{"url": "http://awaazindiatvnews.com/2018/10/19/", "date_download": "2018-11-14T00:52:54Z", "digest": "sha1:METPJRIXII2KQESH6ZOCLL6LZS7SZ4KR", "length": 16613, "nlines": 259, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "19 – October – 2018 – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\n‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा\nपुण्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मगितल्याप्रकरणी मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे बदली झाली असल्याचा आरोप करीत आज पोलीस निरीक्षक...\nपुणे जिल्ह्यात 26 मुलींना अन्नातून विषबाधा\nजिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील सह्याद्री व्हॅली या ईंजिनिअरींग कॉलेजच्या 26 मुलींना अन्नातून विषबाधा झाली. दुपारी 1 वाजता जेवण केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाली. 11 मुलींना उपचारासाठी राजुरीच्या ग्रामीण रूग्णालयात हलवले. तर एका मुलीवरती आळेफाट्याच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कॉलेजच्या कँटीनच्या जेवणातून विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे.\n“कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई, हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स\nपुण्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मगितल्याप्रकरणी मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. या बदलीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरूनच राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय...\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nएनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध हाइप या कार्यक्रमामुळे मानहानी झाल्याचा दावा करत 10 हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी रिलायन्सनं केली आहे. एनडीटिव्ही समूहाच्या सीईओ सुपर्णा सिंह यांनी, आम्हाला त्रास देण्यासाठी व घाबरवण्यासाठी हा...\nपुण्यात पुन्हा एकदा कालव्याची भिंत पडल्यानं खळबळ\nपुण्यात पुन्हा एकदा कालव्याची भिंत पडल्यानं एकच खळबळ उडालीय. पुण्यातील जनता वसाहतीजवळ ही भिंत कोसळली. वीस मीटर भितींचा ढिगारा कालव्यात पडलाय. पाटबंधारे खात्यानं भागाची पाहणी करून गेल्याच आठवड्यात भराव टाकण्य़ास सुरुवात झाली. पण काम पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदा भिंत खचलीय. कालव्याच्या शेजारीच रस्ता असल्यानं जागा सुरक्षित करण्याची बॅरीगेट्स लावण्यात...\nबिहार: कैमूर के थाने में मसाज करवाते दरोगा का वीडियो वायरल, सस्पेंड\nबिहार के कैमूर में पिछले 24 घंटे में एक वीडियो बड़ी तेजी से वायरल हो रहा है, जिसमें एक पुलिस वाले को थाने के अंदर मसाज करवाते पाया गया है. तफ्तीश के दौरान यह पाया गया कि यह वीडियो जिले के चैनपुर थाना के एएसआई जफर इमाम का है. वायरल वीडियो में जफर...\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nचीन या देशाचे नाव घेतल्यावर दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी त्यांनी लावलेले भन्नाट शोध. जगभरातील बाजारपेठांमध्ये ‘मेड इन चायना’ टॅग असणाऱ्या एकाहून एक भन्नाट वस्तू हातोहात विकल्या जातात. मात्र सध्या जगभरात चर्चा सुरु आहे चीनच्या आणखीन एका भन्नाट कल्पनेची. ही कल्पना म्हणजे आकाशात तीन मानवनिर्मित...\nश्रद्धालुओं को ‘साईंभक्त’ मोदी का तोहफा, इन योजनाओं से दर्शन होगा शानदार\nशिरडी के साईं को समाधि लिए आज 100 साल पूरे हो रहे हैं इस मौके पर शिरडी को सजाया गया है. इस पावन अवसर परप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भी साईं के दर में हाजिरी लगाई और वहां पर विशेष पूजा की. ऐसा पहली बार नहीं है जब प्रधानमंत्री शिरडी के साईं मंदिर में पहुंचे हों, इससे...\nआता व्हॉट्सअॅपवरून कळणार रेल्वेचं लाइव रनिंग स्टेटस आणि पीएनआर स्टेटस\nरेल्वेचं लाइव स्टेटस आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून घेऊ शकता. ऑनलाइन ट्रवल वेबसाइट ‘मेक माय ट्रिप’ च्या मदतीतून रेल्वे प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. तसेच व्हॉट्सअॅपच्या मदतीने तुम्ही पीएनआरची स्थिती देखील जाणून घेऊ शकता. आतापर्यंत सर्व रेल्वे प्रवाशी लाइव रनिंग स्टेटस आणि पीएनआर स्टेटस करता रेल्वेच्या 139 या...\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nआज छठ का पहला अर्घ्य, राहुल गांधी ने देशवासियों को दी शुभकामनाएं\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nकेमस्पेक कारखाना ते साई मंदिर वहाल पायी दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4.%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/word", "date_download": "2018-11-14T00:27:51Z", "digest": "sha1:HELYMGJHEZHI2EWER2MQPOARFO5YNZCU", "length": 8071, "nlines": 59, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - अनंत काणेकर", "raw_content": "\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nप्रीतिची हूल फुकट ना तरी \nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nथांब थांब, बाले आतां------\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nस्मृती माझी परि नसे तुला बाई '\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/sindhudurg-police-all-out-operation/", "date_download": "2018-11-14T00:27:06Z", "digest": "sha1:AOKDNLTBKVLOZ27HBFE4WH4N5FT24XUW", "length": 6567, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन\nपोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन\nजिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कडक पाऊल उचलल्यानंतर जिल्ह्यात घरफोडीसारख्या गुन्ह्यांची वाढ दिसू लागली आहे. याचीही गंभीर दखल जिल्हा पोलिस दलाने घेतली आहे. रविवारी जिल्हाभर ऑल आऊट ऑपरेशन करीत पोलिस यंत्रणेने तब्बल 703 संशयित ताब्यात घेतले आहेत. पोलिसांच्या या कारवाई मोहिमेत जिल्ह्यातील 37 संवेदनशील ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 36 वाहने तसेच सराईत आणि वाँटेड आरोपीही पोलिसांच्या हाती लागले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखालील या पोलिसी कारवाईमुळे अवैध आणि गुन्हेगारी गोटात खळबळ उडाली आहे.\nजिल्ह्यात जेव्हा पोलिस दलाकडून अवैध धंद्याविरोधात कठोर पाऊल उचलले जाते. त्याच वेळी घरफोड्या, चोर्‍या अशा भुरट्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत होते. पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी याची दखल घेत या गुन्हेगारी विरोधात कारवाईचे फास आणखी घट्ट केले. रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत पोलिस दलाचे हे छापासत्र जिल्हाभर सुरू होते. यात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांवर पोलिसांची कारवाई सुरू झाली.\nजिल्ह्यातील 37 संवेदनशील ठिकाणांची 24 हॉटेल्स, लॉज, सरप्राईज चेकिंग काही तपासणी नाके या ठिकाणी छापे टाकण्यात आले. जिल्ह्यात एकाच वेळी अशी मोठी कारवाई प्रथमच झाली असून गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले अनेक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. 705 संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात 36 वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यापूर्वीच्या काही गुन्ह्यांत पोलिसांना हवे असलेले 12 संशयित आरोपी पोलिसांना ताब्यात मिळाले आहेत, तर 8 सराईत आरोपी तर 16 मोस्ट वाँटेड संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत.\nपोलिसांच्या या धडक मोहिमेत 21 अधिकारी 82 पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. सध्या जिल्ह्यात महामार्ग रुंदीकरणाचे काम विविध बांधकामांच्या साइट्स सुरू आहेत. ज्यात अनेक परप्रांतीय कामगार दाखल झाले आहेत. त्यांची नावे, पत्ते, संपर्क नंबर, ओळख याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांनी गोळा करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/after-12-hours-on-the-western-railway-track-294665.html", "date_download": "2018-11-14T00:27:25Z", "digest": "sha1:6W7OW7X67YURFHDQDUAC3P7ZOUJAE5GI", "length": 5857, "nlines": 31, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अखेर १२ तासांनंतर पश्चिम रेल्वे रुळावर !–News18 Lokmat", "raw_content": "\nअखेर १२ तासांनंतर पश्चिम रेल्वे रुळावर \nदुपारी 2.30वाजेच्या सुमारास हार्बरची लाईनवरची पहिली लोकल सुटली. अखेर बारा तासानंतर पश्चिम रेल्वे रुळावर आली.\nमुंबई, 03 जुलै : अंधेरी पूल दुर्घटनेनंतर तब्बल १२ तासांनंतर अंधेरीहून चर्चगेटच्या दिशेने पहिली लोकल रवाना झाली. रात्री ८ वाजताच्या सुमारास जलद मार्गावरून ही लोकल चर्चगेटच्या दिशेने निघाली, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.रात्री ८ वाजेपर्यंत हार्बरसह 3 ट्रॅक वाहतुकीसाठी खुले करण्यात यश आलं. साधारण १२ तासांनंतर अंधेरी आणि विलेपार्लेदरम्यान चर्चगेटच्या दिशेने लोकलसेवा पुन्हा सुरू झाली. त्याआधी गोरेगाव ते विरार आणि चर्चगेट ते वांद्रे या दरम्यान लोकलसेवा सुरू करण्यात आली होती.\nअंधेरीत पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे रुळावर कोसळला \nसकाळी 7.30 वाजता मुंबईत सकाळपासूनच एकीकडे संततधार सुरू होती. तर दुसरीकडे कामावर जाण्यासाठी मुंबईकरांची लगबग...त्याचवेळी अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा गोखले पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवरच कोसळला...ओव्हरहेड वायर तुटली...आणि पश्चिम रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली.\nमुंबईच्या देवदुताला रेल्वेचा सलाम, चंद्रशेखर सावंत यांना 5 लाखांचं बक्षीस\nया दुर्घटनेत 6 जण जखमी झाले. मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली.\nसकाळी 10.00वाजता एनडीआरएफ टीम दाखल ट्रॅकवरचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू झालं. पण कोलमडलेली रेल्वे अख्खा दिवस सावरलीच नाही.दुपारी 2.30वाजेच्या सुमारास हार्बरची लाईनवरची पहिली लोकल सुटली. अखेर बारा तासानंतर पश्चिम रेल्वे रुळावर आली.परंतु, गेल्या नोव्हेंबरमध्येच या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं...तरी त्याचा काही भाग कोसळला, याचा अर्थ झालेलं ऑडिटच चुकीचं होतं काया घटनेची नेमकी जबाबदारी कुणाची...रेल्वेची की मुंबई महापालिकेचीया घटनेची नेमकी जबाबदारी कुणाची...रेल्वेची की मुंबई महापालिकेची...भले ती कुणाचीही असो...पण, मुंबईकरांना बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवणारे राजकारणी मुंबईकरांना पायाभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेत एवढं मात्र नक्की.\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/i-am-a-very-strong-leader-the-opponents-should-prepare-for-2024-say-chandrakant-patil-287114.html", "date_download": "2018-11-14T00:17:50Z", "digest": "sha1:GNNXNTG2U4BXNNOPA6BE6Y7LI5JOD2AQ", "length": 13496, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मी खूप बलाढ्य नेता, विरोधकांनी 2024 ची तयारी करावी -चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमी खूप बलाढ्य नेता, विरोधकांनी 2024 ची तयारी करावी -चंद्रकांत पाटील\nहल्लाबोल आंदोलन म्हणजे फक्त सहल आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली\nकोल्हापूर, 13 एप्रिल : विरोधकांनी 2019 साठी वेळ आणि पैसा वाया न घालवता 2024 च्या निवडणुकीची तयारी करावी असं सांगत मी खूप बलाढ्य नेता असल्याचंही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलंय. ते कोल्हापुरात बोलत होते.