGRWRC3NW4B34757IXP", "length": 11695, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "High Court- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nआॅर्डर..आॅर्डर..;सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टांच्या न्यायाधीशांना दुप्पट पगारवाढ \n\"मुख्य न्यायाधीशांना महिन्याला 2.80 लाख पगार मिळणार आहे. आधी हाच पगार 1 लाख रुपये इतका होता\"\nमुंबईत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी साप्ताहिक सुट्टी बदला \nललित मोदींना हायकोर्टाचा दिलासा; साक्षीदारांची होणार उलटतपासणी\nमाझ्या विरोधातील एफआयआर रद्द करा, डीएसकेंची कोर्टात याचिका\nआपचे 20 आमदार निलंबित; राष्ट्रपतींकडूनही मंजूरी\nमहाराष्ट्र Jan 17, 2018\nसॅनिटरी नॅपकिन्सचे वाढलेले दर कसे कमी करणार; उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल\nहॉटेल्स आणि पबप्रमाणे रस्त्यांवरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचंही फायर ऑडिट करा - मुंबई हायकोर्ट\nचारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना 3.5 वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड\nमहाराष्ट्र Dec 7, 2017\n4 वर्षं झाली तरी दाभोळकर पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध का लागत नाही\nडीएसकेंना 15 दिवसात 50 कोटी रुपये कोर्टात जमा करावे लागणार\nडीएसकेंना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश\nमहिला पोलीस ललिता साळवेची 'लिंगबदल' शस्त्रक्रियेसाठी हायकोर्टात धाव\nरस्त्यांवरील खड्डे अपघातप्रकरणी यापुढे कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नको- हायकोर्ट\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/belgaum-news-mp-suresh-angadi-accusation-100517", "date_download": "2018-11-14T03:24:17Z", "digest": "sha1:72S4DD6C4SKB3E3ZF57H2UTZQTZFWTLL", "length": 16034, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News MP Suresh Angadi Accusation आमदार फिरोज सेठ पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा अंगडींचा आरोप | eSakal", "raw_content": "\nआमदार फिरोज सेठ पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा अंगडींचा आरोप\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nबेळगाव - ऑटोनगर येथील अनधिकृत शीतगृहांवर कारवाई होवू नये यासाठी आमदार फिरोज सेठ, त्यांचे बंधू व पुत्र पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप खासदार सुरेश अंगडी यानी बुधवारी (ता.28) पत्रकार परीषदेत केला.\nबेळगाव - ऑटोनगर येथील अनधिकृत शीतगृहांवर कारवाई होवू नये यासाठी आमदार फिरोज सेठ, त्यांचे बंधू व पुत्र पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप खासदार सुरेश अंगडी यानी बुधवारी (ता.28) पत्रकार परीषदेत केला.\nअनधिकृत शीतगृहे टक्केवारीवर सुरू आहेत, त्यात आमदार व त्यांचा बंधूची भागीदारी आहे असेही खासदार अंगडी म्हणाले. कर्नाटक पोलिस व गृहखाते या शीतगृहांवर कारवाई करण्यास असमर्थ ठरले आहे. त्यामुळे यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे तसेच संसदेत हा विषय उपस्थित करणार असल्याचे अंगडी यानी सांगीतले.\nऑटोनगर येथील शीतगृहांचे प्रकरण गेले दोन दिवस चर्चेत आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार अंगडी यानी थेट आमदार सेठ यांच्यावर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूवारी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्याकडेही या शीतगृहांबाबत तक्रार करणार असल्याचे अंगडी म्हणाले.\nते पुढे म्हणाले, गतवर्षी जिल्हा पंचायतीच्या बैठकीत आपण हा विषय उपस्थित केला होता. महापालिका, औद्योगीक विकास मंडळ किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसताना शीतगृहे चालविली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. पण वर्षभरात पोलिसानी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.\nतक्रारदार अॅड. हर्षवर्धन पाटील, प्राणिदया संघटनेचे बंगळूर येथील पदाधिकाऱ्यांना शीतगृहात प्रवेश करण्यास पोलिसानी मज्जाव केला. त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही. आमदार सेठ, त्यांचे बंधू व पुत्र तक्रार घेवू नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकत आहेत, शिवाय शीतगृहांवर कारवाई होवू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. बंगळूरचे आमदार हारीस यांच्यापेक्षा आमदार सेठ यांचे कृत्य गंभीर आहे. या शीतगृहांबाबत औद्योगीक विकास मंडळाकडून माहिती मागीतली तर त्यानी विसंगत माहिती दिली आहे. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांचेही लागेबांधे असल्याचा संशय आहे.\nया प्रकरणात अद्याप पोलिसानी कोणालाही अटक केलेली नाही. उलट पोलिस अनधिकृत शीतगृहांना संरक्षण देत आहेत. तेथील शीतगृहांमध्ये असलेल्या मांसाचा पंचनामा करण्यात पोलिसानी अडथळे आणले. दोन शीतगृहांमध्ये अद्याप पंचनामा झालेला नाही. गेले दोन दिवस हे प्रकरण चर्चेत असताना पोलिसांकडून मात्र चौकशीच केली जात नाही. या प्रकरणातील तक्रारदार हर्षवर्धन पाटील याना पोलिसांकडून धमकी दिली जात आहे, ही बाब अंत्यंत गंभीर असून बेळगावचे पोलिस आमदार सेठ यांच्या हातचे बाहुले बनले आहे.\nया संदर्भात तातडीने कारवाई झाली नाही तर भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याल प्रशासन जबाबदार असेल. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हरकुणी, हर्षवर्धन पाटील, किरण जाधव, अनिल बेनके, माजी महापौर शिवाजी सुंठकर आदी उपस्थित होते.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://manogate.blogspot.com/2016/10/blog-post_83.html", "date_download": "2018-11-14T03:21:17Z", "digest": "sha1:2NQEF5HGKLOJIZL5WMTUJRO2LNXHCIHH", "length": 21111, "nlines": 46, "source_domain": "manogate.blogspot.com", "title": "गप्पा गोष्टी: सुनिता (३ - शेवट)", "raw_content": "\nकधी मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी, कधी एकटेपणा घालवण्यासाठी, तर कधी फक्त गंमत म्हणून.. केलेल्या ह्या \"गप्पा गोष्टी\"\nसुनिता (३ - शेवट)\nशेवटी ३ वर्षांच्या विरहानंतर सुनिताच्या आयुष्यात मधुचंद्राची ती गुलाबी रात्र आज आली होती…. पुढे...\nतीन वर्षांच्या वनवासानंतर सुनिताच्या आयुष्यात पुन्हा सुखाची बरसात होत होती. मधू, आई, बाबा सगळे आनंदात होते. आईनं तर तिरुपतीला जाऊन अभिषेक ही केला. प्रवीणचे आई-वडील देखील खूष होते. त्याच्या आईला नातवंडांना खेळवण्याची घाई झाली होती. घरी फोन केला की ती हटकून हा विषय काढायची आणि प्रवीणचा गोरामोरा झालेला चेहरा बघून सुनिता डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायची. सुनिताला आता एकच काळजी होती, प्रवीणच्या नोकरीचं कुठेच जमत नव्हतं, त्याची नोकरी जाऊन वर्ष उलटलं होतं. शिल्लकीत टाकलेले पैसे जवळपास संपत आले होते. घर चालवायला सुनिताची कमाई पुरी पडत नव्हती. पाणी अगदीच नाकातोंडाशी यायला लागलं. वेगळ्या घराची चैन आता परवडणार नाही हे त्या दोघांच्याही लक्षात आलं होतं. त्यांनी जवळच्याच महाविद्यालयातल्या काही विद्यार्थ्यांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. २ बेडरूम-किचनच्या त्या ब्लॊकमध्ये ६ लोक रहात होते. तशी मुलं चांगली होती, प्रवीण आणि सुनिताला त्यांची स्वतंत्र खोलीही होती. पण सुनिताला नाही म्हटलं तरी त्यांच्या बरोबर राहताना संकोच वाटतच होता. हे असं किती दिवस चालायचं ह्याची शाश्वती नव्हती. प्रवीणला बहुदा ह्या सगळ्याची कल्पना आली असावी. त्याने एक दिवस आपणहून विषय काढला. \"सुनि, तुला इथे त्रास होतोय ना गं पण काय करु आपल्याला सध्या नाही परवडणार वेगळं घर घेऊन रहायला. सॊरी सुनिता. माझ्यामुळं तुला…\" \"अरे असं काय म्हणतोस मला काही त्रास होत नाहिये. तू आहेस ना आता माझ्या बरोबर मला काही त्रास होत नाहिये. तू आहेस ना आता माझ्या बरोबर आणखी काय हवं मला आणखी काय हवं मला आज ना उद्या तुला नोकरी मिळेलच आणि मग काय ऐषच आहे की आज ना उद्या तुला नोकरी मिळेलच आणि मग काय ऐषच आहे की कशाला नाही ती चिंता करतोस कशाला नाही ती चिंता करतोस\" \"नाही सुनिता, अगं मला इंटरव्ह्यूसाठी ४ दिवस बाहेर जायचे आहे पुढच्या आठवड्यात, तू कशी राहशील एकटी\" \"नाही सुनिता, अगं मला इंटरव्ह्यूसाठी ४ दिवस बाहेर जायचे आहे पुढच्या आठवड्यात, तू कशी राहशील एकटी राधाकडे तुला सोडून जाणं माझ्या तरी जीवावर येतंय. तसा माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, अर्थात तू हो म्हणत असशील तरच..\" \"काय राधाकडे तुला सोडून जाणं माझ्या तरी जीवावर येतंय. तसा माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, अर्थात तू हो म्हणत असशील तरच..\" \"काय\" \"मला वाटतं तू थोडे दिवस मधूकडे जाऊन रहा. तिथे निदान तुला सगळ्या मुलींबरोबर तरी राहता येईल. थोडा बदल पण होईल. मला पण नोकरी शोधण्याकडे जास्त लक्ष देता येईल आणि तुझं इथलं भाडं पण वाचेल. एखाद महिन्यात मला नोकरी मिळेलच, मग आपण एकत्र आहेच की\" \"मला वाटतं तू थोडे दिवस मधूकडे जाऊन रहा. तिथे निदान तुला सगळ्या मुलींबरोबर तरी राहता येईल. थोडा बदल पण होईल. मला पण नोकरी शोधण्याकडे जास्त लक्ष देता येईल आणि तुझं इथलं भाडं पण वाचेल. एखाद महिन्यात मला नोकरी मिळेलच, मग आपण एकत्र आहेच की\" प्रवीणला सोडून पुन्हा इतक्या दूर जाऊन राहण्याचा विचारच सुनिताला सहन होत नव्हता. पण सद्य परिस्थितीत दुसरा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. त्या दिवशी रात्री सुनिता किती तरी वेळ प्रवीणला बिलगून रडत होती आणि प्रवीण तिची समजूत काढत होता. शरिरानं दोघे दूर जाणार होते, पण काही महिन्यांपूर्वीच्या मनाच्या दुराव्यापेक्षा हा विरह नक्कीच सुसह्य असणार होता.\nताई आपल्याला भेटायला येणार ह्या विचारानं मधू भलतीच खूष होती. तिच्या रु.पा.सुद्धा ताईची वाट बघत होत्या. आपल्याकडे कुणीतरी वडील माणूस येणार… घरापासून इतक्या दूर येऊन पडलेल्या त्या तिघीदेखील मधूइतक्याच उतावीळ झाल्या होत्या ताईच्या स्वागताला. महिनाभर ताईच्या हातचं खायला मिळणार.. तिच्याशी गप्पा मारायला मिळणार.. आणखी काय हवं होतं त्यांना सुनिताला भेटल्यावर तर त्यांना आपली बहीण भेटल्याचाच आनंद झाला. सुनिता होतीच तशी. जितक्या आपुलकीनं ती मधूची काळजी घ्यायची तितक्याच आपुलकीनं तिच्या तीन रुपांची पण सुनिताला भेटल्यावर तर त्यांना आपली बहीण भेटल्याचाच आनंद झाला. सुनिता होतीच तशी. जितक्या आपुलकीनं ती मधूची काळजी घ्यायची तितक्याच आपुलकीनं तिच्या तीन रुपांची पण मधूच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सुनिताचा वेळ अगदी मजेत जात होता. एखाद दिवसाआड प्रवीणशी गप्पाही होत होत्या. तो मध्ये २-३ वेळा कुठे तरी बाहेरगावीही जाऊन आला. बहुदा नोकरीसाठी मुलाखत असावी. पण प्रवीणला यश येत नव्हतं. जवळपास ३ महिने उलटत आले तरी नोकरीचा शोध चालूच होता. हल्ली आठवड्यातून एखादा दिवसच प्रवीणचा फोन येत होता. फोनवर इतके पैसे खर्च करणं त्यांना परवडत नव्हतं ना मधूच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सुनिताचा वेळ अगदी मजेत जात होता. एखाद दिवसाआड प्रवीणशी गप्पाही होत होत्या. तो मध्ये २-३ वेळा कुठे तरी बाहेरगावीही जाऊन आला. बहुदा नोकरीसाठी मुलाखत असावी. पण प्रवीणला यश येत नव्हतं. जवळपास ३ महिने उलटत आले तरी नोकरीचा शोध चालूच होता. हल्ली आठवड्यातून एखादा दिवसच प्रवीणचा फोन येत होता. फोनवर इतके पैसे खर्च करणं त्यांना परवडत नव्हतं ना दिवसांमागून दिवस उलटत होते.. महिन्यांमागून महिने. आठवड्याच्या अंतरावर होणारे फोन आता पंधरवड्याच्या अंतरानं व्हायला लागले. फोनवर प्रवीणशी बोलताना सुनिताला जाणवायचं त्याला किती त्रास होतोय दूर राहण्याचा ते आणि तो आपल्याला मिस करतोय ह्या जाणीवेनं तिला अश्या परिस्थितीतही समाधान वाटायचं.\nसुनिताला मधूकडे येऊन वर्ष होऊन गेलं होतं. २ च दिवसांपूर्वी ती प्रवीणशी बोलली होती. तो खूप आनंदात होता. का ते मात्र सांगायला तयार नव्हता. सुनिताचं मन सांगत होतं, त्याला नोकरी मिळाली आहे आणि तो लवकरच मला न्यायला इकडे येणार आहे. त्याच्या विचारात ती गर्क असतानाच दारावरची बेल वाजली. पोस्टमन आला होता. सुनिताच्या नावचं रजिस्टर पत्र होतं. तिनं सही करुन ते पत्र घेतलं आणि लिफाफा उघडला. त्यात घटस्फोटाचा अर्ज होता. वर्षभर सुनिता आणि प्रवीण वेगळे रहात आहेत, त्यांच्यातले पती-पत्नीचे संबंध केव्हाच संपुष्टात आले आहेत, तेव्हा त्यांना कायदेशीर घटस्फोट मिळावा असा अर्ज प्रवीणने केला होता आणि सुनिताला कोर्टाची नोटीस आली होती\nप्रवीणनं आपला डाव साधला होता… एका मुलीचं आयुष्य नासवून तो मात्र वेदाबरोबर सुखानं नांदणार होता आणि सुनिता… कोण जाणे तिच्या भविष्यात काय होतं\nही एक सत्यकथा आहे. अर्थात पात्रांची नावं बदलली आहेत आणि प्रसंग रंगवायला थोडाफार कल्पनाविलास केला आहे. पण कथेचा गाभा मात्र बदललेला नाही. ह्या कथेतली सुनिता मी अगदी जवळून पाहिली आहे. तिच्या संघर्षात तिला आधारही दिला आहे. तिचे अश्रूही पुसले आहेत. तिची कथा लोकांसमोर मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. काही चुकले असल्यास तुम्ही ती चूक मोठ्या मनाने पदरात घ्यावी अशी विनंती.\nएका मध्यमवर्गीय तेलुगु कुटुंबातून आलेली ही मुलगी.. मुलगा अमेरिकेत असतो ह्याने तिचे आई-वडील आणि ती स्वतः देखील हुरळून गेली होती. आपण कोणत्या अग्निदिव्यात प्रवेश करतो आहे हे तिला कसं समजणार होतं किती तरी स्वप्नं डोळ्यात साठवून तिने अमेरिकेत पाऊल ठेवले. नशिबानं तिच्यासमोर काय वाढून ठेवले आहे ह्याची बिचारीला कल्पनाही नव्हती. तिचा संघर्ष कथेच्या ह्या वळणावर येऊन संपला नाही. घटस्फोट मिळू नये म्हणून तिनं जीवाचं रान केलं. वकिलाची फी भरायला जवळ पैसे नव्हते, सवेरा नावाच्या एका संस्थेकडून तिने मदत घेतली. पण त्यातून फारसे काही निष्पन्न होणार नाही ह्याची लवकरच तिला कल्पना आली. प्रवीणनं तिच्यावर २-३ वेळा हात उगारला होता. पण सुनिताने पोलिसात तक्रार न केल्यामुळे त्याची कागदोपत्री काहीच नोंद नव्हती. वेदाला लिहिलेल्या इमेलच्या छापील प्रती कोर्टात ग्राह्य मानल्या गेल्या नाहीत. ते दोघेही आपल्या मर्जीनं वेगळे रहात होते हे प्रवीणनं विनाप्रयास सिद्ध केले. त्यामुळे सुनिताला alimony देण्याची त्याला गरज ही पडली नाही. प्रवीणची नोकरी ही गेली नव्हती. तो जवळपास २ वर्ष Telecommute करत होता. वेदाशी संपर्क त्यानं तात्पुरता तोडला होता. सुनिताचा विश्वास संपादन करण्यासाठी केलेला तो एक फार्स म्हणा हवं तर. घटस्फोटाची नोटीस आली तेव्हा प्रवीणचं ग्रीन कार्ड होत आलं होतं. सुनितानं त्याला ग्रीन कार्ड होईपर्यंत वाट पाहण्याची विनंती केली आणि त्यानं ती मान्यही केली. ग्रीन कार्ड झाल्या झाल्या दोघांचा घटस्फोट झाला. ह्या लेखातल्या सुनिताचे सासू-सासरे तिच्याशी आणि तिच्या आई वडिलांशी अगत्यानं वागलेले दाखवलेत, पण खऱ्या सुनिताचे सासू-सासरे प्रवीणचीच री ओढत होते. त्यांच्या मते सुनितामध्येच काही तरी दोष होता, त्यामुळेच प्रवीण अजूनही वेदाच्या मागे मागे जात होता. नंतर बरेच दिवस सुनिता पिझ्झा शॊप, किराणा दुकानं अशा ठिकाणी काम करत होती. कित्येकदा समजावूनही ती भारतात परतायला तयार नव्हती. त्याच दरम्यान मधूचं तिच्याच वर्गातल्या एका भारतीय मुलाशी लग्न ठरलं. मधूजवळ फार दिवस राहणं सुनिताला शक्य नव्हतं. तिनं भारतीय कॊट्रॅक्टरला गाठून खोटानाटा रेझ्युमे बनवला आणि एका सॊफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळवली. तिनं सॊफ्टवेअर मधलं काही ज्ञान नसताना तिथे कसं काय निभावलं माहित नाही, पण आज त्याच कंपनीत ती पूर्णवेळ काम करते.\nएखादी कथा रंगवून सांगावी इतकं शब्दसामर्थ्य माझ्यात नाही. लेखिकेची प्रतिभाही माझ्याजवळ नाही. पण किती तरी दिवसांपासून सुनिताची कथा लोकांना सांगावी असं मनात होतं. सुनितासारख्या किती तरी अश्राप मुली अमेरिकेच्या ओढीनं इथे येऊन मानसिक आणि शारिरीक अत्याचाराचा बळी ठरतात. मुलगा अमेरिकेला असणं म्हणजे त्यानं मोठा तीर मारला आहे असं समजणारे वरमाता-पिता आपल्याला पावलागणिक दिसतील आणि अश्या मुलांना फारसा विचार न करता आपली मुलगी देणारे महाभाग वधुपितादेखील.\nह्या कथेतल्या सुनिताला सावरायला इथे मधू होती, मधूचे किती तरी मित्र-मैत्रिणी होते. पण असा काहीच आधार नसलेल्या सुनितादेखील आपल्या आजूबाजूला आहेत. सुनिताला घरी परतण्यापेक्षा अमेरिकेत एकटीनं राहणं जास्त सोयीस्कर वाटलं. का घडलं असं समाजाच्या बोचऱ्या नजरांत लपले आहे उत्तर ह्याचे. लग्न झालं की तिरडीवरूनच त्या घराबाहेर पडायचं ही शिकवण आजही मुलींना दिली जाते आणि त्यामुळेच असे हाल सोसूनही मुलींची पावलं आपल्या माहेराकडे वळत नाहीत. आपण मुलींना काय शिकवायचं ह्याचा फेरविचार मुलींच्या पालकांनी करणे गरजेचे आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि अश्या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठिशी उभे राहणे, समाजाचा काडीचा विचार न करता, हे महत्त्वाचे आहे. बघा पटतंय का ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/politics/richest-and-poor-chief-minister-in-india/photoshow/62897648.cms", "date_download": "2018-11-14T03:42:28Z", "digest": "sha1:4ASNDVDOSUHSJ3GII4P52L65UYWKNRD3", "length": 38139, "nlines": 310, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Devendra Fadnavis:richest and poor chief minister in india- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nतवांगजवळ भारत उभारणार फायरिंग रेंज\n'हे' कमोड करणार तुमची तपासणी \nकाश्मीर: बर्फवृष्टीनंतर थंड हवेचा..\nहैदराबादमधील महिलेची रियाधमध्ये त..\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल..\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्य..\nFlipkart सीईओ बिन्नी बन्सल यांचा ..\nथरारक स्टंट: धावत्या बसच्या चाकाव..\n'हे' आहेत श्रीमंत आणि गरीब मुख्यमंत्री\n1/16'हे' आहेत श्रीमंत आणि गरीब मुख्यमंत्री\nदेशातील ८१ टक्के मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. निवडणूक प्रतिज्ञापज्ञातील नमूद माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि गरीब मुख्यमंत्री कोण आहेत, हे जाणून घेऊयात\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nएडीआर संस्थेच्या अहवालानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांची एकूण १७७ कोटींची संपत्ती आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअहवालानुसार, २५ मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत. दोघांची संपत्ती १०० कोटींहून अधिक आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे १२९ कोटींची संपत्ती आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nश्रीमंतीच्या बाबतीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्याकडे ४८ कोटींची संपत्ती आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे २.०९ कोटींची संपत्ती आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/agro/agrowon-news-sachin-bhor-farmer-cucumber-104377", "date_download": "2018-11-14T02:24:30Z", "digest": "sha1:UIWMLRNAC4UVW23QQVK6ATLK3PNZGMD7", "length": 12058, "nlines": 57, "source_domain": "amp.esakal.com", "title": "agrowon news sachin bhor farmer Cucumber उन्हाळी काकडीचे मास्टर सचिन भोर | eSakal", "raw_content": "\nउन्हाळी काकडीचे मास्टर सचिन भोर\nगणेश कोरे | बुधवार, 21 मार्च 2018\nजानेवारी ते एप्रिल या कालावधीत दोन वेळा काकडीची लागवड करून त्याची शेती धामणखेल (जि. पुणे) येथील सचिन खंडू भाेर यांनी फायदेशीर केली आहे. सहा वर्षांपासून या शेतीचा अनुभव घेणारे सचिन या पिकात आता मास्टर झाले आहेत. मुख्य म्हणजे काकडीची मागणी व मार्केट यांचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन करण्याचे इंगित त्यांना अवगत झाले आहे.\nपुणे जिल्ह्यातील धामणखेल (ता. जुन्नर) येथील सचिन खंडू भाेर काकडी पिकातील प्रगतिशील शेतकरी अोळखले जातात. त्यांचे वडीलदेखील या पिकाची शेती करायचे. गेल्या सहा वर्षांपासून सचिन यांनीही सातत्य ठेवत या पिकात मास्टरी मिळवली आहे. आपले वडील व काका यांच्या साह्याने ते शेती सांभाळतात.\nउत्पादन सचिन सांगतात की, तीन महिन्यांच्या काळात एक दिवसाआड सुमारे एक ते दीड टनाचे तोडे होतात.पुढे ते वाढतातही. एकूण पीक कालावधीत सुमारे २० तोडे होतात. एकूण उत्पादन- एकरी २५ ते ३० टनांपर्यंत.\nकाकडीचे अर्थकारण सचिन सांगतात की, किलोला १२ रुपये तरी किमान दर मिळतो. उत्पादन २० ते २५ टन गृहीत धरले तर दोन लाख २४ हजार रुपये ते तीन लाख रुपये हाती येतात. एकरी ८६ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. म्हणजेच तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळात किमान दोन लाख रुपयांचे उत्पन्न हे पीक देऊन जाते. असे दोन हंगाम गृहीत धरले तरी दुप्पट उत्पन्न हाती येऊ शकते.\nजानेवारी उन्हाळी हंगामाच्या ताेंडावर काकडीची आवक कमी असते. त्‍यामुळे वाढलेल्या दराची संधी साधण्यासाठी या हंगामाची निवड काकडीचे थेट बियाणे लावले तर थंडीमुळे उगवण्याचे प्रमाण कमी, तर मरतूक जास्त हाेते. हे टाळण्यासाठी जानेवारीत पाॅलिहाउसमध्ये खासगी नर्सरीतून १० दिवसांच्या राेपांची लागवड केली जाते. यामुळे राेपांचा दर्जा राखला जाऊन दर्जेदार उत्पादनवाढीस मदत हाेते. या रोपांची फेब्रुवारीत लागवड. या काळात वेलवर्गीय पिकांची वाढ चांगली होते.\nठळक बाबी सुमारे तीन महिन्यांचे पीक. पूर्वी सरी पद्धतीने पीक घेतले जायचे. आता ते बेडवर घेतले जाते. पिकाला पाणी भरपूर म्हणजे एकाअाड एक दिवस लागते. या भागात बोअरवेल्स तसेच धरण असल्याने पाण्याची सोय चांगली आहे. पॉली मल्चिंगचा वापर. त्याचे फायदे खुरपणीचा खर्च वाचतो. पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. पिकाचा जोम वाढतो. काकडीला तजेलदारपणा येतो.\nया बाबींवर होतो मुख्य खर्च (लागवड ते काढणी- निविष्ठांव्यतिरिक्त) राेपवाटिकेत राेपे तयार करणे- प्रति राेप १ रुपया १० पैसै, एकरी ८ हजार राेपांप्रमाणे - ८ हजार ८०० रु. मल्चिंग पेपर - एकरी ८ बंडल- ११, २०० रु. शेणखत तीन ट्राॅली - प्रति ट्राॅली ४ हजार रुपयांप्रमाणे - १२ हजार रु. वेल बांबूवर बांधणीसाठी तंगुस, सुतळी, वेल बांबूवर चढविणे. या खर्चात ठिबक, मल्चिंग पेपर आणि बांबूचा उपयाेग पुढील टाेमॅटाे पिकासाठी हाेतो.\nमॉललाही विक्री अलीकडील काळात मॉलचा पर्यायही शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे. सचिनदेखील आपला माल मॉलला देतात. त्यास किलोला १८ रुपये दर मिळतो. मात्र त्यांची मागणी केवळ १०० ते १५० किलोपर्यंतच असते.\nबाजारपेठ फेब्रुवारीचा हंगाम हाच दर अधिक देण्याच्या दृष्टीने अधिक चांगला असल्याचे सचिन सांगतात.\nसरासरी दर किलोला १२ ते १५ रुपये राहतोच. पूर्वी हाच दर किलोला २० ते २२ रुपयांपर्यंतही मिळायचा. सर्व माल वाशी मार्केटला पाठवला जातो. अनेक वर्षांपासून हीच बाजारपेठ पकडल्यामुळे अन्यत्र जाण्याची वेळच न आल्याचे सचिन म्हणाले. आमच्या परिसरात अलीकडील काळात काकडीचे क्षेत्र वाढू लागले आहे. गावात अनेक काकडी उत्पादक असल्याने सर्वांचा एकत्रितपणे माल एकाच गाडीतून पाठवला जातो. एकाचा आदर्श दुसऱ्याला मिळून काकडीचा प्रसार होत गेल्याचेही सचिन यांनी सांगितले.\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/high-court-on-new-lpg-connections-nagpur/", "date_download": "2018-11-14T02:10:08Z", "digest": "sha1:AONGFO4LOR7UEDEWCYVMAJYY5PB2YFK5", "length": 19874, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "रेशनकार्ड नसल्यास नवीन एलपीजी कनेक्शन देऊ नये, हायकोर्टाचे आदेश | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nपंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेली, राहुल गांधीची बोचरी टीका\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडला\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nअखिल भारतीय आयुर्वेद संस्था पारंपरिक उपचारपद्धतींचे प्रमुख केंद्र ठरणार\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी महिला\nहरमनच्या कृतीने हिंदुस्थानची मान उंचावली\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nआजचा अग्रलेख : कापूस‘कोंडी’, साखरेची ‘हुंडी’\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\nसूफी गायकीतला मराठी ठसा\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nरेशनकार्ड नसल्यास नवीन एलपीजी कनेक्शन देऊ नये, हायकोर्टाचे आदेश\nघरात एलपीजी सिलिंडर असतानाही राज्यातील हजारो कुटुंबे रेशन कार्डवरून रॉकेल उचलत आहेत. अशा कुटुंबांकडील रेशन कार्डवर ते एलपीजी सिलिंडरधारक असल्याची स्टॅम्पिंग नसल्यामुळे हा गैरप्रकार होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार रेशन कार्ड स्टॅम्पिंग करीत आहे. परंतु, हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यात आणखी नवीन ग्राहकांची भर पडू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी यापुढे रेशनकार्ड नसल्यास कुणालाही नवीन एलपीजी कनेक्शन देऊ नये, असा आदेश सरकारला दिला.