\nकोल्हापूरमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. कोल्हापूर शहरातल्या अतिक्रमणांना चंद्रकांत दादा पाठीशी घालत असल्याचा आरोप झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका प्रसिद्धीमाध्यमांसमोर मांडली.\nकाँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्याकडे सध्या कोल्हापूरची महापालिका आहे, पण सतेज पाटील यांचे नाव न घेता गेल्या 20 वर्षातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणे काढणार, त्यांच्यावर कारवाई करणार असा निर्वाणीचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.\nराज्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्लाबोल आंदोलन केलं पण त्यांनं काय फरक पडला. आम्ही जामनेर आणि आजरा नगरपंचायत जिंकल्याचं ना.. हल्लाबोल आंदोलन म्हणजे फक्त सहल आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलीये.\nयावेळी आता राज्यात काँग्रेसही आंदोलन करणार असून त्याची सुरुवात राहुल गांधींच्या दौऱ्याने कोल्हापूरमधून होणार आहे. याबाबत विचारला असता राहुल गांधींना भरपूर वेळ आहे असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPchandrakant patilकोल्हापूरचंद्राकांत पाटीलभाजप\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bedhadak/all/page-7/", "date_download": "2018-11-14T00:15:31Z", "digest": "sha1:RCLOYX6FAF6ELPJRGPCWHSMVYXA4MVEB", "length": 10949, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bedhadak- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nसोशल मीडियावर मांडली जाणारी नातेसंबंधातली घुसमट जीवघेणी ठरतेय का\nखाजगी शाळांमध्ये फी वाढवून संस्थाचालक पालकांची लूट करताहेत का\nफिल्म इंडस्ट्रीत का वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण\nदानवेंचं वक्तव्यच नाही, तर शेतकऱ्यांबद्दलची आपली मानसिकता कधी बदलणार\nवैद्यकीय शिक्षणासाठी होत असलेली भरमसाठ फी वाढ कितपत योग्य आहे \nसुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती कर्नन यांच्या वादात कर्नन यांच्यावर अन्याय झालाय का\nबाहुबलीच्या 1000 कोटीच्या कमाईमागची नेमकी जादू काय आहे\nशहरांसाठी गावांनी कचराकुंडी का व्हायचं\n'गन की बात' करणं बोलण्याएवढं सोप्पं आहे का\nलुटणाऱ्या व्यापारी - नाफेडविरोधात फौजदारी गुन्हा का नको\nटॉलीवूडसारखी विषयाची हाताळणी करण्यात बॉलीवूड कमी पडतंय का \nसत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपात शेतकरी भरडला जातोय का \nमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही अजून तूर खरेदी का सुरू झाली नाही \nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-police/all/page-7/", "date_download": "2018-11-14T00:14:23Z", "digest": "sha1:5YNWBWQ4JMV4QAEPH55N6W64VBC2ZOZC", "length": 10442, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai Police- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nराकेश मारियांची बदली की 'बदला'\n'बदलीचा निर्णय २२ दिवसांआधीच'\n'शीना प्रकरणावर परिणाम नाही'\nमारियांच्या बदलीमागे गुजरात-दिल्ली कनेक्शन -मलिक\nशीना बोरा हत्येप्रकरणाचा तपास राकेश मारियाच करणार \nराकेश मारियांची अचानक बदली का झाली असावी \nशीना बोरा प्रकरणावर कोणताही परिणाम होणार नाही -अहमद जावेद\nमुंबई हायकोर्टाचा राधे माँला दिलासा, अंतरिम जामीन मंजूर\nअखेर राधे माँ पोलीस स्टेशनमध्ये हजर, चौकशी सुरू\nराधे माँला धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nबुडत्याचा पाय खोलात, राधे माँचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज\nहुंडा आणि इतर प्रकरणांत राधे माँची लवकरात लवकर चौकशी व्हावी का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66903", "date_download": "2018-11-14T01:34:32Z", "digest": "sha1:SZJQ76FHDABBZX6PNJQ5UOBPZO3DRQEN", "length": 5110, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भूक ...(शत शब्दकथा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भूक ...(शत शब्दकथा)\nकिती तरी वेळ तो पोटातली भूक दाबून तसाच बसला होता. बुवा जीवनावर कितीतरी मौलिक विचार आपल्या प्रवचनातून सांगत होते पण भूकेमुळे त्याला काही कळत नव्हते आणि कळण्याचे त्याचे वयही नव्हते. शेवटी प्रवचन संपले. आरतीला सुरुवात झाली. एक एक क्षण त्याला युगासारखा भासू लागला. आरती संपली. लोक पंगत धरून बसू लागले. लगबगीनं जावून त्याने कडेची जागा पटकावली. पत्रावळ्या वाटल्या जावू लागल्या. भात, आमटी, भाजी , जिलेबी पत्रावळी भरून गेली. क्षणभर त्याला मोह झाला पण त्याने आवरला. 'वदनी कवळ घेता ' स्पीकरवर चालू झाले आणि भरली पत्रावळी घेऊन तो सुसाट सुटला.\nधपापत त्याने झोपडीचे दार उघडलं. लहानगा भाऊ रांगत आला. पोटातली भूक शमू लागली..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-know-about-10-beautiful-and-powerful-bikes-5764550-PHO.html", "date_download": "2018-11-14T00:13:40Z", "digest": "sha1:CVLPMJ5SKODSXDZBDD22M3NOGCOHP44X", "length": 8679, "nlines": 198, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "know about 10 beautiful and powerful bikes | बघताक्षणी या सौंदर्यवतींच्या प्रेमात पडाल, या आहेत जगातिल 10 सुंदर आणि पॉवरफुल बाईक्स", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबघताक्षणी या सौंदर्यवतींच्या प्रेमात पडाल, या आहेत जगातिल 10 सुंदर आणि पॉवरफुल बाईक्स\nन्युयॉर्क (अमेरिका)- बाईक्सची खरी ओळख स्पीड आणि पॉवरने होत असते. पण जगात काही अशाही बाईक्स आहेत ज्या केवळ लुक्सने ओळखल्य\nन्युयॉर्क (अमेरिका)- बाईक्सची खरी ओळख स्पीड आणि पॉवरने होत असते. पण जगात काही अशाही बाईक्स आहेत ज्या केवळ लुक्सने ओळखल्या जातात. या बाईक्सना अशा विशिष्ट पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे, की बघणारे त्यांना इग्नोर करु शकत नाहीत.\nआज आम्ही तुम्हाला १० अशा बाईक्सची माहिती देणार आहोत, ज्या सौंदर्यासाठी जगभरात फेमस आहेत. यातील काही बाईक्स कंपन्यांनी तर काही डिझायर यांनी तयार केल्या आहेत. या काही फेमस तर काही जुन्या बाईक्सच्या बेसवर तयार करण्यात आल्या आहेत. यातील काही बाईक्स खरेदी करण्यासाठी बाईक तयार करणाऱ्याशी संपर्क करावा लागेल तर विकण्यासाठी तुमची किंमत असेल.\nकॅपेसिटी- पेट्रिक रेसिंग वी ट्वि‍न इंजन\nयाच्या पहिल्या चाकाची रुंदी 13 इंच आहे\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अशाच काही भन्नाट बाईक्स...\nकॅपेसि‍टी - 200 एचपी, बि‍ग ब्‍लॉक वी ट्वि‍न इंजिन, 226 कि‍लो वजन\nकिंमत – 4,50,000 डॉलर\nकॅपेसि‍टी – 133 एमपीएच, सहा मॉडल आहे\nकॅपेसि‍टी- 156, डीवीटी 1262 इंजिन\nकिंमत – माहिती नाही\nकॅपेसि‍टी - 130 एचपी, हार्लेच्या इंजिनवर तयार.\nकिंमत – 1,39,000 डॉलर\nकॅपेसि‍टी- 200 एचपी, दोन सि‍लिंडर, 4 स्‍ट्रोक वी ट्वि‍न इंजिन\nवॉच तयार करणाऱ्या Bell & Ross या कंपनीने हार्ले डेव्हिडसनचे वी ट्विन इंजिन याचा बेस घेऊन ही बाईक तयार केली आहे. ज्याला ही बाईक विकत घेतली जाते त्यालाच हिची किंमत सांगितली जाते.\nकिंमत – 10950 डॉलर\nकॅपेसि‍टी - 125 सीसी\nPaul Yang ही डिझाईन केली आहे आणि Larry Nagel याने तयार केली आहे. किंमत मात्र बाहेर आलेली नाही.\nजगातील पहिली सर्वात हायटेक इलेक्ट्रीक बाइक, तुमच्या बोलण्यावर करेल काम, 274km चा नॉन स्टॉप मायलेज\n11 दिवसांनी महिंद्रा करणार नवीन कार लाँच, 2 व्हेरिएंटमध्ये 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्ससह मिळतील हे भन्नाट फीचर्स\nरॉयल एनफील्डची नवी पावरफुल बुलेट, रेट्रो लुक असलेल्या या बाईकमध्ये आहे ड्युअल सायलेंसर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/8051ab23aa/manipur-39-s-farmer-modified-rice-has-165-species-", "date_download": "2018-11-14T01:29:01Z", "digest": "sha1:OUS2GD7F73C6XCXDKJCZ52E5OIHX72FF", "length": 12142, "nlines": 84, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "मणीपूरच्या या शेतक-याने संशोधित केल्या १६५ तांदूळाच्या प्रजाती!", "raw_content": "\nमणीपूरच्या या शेतक-याने संशोधित केल्या १६५ तांदूळाच्या प्रजाती\nमणीपूरच्या पोतशंगबम देवकांत यांनी आपल्या छंद आणि झोकून देण्याच्या वृत्तीतून एक दोन नाही तर १६५ तांदूळाच्या प्रजातींचा शोध लावला आहे. मणिपूरच्या डोंगरी भागातील हवामान एकसारखे नाही, प्रत्येक भागातील वातावरण वेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यांचे आहे. त्यामुळे तांदूळाच्या वेगवेगळ्या प्रजातींसाठी मणिपूरची ही भौगोलिकता अनुकूल आहे, आपल्या हिरव्यागार शेतात देवकांत यांनी २५ प्रजाती शोधून काढल्या, आणि त्या शिवाय त्यांनी आणखी देशी शंभर प्रजातींचे संरक्षण देखील केले आहे.\nपोतशंगबम देवकांत, फोटो साभार: rediff.com\nपोतशंगबम देवकांत, फोटो साभार: rediff.com\nपाच वर्षांपूर्वी पी देवकांत यांनी आपल्या घरी इम्फाळ मध्ये तांदूळाच्या प्रजाती तयार करण्यास सुरूवात केली. ६५ वर्षांच्या देवकांत यांनी हे काम छंद म्हणून सुरू केले होते. मात्र त्यांना आता त्याचे वेड लागले आहे. पाहता पाहता त्यानी पूर्ण मणिपूरच्या डोंगरी भागात पारंपारिक धान (भात) पिकाच्या प्रजातींच्या संशोधनाची मालिका तयार केली.\nमणिपूरच्या एका शेतक-याने कमाल केली आहे. मणिपूरमध्ये जैव वैविध्याचे संवर्धन करण्यात पारंगत असलेल्या पोतशंगबम देवकांत यांनी तांदूळच्या शंभर परंपरागत प्रजातींना सेंद्रीय पध्दतीने पुनरुज्जीवित केले आहे आणि नवा आदर्श निर्माण केला आहे. ते केवळ तांदूळाच्या प्रजातींची शेती करत नाहीत तर ज्या औषधी गुणांच्या प्रजाती आहेत त्यांची देखील लागवड करतात. त्यात सर्वात महत्वाची आहे, ‘चखाओ पोरेटन’ नावाचे काळे तांदूळ. या काळ्या तांदूळात असलेल्या औषधी गुणांमध्ये वायरल फिवर, डेंग्यू, चिकनगुनिया, आणि कर्करोग सुध्दा बरा करण्याचे सामर्थ्य आहे.\nत्यांच्या छंदामुळे देवकांत यांनी पाहता पाहता मणिपूरच्या दुर्गम भागातील डोंगरी भाग पिंजून काढला, त्यांना तांदूळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींचे बीज मिळाले, असे असले तरी अनेक प्रकारच्या प्रजातींचे बीज त्यांना अद्यापही मिळू शकले नाही. या वयात देखील त्यांचे तादूळाबाबतचे वेड कमी होत नाही, त्यामुळे शक्य होतील तितक्या प्रजातीचे बीज मिळवण्याचा त्यांनी चंग बांधला आहे.\nदेवकांत यांचे संशोधन खास का आहे\nनुकतेच आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय बीज वैविध्य महोत्सव २०१७ मध्ये देवकांत यांनी आपले संशोधन सादर केले. देवकांत यांनी केवळ तांदूळाच्या दुर्लभ प्रजातींची शेतीच केली नाही तर त्यातील औषधी गुणांचा शोध घेतला. देशातील साधारण शेतक-यांप्रमाणेच ६३ वर्षाचे देवकांत जास्तीत जास्त वेळ शेती करण्यात घालवितात. मात्र ते अन्य शेतकरी ज्या प्रकारच्या प्रजाती संशोधीत करत नाहीत त्या शोधण्याचे काम करतात. ते सांगतात की, ‘ हे काम आव्हानात्मक आहे, अनेक बीजांच्या प्रजाती लुप्त होत आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेणे जिकरीचे असते. मात्र आशा होती काही शेतक-यांजवळ या प्रजातींचे बीज मिळाले त्यामुळे मग मी मागे वळून पाहिले नाही. या बीजांना मिळवणे ही नाण्याची एक बाजू होती. मात्र ती किती फायद्याची आहेत याचा शोध घेणे हे आव्हान होते’. देवकांत यांना त्यांच्या या कार्यासाठी २०१२मध्ये पीपीवीएफआरए संरक्षण ऍवार्ड (प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हराइटीज ऍड फारमर्स राइट्स ऍक्ट) देखील मिळाला आहे.