\nया आदेशानुसार, नवीन एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकाला रेशन कार्ड सादर करणे अनिवार्य झाले आहे. एलपीजी कनेक्शन मंजूर झाल्यानंतर त्याच ठिकाणी रेशन कार्डवर स्टॅम्पिंग केले जाईल. त्यामुळे संबंधित ग्राहकाला त्या रेशन कार्डचा वापर करून रॉकेल उचलता येणार नाही. परिणामी, अवैधपणे रॉकेल मिळविण्याचा मार्ग बंद होऊन वाचणारे रॉकेल गरजू व्यक्तींना वाटप करता येईल. पेट्रोलियम कंपन्यांच्या माहितीनुसार, राज्यात 1 कोटी 15 लाखावर कुटुंबांकडे एक सिलिंडर तर, 1 कोटी 17 लाखावर कुटुंबांकडे दोन सिलिंडर आहेत. त्यांची एकूण संख्या 2 कोटी 32 लाखावर आहे. परंतु, राज्य सरकारने आतापर्यंत केवळ 1 कोटी 52 हजार रेशन कार्डस्वर एलपीजीधारकाचे स्टॅम्पिंग केले आहे. जानेवारी-2017 पर्यंत 1 कोटी 42 लाख रेशन कार्डस्वर स्टॅम्पिंग करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यात केवळ 10 लाखांची भर पडली आहे. हे काम असेच संथगतीने सुरू राहिल्यास गरजू नागरिकांना त्यांचा अधिकार मिळविण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागू शकते, हा मुद्दा उच्च न्यायालयाने सदर आदेश देताना लक्षात घेतला. एलपीजी कनेक्शन देतानाच रेशन कार्ड स्टॅम्पिंग केल्यास पुढील सर्व प्रश्न आपोआपच संपणार आहेत. आता केवळ आधीच्या एलपीजी कनेक्शनधारकांचे रेशन कार्डस् स्टॅम्पिंग करण्याचे काम तातडीने पूर्ण करावे लागणार आहे.\nयासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते कडूजी पुंड यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. गरजू व्यक्तींना पुरेसे रॉकेल मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा तर, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीतून सहा महिने मोफत प्रवास\nपुढीलSAFF : पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत हिंदुस्थान फायनलमध्ये दाखल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nराममंदिर उभारणीसाठी हिंदू एकवटू लागला, उद्धव ठाकरे साधणार अयोध्यावासीयांशी संवाद\nमराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार\nआमदार राहुल जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्याचे गोडाऊन सील\nअंधेरीतील एसआरए बिल्डिंगमध्ये आग, तिघांना वाचवण्यात यश\nमराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्र्यांनी घेतली भेट\nकुडाळ तालुक्यात बुधवारपासून मिनी मराठा संवाद यात्रा\nभुयारी मार्गासह मागण्या पूर्ण न केल्यास 21 नोव्हेंबरला महामार्गावर जनआंदोलन\nकुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन\nवाडीवरडे गावात ग्राम स्वच्छता अभियान संपन्न\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विद्यार्थीनींचे अभिनंदन\nसर्पविष मानकीकरणाचे देशपातळीवरील केंद्र होणार हाफकीनमध्ये\nहायस्पीड ट्रॉलरकडून मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान; मच्छीमारांची कारवाईची मागणी\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-zp-panchayat-election-politics-32318", "date_download": "2018-11-14T03:01:14Z", "digest": "sha1:PS2DYRIN74DK7EY7MM525YDYGMFF7VKF", "length": 16876, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur zp panchayat election politics का झालं. कसं झालं... काही कळेचना..! | eSakal", "raw_content": "\nका झालं. कसं झालं... काही कळेचना..\nविकास गाढवे - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 25 फेब्रुवारी 2017\nलातूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयासाठी प्रभावी नियोजन करून टाईट फिल्डींग लावली असताना जिल्ह्यात अनेक मातब्बर उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. निवडणूक निकालानंतर या उमेदवारांनी पराभवाच्या कारणांचा ‘शोध’ घेतला असून प्रचारात दगा फटका करणाऱ्या कार्यकर्त्यांची खास ‘परेड’ घेऊन विचारणा सुरू केली आहे. यानंतरही उमेदवारांना ‘का झालं अन्‌ कसं झालं‘, याचा बोध होत नसल्याची स्थिती आहे.\nप्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यापासून अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी केली. यात निवडणुकीपूर्वी असलेल्या राजकीय समीकरणांत निवडणुकीनंतर मोठे बदल झाले.\nलातूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयासाठी प्रभावी नियोजन करून टाईट फिल्डींग लावली असताना जिल्ह्यात अनेक मातब्बर उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. निवडणूक निकालानंतर या उमेदवारांनी पराभवाच्या कारणांचा ‘शोध’ घेतला असून प्रचारात दगा फटका करणाऱ्या कार्यकर्त्यांची खास ‘परेड’ घेऊन विचारणा सुरू केली आहे. यानंतरही उमेदवारांना ‘का झालं अन्‌ कसं झालं‘, याचा बोध होत नसल्याची स्थिती आहे.\nप्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यापासून अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी केली. यात निवडणुकीपूर्वी असलेल्या राजकीय समीकरणांत निवडणुकीनंतर मोठे बदल झाले.\nमदत करण्याचे आश्वासन दिलेल्या नेत्यांनी प्रचारासाठी वेळ दिला नाही. आघाडी व पक्षांतर्गत राजकारणात अनेकांनी दिलेला ‘शब्द’ पाळला नाही. काहींनी शब्द देताना स्वतःचे वजन ‘इन कॅश’ केले. काही समाजांचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनीही विजयासाठी पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांनीच सांगितल्यानुसार ‘नोटाबंदी’ची अडचण असतानाही उमेदवारांनी ‘हात’ ढिला सोडला. नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या. वाहनांच्या ताफांचा धुरळा उडून विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या.\nसर्वकाही आलबेल असताना निकाल मात्र विरोधात गेला. यात बोटावर मोजता येईल, एवढ्या उमेदवारांना पराभव माहीत झाला असावा. तरीही त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सर्वेक्षणापासून प्रचारापर्यंत प्रभावी नियोजन करून व पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अनेक उमेदवारांना पराभव पचनी पडत नसल्याची स्थिती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत विजय आपलाच असल्याचा दावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निकालानंतर ‘हात’वर केले. यातूनच काही भागांत उमेदवारांचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. यामुळेच त्यांनी पराभवाच्या कारणांचा शोध सुरू केला असून ‘ढिला’ केलेला ‘हात’ मतदारांपर्यंत पोचला की नाही, याचीही खातरजमा सुरू केली आहे. यामुळे मतदारापर्यंत ‘सर्वकाही’ पोचविण्याचे काम पार पाडणारे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनीही जीव ओतून कसा प्रचार केला, याचे पुरावे देण्यास सुरवात केली आहे. त्यापुढे जाऊन उमेदवारांनी जवळच्या व्यक्तींकडून पराभवांच्या कारणांचा शोध सुरू केला, तरी त्यांना नेमका अंदाज येत नसल्याची स्थिती आहे.\nविद्यमान पदाधिकाऱ्यांसह मागील काही निवडणुकांत पराभवांचा अनुभव असलेल्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी मतदारसंघात आपल्या यंत्रणेकडून खास सर्वेक्षण केले. काही नेत्यांनी सर्वेक्षण करून देणाऱ्या खासगी संस्था व कंपन्यांचाही आधार घेतला. यातून पुढे आलेल्या माहितीवरून उमेदवारीची तयारी केली. त्यानुसार राजकीय डावपेच आखले गेले व तयारी केली. प्रत्यक्षात निवडणूक प्रचार सुरू झाल्यानंतर सर्वेक्षणातील अंदाज धुळीस मिळाले. निकालानंतर अनेक मतदारसंघांत या सर्वेक्षणाची माती झाल्याची चर्चा झाली.\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी औरंगाबादेत बैठक\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी राज्य मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपुर्वी न्यायालयात सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले होते. त्या पार्श्‍...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\nआंबेगाव-शिरूरमध्ये भीषण पाणी टंचाई\nमंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/rangpanchami-celebration-35626", "date_download": "2018-11-14T03:40:44Z", "digest": "sha1:CJKCSSW7IP6TM4YKTCLF3IZTTN3C4GHR", "length": 12800, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "rangpanchami celebration रंगात न्हाली तरुणाई... | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 18 मार्च 2017\nपुणे - शिशिर ऋतू... फाल्गुन वद्य पंचमीचा मुहूर्त... सकाळच्या प्रहरी घरोघरी देवादिकांच्या मूर्तींवर केलेली रंगांची मुक्त उधळण... घरोघरी मिष्ठान्न भोजनाचा बेत आणि मुक्तहस्ते एकमेकांना रंग लावण्यात दंग असलेल्या तरुणाईने शुक्रवारी मनसोक्तपणे रंगोत्सवाचा आनंद लुटला. काही ठिकाणी वनभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.\nपुणे - शिशिर ऋतू... फाल्गुन वद्य पंचमीचा मुहूर्त... सकाळच्या प्रहरी घरोघरी देवादिकांच्या मूर्तींवर केलेली रंगांची मुक्त उधळण... घरोघरी मिष्ठान्न भोजनाचा बेत आणि मुक्तहस्ते एकमेकांना रंग लावण्यात दंग असलेल्या तरुणाईने शुक्रवारी मनसोक्तपणे रंगोत्सवाचा आनंद लुटला. काही ठिकाणी वनभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.\nफाल्गुन शुद्ध पौर्णिमा अर्थातच होळी पौर्णिमेपासून वद्य पक्षातील प्रतिपदेला धूलिवंदन ते पंचमीपर्यंत विविध समाजांतर्फेही होलिकोत्सव साजरा करण्यात आला. विशेषतः राजस्थानहून येथे स्थायिक झालेल्या नागरिकांनीही येथे उत्साहात होलिकोत्सवाची प्रथा आणि परंपरा जपली. पंचमीला शहरातील विविध मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रम आयोजिले होते. तसेच, प्रथा-परंपरेनुसार भाविकांनी देवाला रंग लावण्याकरिता मंदिरांमध्ये गर्दी केली होती.\nसामाजिक संस्थांतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. नारायणदास फाउंडेशनतर्फे एकलव्य बालशिक्षण न्यास या संस्थेतील विशेष व वंचित मुलामुलींसमवेत रंगपंचमी साजरी करण्यात आली. न्यासाच्या संचालिका रेणू गावस्कर, इंद्रायणी गावस्कर उपस्थित होत्या, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक गुजराथी यांनी दिली.\nसामाजिक कार्यकर्ते सत्येंद्र राठी म्हणाले, \"\"पंचमीला रविवार पेठेतील श्रीराम मंदिरात एकत्रित आलेल्या भाविकांनी देवाच्या मूर्तीला रंग लावला. राजस्थानी परंपरेप्रमाणे पंचमीला \"गोठ' म्हणजे वनभोजनाची परंपरा येथेही जपण्यात येते. यानिमित्ताने माहेश्‍वरी समाजातर्फे एम्प्रेस गार्डन येथे वनभोजन आयोजिले होते.''\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nसंवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=4181", "date_download": "2018-11-14T02:36:48Z", "digest": "sha1:BGBAIXUPG7ID3LW2JRYU7W7WRLHXKN6T", "length": 8174, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "कॉंग्रेसचे तिकीट पाहिजे का? द्या ३.५ कोटी रुपये!", "raw_content": "\nकॉंग्रेसचे तिकीट पाहिजे का द्या ३.५ कोटी रुपये\nकार्यालयातच तिकीट विक्रीचे पोस्टर लागल्याने पक्षाची फजिती\nजयपूर: देशात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वारे वाहत आहे. पक्षा-पक्षात आणि पक्षांतर्गत वादांमुळे हे या निवडणुकांची चर्चा आहे. राजस्थान कॉंग्रसेमध्ये असाच पक्षांतर्गत वाद आणि तिकीट वाटपाचे राजकारण समोर आले आहे. कॉंग्रेसच्या कार्यालयातच तिकीट विक्रीचे पोस्टर लागल्याने पक्षाची चांगलीच फजिती झाली आहे.\nदिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालय आणि जयपूर येथे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमधून कॉंग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्ष कुमारी शैलजा यांच्यावर तब्बल ३.५ कोटी रुपयांत निवडणुकीचे तिकीट विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nशैलजा यांच्यासोबत पोस्टरवर अन्य एका महिलेचा फोटो देखील दिसत आहे. पोस्टरवर लिहिले आहे की, फलौदी मतदारसंघासाठी माजी संसदीय सचिव विजयलक्ष्मी बिश्नोई यांना कॉंग्रेसचे तिकीट ३.५ कोटी रुपयांना विकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.\nया पोस्टरची माहिती भाजपला मिळाली आणि मग या पोस्टरचा फोटो व्हायरल झाला. मात्र शैलजा यांच्यावर लावण्यात आलेला तिकीट विक्रीचा आरोप खोटा असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी म्हटले आहे. तिकीट वाटपाचे काम पारदर्शक पध्दतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\nपुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्�\nशिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का \nवर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष�\nनोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’�\nसुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा�\nफेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली\n‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख�\nराज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि�\n‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह\n६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड�\nजिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब�\nयूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू\nमोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर\nशिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.