\nमणिपूरच्या डोंगरी भागात वातावरण एकसारखे नाही, त्यात वेगवेगळ्या प्रजातींना पोषक हवामान आहे. धान म्हणजे तांदूळ पिकासाठी मणिपूर समृध्द राज्य आहे. इंफांळ मध्ये त्यांच्या तांदूळाच्या शेतीला आता प्रयोगशाळेचे रूप आले आहे.\nत्यांनी कमी पाण्यात तयार होणा-या पांढ-या तांदूळासोबत काळ्या रंगाच्या तांदूळाची निर्मिती केली आणि त्याचा प्रचार देखील ते करतात. मणिपूरच्या काळ्या तांदूळाच्या अनेक प्रजाती वाढविल्या जातात, त्यात चखाओ पोरेटन सर्वोत्तम आहे. दुष्काळ सदृश्य भागात देखील हे पीक घेता येवू शकते. देवकांत यांचा दावा आहे की शरीरातील कोणत्याही प्रकारच्या कर्करोगावर हा तांदूळ गुणकारी आहे.\nएका हिंदी वृत्तपत्राच्या मुलाखती दरम्यान डॉ. अंजली गुप्ता यांनी सांगितले की, ‘चखाओ पोरेटन कर्करुग्णांनी खायला हवा’, खूप महाग ऍलोपॅथीची औषधे आणि त्यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी चखाओ पोरेटन खायला हवा. सेंद्रीय पध्दतीने याची लागवड केल्याने यातुन कर्करोगावर उपचार होवू शकतात. १५० रू किलो दराने विकल्या जाणा-या या तांदूळात पौष्टीक तत्वांशिवाय अमीनो आम्लांची मात्रा मोठ्या प्रमाणात आहे.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pracharbhan-news/the-success-of-adolf-hitler-1533919/", "date_download": "2018-11-14T01:09:10Z", "digest": "sha1:OKNIWABSAHU6T6AQFDCC5CRHUWBFN742", "length": 26039, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The success of Adolf Hitler | ‘महाअसत्य’मेव जयते.. | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\n‘सत्यमेव जयते’. मुण्डकोपनिषदातील तिसऱ्या मुण्डकातला हा मंत्र.\nहिटलरच्या निमलष्करी सेनेने पकडलेले दाम्पत्य. त्यातील महिलेच्या गळ्यातील पाटीवर लिहिलेले आहे - ‘मी आहे एका ज्यूकडे आकर्षित झालेली डुकरीण.’ आणि पुरुषाच्या गळ्यातील पाटी म्हणते - ‘मी आहे जर्मन मुलींना बहकविणारा ज्यू.’ ज्यूंविरोधातील प्रोपगंडा कोणत्या थराला गेला होता, त्याचे हे एक उदाहरण.\n‘सत्यमेव जयते’. मुण्डकोपनिषदातील तिसऱ्या मुण्डकातला हा मंत्र. तो आपण राष्ट्रीय विधान म्हणून स्वीकारला. पण सहसा तो राष्ट्रीय बोधचिन्हावरच राहतो. एरवी सर्वकाळ असत्याचाच बोलबाला असतो. हिटलर आणि त्याच्या प्रोपगंडा खात्याचा मंत्री जोसेफ गोबेल्स यांना हे चांगलेच माहीत होते. या गोबेल्सचे एक विधान आहे –\n‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सतत सांगत राहिलात, की हळूहळू लोकांना ती खरी वाटू लागते. लोकांचा त्यावर विश्वास बसू लागतो. राजकीय, आर्थिकआणि वा किंवा लष्करी खोटारडेपणाच्या परिणामांपासून राज्यव्यवस्था जोवर लोकांना वाचवीत नाही, सुरक्षित ठेवू शकत नाही, तोवरच हे असत्य कायम ठेवले पाहिजे. कारण सत्य हा असत्याचा जीवघेणा शत्रू असतो. तेव्हा हाच युक्तिवाद पुढे नेऊन असे म्हणता येते, की सत्य हा राज्यव्यवस्थेचा सर्वात मोठा शत्रू असतो.’\nस्वत:ला सत्याचा मोठा पुरस्कर्ता म्हणून पेश करणाऱ्या गोबेल्सचे हे मत. अनेक ग्रंथांतून त्याच्या नावावर ते उद्धृत करण्यात आले आहे. पण यात एक खाशी मौज आहे. ती म्हणजे- गोबेल्सच्या नावावर खपविण्यात येणारे हे विधान त्याचे नाही. मिशिगनमधील केविन कॉलेजचे प्रो. रॅण्डल बेटवर्क हे नाझी प्रोपगंडाचे अभ्यासक. त्यांच्या मते हे विधान गोबेल्सचे नाही. आणि तरीही ते गोबेल्सचेच असल्याचे आज सारे जग मानते. असेच एक आपल्या परिचयाचे उदाहरण आहे, ते फ्रान्सच्या सोळाव्या लुईची पत्नी मेरी अँतोनेतचे. दुष्काळात अन्नान्नदशा झालेल्या आपल्या प्रजेबद्दल ती म्हणाली होती, की पाव मिळत नसेल, तर त्यांनी केक खावा. या एका विधानाने कुख्यातीस पावली ती. पुढे तिचा शिरच्छेद करण्यात आला. तिच्या चरित्रकार अँतोनिया फ्रेझर सांगतात, हे विधान मुळात या मेरीचे नाहीच. तिच्याआधी १०० वर्षांपूर्वी होऊन गेलेली, चौदाव्या लुईची पत्नी मेरी-थेरेस तसे म्हणाली होती. पण आज ते मेरी अँतोनेतचे विधान म्हणूनच. तेव्हा हे खरेच आहे, की खोटे सतत सांगितले, की खरे वाटू लागते परंतु हिटलर आणि गोबेल्स बोलत आहेत, ते अशा किरकोळ खोटय़ा गोष्टींबद्दल नव्हे, तर महाअसत्याबद्दल – ‘बिग लाय’बद्दल.\n‘माइन काम्फ’मध्ये हिटलर सांगतो ..हे एक स्वयंप्रकाशी सत्य आहे, की महाअसत्यामध्ये नेहमीच एक जोरकस विश्वासार्हता असते. कारण लोकांचा भावनिक गाभा सहज भ्रष्ट होऊ शकतो. अत्यंत आदिम साधी मने असतात त्यांची. ही मने छोटय़ा खोटय़ापेक्षा मोठय़ा असत्याला हसतहसत बळी पडतात. याचे कारण म्हणजे ते स्वत: नेहमीच लहान लहान खोटेपणा करीत असले, तरी मोठय़ा प्रमाणावरील खोटारडेपणा ते करू शकत नाहीत. शरम वाटत असते त्यांना त्याची. एखादी मोठय़ा प्रमाणावरील खोटी गोष्ट तयार करावी, हे कधी त्यांच्या डोक्यातच येत नाही. आणि त्यामुळे दुसऱ्या कोणामध्ये अशा प्रकारे सत्य विकृत करण्याचे धारिष्टय़ असू शकेल असेही त्यांना वाटू शकत नाही. त्यांच्यासमोर सगळी तथ्ये ठेवली, तरी ते त्याबद्दल शंका घेतील. दोलायमान होईल मन त्यांचे. ते म्हणतील, कदाचित आपल्याला जे सांगण्यात येतेय त्याचे काही वेगळेही स्पष्टीकरण असेल.\nहे सारे हिटलर सांगत होता, ते ज्यूंच्या संदर्भात. ‘अशी महाअसत्ये सांगण्याची ‘अक्षम क्षमता’ त्यांच्यात आहे. खोटे आणि बदनामी यांचा नेमका वापर कसा करायचा हे ज्यूंइतके अन्य कोणालाही माहीत नाही. त्यांचे अवघे अस्तित्वच एका महाअसत्यावर आधारलेले आहे. ते स्वत:ला एक धार्मिक गट म्हणवितात. परंतु खरे तर ज्यू हा एक वंश आहे,’ असे हिटलर रेटून सांगतो. वस्तुत: ज्यूंबद्दलचा हा हिटलरी प्रचार हेच महाअसत्याचे मोठे उदाहरण आहे. आता प्रश्न असा येतो, की शोपेनहॉरसारख्या तत्त्वज्ञानेही ज्यूंवर हा आरोप केला आहे. त्याने ज्यूंना ‘ग्रेट मास्टर्स ऑफ लाईज’ म्हटलेले असल्याचे हिटलर सांगतो. मग त्याच्या या आरोपांना महाअसत्य कसे म्हणायचे\nहे तंत्र नीट समजून घेतले पाहिजे. ज्यूंबद्दल जर्मन तत्त्वज्ञ शॉपेनहॉर जे सांगतो आणि हिटलर जे म्हणतो ते तेव्हाच्या जर्मन समाजात लोकप्रिय असलेले समज होते. एखादी जात कंजूष असते, एखादा धर्म क्रूर असतो असे समज हा प्रोपगंडाचाच भाग असतो. विरोधकांची एकसाची टाकसाळी प्रतिमा तयार करण्याच्या तंत्राची ती उपज असते. या प्रोपगंडामुळे त्या जातीचे, वंशाचे वा धर्माचे जे रूप उभे राहते, तेच सत्य असा समज समाजात दृढ होतो. त्यासाठी मग कोणतेही बाह्य़ पुरावे असण्याची आवश्यकता नसते. ते गैरसमज हेच स्वयंप्रकाशी सत्य असते. हिटलर त्याच्या महाअसत्यातून हेच ‘सत्य’ सांगत होता. येथे तो प्रोपगंडा हा पूर्णत: असत्यावर कधीच आधारलेला नसावा, या नियमाचेच पालन करीत होता\n‘महाअसत्या’च्या, ‘राक्षसीकरण – डेमनायझेशन’च्या प्रोपगंडा तंत्रांतून हिटलरने एकीकडे ज्यू धर्मीयांची क्रूर, कंजूष, कपटी, कारस्थानी अशी प्रतिमा तयार केली. इस्लामचा ज्यूंना विरोध. त्याचाही त्याने या प्रतिमानिर्मितीत वापर केला. इस्लाम हा ‘पौरुषत्वाचा धर्म’ आहे. तो ‘हायजेनिक’ – स्वास्थ्यकारक – धर्म आहे. ‘इस्लामच्या सैनिकांना योद्धय़ांचा स्वर्ग’ लाभतो. हा असा इस्लाम ‘जर्मन प्रवृत्ती’शी खूपच मेळ खाणारा आहे असे हिटलर म्हणतो, ते त्यामुळेच. त्याची संपूर्ण प्रोपगंडा यंत्रणा हे महाअसत्य लोकांच्या मनावर बिंबवीत असतानाच, दुसरीकडे तो जर्मन नागरिकांत वंशश्रेष्ठत्वाची भावनाही जागवीत होता. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या, अत्यंत शुद्ध रक्ताच्या या महान आर्यवंशीय जर्मनांचा पहिल्या महायुद्धात पराभव झाला, त्यांना मानहानीकारक तहाची कलमे स्वीकारावी लागली, ती या लोभी ज्यूंच्या कारस्थानांमुळेच. आजही हे ज्यू बोल्शेविक ब्रिटन, अमेरिका आणि रशियामध्ये राज्य करीत आहेत. जर्मनांना नामशेष करणे हे त्यांचे ध्येय आहे. आज जर्मनीमध्ये जे जे वाईट घडत आहे, जी जी संकटे येत आहेत, त्या सर्वाना हेच ज्यू कारणीभूत आहेत. जर्मनांचा वंशविच्छेद करण्याचे कारस्थान त्यांनी रचलेले आहे. त्यांच्यातील काही ‘ज्यू राष्ट्रीयते’चा उद्घोष करीत आहेत, असे तो सांगत होता. यासाठी ते काय करतात, त्यांचे वर्तन कसे असते याचे, ‘माईन काम्फ’मधील ‘रेस अ‍ॅण्ड पीपल’ या प्रकरणात त्याने जे उदाहरण दिले आहे ते पाहण्यासारखे आहे. तो सांगतो- ‘हे काळ्या केसांचे ज्यू तरुण साध्याभोळ्या जर्मन मुलींवर तासन् तास नजर ठेवून बसलेले असतात. सैतानासारखे निरखीत असतात त्यांना. हेरगिरी करीत असतात त्यांची.’ कशासाठी तर ‘त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे रक्त नासवण्यासाठी, त्यांना त्यांच्या स्वत:च्या माणसांच्या काळजापासून तोडण्यासाठी..’ या अशा लोकांपासून आपला वंश आणि राष्ट्र वाचवायचे असेल, तर पहिल्यांदा त्यांचे शिरकाण केले पाहिजे, असे तो सांगत होता. आणि ते सारे जर्मन जनतेला मनापासून पटत होते तर ‘त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे रक्त नासवण्यासाठी, त्यांना त्यांच्या स्वत:च्या माणसांच्या काळजापासून तोडण्यासाठी..’ या अशा लोकांपासून आपला वंश आणि राष्ट्र वाचवायचे असेल, तर पहिल्यांदा त्यांचे शिरकाण केले पाहिजे, असे तो सांगत होता. आणि ते सारे जर्मन जनतेला मनापासून पटत होते किंबहुना हिटलरचे जे विचार आहेत, ते मुळातच आपले विचार आहेत आणि आपण आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या विचारशक्तीने ते तयार केलेले आहेत, असा त्यांतील अनेकांचा समज झालेला होता. परिणामी असंख्य जर्मन नागरिक ‘स्वत:च्या मना’ने ज्यूंना विरोध करू लागले होते. म्हणजे आपण स्वत:च्या मनाने हे करतो आहोत असे त्यांना वाटत होते. हे सारे नाझी प्रोपगंडाचे यश होते. हा प्रोपगंडा एवढा यशस्वी आणि सर्वव्यापी ठरला होता, की सर्वसामान्य पापभिरू जर्मन जनताही ज्यूंचा नरसंहार उघडय़ा डोळ्यांनी पाहात होती. ते क्रूर आहे, अनैतिक आहे, असे त्यांना वाटतच नव्हते. संपूर्ण राष्ट्रच्या राष्ट्र हिटलरी महाअसत्याला बळी पडले होते.\nआता प्रश्न असा येतो, की हे त्याने नेमके साधले कसे महाअसत्य – बिग लाय, राक्षसीकरण – डेमनायझेशन, बदनामीकरण – नेम कॉलिंग, चमकदार सामान्यता – ग्लिटरिंग जनरॅलिटी, द्वेषमूर्ती वा शत्रू तयार करणे ही प्रोपगंडाची तंत्रे त्याने उपयोगात आणली, हे आपल्याला ठाऊक आहे. याकरिता त्याने सर्व प्रकारच्या प्रचार-प्रसार माध्यमांचा वापर केला, हेही आपल्याला माहीत आहे. पण ही साधने वापरण्यापूर्वी त्याने आपल्या विरोधकांकडील तशीच साधने आधी निकामी केली होती. त्याची सुरुवात त्याने केली ती तेव्हाच्या वृत्तपत्रांपासून. त्यासाठी त्याने जे केले, ते आजही – किंबहुना आज तर अधिकच – लक्षणीय आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/sumitra-mahajan-says-violence-in-the-name-of-gau-raksha-1584483/", "date_download": "2018-11-14T00:44:19Z", "digest": "sha1:JAY3C5W3DLZET6DGQSJQJNNIYEHR447A", "length": 13749, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sumitra Mahajan says violence in the name of Gau Raksha | क्षमाशीलतेची संस्कृती | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nगोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल.\nगोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल. आपल्याच सहिष्णुतेची आणि आपल्याच क्षमाशीलतेची गोष्ट आज बौद्धिक म्हणून पाहू या. ही क्षमाशीलता महत्त्वाची. आपण तिचे केवळ वाहक. मग ते भय्याजी जोशी असोत, मा. गो. वैद्य असोत, अगदी नरेंद्र मोदी असोत नाही तर सुमित्रा महाजन असोत. मोदीजींनी गोरक्षकांवर नाही नाही ते आरोप केले होते. ही बाब घडली तारीख ८ ऑगस्ट इसवी २०१६ या दिवशी. हैदराबाद या नगरात मोदीजी गेले होते. समोर बंधुभगिनीमातांची गर्दी होती. काय म्हणाले मोदीजी मी नाही सांगणार. समोरचे श्रोते नुसतेच बौद्धिक ऐकायला बसलेले नाहीत. राष्ट्रभक्ती त्यांच्या नसानसांत आहे. गोरक्षकांना गुंड म्हणणारे आपले नेते होतात, याची लाजसुद्धा त्याच राष्ट्रभक्तीतून वाटते.. ती आठवण जागी करण्याची ही वेळ नव्हे. भय्याजी जोशी किंवा मा. गो. वैद्यांसारख्या आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शकांना त्या वेळी मोदीजींचा राग आला, असंही मी म्हणणार नाहीये. ते सर्वार्थानं ज्येष्ठच आहेत. त्यांनी फक्त जाणीव दिली की याचा परिणाम भोगावा लागेल. आपण रागावलो का मी नाही सांगणार. समोरचे श्रोते नुसतेच बौद्धिक ऐकायला बसलेले नाहीत. राष्ट्रभक्ती त्यांच्या नसानसांत आहे. गोरक्षकांना गुंड म्हणणारे आपले नेते होतात, याची लाजसुद्धा त्याच राष्ट्रभक्तीतून वाटते.. ती आठवण जागी करण्याची ही वेळ नव्हे. भय्याजी जोशी किंवा मा. गो. वैद्यांसारख्या आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शकांना त्या वेळी मोदीजींचा राग आला, असंही मी म्हणणार नाहीये. ते सर्वार्थानं ज्येष्ठच आहेत. त्यांनी फक्त जाणीव दिली की याचा परिणाम भोगावा लागेल. आपण रागावलो का नाही. परिणाम भोगावा लागला का नाही. परिणाम भोगावा लागला का वेगळा विषय आहे. पण आज गोरक्षकांना फटकारण्याची मोदीजींची पद्धत, हा आता त्यांच्या बृहद् प्रतिमेचाच भाग मानला जातो. प्रधानसेवकांची प्रतिमा ही जशी स्वयंसेवकांच्या प्रेमामुळे वाढत असते, तशीच मार्गदर्शकांच्या क्षमाशीलतेमुळे वाढत असते, असा एक इतिहास आपण घडवला, तो आपल्यालाच माहीत नाही वेगळा विषय आहे. पण आज गोरक्षकांना फटकारण्याची मोदीजींची पद्धत, हा आता त्यांच्या बृहद् प्रतिमेचाच भाग मानला जातो. प्रधानसेवकांची प्रतिमा ही जशी स्वयंसेवकांच्या प्रेमामुळे वाढत असते, तशीच मार्गदर्शकांच्या क्षमाशीलतेमुळे वाढत असते, असा एक इतिहास आपण घडवला, तो आपल्यालाच माहीत नाही जे इतिहास विसरतात, त्यांना भविष्यकाळ कधीच माफ करत नाही. म्हणून बंधूंनो, चला आपण घडवत असलेल्या इतिहासाकडे पाहण्यासाठी वर्तमानपत्र वाचू. बातम्या चुकीच्याच असतात, अगदी बरोबर. पण त्यातून आपण काय इतिहास घडवणार याला महत्त्व आहे बंधूंनो जे इतिहास विसरतात, त्यांना भविष्यकाळ कधीच माफ करत नाही. म्हणून बंधूंनो, चला आपण घडवत असलेल्या इतिहासाकडे पाहण्यासाठी वर्तमानपत्र वाचू. बातम्या चुकीच्याच असतात, अगदी बरोबर. पण त्यातून आपण काय इतिहास घडवणार याला महत्त्व आहे बंधूंनो काय म्हणतात पाहा रविवारची दैनिकं : ‘सुमित्रा महाजन यांनी गोरक्षकांना फटकारले’. फटकारले काय म्हणतात पाहा रविवारची दैनिकं : ‘सुमित्रा महाजन यांनी गोरक्षकांना फटकारले’. फटकारले- या दैनिकाच्या म्हणण्याप्रमाणे ‘गोरक्षणाच्या नावाखाली गोंधळ चालतो असे त्या म्हणाल्या’. मुळात ही बातमी आहे का- या दैनिकाच्या म्हणण्याप्रमाणे ‘गोरक्षणाच्या नावाखाली गोंधळ चालतो असे त्या म्हणाल्या’. मुळात ही बातमी आहे का मोदीजी हेच म्हणाले होते. एकदा नव्हे तीनदा. पद्धत म्हणून बोलल्या असतील त्या, तर लगेच बातमी मोदीजी हेच म्हणाले होते. एकदा नव्हे तीनदा. पद्धत म्हणून बोलल्या असतील त्या, तर लगेच बातमी लोकसभाध्यक्ष या नात्याने केलेलं काम, त्यामागची तपश्चर्या, हे काहीच न पाहता दैनिकं अशा बातम्या देतात, हा क्षमाशीलतेचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न ठरवता येईल. पण आपण वातावरण शुद्ध करणारे आहोत. आठवून पाहा : गोरक्षकांविषयी बोलण्याची ही आपली पद्धत संसदेच्या पवित्र सदनात काही काँग्रेसवाल्यांनी अत्यंत गलिच्छ स्वरूपात आणू पाहिली, कागदाचे बोळे बॉम्बसारखे फेकले. तेव्हा त्या बॉम्बफेकीतही न डगमगता अध्यक्षांनी आदेश दिला- ‘हे सहाही सदस्य निलंबित’. पण अध्यक्षपदावरल्या व्यक्तीचा क्षमाशील भाव असा की, हे निलंबन पाचच दिवस. या अध्यक्ष होत्या.. बरोबर ओळखलेत : सुमित्रा महाजन लोकसभाध्यक्ष या नात्याने केलेलं काम, त्यामागची तपश्चर्या, हे काहीच न पाहता दैनिकं अशा बातम्या देतात, हा क्षमाशीलतेचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न ठरवता येईल. पण आपण वातावरण शुद्ध करणारे आहोत. आठवून पाहा : गोरक्षकांविषयी बोलण्याची ही आपली पद्धत संसदेच्या पवित्र सदनात काही काँग्रेसवाल्यांनी अत्यंत गलिच्छ स्वरूपात आणू पाहिली, कागदाचे बोळे बॉम्बसारखे फेकले. तेव्हा त्या बॉम्बफेकीतही न डगमगता अध्यक्षांनी आदेश दिला- ‘हे सहाही सदस्य निलंबित’. पण अध्यक्षपदावरल्या व्यक्तीचा क्षमाशील भाव असा की, हे निलंबन पाचच दिवस. या अध्यक्ष होत्या.. बरोबर ओळखलेत : सुमित्रा महाजन बंधूंनो, यापैकी कुठल्या उदाहरणातून क्षमाशीलतेची संस्कृती अधिक उदात्तपणे दिसते, याची चर्चा आपण आपापली स्वतंत्रपणेच करायची आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T01:07:04Z", "digest": "sha1:LEU64HXYFXG3AVT3EFSA7YNEO4C6X3GZ", "length": 7494, "nlines": 123, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nभारतमाता पुन्हा ओवाळणार नाही; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीनिमित्त काढलेल्या सहाव्या व्यंगचित्रातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. २०१४ मध्ये खोटी आश्वासनं देऊन भाजपाने सत्ता मिळवली. पण २०१९ मध्ये तसं होणार नाही, ‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही, असे राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.\nराज ठाकरे यांनी दिवाळीचं औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे जाहीर केले होते. या मालिकेतील सहावे व्यंगचित्र भाऊबीजनिमित्त रेखाटले आहे. यात मोदी आणि भारतमातेला दाखवण्यात आले आहे. भारतमातेकडून ओवाळून घेण्यासाठी मोदी पाटावर बसल्याचे दाखवले आहे. मात्र, भारतमातेसमोर २०१४ मधील आश्वासनं आणि २०१८ मधील परिस्थिती दाखवण्यात आली आहे.\n२०१४ मध्ये मोदींनी ५ वर्षात देशात १०० स्मार्टसिटी, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, गंगा साफ करणार, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पाकिस्तानला धडा शिकवणार, भ्रष्टाचारी काळेपैसेवाले पकडणार, अशी आश्वासनं दिली. पण २०१८ उजाडला तरीही या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, असे या व्यंगचित्रातून सुचवायचे आहे.\n२०१८ मध्ये राफेल भ्रष्टाचार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्यात आल्याची टीका व्यंगचित्रातून करण्यात आली. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. निवडणूक आयोगाचीही गळचेपी केली जात असल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे. हे सारे पाहून ‘गेल्या वेळेस ओवाळले, पण आता यापुढे ओवाळणार नाही’, असे विचार भारतमातेच्या मनात आल्याचे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-water-pollution-ramdas-kadam-100552", "date_download": "2018-11-14T01:08:55Z", "digest": "sha1:ASMSHONDKZBVIIW6YDYNW7T4VY4LK6J4", "length": 13626, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news water pollution ramdas kadam 'जल-वायू कायद्यानुसार 165 कारखान्यांवर कारवाई' | eSakal", "raw_content": "\n'जल-वायू कायद्यानुसार 165 कारखान्यांवर कारवाई'\nगुरुवार, 1 मार्च 2018\nमुंबई - तळोजा एमआयडीसीतील प्रदूषण करणाऱ्या एकूण 165 कारखान्यांवर जानेवारी 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत जल आणि वायू कायद्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी (ता. 28) विधिमंडळात लेखी उत्तरात दिली. वसाहतीमधील नाल्यांमध्ये टॅंकरद्वारे घातक रसायन टाकणाऱ्या एका टॅंकरचालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही कदम यांनी या वेळी सांगितले.\nमुंबई - तळोजा एमआयडीसीतील प्रदूषण करणाऱ्या एकूण 165 कारखान्यांवर जानेवारी 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत जल आणि वायू कायद्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी (ता. 28) विधिमंडळात लेखी उत्तरात दिली. वसाहतीमधील नाल्यांमध्ये टॅंकरद्वारे घातक रसायन टाकणाऱ्या एका टॅंकरचालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही कदम यांनी या वेळी सांगितले.\nसरकारने चौकशी करून प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या या औद्योगिक वसाहतीतील किती कारखाने आणि रसायने टाकणाऱ्या टॅंकरधारकांवर कारवाई केली किंवा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्‍न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचारला होता. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. त्यात आणखी भर म्हणून इतर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांतील घातक रसायने तळोजा येथील नदी-नाल्यांमध्ये टॅंकरद्वारे सोडण्यात येत आहेत. त्यामुळे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. कारखाने रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडत असल्याने सीईटीपी केंद्रावर ताण येत असल्याचे डिसेंबर 2017 मध्ये \"एमपीसीबी'च्या संकेतस्थळावरील अहवालातून स्पष्ट झाले आहे. याबाबत सरकारने चौकशी करून प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे कारखाने आणि टॅंकरधारकांवर कारवाई केली, याची माहिती आमदार ठाकूर यांनी मागितली होती.\nतळोजा एमआयडीसीतील प्रदूषण करणाऱ्या एकूण 165 कारखान्यांवर जानेवारी 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत कारवाई करण्यात आल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aplemarathijagat.forummr.com/f9-forum", "date_download": "2018-11-14T01:41:27Z", "digest": "sha1:5HABOE462P334FTX7JPJTC625N4V5ALX", "length": 7867, "nlines": 126, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "कला, क्रिडा", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 4 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 4 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nमन हे माझे वेडे.....\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nचपय नृत्य, गजे ढोल नृत्य\nसचिनने उलगडले 'लोगो'विना बॅटचे रहस्य\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nया सार्वत्रिकेवर ब्राउझिंग करणारे सदस्य: एकही नाही\nतुम्ही या सार्वत्रिकेत नविन विषय लिहू शकत नाही\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\nनविन लिखाण [ प्रसिद्ध ]\nनविन लिखाण [ बंधिस्त ]\nनविन लिखाण नाहीत [ प्रसिद्ध ]\nनविन लिखाण नाहीत [ बंधिस्त ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-monsoon-spread-over-kerala-maharashtra-8729", "date_download": "2018-11-14T01:27:09Z", "digest": "sha1:RIELEPXECGSR63B6QXVTJPNBN3AC2GGP", "length": 16523, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, monsoon spread over kerala, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमॉन्सूनने केरळ व्यापला; गुरुवारपर्यंत कर्नाटकात\nमॉन्सूनने केरळ व्यापला; गुरुवारपर्यंत कर्नाटकात\nबुधवार, 30 मे 2018\nपुणे : नैऋत्‍य मोसमी वारे (माॅन्सून) मंगळवारी (ता. २९) केरळमध्ये दाखल झाले आहेत. मॉन्सूनने केरळचा बहुतांशी भाग व्यापला असून, तमिळनाडूच्या दक्षिण भागात हजेरी लावल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने गुरुवारपर्यंत (ता. ३१) मॉन्सून कर्नाटकपर्यंत धडक देण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले.\nपुणे : नैऋत्‍य मोसमी वारे (माॅन्सून) मंगळवारी (ता. २९) केरळमध्ये दाखल झाले आहेत. मॉन्सूनने केरळचा बहुतांशी भाग व्यापला असून, तमिळनाडूच्या दक्षिण भागात हजेरी लावल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने गुरुवारपर्यंत (ता. ३१) मॉन्सून कर्नाटकपर्यंत धडक देण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले.\nमॉन्सून सर्वसाधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यंदा तो तीन दिवस आधी केरळात धडकेल, असे हवामान विभागाने आधीच जाहीर केले होते. हा अंदाज अचूक ठरवत माॅन्सून मंगळवारी केरळमध्ये दाखल झाला. माॅन्सूनने अरबी समुद्र, केरळ, तमिळनाडूसह बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात प्रगती केल्याचे जाहीर करण्यात आले. माॅन्सूनने केरळच्या कर्नुल, तमिळनाडूच्या कोईंबतूर, कोडाईकेनॉल, तुतीकोरीनपर्यंतचा भाग व्यापला आहे.\nगेल्या तीन ते चार दिवसांमध्ये केरळमध्ये पाऊस पडत असून, १४ केंद्रांवर ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. या भागात पश्‍चिमेकडून तीस नॉट्स वेगाने वारे वाहत असून, दक्षिण अरबी समुद्रावर साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत पश्‍चिम किंवा नैर्ऋत्येकडून वारे वाहत असल्याचे दिसून आले आहे. या भागात ढगांची दाटी असून, वातावरणात जाणाऱ्या दीर्घ किरणोत्सारी लहरींच्या स्थितीचा विचार करून मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.\nप्रगतीसाठी पोषक हवामान असल्याने गुरुवारपर्यंत (ता. ३१) मॉन्सून कर्नाटकमध्ये पोचण्याची शक्यता अाहे. केरळ आणि तमिळनाडूदरम्यान समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर वाऱ्याचे पूर्व पश्‍चिम जोडक्षेत्र आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात अशी दोन ठळक कमी दाबाची क्षेत्र सक्रिय आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंतच्या ४८ तासांमध्ये मॉन्सून मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये दाखल होण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.\nगेल्या काही वर्षांतील मॉन्सूनचे केरळातील आगमन\nमाॅन्सून केरळ मॉन्सून हवामान कर्नाटक अरबी समुद्र समुद्र पाऊस ईशान्य भारत भारत\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nजिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nराज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...\nदावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...\nसत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/mehul-choksis-cooperative-deepak-kulkarni-arrested/", "date_download": "2018-11-14T00:25:19Z", "digest": "sha1:6T5E4P3D56ZHGKACKXGYPF7C25RDQK4R", "length": 6761, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेहुल चोक्‍सीचा सहकारी दीपक कुलकर्णीला अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमेहुल चोक्‍सीचा सहकारी दीपक कुलकर्णीला अटक\nईडीची कोलकाता विमानतळावर कारवाई\nनवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी हे परदेशात फरार झाले आहेत. अशात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडीने) मेहुल चोक्‍सीचा सहकारी दीपक कुलकर्णी याला सोमवारी मध्यरात्री अटक केली आहे. हॉंगकॉंगहून कोलकाता विमानतळावर पोहचतान ईडीने कारवाई करत अटक केली.\nदीपक कुलकर्णी याला Prevention of Money Laundering Act (PMLA) अटक करण्यात आली. दीपक कुलकर्णी याची ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला मुंबईला आणण्यात येणार आहे. कारण यासंदर्भातली तक्रार मुंबईत दाखल करण्यात आली आहे. मेहुल चोक्‍सीच्या विविध व्यवसायांशी दीपक कुलकर्णी संबंधित आहे. तसेच कर्ज बुडवेगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या मुख्य आरोपींपैकी तो एक आहे, असेही ईडीने म्हटले आहे.\nदीपक कुलकर्णी हॉंगकॉंगमध्ये असलेल्या एका डमी फर्मचा संचालक आहे. ही फर्म मेहुल चोक्‍सीशी संबंधित असल्याचे समजते. त्याच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंटही जारी करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. आता त्याच्या चौकशीतून काय काय सत्य बाहेर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article268 महसुली मंडलांमध्ये दुष्काळ घोषित\nNext articleफेसबुकने 115 खाती बंद केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/thousands-arrested-for-robbing-pilgrims/", "date_download": "2018-11-14T00:55:32Z", "digest": "sha1:IGPLSQXB2MBFFZQZQV3UI2MTHAQWVEMV", "length": 8023, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पर्यटक, भाविकांना लुटणाऱ्या तिघांना अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपर्यटक, भाविकांना लुटणाऱ्या तिघांना अटक\nपाच गुन्ह्यांची कबुली : तीन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त\nकोल्हापूर – पन्हाळा, जोतिबा आणि गगनबावडा रोडवर पर्यटक, भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमारी करणाऱ्या तिघाजणांच्या टोळीच्या मुसक्‍या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी, सोन्याचे दागिने, 13 मोबाईल, दोन शस्त्रे असा सुमारे तीन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.\nलुटारुंनी चार लुटमारी आणि एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. संशयित योगेश ऊर्फ गोपी राजेश गागडे (वय 22, रा. शिंगणापूर, ता. करवीर), रियाज नबी तांबोळी (19, रा. गणेशनगर, शिंगणापूर), सोहेल उर्फ जॉन्टी राजू मांगलेकर (22, रा. संकपाळ नगर, कसबा बावडा) अशी त्यांची नावे आहेत.\nदसरा सणाच्यावेळी बाळासाहेब ज्ञानदेव शिंदे हे पत्नीसह दुचाकीवरून पहाटे जोतिबाला देवदर्शनासाठी जात असताना त्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमारी केली होती. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बाळासाहेब शिंदे यांच्या पत्नीकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा करीत असताना समोरून रोडने आलेल्या दुसऱ्या गाडीची लाईट दिसल्यावर आरोपींनी पळून जाताना ऐकमेकाला गोप्या, गोट्या तसेच जॉन्ट्या या नावाने हाक देऊन पळून गेल्याची माहिती दिली.\nत्यानुसार चौकशीमध्ये भरदिवसा शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 16 लाखांची लुटमार करणारा सराईत गुन्हेगार योगेश ऊर्फ गागडे याने आणखी दोन साथीदारांच्या मदतीने लुटमारी केल्याची माहिती मिळाली. संशयित गोपी गागडे हा रविवारी आपल्या दोन साथीदारांना दुचाकीवरून शिंगणापूर येथील म्हसोबा मंदिर परिसरात आल्याचे समजताच पथकाने त्यांना पकडले. त्यांच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये दोन मोबाईल मिळून आले. दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकचरा डेपोला आग\nNext articleधन आणि मनगटशक्तीचा आघाडीकडून वापर : येडियुरप्पा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-five-thousand-vehicles-steal-three-years-105094", "date_download": "2018-11-14T01:17:10Z", "digest": "sha1:IWJKCBMNKYGEMXUUAXR3DZ24NARPT3MD", "length": 12004, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news five thousand vehicles steal in three years नागपूरमध्ये तीन वर्षांत पाच हजार वाहनांची चोरी | eSakal", "raw_content": "\nनागपूरमध्ये तीन वर्षांत पाच हजार वाहनांची चोरी\nशनिवार, 24 मार्च 2018\nतपासाचे प्रमाण केवळ 35 टक्‍के\nनागपूर: नागपूर शहरातून पाच हजारांपेक्षा जास्त वाहनांची चोरी झाली आहे. यामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. चोरी झालेल्या वाहनांच्या तक्रारींच्या निपटाराचे प्रमाण केवळ 35 टक्‍केच आहे. त्यामुळे अनेक जण वाहन चोरी गेल्यानंतर ते परत मिळण्याची आशा सोडून देतात. या प्रकाराकडे पोलिस आयुक्‍तांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.\nतपासाचे प्रमाण केवळ 35 टक्‍के\nनागपूर: नागपूर शहरातून पाच हजारांपेक्षा जास्त वाहनांची चोरी झाली आहे. यामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. चोरी झालेल्या वाहनांच्या तक्रारींच्या निपटाराचे प्रमाण केवळ 35 टक्‍केच आहे. त्यामुळे अनेक जण वाहन चोरी गेल्यानंतर ते परत मिळण्याची आशा सोडून देतात. या प्रकाराकडे पोलिस आयुक्‍तांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.\nशहर पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी बीट सिस्टम आणि अन्य ग्रस्त प्रणालीवर भर देऊन पोलिस विभागात पुरोगामी बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुस्त धोरणामुळे शहरातील घरफोडी, चोरी, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी, लुटमारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व प्रकारासाठी सदोष ग्रस्तप्रणाली आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. शहरात दर दिवशी सरासरी दोन वाहने चोरी जातात. गेल्या तीन वर्षात 5 हजार 160 वाहने चोरीला गेल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/womens-Front-for-drinking-water-question/", "date_download": "2018-11-14T00:35:08Z", "digest": "sha1:MOQLBH6NXVNNTOAP7EGZMLVJC5VBOHEJ", "length": 4459, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाण्यासाठी संतप्त महिलांचा ग्रा.पं. कार्यालयावर हंडा मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › पाण्यासाठी संतप्त महिलांचा ग्रा.पं. कार्यालयावर हंडा मोर्चा\nपाण्यासाठी संतप्त महिलांचा ग्रा.पं. कार्यालयावर हंडा मोर्चा\nतालुक्यातील माळेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने कुठल्याची उपाय-योजना न केल्याने संतप्त झालेल्या महिलांना गुरुवारी (दि.26) सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. पाण्याची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला.\nग्रामपंचायतच्या ऩियोजनाअभावी महिलांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पाणी नसल्याने महिलांना पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचयातीने दुर्लक्ष केल्याने महिलांनी ग्रामपंयतीवर हंडा मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. तत्काळ पाण्याची व्यवस्था न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिली. यावेळी सरस्वतीबाई गोरे, मंदाबाई काकडे, आहिल्या गोडसे, पार्वता माळी, शशिकला शेळके, अनिता बरडे, निर्मलाबाई गोरे, पुष्पाबाई काळे, चंद्रभागाबाई जावळे, बसवंंताबाई मेहरा, कडूबाई धोत्रे, मीनाबाई पवार आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-Half-of-the-city-water-supply-is-closed-on-Monday/", "date_download": "2018-11-14T00:38:12Z", "digest": "sha1:HQDM4RGG75YTMRQBIO2RWFBC42KLJ3AQ", "length": 5909, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निम्म्या शहराचा पाणी पुरवठा सोमवारी बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › निम्म्या शहराचा पाणी पुरवठा सोमवारी बंद\nनिम्म्या शहराचा पाणी पुरवठा सोमवारी बंद\nकोल्हापुरात सोमवारी (21 मे) निम्याहून अधिक शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ए, बी व ई वॉर्डासह त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागाचा त्यात समावेश आहे. वीज वितरण कंपनीकडून पुईखडी येथील सबस्टेशनच्या मेंटन्ससाठी विद्युतपुरवठा बंद करण्यात येणार असल्याने त्या दिवशी कणेरकरनगर, चंबुखडी पाण्याची टाकी येथील 1100 मी. मी. व्यासाच्या मुख्य वितरण नलिकेवरील गळती काढण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवारीही अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे.\nपाणीपुरवठा न होणार्‍या भागांची नावे - ए, बी वॉर्ड - संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, कणेरकर नगर, निचितेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जिवबा नाना परिसर, आपटेनगर-रिंगरोड, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, बापुरामनगर, साळोखेनगर, तपोवन, देवकर पाणंद, नाळे कॉलनी, संभाजीनगर व परिसर, विजयनगर, शहाजी वसाहत, श्री कृष्ण कॉलनी परिसर, रायगड कॉलनी, जरगनगर, एल. आय. सी. कॉलनी, आर. के. नगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रेसकोर्स नाका, हॉकी स्टेडियम परिसर, आयसोलेशन परिसर, नेहरू नगर, सुभाषनगर, शेंडापार्क परिसर, राजेंद्रनगर. ई वॉर्ड - न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, कावळा नाका परिसर, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, लोणार वसाहत, मार्केट यार्ड, शिवाजी उद्यमनगर, राजारामपुरी, टाकाळा खण, माळी कॉलनी, राजारामपुरी एक्स्टेंक्शन परिसर, दौलतनगर, प्रतिभानगर, पांजरपोळ, शास्त्रीनगर, जवाहरनगर, सम्राटनगर, स्वातंत्र्यसैनिक वसाहत परिसर महापालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सहा टँकर उपलब्ध करण्यात आले असून मागणीनुसार पुरवठा करणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Due-to-the-crowd-of-devotees-in-Vitthal-temple-in-Ratnagiri/", "date_download": "2018-11-14T00:23:23Z", "digest": "sha1:QYRL3BKDLM7Z7RMF5ZF4EI7GWDEOCOAG", "length": 6405, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विठुरायाच्या दर्शनाला भक्‍तांची मांदियाळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › विठुरायाच्या दर्शनाला भक्‍तांची मांदियाळी\nविठुरायाच्या दर्शनाला भक्‍तांची मांदियाळी\nआध्यात्मिक, ऐतिहासिक याबरोबरच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी शहरातील प्राचीन विठ्ठल मंदिरामध्ये सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या भक्‍तांचा दर्शनासाठी जनसागर लोटला होता. हजारो भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.\nपहाटे श्रींच्या मूर्तीला विठ्ठल मंदिर मित्रमंडळातर्फे दुग्धाभिषेक करण्यात आला. काकड आरती नंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी या वर्षी अलोट गर्दी केली होती. तसेच एकादशीनिमित्त परिसरात परंपरागतरित्या भरत आलेल्या जत्रेत यंदाही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रत्नागिरीत अतिशय भक्‍तीभावात, उत्साहात एकादशी उत्सव साजरा झाला.\nआषाढी एकादशीनिमित्त मंदिरातील वातावरण टाळ-मृदुगांच्या, विठ्ठल रखुमाईच्या नाम गजराने भक्‍तीपूर्ण होऊन गेले होते. श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींना अलंकारांनी सजवण्यात आले. पहाटे विधिवत शोडषोपचार पूजा अर्चा झाल्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले होते. मंदिराच्या सभामंडपात अनेक मंडळांनी दिवसभर भजन सादर करून विठ्ठल चरणी सेवा अर्पण केली. अभिषेक, महापूजा, कीर्तन, सत्संग, भजन, प्रसाद, अशा विविध धार्मिक कार्यांनी मंगलमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. याचबरोबर कुवारबांव येथील विठ्ठल मंदिरातही कार्तिकी एकादशी भक्‍तीभावात साजरी करण्यात आली.\nप्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा रत्नागिरी शहर यांच्यावतीने मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्‍तांना तुळशी रोप आणि खिचडीचे वाटप करण्यात आले. तुळशी रोप तसेच खिचडी वाटपाचा कार्यक्रमाला भक्‍तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/After-Sex-Operation-Lalit-Salve-Await-For-Name-Plate/", "date_download": "2018-11-14T00:26:27Z", "digest": "sha1:2PJKKBSAD3NBDSWHFFLCRAO7JHOCTD4H", "length": 8199, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ललित साळवेला भावंडे आता दीदीऐवजी म्हणणार दादा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ललित साळवेला भावंडे आता दीदीऐवजी म्हणणार दादा\nललित साळवेला भावंडे आता दीदीऐवजी म्हणणार दादा\nसेंट जॉर्ज रुग्णालयात लिंगबदलाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर खाकी वर्दीवर ललितकुमार साळवे या नावाचा टॅग लावून काम करण्याची उत्सुकता ललित साळवे याला लागली आहे. कालपर्यंत आम्ही जिला दीदी म्हणायचो त्याला आता दादा म्हणून बोलवणार असल्याचे कुतूहल त्याचा भाऊ दयानंद साळवे याला आहे.\nशस्त्रक्रियेनंतर ललितला खूप वेदना होत आहेत. पण कोणी ललित म्हणून हाक दिली की वेदना कमी होतात. मी आता समाधानी असून गेल्या 29 वर्षाचा माझा संघर्ष संपला असल्याचे ललितने सांगितले. ललितला बेडवरून उठण्यासाठी व नातेवाईकांना भेटण्यासाठीही डॉक्टरांनी मनाई केली आहे. खूप बोलल्यामुळे त्याच्या स्वरयंत्रावर ताण येऊन जननमार्गातील वेदना वाढण्याची शक्यता असल्याने सेंट जॉर्जे रुग्णालयातील डॉक्टर त्याची खूप काळजी घेत आहेत.\nललित माझ्या मेहुणीचा मुलगा आहे. लहानपणी अनेकदा तो आमच्या घरी येत असे, मात्र तेव्हा मुलगी म्हणून आम्ही समजत असू. तो मुलगा असल्याचे कधीच जाणवले नाही. मात्र तो जसजसा वयाने वाढत गेला तसे त्याला ते बदल जाणवू लागले. हे सारे समजून घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी आम्हालाही खूप वेळ लागला, असे त्याचे काका भरत बनसोडे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.\nरुग्णालयात ललितची काळजी घेणार्‍या त्याच्या आई केशरबाई साळवे यांना विचारले असता, ललित की ललिता या प्रश्‍नाचे उत्तर तो लहान असताना आम्हाला मिळाले नाही. जसजसे त्याचे वय वाढत गेले. तसतसे त्याच्या मनातील घालमेल वाढत होती. मात्र हे समजयाला मला वेळच मिळाला नाही. मीही गोंधळून गेले होते, हे सांगताना केशराबाई साळवे यांना अश्रू अनावर झाले. ललित मला एक नवीन मुलगा म्हणून झाल्याचा आनंद आहे. मात्र शस्त्रक्रियेमुळे त्याला होत असलेल्या वेदना यामुळे आई म्हणून जीवाची घालमेल होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nललित, त्याची आई, काका, भाऊ हे सर्वजण त्याच्या संघर्षाच्या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शस्त्रक्रियेनंतर बर्‍याच गोष्टीत बदल होणार आहे. पूर्वी दोन भाऊ आणि दोन बहिणी असणारे आता तीन भाऊ व एक बहिण असे होणार असल्याने घरात आनंदाचे वातावरण असल्याचे ललितचा भाऊ सदानंद साळवे याने सांगितले. आम्ही सर्व भावंडे दीदी म्हणून बोलत असू मात्र आता दादा म्हणून हाक मारणार, असे तो म्हणाला.\nसाधारणपणे दोन आठवडे ललितवर रुग्णालयातच उपचार सुरू राहणार आहेत. सध्या त्याला द्रवरुप आहार दिला जात आहे. त्याच्या मांडीच्या त्वचेपासून त्याचा लघवी उत्सर्जन अवयव तयार केला असून चार-पाच महिन्यानंतर फॉलोअपसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर त्याच्यावर पुन्हा छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. - डॉ. मधुकर जी. गायकवाड, अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/artists-initiative-to-get-the-best-out-of-financial-crisis/", "date_download": "2018-11-14T00:36:40Z", "digest": "sha1:VCJBUPNSZJJDMSBE735I3GRI6TKO6LOZ", "length": 8090, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कलाकरांचा पुढाकार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कलाकरांचा पुढाकार\nमराठी कलाकार होणार बेस्टचे ॲम्बॅसेडर\nमुंबईः मुंबई महापालिकेची बेस्ट सेवा सध्या आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला या कठीण आर्थिक आणीबाणी च्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेले कलाकार आता बेस्टचे ॲम्बॅसेडर बनणार आहेत.\nबेस्टचे माजी कर्मचारी आणि प्रसिद्ध मराठी कलाकार प्रशांत दामले, माधवी जुवेकर, अरूण नलावडे, शरद पोंक्षे हे आता बेस्ट ॲम्बॅसेडर पदाची धुरा सांभाळणार आहेत. त्याचबरोबर ‘भाऊजी’ अर्थात आदेश बांदेकर आणि सुबोध भावे हे कलाकारही बेस्टचे ॲम्बॅसेडर होणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार यासाठी कोणतंही मानधन घेणार नाहीत .\nऐंशीच्या दशकात अभिनेते प्रशांत दामले हे बेस्टमध्ये नोकरीला होते. 1983 पासून ते नोकरीसोबत नाटकात काम करू लागले. ‘टूरटूर’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. बेस्टमध्ये काम करत असताना कलेला खूप प्रोत्साहन मिळत होते. त्यामुळेच नोकरी आणि नाटक दोन्ही करू शकलो, असे प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. नोकरीच्या काळातही त्यांनी आठ ते नऊ नाटके केली होती.\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nपुणे : छत्रपती शिवरायांच्या सेवेचा वारसा घेत अनेक क्रांतीकारकांना घडवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/top-10-park-avenue+shirts-price-list.html", "date_download": "2018-11-14T01:17:24Z", "digest": "sha1:XLZW5HZTGSYVSDSGO2PW524KX7LYIE2H", "length": 14854, "nlines": 418, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 पार्क अवेणूने शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nTop 10 पार्क अवेणूने शिर्ट्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 पार्क अवेणूने शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 पार्क अवेणूने शिर्ट्स म्हणून 14 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग पार्क अवेणूने शिर्ट्स India मध्ये पार्क अवेणूने वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट SKUPDbvp0j Rs. 750 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nशीर्ष 10पार्क अवेणूने शिर्ट्स\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने ओमान ब्लॅक स्त्रीपीडा शर्ट\nपार्क अवेणूने में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने ओमान ब्लॅक प्रिंटेड शर्ट\nपार्क अवेणूने में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने ओमान ब्लू प्रिंटेड शर्ट\nपार्क अवेणूने ओमान औरंगे प्रिंटेड शर्ट\nपार्क अवेणूने में s फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/crackers-squawk-declined-year-15447", "date_download": "2018-11-14T01:04:07Z", "digest": "sha1:JLQTDUGE3CFZAGU5P2CPKNPE5HDE6BEV", "length": 14249, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Crackers Squawk declined this year फटाक्‍यांचा कर्कश आवाज यंदा घटला | eSakal", "raw_content": "\nफटाक्‍यांचा कर्कश आवाज यंदा घटला\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nपुणे- दिवाळीत फटाक्‍यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात झाली असली, तरीही कानठाळ्या बसविणाऱ्या फटाक्‍यांचा कर्कश आवाज गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र घटल्याचे प्रकर्षाने दिसून आले. या वर्षी ध्वनिप्रदूषणाच्या सर्वसाधारण पातळीपेक्षा फटाक्‍यांचा आवाज अधिक होता, परंतु एकंदर प्रदूषणाची पातळी तुलनेने कमी होती.\nपुणे- दिवाळीत फटाक्‍यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात झाली असली, तरीही कानठाळ्या बसविणाऱ्या फटाक्‍यांचा कर्कश आवाज गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र घटल्याचे प्रकर्षाने दिसून आले. या वर्षी ध्वनिप्रदूषणाच्या सर्वसाधारण पातळीपेक्षा फटाक्‍यांचा आवाज अधिक होता, परंतु एकंदर प्रदूषणाची पातळी तुलनेने कमी होती.\nकाही वर्षांपूर्वी दिवाळीत फटाक्‍यांच्या आवाजाने परिसर दणाणून निघत असे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आतषबाजीसारख्यिा फॅन्सी फटाक्‍यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे फटाक्‍यांचा आवाज काही प्रमाणात नियंत्रित होत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदविले आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारने ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी अत्यंत कडक नियम बनविले आहेत. त्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात दिवसा 65 आणि रात्री 55, निवासी परिसरात दिवसा 55 आणि रात्री 45, तर शांतता क्षेत्रामध्ये दिवसा 50 आणि रात्री 40 डेसिबल ही आवाजाची मर्यादा निश्‍चित केली आहे. त्याशिवाय रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत कुठल्याही आवाजावर बंदी आहे. शहरातील ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी मंडळाने शिवाजीनगर, कर्वेनगर, पुणे-सातारा रस्ता, स्वारगेट, येरवडा, खडकी, कोथरूड, शनिवारवाडा, लक्ष्मी रस्ता, मंडई, सारसबाग, कोरेगाव पार्क या 12 ठिकाणी ध्वनिमापन यंत्रणा बसविली आहे. त्याद्वारे सकाळी सहा ते रात्री दहा आणि रात्री दहा ते सकाळी सहा अशा दोन वेळेस आवाजाची पातळी मोजली जाते.\nया वर्षी ध्वनिप्रदूषण तुलनेने कमी नोंदविले गेले असले, तरीही दिवाळीच्या तीन दिवसांत सर्वाधिक प्रदूषणाची नोंद लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाली. या दिवशी लक्ष्मी रस्ता परिसरात सर्वाधिक म्हणजे 93.3 डेसिबल इतकी आवाजाची पातळी नोंदविली गेली. गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मीपूजनाला कर्वेनगरमध्ये सर्वाधिक ध्वनिप्रदूषण नोंदविले गेले होते. या वर्षी कर्वेनगर, स्वारगेट, कोथरूड, शनिवारवाडा, मंडई, सारसबाग परिसरात 80 डेसिबलपेक्षा अधिक आवाज नोंदविला गेला. लक्ष्मीपूजनाच्या तुलनेत पाडवा आणि भाऊबीज या दिवशी फटाक्‍यांचा आवाज लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे मंडळाच्या अहवालात नमूद केले आहे.\nपुणे : लक्ष्मी पुजानच्या एक दिवस आधी 6 नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडत होता. फातिमानगर सिग्नलला चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचले होते. तेव्हा दोन आरटीओ...\nपुणे : तिन्हीसांजेच्या मूहूर्तावर फुले व फरसाण विक्रेत्यांनी मंगळवारी घबाड षष्ठीला पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. ऐन दिवाळीच्या...\nउल्हासनगरात झळकली डंपिंग हटावची पोस्टर्स; गाड्या रोखण्याचा इशारा\nउल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो...\n७६ घरकुलांचा परस्पर ताबा\nजळगाव - दूध फेडरेशनजवळील उठविण्यात आलेल्या दांडेकरनगरातील झोपडपट्टीतील नागरिकांना पिंप्राळा हुडको येथे घरकुल देण्यात येणार आहे. येथे बांधण्यात...\nऔरंगाबाद - सातारा परिसरातील एमपीएससी क्‍लासेसचालकाने रविवारी (ता. ११) मध्यरात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १२)...\nकारागृहात प्रेम, भावना, आपुलकीसह वाहिला अश्रुंचा झरा\nऔरंगाबाद : हातून चूक घडली, मग कारागृहाच्या चार भिंतीचच जग आणि तिथेच निराशा घेऊन हिरमुसलेल्या मनानं आयुष्य व्यतीत करण्याची वेळ आली. पण गळाभेटीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/world-bank-gst-and-currency-demonetisation-in-india-1579201/", "date_download": "2018-11-14T01:04:48Z", "digest": "sha1:5MHAM6X6MDYEPKXB764RK4SLFK24DBMW", "length": 24880, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "World Bank GST and Currency Demonetisation in india | अंथरुणातला हत्ती | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nजागतिक बँकेच्या मानांकनात भारताचे स्थान १३० वरून १०० वर आले\nजागतिक बँकेच्या मानांकनात भारताचे स्थान १३० वरून १०० वर आले, हे मोदी सरकारचे यश तसे कौतुकास्पदच..\nगेल्या काही महिन्यांतील सततच्या नकारघंटेने अर्थक्षेत्रास कानठळ्या बसत असताना हवाहवासा मंजूळ ध्वनी अखेर एकदाचा कानावर आला. जागतिक बँकेच्या व्यवसायसुलभता निर्देशांकात भारताने घेतलेली ३० अंकांची झेप ही ती आनंदवार्ता. हे यश निश्चितच स्पृहणीय असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार नि:संशय अभिनंदनास पात्र ठरते. त्यांच्याआधीच्या दशकभराच्या निवृत्त, निर्गुण आणि निराकार मनमोहन सिंग सरकारच्या काळात हा निर्देशांक गोठल्यासारखा होता. तेव्हा सत्ताधारी पक्षात जी काही बजबजपुरी माजलेली होती, त्याचा तो परिणाम. जागतिक स्तरावर भारताने जणू त्या काळी मानच टाकली होती आणि त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने या संदर्भात चांगलीच वातावरणनिर्मिती केल्याने वातावरणातील नकारात्मकता ओसंडून वाहत होती. तीवर मात करण्याची राजकीय इच्छाशक्ती मनमोहन सिंग यांच्या ठायी नसल्याने अर्थगती कोंडल्यागत झाली होती. २०१४ सालातील सत्तांतरानंतर मोदी यांनी यात झपाटय़ाने बदल घडवून आणला. जागतिक स्तरावर भारताविषयी त्यांनी केलेले प्रतिमासंवर्धन असो वा अनुकूल वातावरणनिर्मिती असो. मोदी यांनी प्रशासकीय चित्र आमूलाग्र बदलवून टाकले. त्यात, त्या वेळी सत्ताधारी काँग्रेसला ज्याप्रमाणे भाजपच्या रूपात तगडय़ा, माध्यमस्नेही विरोधी पक्षास तोंड द्यावे लागले त्या तुलनेत मोदी यांच्यासमोरचे राजकीय आव्हान सुरुवातीच्या काळात तरी लंगडे होते. त्याचा पुरेपूर फायदा घेत मोदी यांनी आपला रेटा लावला आणि जागतिक स्तरावर भारताचे स्थान १३० वरून १०० वर आणले. त्यासाठी ते निश्चितच अभिनंदनास पात्र ठरतात.\nया मानांकन निश्चितीसाठीच्या सहा निकषांत भारताची कामगिरी लक्षणीय प्रमाणात उंचावली, सात निकषांत ती तितक्याच लक्षणीयरीत्या खालावली आणि दोन निकषांत आपण अजूनही लाजिरवाण्या पातळीवरच आहोत. अल्पमतातील गुंतवणूकदारांचे हितरक्षण, करभरणा, पतपुरवठा, कंत्राटांची अंमलबजावणी, दिवाळखोरीची हाताळणी आणि बांधकाम परवाने या आघाडय़ांवर आपल्या कामगिरीत कमीअधिक सुधारणा आहे. यातील दिवाळखोरी संहिता ही फार मोठी घटना आहे आणि याहीआधी आम्ही त्याबाबत सरकारचे कौतुक केले होते. याचे कारण आपल्याकडे उद्योग काढण्याइतकेच, किंबहुना त्याहूनही अधिक जिकिरीचे असते उद्योग बंद करणे. उद्योगपती कितीही आर्थिक दुरवस्थेत गेला तरी त्यास सहजासहजी आपला उद्योग बंद करता येत नाही वा नादारी जाहीर करता येत नाही. ती त्रुटी नव्या दिवाळखोरी संहितेमुळे दूर झाली. जागतिक बँकेनेही आता या महत्त्वाच्या सुधारणेची दखल घेतली असून व्यवसायसुलभता निर्देशांक सुधारण्यात त्याचा मोठा वाटा आहे. बाकी अल्पमतातील गुंतवणूकदारांचे हितरक्षण भारतात नेहमीच झालेले आहे. त्याबाबत काही विशेष कौतुक करावे असे नाही. या सहा क्षेत्रांखेरीज तीन अन्य क्षेत्रांत आपली काहीशी घसरण झाली आहे. व्यवसाय सुरू करणे, सीमेपलीकडचा व्यापारउदीम आणि वीजजोडणी हे ते तीन निकष. एक ते तीन पायऱ्या अशी ही घसरण आहे. यातही परत दिल्लीपेक्षा मुंबईने अधिक सरस कामगिरी नोंदवली ही लक्षात घेण्याजोगी बाब. आपली सणसणीत घसरण आहे ती मालमत्तेची नोंदणी आणि बांधकाम परवाने या दोन आघाडय़ांवर. ही निश्चितच काळजी वाटावी अशी बाब आहे. ती लक्षणीय अशासाठी की, यात केवळ घोषणाबाजीद्वारे सुधारणा होऊ शकत नाहीत. त्यासाठी मूलभूत आर्थिक सुधारणांची गरज असते. तसेच या सुधारणा थेट अंमलबजावणी पातळीपर्यंत येतील यासाठी उपाय योजावे लागतात. आपण याबाबत निश्चितच कमी पडत आहोत असे जागतिक बँकेच्या या अहवालावरून दिसते. म्हणजेच या क्षेत्रांत सुधारणांचे वारे अद्यापही शिरलेले नाहीत. ही पाहणी दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांपुरतीच होती तरीही गेली दहा वर्षे आपला क्रमांक वर सरकू शकला नाही हे सत्य या संदर्भात लक्षात घ्यायला हवे.\nपरंतु हेदेखील लक्षात घ्यायला हवे की, ही पाहणी हे संपूर्ण वा सत्याच्या जवळ जाणारे वास्तव नाही. असे ठामपणे म्हणण्याचा आधार म्हणजे खुद्द आपल्याच निती आयोगाने ऑगस्ट महिन्यात याच मुद्दय़ांवर देशभरात केलेली पाहणी. जागतिक बँकेचा ताजा अहवाल हा दोन शहरांपुरताच मर्यादित आहे तर निती आयोगाने आयडीएफसी इन्स्टिटय़ूटच्या सहयोगाने दोनच महिन्यांपूर्वी केलेली पाहणी ही संपूर्ण देशभरातील २३ क्षेत्रांतील ३,२७६ उद्योगांच्या अनुभवांवर आधारित आहे. यात मोठा वाटा नव्या उद्योगांचाही होता. महत्त्वाची बाब म्हणजे या पाहणीचे निकष हे जागतिक बँकेच्या प्रमाणपत्राच्या पूर्णपणे विरोधात आहेत. नवीन व्यवसाय सुरू करणे, बांधकाम, पर्यावरण आदी मंजुरी, कर आकारणी, कामगार कायदे आणि पतपुरवठा या सर्वच क्षेत्रांत आपली परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा अधिक खराब झाल्याचे मत या पाहणीतून समोर आले. या पाहणीत ३८ टक्के उद्योजकांनी व्यवसायसुलभतेत सुधारणा झाल्याचे सांगितले, तितक्याच, म्हणजे ३८ टक्क्यांनी काहीही फरक न पडल्याचे मत नोंदवले तर २४ टक्के उद्योगांनी उलट परिस्थिती अधिक बिघडल्याचे वास्तव नमूद केले. निती आयोगाच्या पाहणीत विविध परवाने मिळवण्याबाबत दिरंगाई वाढली असेच अनेक उद्योजकांचे मत आढळले. सर्वात कहर म्हणजे निती आयोगाच्या पाहणीतील निम्म्यापेक्षा जास्त उद्योजकांना सरकारने आर्थिक सुधारणा वगरे काही हाती घेतले आहे याचा गंधही नव्हता. असे काही आमच्या अनुभवात नाही, अशीच त्यांची प्रतिक्रिया होती. पंतप्रधान हेच निती आयोगाचे अध्यक्ष असतात, ही बाब लक्षात घेता या निकषांच्या सत्यासत्यतेविषयी शंका घेण्यास जागा नाही.\nनिती आयोग पाहणीचे वास्तव यासाठी नमूद करावयाचे की त्यामुळे जागतिक बँकेच्या पाहणीतील प्रतीकात्मकता आणि दुरून डोंगर साजरे का दिसतात ते लक्षात यावे. इतक्या प्रचंड आकाराच्या देशात फक्त मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांचीच पाहणी करून निष्कर्ष काढणे किती धोक्याचे आहे, हेदेखील यावरून ध्यानात यावे. याचाच अर्थ असा की संपूर्ण देशासाठी जागतिक बँकेचा हा निष्कर्ष जसाच्या तसा स्वीकारणे ही आत्मवंचना ठरेल. अर्थात ही मानांकने कायमच या दोन शहरांतील पाहणीवर आधारित राहिलेली आहेत. हे काही पहिल्यांदाच झाले आहे, असे नाही. पण केवळ दोन शहरांपुरतीच आहे, म्हणून या पाहणीचे महत्त्व कमी लेखून चालणारे नाही. दहावीच्या परीक्षेत भरघोस गुण मिळावेत यासाठी अभ्यासात एक चातुर्य लागते. ते अंगी बाणवून अनेक जण ९०-९५ टक्केगुण सहज मिळवतात. याचा अर्थ ते गुणवान असतात असा अजिबात नाही. त्यांना परीक्षेत गुण कसे मिळवावेत याची युक्ती साध्य झालेली असते, हे मात्र खरे. तसेच हे जागतिक बँकेच्या पाहणीचे आहे. परंतु तसे असले तरी ज्याप्रमाणे दहावीच्या गुणवंतांचे यश साजरे केले जाते आणि त्या वेळी काही कोणी त्यांना तुमचे गुण किती पोकळ आहेत असे सांगत नाही तसेच याबाबतही करावयास हवे. दहावीतील यशाप्रमाणेच या यशाचेही अभिनंदन करावयास हवे. फक्त ते करताना विसरता येणार नाही अशी बाब म्हणजे जागतिक बँकेच्या या पाहणीत निश्चलनीकरण आणि वस्तू आणि सेवा कर या अत्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ांचा अंतर्भावच नाही. निश्चलनीकरणाचा मुद्दा अन्य १९० देशांत नसल्याने समान निकषांत तो बसत नाही आणि वस्तू आणि सेवा कर १ जुलैपासून अमलात आला आणि ही पाहणी १ जूनपर्यंतच केली गेली. म्हणून त्याचाही विचार नाही. या दोन मुद्दय़ांची अनुपस्थिती सूचक म्हणावी लागेल.