\nसव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6730-3-persons-from-pune-have-successfully-passed-the-journey-from-the-end-of-the-world-to-south-america-in-a-unique-way", "date_download": "2018-11-14T03:07:10Z", "digest": "sha1:MW7YMDH42XLQTUJM65PKVKFMQLCXM44L", "length": 7011, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पुण्यातल्या 3 अवलियांची हटक्या स्टाइलनं निसर्गाची परिक्रमा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपुण्यातल्या 3 अवलियांची हटक्या स्टाइलनं निसर्गाची परिक्रमा\nजय महाराष्ट्र न्युज, पुणे\nएकीकडे प्रसिद्ध पर्यटन कंपन्या देशात आणि परदेशात विविध सहलींचं आयोजन करत असतात. सध्या सहलींचे प्रकार ही बदलत चालले असून पर्यटकांना नवनव्या पद्धतीनं निसर्गाची परिक्रमा घडवून त्याचसोबत विविध गोष्टींची माहिती करून घेणे अशा सहलींचं आयोजनही केलं जातं. मात्र,यालाच छेद देत पुण्यातील 3 अवलियांनी जगाच्या शेवटच्या टोकापासून ते दक्षिण अमेरिका पर्यंतचा प्रवास आगळावेगळया पद्धतीनं यशस्वीपणे पार केलाय.\nजगातील शेवटचे गाव असलेल्या अर्जैटिनामधील उषवाया येथुन दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेस असलेले पुंता गँलिनास हा तब्बल पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास वयाच्या 65 व्या वर्षी पुण्यातील अऩिल दामले,अनंत काकतकर,अरविंद मेंहंदळे यांनी केलाय. हा प्रवास करताना विविध प्रकारचे अनुभव दामले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनुभवायला मिळाले. त्यांच्या या प्रवासात त्यांना नवीन पाच देशाची ओळख झाली. 2आँक्टोबर ते 16नोव्हेंबर 2017 दरम्यान हा प्रवास या तिघांनी केला.अनिल दामले आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही जिद्द पाहून इंडिया बुक आँफ रेकाँर्डने सुद्धा या प्रवासाची नोंद घेतली आहे.\nमुंबई-पुणे महामार्गावर अपघात;लोखंडी सळ्यांचा ट्रक पलटी\nआनंदी जोशी यांना गुगलने डुडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली\nपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोलधारकांकडून आदेश धाब्यावर\nएसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलं अघोषित संप, प्रवाशांचे झाले हाल...\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_728.html", "date_download": "2018-11-14T02:13:17Z", "digest": "sha1:EQUDI6IH3T6P3ASDR2DR3P3FV2HYY7B5", "length": 8466, "nlines": 115, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांना टोला ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांना टोला , महाराष्ट्र » पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांना टोला\nपंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांना टोला\nलपून वार काय करता, समोरून वार करा\nलोकसभा- विधानसभा निवडणुकीसाठी मेळावे, शक्तिप्रदर्शन सर्वत्र जोरदार सुरू झाले आहे. महिला आणि बालकल्याण विकासमंत्री पकंजा मुंडे यांनीही दसर्‍याच्या मुहूर्तावर आपला बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लपून वार काय करता, समोरून वार करा, असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडें यांचे नाव न घेता लगावला. तोडपाणी करण्याचे कामे आम्ही करत नाही, सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे, असा हल्ला पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे गुरुवारी आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.\nउद्याचा दिवस मावळायच्या आत ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करू, अशी घोषणाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केली आहे. या मेळाव्यात भगवानबाबांच्या 25 फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही पंकजा यांच्या हस्ते झाले. उद्याचा दिवस मावळायच्या आत ऊसतोड कामगार मंडळ जाहीर झाल्याशिवाय राहणार नाही, असे वचनही पकंजा यांनी दिले.\nमला पदाची लालसा नाही\nगोपीनाथ मुंडे हे किंगमेकर होते. आता तुम्ही मला ज्या जागी बसवले तिथे जनतेच्या हिताचे सरकार आणणे हे माझे कर्तव्य आहे. खुर्चीवर बसणे माझे कर्तव्य नाही, मला कोणत्याही पदाची लालसा नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. राजधर्म निभावणे हेच माझे काम आहे, तुमचा विकास करणे हे काम आहे, असेही त्यांनी सांगितले.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/chitampalli-speaks-about-machivarla-budha-22589", "date_download": "2018-11-14T03:06:00Z", "digest": "sha1:IAP6P5LQRBKP3JI5DMM7XWYIPCRDSC3B", "length": 16462, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "chitampalli speaks about machivarla budha माचीवरला बुधा चित्रपटातही हुबेहुब- चितमपल्ली | eSakal", "raw_content": "\nमाचीवरला बुधा चित्रपटातही हुबेहुब- चितमपल्ली\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nहा चित्रपट म्हणजे पशु, पक्षी व प्राणी आणि निसर्ग यांच्या अतुट नात्यांची गुंफण असून त्यामध्ये शहरात राहिलेला बुधा माचीवरच्या जंगलात जाऊन निसर्गाची एकरूप होताना दिसतो. बुधाला या निसर्गाच्या सानिध्यात खऱ्या जीवनाचा अर्थ निसर्गामुळेच कळतो.\nगराडे : सुप्रसिध्द कादंबरीकार कै. गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित 'माचीवरला बुधा' या चित्रपटातील बुधाला मी प्रत्यक्ष बघितले आहे. या चित्रपटात बुधा हा तसाच्या तसाच साकारला असून पक्ष्यांच्या गाण्यासह निसर्गाचे केलेले चित्रण अप्रतिम असल्यामुळेच गो. नी. दांडेकर यांचा संदेश प्रेषकांपर्यंत पोचण्यास ही कलाकृती यशस्वी ठरली असल्याचे प्रतिपादन सुप्रसिध्द पक्षी तज्ज्ञ व अरण्यवाचक मारुती चितमपल्ली यांनी केले.\nविदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील सभागृहात सुप्रसिध्द पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत माचीवरला बुधा या निसर्ग चित्रपटाचा 'विशेष शो' आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री चितमपल्ली बोलत होते.\nयावेळी पुरंदर तालक्यातील पानवडी गावचे रहिवाशी व चित्रपटाचे दिग्दर्शक विजय दत्त, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, विदर्भ साहित्यसंघाचे सरचिटणीस विलास मानेकर, छात्रजागृतीचे निशांत गांधी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.\nनिसर्ग आणि माणूस यांच्यातील अव्दैत राखणारा आणि निसर्गाबद्दल विलक्षण अनुभूती देणाऱ्या एकाच व्यक्तीवर आधारलेला 'माचीवरला बुधा' हा चित्रपट म्हणजे निसर्गावर भरभरून प्रेम करण्याची प्रेरणा देणारी कलाकृती आहे.\nहा चित्रपट म्हणजे पशु, पक्षी व प्राणी आणि निसर्ग यांच्या अतुट नात्यांची गुंफण असून त्यामध्ये शहरात राहिलेला बुधा माचीवरच्या जंगलात जाऊन निसर्गाची एकरूप होताना दिसतो. बुधाला या निसर्गाच्या सानिध्यात खऱ्या जीवनाचा अर्थ निसर्गामुळेच कळतो. सर्वच अंगांनी परिपूर्ण असलेला हा चित्रपट म्हणजे गो. नी. दांडेकर यांच्या अप्रतिम निसर्ग प्रेमाची संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न होता. या चित्रपटासाठी बुधाच्या रुपाने मारुती चितमपल्लींसारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे सहकार्य लाभल्यामुळेच पक्षी व निसर्गाचे चित्रण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच ही कलाकृती साकार झाल्याचे दिग्दर्शक विजय दत्त यांनी यावेळी सांगितले.\nचित्रपटात बुधाची प्रमुख भूमिका सुहास पळशीकर यांनी साकारली असून स्मिता गणोरकर, नितीन कुलकर्णी, चंद्रपकाश व कृष्णा दत्त यांच्याही भूमिका आहेत. संगीत धनंजय धुमाड यांचे, तर पार्श्वसंगीत विजय गावडे यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती दिपीका विजय दत्त यांनी केली असून पटकथा व संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिले आहे.\nपक्ष्यांच्या गाण्यांमध्येही असते हाइरार्की (उतरंड)\nपक्ष्यांच्या गाण्याविषयी सांगतांना सुप्रसिध्द पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली म्हणाले, पक्षी गातात पण त्यांच्यामध्येही हाइरार्की (उतरंड) असते. त्यानुसार रात्री बारा वाजता सर्वप्रथम मोर गायला सुरुवात करतो, त्यानंतर पिंगळा पक्षी, कोतवाल, शामा आणि बुलबुल पक्ष्याच्या गाण्याने दिवस उजाळतो. या चित्रपटामध्ये कृतिम संगीताऐवजी सुतार पक्ष्याच्या आवाजाचा सुरेख वापर केला आहे. निसर्गाचे व पक्ष्यांच्या आवाजाचे चित्रण अप्रतिम असून यासाठी खुप परीश्रम घेतले आहे. हा चित्रपट शासनानेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठवावा अशी सूचना मारुती चितमपल्ली यांनी यावेळी केली.\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nतीन पानी पत्त्याच्या जुगारावर पोलिसांचा छापा\nकऱ्हाड : तीन पानी पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 हजारांच्या रोख रकमेसह तेरा...\nचव्हाण आणि पाटील यांच्याकडून अरुणा ढेरे यांना शुभेच्छा\nकऱ्हाड : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार...\nविषारी घोणस सापाची खोल विहीरीतून सुटका, निरगुडे येथील घटना\nजुन्नर - निरगुडे ता.जुन्नर येथील सतिश जेजुरकर यांच्या विहिरीत पडलेल्या विषारी घोणस सापाची सुटका करण्यात आली आहे. जेजुरकर यांची जागरूकता, माजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/payment-receipt-give-teacher-41184", "date_download": "2018-11-14T03:43:32Z", "digest": "sha1:FSMHMN7VQEUFCPKEQFFDELVE3YXO65BL", "length": 11118, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "payment receipt give to teacher शिक्षकांना पगाराची पावती देण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\nशिक्षकांना पगाराची पावती देण्याची मागणी\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nमुंबई - शिक्षकांना प्रत्येक महिन्याच्या अखेरीस पगाराची पावती देणे दोन वर्षांपासून बंद झाले आहे. कोकण विभागाचे माजी आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण विभागाने या बाबतीत ताबडतोब कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.\nमुंबई - शिक्षकांना प्रत्येक महिन्याच्या अखेरीस पगाराची पावती देणे दोन वर्षांपासून बंद झाले आहे. कोकण विभागाचे माजी आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण विभागाने या बाबतीत ताबडतोब कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.\nसरकारमान्य अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतरांचा पगार ऑनलाइन पद्धतीने बॅंकेत जमा केला जातो. या पगारातील मूळ पगार, महागाई भत्ता, अन्य भत्ते, पगारवाढ, कपात आदी माहिती शिक्षकांना मिळत नाही. सतत पाठपुरावा केल्यानंतर दरमहा मिळणाऱ्या पगाराचे विवरणपत्र, पावती काही दिवस देण्यात येत होते, असे मोते यांनी सांगितले. नंतर ते बंद झाले. दोन वर्षे पूर्ण झाली तरीही पावत्या मिळत नसल्याची तक्रार शिक्षक करत आहेत. मोते यांनी मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना याबाबत पत्र लिहिले आहे.\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nचाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील\nमुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/component/tags/tag/898-bollywood", "date_download": "2018-11-14T03:22:47Z", "digest": "sha1:MVEEFAEVQRUU4XU725FAYTEGSBYQR74K", "length": 4462, "nlines": 112, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "bollywood - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बागी 2' मध्ये, माधुरीच्या 'एक दो तीन' वर थिरकणार जॅकलीन फर्नांडिस\n'या' अभिनेत्रीला डेंग्यूची लागण\n'हाऊसफुल 4'मधून नाना गुल, नानाऐवजी लागणार 'या' अभिनेत्याची वर्णी\n‘रावण’ फेम अभिनेते नरेंद्र झा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\n#FITNESSCHALLENGE मध्ये युग देवगण या नावाची भर\n#MeToo आपल्या भावाविरोधात उभी राहिली 'ही' बॉलिवूड दिग्दर्शिका\nअरमान कोहली विरोधात गुन्हा दाखल, गर्लफ्रेंडला केली मारहाण...\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nनाना- तनुश्री वाद: गृहराज्यमंत्री केसरकरांचा नाना पाटेकरच्या पाठीशी\nपुन्हा 'दिलबर'वर थिरकली सुष्मिता सेन\nफोटो - लॅक्मे फॅशन वीकमध्ये जान्हवीचा जलवा\nबहुचर्चित 'संजू'चा ट्रेलर प्रदर्शित\nबॉलिवूड अभिनेता इरफान खानला, न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर\nबॉलिवूड अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकीच्या वकिलाला अटक\nबॉलिवूडमध्ये, लवकरचं प्रिया वारियरची एन्ट्री\nभारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचा 90वा वाढदिवस...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nरणवीर-दीपिका लवकरचं बोहल्यावर चढणार...\nलवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार रणवीर-दीपिका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_93.html", "date_download": "2018-11-14T02:12:50Z", "digest": "sha1:3T3SJW6KKO5RWCAYLKYROJA2I44EYJ37", "length": 34134, "nlines": 112, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "हरिश्चंद्रगड, एक अविस्मरणीय ट्रेक!! ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » ईतर , एक अविस्मरणीय ट्रेक , हरिश्चंद्रगड » हरिश्चंद्रगड, एक अविस्मरणीय ट्रेक\nहरिश्चंद्रगड, एक अविस्मरणीय ट्रेक\nहरिश्चंद्रगड, हे नाव जरी ऐकले तरी सह्याद्रीत भटकंती करणार्‍याच्या अंगावर रोमांच उभे राहतात, एक स्फूर्ती मिळते. प्रत्येक सह्याद्री वेडा या गडावर भ्रमंती (ट्रेकिंग) करण्याची मनिषा बाळगून असतो. या गडाला ‘ट्रेकर्सची पंढरी’ असे देखील संबोधले जाते. तर मित्रांनो, या गडाचा इतिहास वाचून आणि अनेक ट्रेकर्सचे अनुभव ऐकून या गडाला आपण एकदा तरी भेट घ्यायचीच अशी अनिवार इच्छा निर्माण झाली. त्यासाठी मी तयारी सुरू केली होती. पण ही इच्छा पूर्ण होण्याचा दुग्धशर्करा योग इतक्या लवकर येईल असे वाटले नव्हते. कारण ‘आमची वसई ट्रेकर्स’ आणि ‘सावे टूर्स आणि ट्रॅव्हल्स’ यांच्या संयुक्त आयोजनाखाली आणि अनुभवी ट्रेकर्सच्या मार्गदर्शनाखाली हरिश्चंद्रगड, जगप्रसिद्ध कोकणकडा, आणि अतिशय मनमोहक असा भंडारदरा येथील काजवा महोत्सव असा रात्रीचा ट्रेक आयोजित केला होता. त्याची सूचना व्हॉट्सअ‍ॅप्पवर मिळाली आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. दिवस ठरला 2 जून 2018. मित्रांनो, या गडाचा इतिहास खूप रंजक आहे तो बघूया, हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. बाकी सर्व किल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता. या किल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहेच, परंतु त्याचप्रमाणे मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो.\nआदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोघलांनी घेतला व त्यानंतर 1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. या हरिशचंद्र गडाला ऐतिहासिक महत्व देखील आहे ते असे की, महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे 12 व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदीर ही या जमातीचे प्रतीक आहेत. तसेच आदिवासी समाजाचा निकारीचा असणारा इंग्रज, सावकार, जमीनदार यांच्या विरुद्ध असणार्‍या लढ्याचे हे प्रतिक आहे.1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणार्‍या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.‘शके चौतिसे बारा परिधावी संवत्सरा मार्गशिर तीज (तेरज) रविवार नाम संख्य ॥हरिश्चंद्रनाम पर्वतु नाम संख्य ॥हरिश्चंद्रनाम पर्वतु तेथ महादेव भक्तु सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु चंचळ वृक्षु अनंतु महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ केदारांसि तुकिनाति आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला. तर मित्रांनो, असा हा ऐतिहासिक, पौराणिक आणि भौगोलिक महत्व लाभलेला किल्ला आता आम्ही सर करणार होतो म्हणून सगळे उत्सुक होते. 2 जूनची संध्याकाळ आम्ही या गडावर जाण्यासाठी पाचनई गावातील मार्ग निवडला होता. त्यासाठी दोन ठिकाणांहून सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. थेट वसईहुन बसने येणारी मंडळी भंडारदरा काजवा महोत्सव करून पाचनई गावात आम्हाला मिळणार होती. आम्ही सावे टूर्स सोबत येणार असल्याने संध्याकाळी 6:25 ची कसारा लोकल पकडली. शनिवार असल्याने बर्‍याच जणांना रजा नव्हत्या. त्यामुळे ऑफिसमधून निघून भराभर ती लोकल गाठण्यासाठी सगळ्यांची धावपळ चालली होती. त्या ट्रेकर्स मंडळींपैकीच मी एक. अर्धा तास प्रतीक्षा करून थकल्यावर अखेर त्या लोकलमध्ये चढण्यास मला यश मिळाले. अक्षरशः जागा मिळेल तिकडे घुसत उभा राहिल्यावर निश्वास सोडला आणि पुढील प्रवास कसा असेल याचा विचार करत राहिलो. लोकलने काही अंतर पार केले तोच विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट ऐकू आला आणि माझी तंद्री भंग पावली. मी बाहेर बघितले. अतिशय सुंदर संधीप्रकाश पडला होता. पावसाच्या टपोर्‍या धारा तप्त जमिनीवर कोसळत होत्या. त्यामुळे येणारा सुगंध केवळ अवर्णनीय. तो अनुभवलाच पाहिजे. वातावरणात लगेच बदल होऊन थंडगार झाले. कसार्‍यापर्यंत निसर्गाचा हा खेळ सुरू होता. या सगळ्या वातावरणाचा आनंद घेण्याच्या नादात कसारा स्टेशन कधी आले कळले देखील नाही. अखेर आम्ही स्टेशनवर एकत्र जमलो. सगळ्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच उत्साह दिसत होता, तसे पाहता सगळेच नवीन होते एकमेकांना. पण एकदम आपुलकीने सर्वांची विचारपूस करत होते. इतक्यात शिट्टी वाजली आणि सूचना मिळाली की बरोबर अर्ध्या तासात आपण पाचनई गावाकडे प्रस्थान करणार आहोत, तरी सर्वांनी आणलेले रात्रीचे जेवण करून घेणे. आम्ही तत्परतेने जेवण उरकून पुढील सूचना मिळण्याची प्रतीक्षा करू लागलो. अपेक्षेप्रमाणे आम्हाला जास्त वेळ वाट बघावी लागली नाही. निघायची सूचनावजा शिट्टी वाजली आणि आम्ही ट्रेक दरम्यानच्या सूचना आणि हजेरीसाठी गोलाकार उभे राहिलो. 15 मिनिटात सर्व सूचना समजून घेऊन आम्ही शिस्तीत स्टेशनच्या बाहेर पडलो. कसारा स्टेशनहून खाजगी वाहनाने पाचनई गावात जावे लागते त्यामुळे आम्ही पटापट जागा मिळवण्यासाठी त्या जीप मध्ये जाऊन बसलो. सर्व जण बसल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी गर्जना करून आणि गणपती गजाननाचे चिंतन करून प्रवासास सुरुवात केली. अंताक्षरी सुरू झाल्या, जीपमधील गाणी देखील वाजवून झाली. मग थोडेसे पेंगुळलेले डोळे एक झोप काढून ताजेतवाने केले. मजल दरमजल करीत अंदाजे 2 वाजेपर्यंत आम्ही पाचनई गावात प्रवेश केला. वातावरणात चांगलाच गारठा जाणवत होता. पण तो अतिशय आल्हाददायक वाटत होता. हातपाय मोकळे करण्यासाठी आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. त्याच क्षणी आमची नजर उंचच उंच पसरलेल्या डोंगर रांगांवर पडली. अंधार जरी असला तरीदेखील अस्पष्ट दिसत होते. त्यामुळे तो अनुभव सुंदर होता. इकडे एका बाजूला झाडांवर काजवे चमकत होते. त्यामुळे ती झाडे दिवाळीत रोषणाई केल्याप्रमाणे दिसत होती. ते दृश्य पाहून आम्ही भंडारदरा येथील महोत्सवातील क्षण मिस केले त्याचे दुःख झाले नाही. त्या वातावरणात गप्पा मारत असताना सुचनेची शिट्टी वाजली आणि सर्वजण (आमची वसई आणि सावे टूर्स) गोलाकार उभे राहिले. आवश्यक त्या सूचना गावकर्‍यांच्या सांगण्याप्रमाणे देण्यात आल्या आणि आम्ही ठीक पहाटे 3 वाजता ट्रेकला सुरुवात केली.\nसुरुवातीची वाट ही थोडी दाट झाडीतून जाते त्यामुळे जास्त टॉर्चचा उजेड न करता आम्ही चढत होतो कारण पाखरे अंगावर बसून चढण्यात अडथळे आणत होती. थोडी सपाटी आल्यावर आम्ही थोडा आराम केला. त्या ठिकाणी बेडकांचे डराव डराव ऐकायला मिळाले आणि कान तृप्त झाले. आमच्यापैकी काही हौशी छायाचित्रकारांनी त्याचे फोटो देखील काढले. सर्व जण एकामागोमाग आल्याची खात्री पटताच आम्ही पुढे कूच सुरू केली. आता थोडी वाट बिकट होत जाते. चढाईला पायर्‍या जरी असल्या तरी दमछाक होत होती. वातावरणात सुखद गारवा असल्याने तेवढी दमछाक झाली नाही. मजल दरमजल करत आणि गप्पा मारत आम्ही एक अजून मोकळ्या भागात येऊन पोचलो. या वेळेपर्यंत बरेचसे अंधुक दिसायला लागले होते. डोंगर रांगांमधून दिसणार्‍या ढगांचे दृश्य फारच मनमोहक होते. तिथे जरा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. आता वाट सोपी होतीस, पण चढण बरीच होती. तरी पण न डगमगता ध्येय डोळ्यासमोर ठेऊन चढत होतो. अखेरीस ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे मंदिरे दिसू लागली. आणि आमचे पाय आमच्याही नकळत भराभर मंदिराच्या दिशेने पडू लागले. मंदिराच्या आसपासचा भाग चांगले उजडल्याने अतिशय सुंदर दिसत होता. तो नजरेखालून घातला आणि मंदिरात गेलो. शंकराला मनोभावे नमस्कार केला. तिथेच पिण्याच्या पाण्याचा साठा आहे त्यातून पाणी भरून घेतले.. आणि जरा विसावलो. फोटोग्राफी केली आणि इतक्यात पुन्हा खुणेची शिट्टी वाजली. सूचना मिळाली की इथे जास्त वेळ न घालवता कोकणकड्यावर पोचायला हवे सुर्योदय बघण्यासाठी मग आम्ही कोकणकड्याकडे मार्गस्थ झालो. ही वाट तशी साधारण दमछाक करणारी होती. मध्येच चढ, मध्येच उतार, अंदाजे दीड तासांची पायपीट केल्यावर आम्ही कोकणकड्याच्या अगदी जवळ येऊन पोचलो. समोरून दिसणारे दृश्य पाहून भान हरपून गेले आणि आपोआप आमचे पाय त्या कड्याकडे जाऊ लागले. अतिशय सुंदर आणि मनमोहक असे हे कोकणकड्याचे रूप पाहून आम्ही हर्षयुक्त चेहर्‍याने एकमेकांकडे पाहू लागलो. अशातच इंद्रवज्र ज्याला म्हणतात तो क्षण आमचे डोळे तृप्त करून गेला. ती दृश्ये डोळ्यात तर साठवली पण जास्तीत जास्त आपल्या कॅमेर्‍यात साठवायचे प्रयत्न करू लागलो. थोडा आराम केल्यावर सूचना मिळाली की तारामती शिखरावर येण्यास कोण कोण उत्सुक आहेत, त्यांनी एक बाजूला या. ही सूचना ऐकली आणि आमचे पाय एक वेगळ्याच थ्रिल करायला मिळणार म्हणून तयार झाले. 45 जणांचा ताफा तारामती शिखर चढण्यास सज्ज झाला आणि आम्ही चढाई सुरू केली. ही वाट जरा चांगलीच दमछाक करणारी होती. अंदाजे 1 तासांची पायपीट केल्यावर एक ‘रामभरोसे’ म्हणता येईल अशी शिडी आली आणि आम्ही सगळे चांगलेच घाबरलो मनातून, कारण जर एकही चूक झाली तर कपाळमोक्ष ठरलेला होता. पण ती देखील सुखरूप पणे पार केली आणि आमच्या जीवात जीव आला. येथून पुढील चढाई कठीण होती, पण एकमेकांच्या साथीने आम्ही तारामती शिखरावर पाऊल ठेवले तेव्हा सगळ्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच विजयाचा आनंद चमकत होता मग आम्ही कोकणकड्याकडे मार्गस्थ झालो. ही वाट तशी साधारण दमछाक करणारी होती. मध्येच चढ, मध्येच उतार, अंदाजे दीड तासांची पायपीट केल्यावर आम्ही कोकणकड्याच्या अगदी जवळ येऊन पोचलो. समोरून दिसणारे दृश्य पाहून भान हरपून गेले आणि आपोआप आमचे पाय त्या कड्याकडे जाऊ लागले. अतिशय सुंदर आणि मनमोहक असे हे कोकणकड्याचे रूप पाहून आम्ही हर्षयुक्त चेहर्‍याने एकमेकांकडे पाहू लागलो. अशातच इंद्रवज्र ज्याला म्हणतात तो क्षण आमचे डोळे तृप्त करून गेला. ती दृश्ये डोळ्यात तर साठवली पण जास्तीत जास्त आपल्या कॅमेर्‍यात साठवायचे प्रयत्न करू लागलो. थोडा आराम केल्यावर सूचना मिळाली की तारामती शिखरावर येण्यास कोण कोण उत्सुक आहेत, त्यांनी एक बाजूला या. ही सूचना ऐकली आणि आमचे पाय एक वेगळ्याच थ्रिल करायला मिळणार म्हणून तयार झाले. 45 जणांचा ताफा तारामती शिखर चढण्यास सज्ज झाला आणि आम्ही चढाई सुरू केली. ही वाट जरा चांगलीच दमछाक करणारी होती. अंदाजे 1 तासांची पायपीट केल्यावर एक ‘रामभरोसे’ म्हणता येईल अशी शिडी आली आणि आम्ही सगळे चांगलेच घाबरलो मनातून, कारण जर एकही चूक झाली तर कपाळमोक्ष ठरलेला होता. पण ती देखील सुखरूप पणे पार केली आणि आमच्या जीवात जीव आला. येथून पुढील चढाई कठीण होती, पण एकमेकांच्या साथीने आम्ही तारामती शिखरावर पाऊल ठेवले तेव्हा सगळ्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच विजयाचा आनंद चमकत होता या शिखरावरून कोकणकड्याचे रौद्र, विलोभनीय असे रूप पाहायला मिळते. तसेच कळसुबाई शिखर, रतनगड, माळशेज घाट, MTDC चे धरण आणि पाण्याचा परिसर याचे देखील दर्शन होते. थोडा वेळ तिथे बसून फोटो काढून विश्रांती घेतली आणि परतीच्या मार्गाला लागलो. या संपूर्ण प्रवासात एक कुत्र्याने आम्हाला खूप साथ दिली. ज्या ठिकाणी आम्ही वाट चुकण्याचा संभव होता, त्या ठिकाणी त्याच्या मागे जात असल्यामुळे योग्य मार्ग सापडला आणि आम्ही सुखरूप कोकणकड्यावर आलो. कोकणकड्यावर आल्यावर हॉटेल कोकणकडा येथील चविष्ट असे कांदेपोहे आणि चहा यांचा आस्वाद घेतल्यावर थकवा कुठच्याकुठे पळून गेला. मग काही वेळ त्या निसर्गाच्या सानिध्यात घालवून आम्ही परतीची वाट धरली. उतरताना आम्हाला विशेष असा त्रास झाला नाही तरीदेखील उन्हाच्या झळा काही स्वस्थ बसू देत नव्हत्या. मध्ये मध्ये थांबून आम्ही पुन्हा मंदिराच्या आवारात जमलो. या वेळपर्यंत आमच्याकडचे बहुतेक पाणी संपले होते, त्यामुळे पुन्हा त्या मंदिरातून थंडगार पाणी भरून घेऊन निवांत बसलो. या वेळी आम्हाला गडाबाबत माहिती सांगण्यात आली. त्या नंतर आम्ही गुहेतील शिवलिंग बघण्यासाठी गेलो..त्या ठिकाणी पाण्यात उतरून मनोभावे नमस्कार केला आणि पुन्हा मूळ मंदिराच्या आवारात जमलो. एक मोठा ग्रुप फोटो काढून गड उतरायला सुरुवात केली. गप्पा मारत आणि आठवणींना उजाळा देत केव्हा आम्ही गड उतरलो आम्हाला देखील कळले नाही. परंतु उन्हाच्या झळा आपले काम चोख बजावत होत्या. प्रत्येकाच्या पोटात भुकेने कावळे कोकलत होते. अखेरीस आम्ही पायथ्याशी आमच्या गाड्या ज्या ठिकाणी उभ्या होत्या तिथे आलो. त्या समोरील घरात आमची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. चुलीवरील चविष्ट अशी बाजरीची भाकरी, चण्याची उसळ, आमटी भात असा फक्कड मेनू जेवणात होता तसेच काही जण मांसाहारी होते त्यांच्यासाठी उत्कृष्ट असा मांसाहार केला होता त्यावर सडकून भूक लागलेली असल्याने ताव मारला आणि भरलेल्या पोटाने तृप्तीची ढेकर देऊन गाडीत येऊन बसलो. गाडीत बसल्या नंतर थोडा ट्रेकचा अंमल दिसायला लागला आणि आम्ही झोपून गेलो. कसारा स्टेशनला आल्यावर प्रत्येकाने पुढील ट्रेकला भेटण्याचे आश्वासन देऊन एकमेकांचा निरोप घेतला.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_94.html", "date_download": "2018-11-14T02:12:42Z", "digest": "sha1:D5VD5FWYOY5XCTYDOATZVOCHD4QF67YB", "length": 8516, "nlines": 113, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "ठाण्यातील वाचक कट्ट्यावर दिवाळीचा काव्यात्मक फराळ ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » ठाणे , वाचक कट्ट्यावर दिवाळीचा काव्यात्मक फराळ » ठाण्यातील वाचक कट्ट्यावर दिवाळीचा काव्यात्मक फराळ\nठाण्यातील वाचक कट्ट्यावर दिवाळीचा काव्यात्मक फराळ\nदिवाळीनिमित्ताने घरोघरी फराळ बनवण्याची लगबग सुरू असताना वाचक कट्ट्यावर दिवाळीचा काव्यात्मक फराळ गुरुवारी वाचकांना चाखता आला. यंदाचा हा 22 क्रंमाकाचा वाचक कट्टा होता. यावेळी रसिक प्रेक्षकांची गर्दी जमली होती.\nयावेळी वाचक कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी पु. ल. देशपांडे लिखित भरलेला ‘खिसा’ ही वास्तववादी कविता सादर केली. विं.दा. करंदीकर लिखित ‘आयुष्याला द्यावे उत्तर’ या कवितेतून जीवनाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन आणि वागण्यातला निर्भीडपणा मांडण्यात आले. ‘कणा’ ही कविता यावेळी खास आकर्षण ठरली. साध्याच्या वास्तवावर प्रखरपणे भाष्य करणारी ‘लाल रंग’ ही स्वलिखित कविता सादर करत माणुसकीच्या बोथट झालेल्या भिंती व माणसांचे बदलते चेहरे यावर भाष्य करण्यात आले.\nयावेळी साधना ठाकूर, गौरी ठाकूर यांनी गुलजार जिच्या कविता सादर केल्या. शुभांगी भालेकर यांनी पाणी व प्राणी, सहदेव कोळंबकर याने असा असावा तो, कुंदन भोसले याने दिवाळीच्या कविता, मौसमी घाणेकर यांनी काव्यांजली, रोशनी उंबरसाडे हीने कालयुग इत्यादी कविता सादर केल्या. वैभव चव्हाण, रुक्मिणी कदम, महेश झिरपे, वैभव पवार, प्रथमेश मंडलिक, ओमकार मराठे, उत्तम ठाकूर, साक्षी महाडिक, माधुरी कोळी, अच्युत वाकडे यांनी देखील यावेळी विविध विषयांवर कविता सादर केल्या. कट्ट्याचे निवेदन राजन मयेकर यांनी केले. दीपप्रज्वलन ज्येष्ठ प्रेक्षक वाकडे यांनी केले.\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshowprint/18082403.cms", "date_download": "2018-11-14T03:42:34Z", "digest": "sha1:SFBG7EDGVVRPNSE3KNOF2WMYPVKQ2GM2", "length": 13415, "nlines": 18, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "खिळवणारी विलक्षण गुंतागुंत", "raw_content": "\nसाधारण ७० च्या दशकापर्यंत मराठी सिनेसृष्टी सशक्त आणि श्रीमंतही होती. त्यानंतर मात्र हिंदी इंडस्ट्रीने मुसंडी मारली. त्यामुळे पुढच्या काळात हिंदीशी स्पर्धा करतच मराठी सिनेमा उभा राहिला. हिंदीची आर्थिक गणितं, स्टारिझम यांमुळे हिंदीचा मराठीवर असलेला डॉमिनन्स दिवसेंदिवस वाढत गेला. आजही तो जाणवतो. पण हिंदीच्या तद्दन गल्लाभरू सिनेमांची भुरळ मराठी सिनेमाला पडली. कारण, इथे सगळा मामला ‘गल्ला केंद्रित’ बनला. म्हणजे हिंदीत डेव्हिड धवन, अब्बास-मस्तान, जोहर, चोप्रा, भट कॅम्प असतानाच राकेश ओमप्रकाश मेहरा, सुधीर मिश्रा, इम्तियाज अली, दिबाकर बॅनर्जी, अभिषेक कपूर, फरहान अख्तर असे दिग्दर्शकही या माध्यमाच्याच वेगळ्या वाटा शोधत होते. कोणत्याही घाईविना, पूर्ण अभ्यास करून, फारशी तडजोड न करता ही मंडळी आपापले विषय आजही हिरिरीने मांडतात. मराठीत मात्र अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सिनेमा पाहण्याचा प्रयत्न फार झाला नाही. त्यामुळे ‘स्टोरी टेलिंग’पासून अनेक पातळ्यांवर तोचतोचपणा आला. आपल्याकडे तंत्रज्ञानाच्या साह्याने गुंतवून ठेवणारी सिनेनिर्मिती झाली. काहींनी विषयांमध्येच वेगळेपणा आणला. त्याचं प्रेक्षकांनी वेळोवेळी स्वागतही केलं. या खटाटोपामुळे मराठी सिनेमाला काही पदर सुटले. पण, गेल्या काही वर्षांपासून या माध्यमाच्याच मर्यादा वेगवेगळ्या दृष्टीतून पडताळण्याचा प्रयत्न होतो आहे. सिनेमाची नवी ओळख आता होऊ लागली आहे. निखिल महाजन दिग्दर्शित ‘पुणे 52’ हा सिनेमा या पैकी एक.\nसिनेमाची गोष्ट साधी, सरळ आहे. पण, दिग्दर्शकीय दृष्टिकोनामुळे ती रंजक तर बनली आहेच. परंतु, दृश्य स्वरुपात तिचं वेगळेपण ठाशीव झालं आहे.\nही गोष्ट स्वतःशी प्रामाणिक असलेल्या अमर आपटेची आहे. अमर गुप्तहेर असल्यामुळै त्याला पगार नाही. जसं काम तसे पैसे. अशा विस्कळीत अर्थकारणामुळे अमरवर प्रेम करणाऱ्या त्याच्या बायकोची प्राचीची त्रेधा उडते आहे. आपलं गुप्तहेरी काम आणि व्यक्तिगत आयुष्य याची अमरने काटेकोर विभागणी केली आहे. अशावेळी एका बिल्डरची केस अमरकडे येते आणि ‘प्रकरण’ गुंतागुंतीचं बनतं. त्याचवेळी अमरचं व्यक्तिगत आयुष्यही तणावात येतं. त्या वाढत जाणाऱ्या तणावाचा, गुंतागुंतीचा पत्ता म्हणजे ‘पुणे 52’.\nसिनेमातली कथेला कालमर्यादेचं बंधन नाही. परंतु, दिग्दर्शकाने मात्र या कथेसाठी निवडला तो ऑगस्ट १९९२ चा काळ. कोणतंही मौखिक निवेदन न देता सिनेमाच्या सुरुवातीलाच तो चतुराईने ते स्पष्ट करतो. शिवाय दळवी काकांच्या व्यक्तिरेखेतून, रेडिओ-पेपर आदींमधून त्या काळाचं, त्या काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचं भान तो सतत आणून देत असतो. म्हणूनच खुल्या अर्थव्यवस्थेची नाजूक परंतु गडद किनार या कथानकाला आहे. त्याचा संबंध दिग्दर्शकाने कथानकातल्या व्यक्तिरेखांच्या मानसिकतेशी लावला आहे. बदलल्या धोरणानंतर शहरावर होणारे परिणामही तो दाखवत राहतो. या दिग्दर्शकाने सिनेमाचं रीतसर शिक्षण घेतल्याचा फायदा या मांडणीत झाला आहे. त्याला विषयाची असलेली समजही सिनेमाभर दिसत राहते. त्यामुळे संवादांवर कमीत कमी भर देऊन दिग्दर्शकाने सिनेमातल्या पात्रांच्या ‘बिझनेस’कडे लक्ष वेधलं आहे. म्हणूनच त्याची पटकथा वेधक बनते. या घडामोडींना आवश्यक तिथेच पार्श्वसंगीत वापरल्याने आवश्यक प्रसंग नेमके अधोरेखित होतात. शिवाय, वाढत जाणाऱ्या गुंतागुंतीला दिग्दर्शकाने दृश्यागणिक ‘स्मार्ट’ बनवलं आहे. अनेक नवे प्रयोग या सिनेमात दिसतात. ते करताना आजवर चालत आलेल्या अनेक मार्गांना त्याने जाणूनबजून बाजूला सारलं आहे. जसं की, सिनेमाच्या शेवटी मुख्य नायकाचं स्वगत सुरू असताना एकिकडे क्लोजअप घेतानाच त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर त्याने अंधार ठेवला आहे. सिनेमाची ही ट्रीटमेंट मराठी प्रेक्षकाला अनोळखी असेल. पण म्हणून ती चुकीची ठरवू नये.\nदिग्दर्शकाला त्याच्या सिनेमेटोग्राफरने पूर्ण साथ दिली आहे. दिग्दर्शक आणि त्याचा सिनेमेटोग्राफर यांचं शिक्षण परदेशी झाल्याने सिनेमाची बांधणी युरोपिय आहे. पण म्हणून हा सिनेमा परका वाटत नाही.\nकथानकच गुंतागुंतीचं असल्यामुळे पार्श्वसंगीत मृदू तर संवाद सहजसोपे ठेवण्यावर भर देण्यात आलाय. म्हणूनच सिनेमातली कुठलीही व्यक्तिरेखा उपदेश करत नाही वा रडगाणंही गात नाही. पण भवतालच्या बदलांची नोंद सर्व पात्रं घेत असतात. या गुंतागुंतीमधून प्रेक्षकाला अल्पविराम मिळतो तो गाण्यामुळे, प्रणयदृश्यांमुळे. एकूणात दिग्दर्शकाने या गोष्टीचा गुंता आकर्षक पद्धतीने फुलवला आहे. परंतु, त्यातून बाहेर येताना मात्र काही गोष्टींचा पाठपुरावा करण्यात थोडी गल्लत झाली आहे. उदाहरणार्थ, अमर आपटेला ट्रॅप करणाऱ्या यंत्रणेचे संदर्भ उत्तरार्धात सापडत नाहीत. असा एखाददुसरा धागा वगळता संकलनानेही सिनेमाची बांधणी नेटकी केली आहे.\nसिनेमासाठी चोख कलाकारांची निवड झाली असली, तरी त्यांच्या वावरावर, बोलण्यावर दिग्दर्शकाचा नियंत्रण दिसतं. म्हणूनच अमर आपटेची घुसमट, अस्वस्थता सूक्ष्मपणे व्यक्त होते. शिवाय त्याचा त्रागाही हार्श वाटत नाही. गिरीशने ही भूमिका करताना टोनल फ्रक्वेन्सीवर चांगलं काम केलंय. सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, श्रीकांत यादव, किरण करमरकर, भारती आचरेकर, गो. पु. देशपांडे या सर्वांचे सूक्ष्म भाव पकडण्याकडे दिग्दर्शकाचा कल आहे. ज्यामुळे सिनेमा आपोआप प्रेक्षकाजवळ येतो. हा सिनेमा खिळवून ठेवतो. गुंतवून ठेवतो. यात आवश्यक एंटरटेन्मेंट व्हॅल्यूजही आहेत. एक चांगलं पॅकेज आणि माध्यमाकडे पाहण्याचा वेगळा कोन म्हणून हा सिनेमा पाहायला नक्की जा.\nअब एक फ्री अॅडव्हाइस.. ज्याला काहीतरी वेगळं पाहायचंय. वेगळी ट्रीटमेंट पाहायचीय. त्यांनी हा जरुर पाहावा. घरात बसून मराठी सिनेमाच्या भवितव्यावर गप्पा मारण्यापेक्षा जस्ट गो अँड वॉच.\nकथा, पटकथा, दिग्दर्शनः निखिल महाजन\nपार्श्वसंगीतः ह्यून जंग शिम\nकलाकारः गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, किरण करमरकर, भारती आचरेकर, श्रीकांत यादव, स्वानंद किरकिरे.\nदर्जाः * * * ½", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/manoranjan/parmanu-hindi-movie-teaser-out-today-108064", "date_download": "2018-11-14T03:15:10Z", "digest": "sha1:MEJGMHBFVGFJM6BO23JHWDHZCXTXT7Q5", "length": 9509, "nlines": 60, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Parmanu Hindi Movie Teaser Out Today वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'परमाणु'चा टिझर रिलीज | eSakal", "raw_content": "\nवादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'परमाणु'चा टिझर रिलीज\nटीम ई सकाळ | शुक्रवार, 6 एप्रिल 2018\nमुंबई - बऱ्याच दिवसानंतर जॉन अब्राहम सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात मुख्य भुमिकेत जॉन, डायना पेंटी आणि बोमन इराणी हे स्टार दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. पोखरणमध्ये 11 मे आणि 13 मे 1998 ला झालेल्या अणुचाचणीवर आधारीत सिनेमाचे कथानक आहे.\nमुंबई - बऱ्याच दिवसानंतर जॉन अब्राहम सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात मुख्य भुमिकेत जॉन, डायना पेंटी आणि बोमन इराणी हे स्टार दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. पोखरणमध्ये 11 मे आणि 13 मे 1998 ला झालेल्या अणुचाचणीवर आधारीत सिनेमाचे कथानक आहे.\nया सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सतत लांबणीवर जात होती. काही वादविवादांच्या भोवऱ्यातही सिनेमा सध्या अडकला आहे. सिनेमा निर्माती प्रेरणा अरोरा यांच्या क्रिअर्ज प्रॉडक्शन हाऊस कंपनीने जॉन अब्राहम विरोधात फसवणूक, पैशांची अफरातफर, कॉपीराईटचे उल्लंघन या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. जॉनने सिनेमाच्या नफ्याचा 50 टक्के भाग घेतल्यानंतर करार रद्द केला आहे, असा आरोप प्रेरणा अरोराने केला आहे. या प्रकरणात पोलिस लवकरच जॉनची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा लांबली आहे.\nबऱ्याच कालावधीनंतर जॉन अब्राहमचा 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याचा हा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. For #news visit www.esakal.com #hindimovie #bollywood #Parmanu #star @thejohnabraham @dianapenty\nया चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 8 डिसेंबर 2017 निश्चित करण्यात आली होती. पण 1 डिसेंबरला 'पद्मावत' प्रदर्शित होणार असल्याने हा सामना टाळण्यासाठी जॉनच्या टीमने रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नवी तारीख 2 मार्च ठरवण्यात आली. पण यावेळी देखील अनुष्का शर्माच्या 'परी'सोबत सामना होणार होता. त्यामुळे क्रिअर्जने सिनेमाची तारीख पुन्हा बदलून आता 4 मे ही नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nविजेच्या धक्‍क्‍याने ऊस तोड मजुराचा मृत्यू\nसांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे ऊस तोडणीनंतर विजेचा धक्का बसल्याने अनिल भीमराव चव्हाण (25) या मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T03:33:22Z", "digest": "sha1:MDDU3GN4MVL3ZPSK3VKFMRAJKT4RFWOD", "length": 15970, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेसची कर्नाटकात “धर्म’खेळी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्नाटकात लिंगायत समाजाची मोठी संख्या लक्षात घेत सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्माची मागणी मान्य केली. ‘लिंगायत’ समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची एका प्रस्तावाद्वारे केंद्र सरकारकडे शिफारस केली. सन 2013 साली केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेल्या संपुआ सरकारने हीच शिफारस फेटाळून लावली होती, हे लक्षात घ्यावे लागेल.\n“कर्नाटक विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच,’ असा पण भाजपबरोबरच कॉंग्रेसनेही केला आहे, असे दिसून येते. सध्या दक्षिण भारतात सत्ता असलेले हे एकमेव राज्य कॉंग्रेसला घालवायचे नाहीये; तर भारत कॉंग्रेसमुक्त करण्यासाठी आसुसलेल्या भाजपला कर्नाटकातील सत्ता हस्तगत करून आपला विजयाचा वारू दक्षिणेतही मिरवायचा आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली असून एकमेकांना शह-काटशह देण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरू झाले आहेत. त्यातच भाजपला नामोहरम करण्यासाठी कॉंग्रेसने धर्माच्या नावाखाली कर्नाटकात नवी राजकीय खेळी खेळली आहे.\nकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे असल्याने आणि भावी मुख्यमंत्री म्हणून भाजपने त्यांच्याच नावाला पसंती दिल्याने, त्यांचा जनाधार कमी करून त्यांची “कोंडी’ करण्यासाठी, कॉंग्रेसने ही खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 18 टक्‍के लिंगायत समाजाची संख्या आहे. त्यामुळे या समाजाच्या मतदानाला नेहमीच महत्त्व असते. आगामी निवडणुकीत या समाजाची एकगठ्ठा मते मिळण्यासाठी विद्यमान कॉंग्रेस सरकारने हा राजकीय जुगार खेळला आहे. मात्र, त्यामुळे केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ असलेल्या भाजप सरकारची चांगलीच पंचाईत होणार आहे. या प्रस्तावाला मान्यता दिली, तरी त्याचे सारे श्रेय निवडणुकीत कॉंग्रेस घेणार आणि विरोध केला तर कॉंग्रेस निवडणुकीत त्याचे भांडवल करणार आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर असलेला लिंगायत समाज भाजपच्या विरोधात जाणार अशा दुहेरी कात्रीत भाजप सापडला आहे.\nवास्तविक लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्माची मागणी फार जुनी आहे. बाराव्या शतकात कर्नाटकातील एक समाजसुधारक बसवण्णा (संत बसवेश्‍वर) यांनी लिंगायत पंथाची स्थापना केली. अर्थात, हिंदू धर्माच्या “सहिष्णू’ परंपरेनुसार लिंगायत समाजात पुढे चालून अनेक उपपंथ, उपजाती, पोटजाती निर्माण झाल्या. या समाजात 90 हून अधिक उपजाती असल्याची सध्या कागदोपत्री नोंद आहे. वीरशैव लिंगायत समाज हा त्यातीलच एक प्रमुख उपपंथ. कर्नाटकासह महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश आदी राज्यात या समाजाची लक्षणीय लोकसंख्या आहे. हा समाज सध्या इतर मागासवर्गीयांमध्ये मोडतो. त्यामुळे मागास जातींसाठी असलेल्या सवलतींचा या समाजाला फायदा मिळतो. मात्र जर लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्माची मागणी मान्य झाली तर नियमानुसार “वीरशैव’ समाजाचा “मागास जातीचा दर्जा’ संपुष्टात येऊ शकतो त्यामुळे या समाजाच्या धर्माच्या मागणीला विरोध आहे. त्याचे तीव्र पडसादही कर्नाटकात लगेच उमटले. या मागणीच्या विरोधात वीरशैव समाजातर्फे काही ठिकाणी निदर्शनेही केली त्यामुळे स्वतंत्र धर्माच्या मागणीवरून लिंगायत समाजातच फाटाफूट असल्याचे दिसून आले.\nमहाराष्ट्रात जसा मराठा जातीचा राजकारणावर प्रभाव आहे, तसाच कर्नाटकातील राजकारणावर लिंगायत समाजाचा फार मोठा प्रभाव आहे. हे लक्षात घेऊनच “वीरशैव’सह लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक मानण्याची न्या. नागमोहन दास यांच्या नेतृत्वाखालील समितीने केलेली शिफारस सिद्धरामय्या सरकारने मान्य करून त्याच्या संमतीसाठी पुढील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. अर्थात गेले चार वर्षे सत्तेवर असलेल्या सिद्धरामय्या यांच्या सरकारने या शिफारशीचा निवडणुकीच्या तोंडावरच का स्वीकार केला, याचे सरकारकडे समाधानकारक उत्तर नाही. गेल्या रविवारी लिंगायत समाजातील संतांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी सरकारने दास समितीच्या शिफारशी स्वीकारून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची मागणी मान्यही करून टाकली.\nविशेष म्हणजे, या मागणीला काही मंत्र्यांनी विरोध केला होता, अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळेच ही मागणी तातडीने मान्य करण्यामागे निव्वळ राजकारण आहे अशीच भावना कर्नाटकातील राजकीय निरीक्षकांचीही झाली आहे. भाजपनेही, “केवळ मतपेटींवर डोळा ठेवून कॉंग्रेसने ही खेळी खेळली असल्याचा,’ आरोप केला आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत भाजप नेमकी कोणती भूमिका घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून कॉंग्रेसने ही “धर्म’खेळी खेळली असली तरी कदाचित ही राजकीय खेळी कॉंग्रेसवरच बुमरॅंग म्हणून उलटूही शकते. त्यामुळेच हा निर्णय घेऊन कॉंग्रेसने फार मोठा धोका पत्करला आहे, असेच म्हणावे लागेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअद्याप लोकायुक्तांची नियुक्त का नाही\nNext articleजेएनयूच्या विद्यार्थ्यांचा संसदेवरील मोर्चा पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे\nअबाऊट टर्न : नेम चेंजर…\nपढवलेली मुलाखत म्हणजे मॅच फिक्‍सींगच\nज्ञानकल्लोळ : संस्मरणीय जन्मशताब्दी वर्ष…\nप्रासंगिक : बालकांचा मूलभूत हक्‍क – “पूर्व प्राथमिक शिक्षण’\nचर्चा : वायूप्रदूषणाची तीव्रता चिंताजनक पातळीवर \nकिंमत जाहीर करा अन्‌ विषय संपवा (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://granthali.com/product/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-14T02:40:01Z", "digest": "sha1:B2WURD4PVUJUPKVBCIOBEKZHXVXGBM4I", "length": 5740, "nlines": 153, "source_domain": "granthali.com", "title": "विचारवेध भाग २ : पाश्चात्त्य संस्कृतीमधील महान आणि महत्त्वाच्या संकल्पना (Vicharvedh Bhag 2) | Granthali", "raw_content": "\nHome / मार्गदर्शनपर / विचारवेध भाग २ : पाश्चात्त्य संस्कृतीमधील महान आणि महत्त्वाच्या संकल्पना (Vicharvedh Bhag 2)\nविचारवेध भाग २ : पाश्चात्त्य संस्कृतीमधील महान आणि महत्त्वाच्या संकल्पना (Vicharvedh Bhag 2)\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nपाश्चात्त्य संस्कृतीमधील महान आणि महत्त्वाच्या संकल्पना. मानवाच्या दोन-अडीच हजार वर्षांच्या वैचारिक प्रवासात विकसित झालेल्या संकल्पना; त्यावर घडून आलेली प्रगल्भ चर्चा व मत-मतांतरे यांचा उद्बोधक आढावा. धार्मिक, सामाजिक व व्यक्तिगत जीवन क्षेत्रातील विचारसूत्रे.\nBe the first to review “विचारवेध भाग २ : पाश्चात्त्य संस्कृतीमधील महान आणि महत्त्वाच्या संकल्पना (Vicharvedh Bhag 2)” Cancel reply\nविचारवेध भाग ३ : पाश्चात्त्य संस्कृतीमधील महान आणि महत्त्वाच्या संकल्पना (Vicharvedh Bhag 3)\nअंधश्रद्धा निर्मूलन प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम (Andhashraddha Nirmulan Prashnachinha Ani Purnaviram)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2018-11-14T03:23:43Z", "digest": "sha1:BBKDFBMDQKSUWQ5MIIYOPY5OCFNEIP72", "length": 4362, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४३० - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १४३० मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स. १४३०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४३० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-municipal-corporation-garbage-problem-105103", "date_download": "2018-11-14T03:47:02Z", "digest": "sha1:4C7U2PWL5EUMBGVTV35XGFCZE7UHFJDL", "length": 13644, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news Municipal Corporation Garbage problem औरंगाबादेतील रस्त्यावर साचला सातशे टन कचरा | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेतील रस्त्यावर साचला सातशे टन कचरा\nशनिवार, 24 मार्च 2018\nशहरातील कचऱ्याची कोंडी 35 दिवसानंतरही कायम आहे. जुन्या शहरासह अनेक भागात रस्त्यावर, मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग पडून असून, त्यातून सुटलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कचरा विधिमंडळात गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घेत यंत्रणा कामाला लावली. मात्र पालकमंत्री दीपक सावंत यांना उसंत मिळत नव्हती. नारेगाव येथील आंदोलकांची महिनाभरापूर्वी भेट घेतल्यानंतर ते औरंगाबादकडे फिरकले नव्हते. दरम्यान शनिवारी त्यांना औरंगाबादमधील कचऱ्याची आठवण झाली\nऔरंगाबाद - शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न देशभर गाजत असताना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना महिनाभरानंतर उसंत मिळाली आहे. शनिवारी (ता.14) शहरात येऊन त्यांनी आढावा घेतला व प्रशासनाला शाबासकी दिली. सध्या केवळ सातशे टन (पाच टक्के) कचरा रस्त्यावर असून, येत्या महिनाभरात हा प्रश्‍न मार्गी लागेल, असा दावाही डॉ. सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.\nशहरातील कचऱ्याची कोंडी 35 दिवसानंतरही कायम आहे. जुन्या शहरासह अनेक भागात रस्त्यावर, मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग पडून असून, त्यातून सुटलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कचरा विधिमंडळात गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घेत यंत्रणा कामाला लावली. मात्र पालकमंत्री दीपक सावंत यांना उसंत मिळत नव्हती. नारेगाव येथील आंदोलकांची महिनाभरापूर्वी भेट घेतल्यानंतर ते औरंगाबादकडे फिरकले नव्हते.\nदरम्यान शनिवारी त्यांना औरंगाबादमधील कचऱ्याची आठवण झाली व शहरात येत काही भागात पाहणी केली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्तांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 16 फेब्रुवारीपासून शहरात 15 हजार मेट्रिक टन निर्माण झाला होता. त्यातील 14 हजार 646 मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.\nसध्या केवळ पाच टक्के म्हणजे, 702 टन कचरा रस्त्यावर पडून असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, शहरातील अनेक रस्त्यावर यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अशा रस्त्यावरून जाताना नाका- तोंडाला रूमाल बांधूनच फिरावे लागत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nआरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/udayanraje-bhosale-meet-actor-akshay-kumar-satara-109390", "date_download": "2018-11-14T02:23:45Z", "digest": "sha1:COTOMYM56JFMPNFLJFJKH5RKHN4GG7U6", "length": 10405, "nlines": 59, "source_domain": "amp.esakal.com", "title": "udayanraje bhosale meet actor akshay kumar in satara उदयनराजेंनी घेतली अक्षय कुमारची सदिच्छा भेट | eSakal", "raw_content": "\nउदयनराजेंनी घेतली अक्षय कुमारची सदिच्छा भेट\nसकाळ वृत्तसेवा | गुरुवार, 12 एप्रिल 2018\nसातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) दुपारी पिंपोडे बु॥ (ता. कोरेगाव) येथे सुरु असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर भारतीय सिनेमासृष्टितील नावाजलेल्या सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार याची सदिच्छा भेट घेतली. एक राजकारणातील, तर दुसरा चित्रपटातील खिलाडी या भेटीमुळे पिंपोडे पंचक्रोशीतील नागरिकांना मात्र सुखद धक्का मिळाला.\nसातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) दुपारी पिंपोडे बु॥ (ता. कोरेगाव) येथे सुरु असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर भारतीय सिनेमासृष्टितील नावाजलेल्या सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार याची सदिच्छा भेट घेतली. एक राजकारणातील, तर दुसरा चित्रपटातील खिलाडी या भेटीमुळे पिंपोडे पंचक्रोशीतील नागरिकांना मात्र सुखद धक्का मिळाला.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पिंपोडे बु॥ परिसरात सुरु असलेल्या जलयुक्त शिवार व वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने पिंपोडे बु॥ परिसराचा आज दौरा केला होता. त्यावेळी बाजूलाच अक्षय कुमार याच्या 'केसरी' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी आपला मोर्चा थेट चित्रीकरणस्थळी वळवला. उदयनराजेंच्या आगळ्यावेगळ्या आगमनामुळे चित्रपटाच्या सेटवर एकच खळबळ उडाली. जो-तो चित्रीकरण सोडून उदनराजेंच्या बरोबर सेल्फी घेवू लागला. दरम्यान, एका कर्मचार्‍याने उदयनराजे आल्याची माहिती अभिनेता अक्षय कुमारला दिली. अक्षय कुमारने उदयनराजे यांची भेट घेवून अलिंगन दिले. याबाबत दोघांचीही वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. यावेळी अक्षय कुमार म्हणाला, सातारा जिल्हा हा मला प्रथमपासूनच खूप आवडतो. यापूर्वी माझ्या खट्टा-मिठा या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण फलटण येथे झालेले आहे.\nसातारा जिल्ह्यामध्ये नेहमीच विविध हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. येथील निसर्ग भौगोलिक परिस्थिती चित्रीकरणासाठी अनुकूल आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्या चित्रपटांच्या शुटिंगसाठी मी सातारा जिल्ह्यासाठी आग्रही असेन. यावेळी उदयनराजे यांनी अक्षय कुमारच्या सामाजिक कार्याबद्दल त्याचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील भूमीपुत्रांना या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिलेल्या रोजगाराबद्दलही त्याचे आभार मानले. उदयनराजे यांनी अक्षय कुमारला आपल्या जलमंदिर पॅलेस येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण अक्षय कुमारने आनंदाने स्विकारले. दरम्यान, आज दिवसभर उदयनराजे व अभिनेता अक्षय कुमारच्या भेटीचीच चर्चा सोशल मिडियावर पहावयास मिळत होती.\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nउल्हासनगरात झळकली डंपिंग हटावची पोस्टर्स; गाड्या रोखण्याचा इशारा\nउल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/toilet-branches-have-murmured-approval-officer-22164", "date_download": "2018-11-14T03:16:29Z", "digest": "sha1:GLRGXD3AV6NRYKOA6OIEHJMX6XOUPTNV", "length": 14791, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Toilet branches have murmured approval for officer स्वच्छतागृह मंजुरीसाठी अधिकारीच फोडत आहेत फाटे | eSakal", "raw_content": "\nस्वच्छतागृह मंजुरीसाठी अधिकारीच फोडत आहेत फाटे\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nऔरंगाबाद - महापौर भगवान घडामोडे यांनी दररोज तीन वॉर्डांना सकाळी सहा वाजता भेटी देऊन पाहणी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मंगळवारी (ता.20) त्यांनी स्वत:च्या वॉर्डापासून सुरवात केली. या पाहणीत स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत पाणंदमुक्‍तीसाठी सुमारे 100 लाभार्थ्यांनी महापालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत; मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करून वैयक्‍तिक स्वच्छतागृह मंजूर करण्याचे टाळले. परिणामी या भागातील नागरिकांना उघड्यावर जावे लागत असल्याचे उघड झाले.\nऔरंगाबाद - महापौर भगवान घडामोडे यांनी दररोज तीन वॉर्डांना सकाळी सहा वाजता भेटी देऊन पाहणी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मंगळवारी (ता.20) त्यांनी स्वत:च्या वॉर्डापासून सुरवात केली. या पाहणीत स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत पाणंदमुक्‍तीसाठी सुमारे 100 लाभार्थ्यांनी महापालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत; मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करून वैयक्‍तिक स्वच्छतागृह मंजूर करण्याचे टाळले. परिणामी या भागातील नागरिकांना उघड्यावर जावे लागत असल्याचे उघड झाले.\nस्वच्छ शहर हे आमचे मिशन आहे, असे महापौरपदाचा पदभार घेतल्यानंतर श्री. घडामोडे यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी स्वच्छतेविषयक कामांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी दररोज सकाळी सहा वाजेपासून तीन वॉर्डांमध्ये जाऊन पाहणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी बुधवारपासून सुरवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी स्वत:चा वॉर्ड रामनगर, संजयनगर, संघर्षनगर व मुकुंदवाडी या भागात पाहणी केली. स्वच्छतेसह पाणी, पथदिवे, ड्रेनेज या सोयी-सुविधांविषयीची पाहणी करीत माहिती घेतली. विमानतळाच्या भिंतीलगत लोक उघड्यावर जातात या पाहणीदरम्यान तेथील नागरिकांनी सांगितले की, वैयक्‍तिक स्वच्छतागृहासाठी 100 नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज दाखल केलेले आहेत; मात्र अधिकारी रहिवासी पुरावा, रजिस्ट्रीचे पुरावे देण्याची मागणी करून या योजनेचा लाभ देण्याचे टाळत आहेत. वास्तविक पाहता लाईट बिल असले तरी या योजनेचा लाभ दिला पाहिजे, असा नियम असताना अधिकारी मात्र फाटे फोडत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर महापौरांनी लाभार्थ्यांना वैयक्‍तिक स्वच्छतागृह योजनेचा लाभ देताना अनावश्‍यक कागदपत्रांऐवजी आवश्‍यक त्या कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ द्यावा. तसेच विमानतळाच्या भिंतीजवळ आणि मुकुंदवाडी भाजीमंडई येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुकुंदवाडी येथील शिवाजी महाराज पुतळा ते सोहम मोटर्सपर्यंत नवीन सर्व्हिस रोड तयार करण्याचेही आदेश महापौर श्री. घडामोडे यांनी दिले.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/girl-murdered-kolhapur-10084", "date_download": "2018-11-14T03:08:55Z", "digest": "sha1:RI3GIQVMIXF7BQGGZ7E3TYR7OFRYFWRF", "length": 14376, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "girl murdered in kolhapur कोल्हापूरमध्ये तरुणीचा भोसकून खून | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरमध्ये तरुणीचा भोसकून खून\nमंगळवार, 21 जून 2016\nकोल्हापूर : पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल येथील पाटील महाराज समाधी शेजारच्या मोकळ्या जागेत तरुणीचा चाकूने भोकसून निर्घृण खून झाल्याचा प्रकार आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आला. तिच्यावर अज्ञात मारेकऱ्याने तब्बल 18 वार केले. घटनास्थळावरून पोलिसांनी सूरा, मेमरीकार्ड जप्त केले. तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला असून तपास सुरू केला आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.\nकोल्हापूर : पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल येथील पाटील महाराज समाधी शेजारच्या मोकळ्या जागेत तरुणीचा चाकूने भोकसून निर्घृण खून झाल्याचा प्रकार आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आला. तिच्यावर अज्ञात मारेकऱ्याने तब्बल 18 वार केले. घटनास्थळावरून पोलिसांनी सूरा, मेमरीकार्ड जप्त केले. तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला असून तपास सुरू केला आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.\nयाबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती, आज सकाळी साडेसातच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते उदय निंबाळकर हे पंचगंगा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. अंघोळ करून ते नदी पात्राच्या पलीकडील पाटील समाधीच्या दर्शनासाठी जात होते. समाधी शेजारील डाव्या बाजूच्या मोकळ्या जागेत एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तात्काळ करवीर पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार करवीर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव हे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.\nघटनास्थळी अंदाजे गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या तरुणीचा खून झाल्याचे उघड झाले. तिचे वय अंदाचे 20 ते 23 वर्षे आहे. मारेकऱ्यांने तिच्या मानेवर, छातीवर, खुब्यात आणि पाठीवर असे सुऱ्याने 18 वार करून तिचा निर्घृण खून केला. मानेवर व खुब्यात खोलवर झालेल्या सहा वार तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. तरुणीच्या डाव्या हताचा अंगठा तुटला असून उजव्या हाताच्या बोटावरही खोलवर जखमा आणि कपडेही चिखलाने मळकटलेले होते. हल्लेखोराला प्रतिकार करताना झालेल्या झटापटीत हा प्रकार घडल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेहा शेजारी पोलिसांना कॅमेऱ्याचे मेमरी कार्ड मिळून आले. तसेच दहा ते पंधरा फुटावरील एका झाडाच्या मागे मारेकऱ्याने मातीत लपवून ठेवलेला सुरा पोलिसांच्या हाती लागला. मेमरी कार्ड व सूरा त्यांनी जप्त केला. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nएसटी च्या धडके वृद्ध महिला ठार\nकऱ्हाड : येथील बसस्थानकावर एसटी मागे घेताना एसटीची धडक बसल्याने सातारा येथील वृद्ध महिला ठार झाली. खुर्शिद अब्दुल हमीद शेख (वय 73, रा. सातारा) असे...\nबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर\nबुलडाणा : तालुक्यातील वडगाव (खंडोपंत) येथील शेतकरी हे त्यांच्या शेतातील विहिरीवरील मोटारपंप सुरू करण्यासाठी जात असताना अचानक बिबट्याने शेतकर्‍यावर...\nरहीपुरीत अडीच एकर ऊस जळून खाक\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : रहीपुरी (ता.चाळीसगाव) येथुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चार एकर ऊसाच्या बेणे प्लॉटला आज सकाळी दहाच्या सुमारास शॉर्टसर्किट...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-knife-attack-ichalkaraji-104731", "date_download": "2018-11-14T03:00:19Z", "digest": "sha1:BSSPHW2M6MW5JWHZCHQMMLOIOHIF46U7", "length": 11547, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Knife attack in Ichalkaraji इचलकरंजी येथे तरुणावर चाकू हल्ला | eSakal", "raw_content": "\nइचलकरंजी येथे तरुणावर चाकू हल्ला\nगुरुवार, 22 मार्च 2018\nइचलकरंजी - येथील जवाहरनगर परिसरामध्ये एका तरुणाला चाकूने भोसकले. विशाल कुंभार असे जखमीचे नाव आहे. त्याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना आज दुपारी कबनूर येथील एका हायस्कूलच्या परिसरात घडली आहे.\nइचलकरंजी - येथील जवाहरनगर परिसरामध्ये एका तरुणाला चाकूने भोसकले. विशाल कुंभार असे जखमीचे नाव आहे. त्याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना आज दुपारी कबनूर येथील एका हायस्कूलच्या परिसरात घडली आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलिसात सुरु आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज इयत्ता दहावीच्या परिक्षेचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे जखमी विशाल कुंभार हा आपल्या परिक्षाथीं भावाला नेण्यासाठी परिक्षा केंद्रावर आला होता. पेपर सुटल्यानंतर परिक्षा केंद्राबाहेर परिक्षार्थी विद्यार्थ्याच्या दोन गटामध्ये उतरपत्रिका न दाखविल्याच्या कारणावरुन वाद झाला. यात विशालच्या भावाला मारहाण करण्यात येत होती. मारहाण करणाऱ्या तरुणाच्या तावडीतून भावाची सुटका करण्यासाठी विशालने धाव घेतली. याचवेळी त्याच्यावर चाकू हल्ला करून एकाने भोसकले.\nजखमीला उपचारासाठी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून, पुढील उपचाराकरीता त्याला येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे.\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nउतारवयाला बस स्थानकाचा आधार\nपुणे - ‘‘मुलांनी घरातून काढून टाकले. म्हणून एसटी स्टॅंडवर येऊन राहतो. माझ्यासारख्या कित्येक जणांना हा एसटी स्टॅंड आसरा बनला आहे. मुले सांभाळत नाहीत...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nपुणे : लक्ष्मी पुजानच्या एक दिवस आधी 6 नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडत होता. फातिमानगर सिग्नलला चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचले होते. तेव्हा दोन आरटीओ...\nआंबेगाव-शिरूरमध्ये भीषण पाणी टंचाई\nमंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर...\nहद्दपारीचा आदेश धुडकवणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल\nनांदेड : शहराच्या बालाजीनगर भागात राहणाऱ्या तीन महिलांना उपविभागीय दंडाधिकारी यांनी हद्दपार केले होते. परंतु, आदेशाचे उल्लंघन करून येथेच वास्तव्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741578.24/wet/CC-MAIN-20181114020650-20181114042650-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}