\nइंग्रजीत Elephant in the room असा एक वाक्प्रचार आहे. त्याचा महत्त्वाचा अर्थ, डोळ्यासमोर असलेल्या गंभीर समस्यांना न भिडताच अन्य मुद्दय़ांवर चर्चा करणे. जागतिक बँकेने व्यवसायसुलभता निर्देशांक तयार करताना हे असे केले आहे. येथे तर हत्ती केवळ खोलीत नसून थेट अंथरुणावरच पहुडलेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करत ही ३० अंकांची झेप काही काळ तरी साजरी करण्यास कोणाची हरकत नसावी. तेवढेच समाधान.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/7181-deepika-kakar-don-t-want-to-work-after-marriage", "date_download": "2018-11-14T00:03:35Z", "digest": "sha1:IKQ43W3Y2URHUCA6UWURDVRLJUYNCOFW", "length": 5153, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "लग्नानंतर आता काम करणार नाही ‘ही’ अभिनेत्री... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलग्नानंतर आता काम करणार नाही ‘ही’ अभिनेत्री...\nअभिनेत्री दीपिका कक्कड ही नुकताच विवाहबंधात अडकली आहे आणि लग्नानंतर ती फार आनंदी आहे. दीपिकाने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले आहे की ती आयुष्यातील सर्वांत सुंदर टप्प्यावर आहे. दीपिकाने दिलेली ही माहिती तिच्या फॅन्सना सुखावणारी आहे.\nमात्र दिपिकाने एक अशी गोष्ट सांगितली जी ऐकून तिच्या चाहत्यांना आंनदही होणार आहे आणि दु:खही होणार आहे. दीपिकाने सांगितले की, मी काम सोडून गृहिणी बनण्यास तयार आहे. तसेच दीपिका म्हणाली की जर शोएबने मला सांगितले की, बेबी तू आराम कर. मी काम करण्यासाठी सज्ज आहे. तर मी मी लगेचच हो बोलेन. तिला घरी आराम करायला आवडेल, असे तिने सांगितले.\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-172537.html", "date_download": "2018-11-14T00:29:59Z", "digest": "sha1:4LCPWQIFLWFDCXXLCHOFR4VETOLNF3WS", "length": 13607, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरेंचा 'बाऊंसर', 'पवार स्कोअरही करत नाही आणि रिटायरही होत नाही'", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nउद्धव ठाकरेंचा 'बाऊंसर', 'पवार स्कोअरही करत नाही आणि रिटायरही होत नाही'\n16 जून : सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर रिटायर झाले. पण आपले अध्यक्ष काही रिटायर व्हायला तयार नाही, स्कोअरही करत नाही. तरीही बॅट घेऊन आणि पॅड लावून उभे आहे असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना लगावला.\nएमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे 48 तास उरले असताना उद्धव ठाकरे यांनी एमसीएच्या मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांवर एकच हल्लाबोल केला. शरद पवारांचं नाव न घेता, खेळाडू रिटायर झाले पण अध्यक्ष काही रिटायर झाले नाही. बरं हे स्कोअरही करत नाही. स्कोअर शुन्य, कितीही बॉल टाका पण स्कोअर काही वाढतच नाही.\nपण, तरीही तिकडे बॅट घेऊन आणि पॅड लावून उभे आहे असा शेलक्या शब्दात टोला लगावला. तसंच नुसतं कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून डावा पाय पुढे, उजवा पाय मागे असं सांगत बसायचं नाही. म्हणून विजय पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उभा आहे. तुमचे जसे उद्योग धंदे चालता तसेच आमचे पिढ्यांपिढ्या संबंध आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.\nएमसीएची निवडणूक हा व्यक्तीगत क्रिकेटसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका. हा मुंबईच्या क्रिकेटचा प्रतिष्ठेचा प्रश्न करा असंही उद्धव म्हणाले. तसंच मुंबईत क्रिकेटला जुने दिवस परत आणायचे असतील तर क्रिकेट फर्स्ट गटाला बहुमतानं निवडून द्या, असं आवाहनही त्यांनी केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: MCAsharad pawar अध्यक्षपदउद्धव ठाकरेभाजपमुंबई क्रिकेट असोसिएशनशरद पवारशिवसेना\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/india-won-by-272-runs-and-1-play-off/", "date_download": "2018-11-14T00:45:50Z", "digest": "sha1:4PISLB27YEYO6EXP5TC2Z46GI4OZQ7BR", "length": 13518, "nlines": 165, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "विंडीजचं 'घालीन लोटांगण'; भारताचा एक डाव 272 धावांनी विजय", "raw_content": "\nविंडीजचं ‘घालीन लोटांगण’; भारताचा एक डाव 272 धावांनी विजय\nविंडीजचं ‘घालीन लोटांगण’; भारताचा एक डाव 272 धावांनी विजय\nराजकोट | भारत विरुद्ध विंडिज कसोटी सामन्यात भारताने विंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने एक डाव 272 धावांनी कसोटी जिंकली आहे.\nपहिल्या डावात भारताने विंडिजसमोर 649 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र विंडिजचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर तग धरू शकला नाही आणि पहिल्याच डावात 181 धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला.\nपहिल्या डावात 472 धावांनी आघाडी घेतलेल्या भारताने विंडिजवर फॉलोऑन लादला. पुन्हा नव्याने डाव खेळायला आलेल्या विंडिजने सावध सुरुवात केली. मात्र 96 धावांवरच त्यांची गाडी पुन्हा कोलमडली आणि गडी बाद होण्यास सुरुवात झाली.\nदरम्यान, भारतीय गोलंदाजांनी ताकद दाखवत अवघ्या 196 धावांमध्ये विंडिजच्या पुर्ण संघाला परतीचा रस्ता दाखवला.\n-राजू शेट्टी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; ठेवला ‘हा’ महत्त्वाचा प्रस्ताव\n आता गाडीची कागदपत्रं सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही\n-अयोध्येतील भूमी ही बौद्ध तीर्थक्षेत्र; रामदास आठवलेंचा दावा\n-भास्कर जाधवांसाठी तटकरेंची माघार; निवडून आणण्यासाठी काम करणार\n-शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार का; राष्ट्रवादीचा मोठा खुलासा\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n आता गाडीची कागदपत्रं सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही\nमोदींचं भाषण सुरु असताना मंडपात शिरलं वादळ; म्हणाले ‘प्रकृती साथ देने आई है\nस्टार क्रिकेटपटू मिताली राजनं दिले क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत…\nवर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आणखी एक पराभव; भारतीय महिलांचा भीम पराक्रम\nदिवाळी भारतात आणि आतषबाजी केली वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी\nभारतानं ‘खेलरत्न’ नाकारला; तोच बजरंग जागतिक क्रमवारीत अव्वल\nभारताच्या या दिग्गज गोलंदाजानं घेतली तडकाफडकी निवृत्ती\nटी-20 विश्वचषकामध्ये आज भारताचा मुकाबला पाकिस्तानशी, कोण जिंकणार\nधोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला स्वतःचा खेळ सिद्ध करण्याची संधी\nविराट कोहली पहिल्या नंबरने पास तर रोहित शर्माला मिळाला दुसरा नंबर\nशिष्यासाठी गुरुनं केला त्याग; भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचा ध्यास\nधोनीसारखी परिस्थीती माझ्यावरही आली होती; सचिन धोनीच्या पाठिशी\n… तर या गोष्टीचा फायदा घेऊन भारत कसोटी सामन्यात जिंकू शकतो- सचिन तेंडुलकर\n…म्हणून धोनीला टी-20 मधून वगळलं; विराटचा मोठा खुलासा\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z150328002400/view", "date_download": "2018-11-14T00:24:01Z", "digest": "sha1:YZ57UXKM5L3HUZ2KUIAXDE4HELI6TCQF", "length": 1863, "nlines": 28, "source_domain": "m.transliteral.org", "title": "तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [शार्दूलविक्रीडित]", "raw_content": "\nतिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [शार्दूलविक्रीडित]\nहे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.\nआंबे नारळ केळ एक न मिळे भक्षावयाला कदा \nगोवारी उकडून येत पुढती किंवा बटाटे सदा ॥\nलावावी मिरपूड मीठ वरती ऐशी जनांची रिती \nहोती येऊन हाल ज्‍या अडचणी त्‍या आज सांगू किती ॥१९॥\nतैनातीस जिथें चुकूनि तुमच्या स्‍वप्नांत नाहीं गडी \nघंटा वाजवितां सदैव तरुणी येते पुढें तांतडी ॥\nदावी ती मग बॉल हाल गमती होतात ज्‍या ज्‍या नव्या \nकिंवा सुंदर वस्‍तुही पुरविती ज्‍या ज्‍या तुम्‍हाला हव्या ॥२०॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Five-Congress-MLA-Delhi-with-B-S-Yeddyurappa/", "date_download": "2018-11-14T01:16:47Z", "digest": "sha1:SQXM5JEP5VM6GDJ4SSL3HV6CINNWVD7U", "length": 4435, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच काँग्रेस आमदार येडींबरोबर दिल्‍लीला? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › पाच काँग्रेस आमदार येडींबरोबर दिल्‍लीला\nपाच काँग्रेस आमदार येडींबरोबर दिल्‍लीला\nपालिका प्रशासन मंत्री रमेश जारकीहोळी, रहिम खान, नारायण राव यांच्यासह पाच आमदार भाजपच्या संपर्कात असून ते प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह दिल्‍लीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वृत्तवाहिन्यांनीही हे वृत्त प्रसारित केले असून, त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकार पाडण्याचे डावपेच भाजपकडून आखण्याचा प्रयत्न होत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.\nयेडियुराप्पा सोमवारी दिल्‍लीला गेले. त्याच विमानात काँग्रेसचे पाच आमदार होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निमंत्रणावरून ते दिल्‍लीला गेल्याचे समजते. स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्यासाठी 31 जुलै रोजी विविध मठाधीशांनी बेळगावातील सुवर्णसौधसमोर आंदोलन केले होते. त्यावेळी येडियुराप्पांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी ‘आगामी पंधरा दिवसांत काय होते ते पाहात राहा’ असे विधान केले होते. आणखी काही दिवसांत काय होणार, अशी चर्चा त्याचवेळी सुरू झाली होती. आता येडियुराप्पा आणि पाच काँग्रेस आमदार एकाच विमानातून गेल्याने तर्कवितर्क करण्यात येत आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kudal-grampanchayat-employee-strike/", "date_download": "2018-11-14T00:28:52Z", "digest": "sha1:3LL6ZRHSV3BA2EBEKENLSXWLNZNTNF5X", "length": 5160, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कुडाळात धरणे आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कुडाळात धरणे आंदोलन\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कुडाळात धरणे आंदोलन\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन मिळावी अशा प्रमुख मागण्यांसाठी कुडाळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आज मंगळवारी 1 मे कामगार दिनी दिवशी कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले.\nमहाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन या संघटनेच्यावतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. कुडाळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने यात सहभाग घेत धरणे आंदोलन करत न्याय मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे सादर केले. सभापती राजन जाधव व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संघटनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र बिडये, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चिंदरकर, सचिव कविता परब, सहसचिव दिपक खरूडे, खजिनदार प्रसाद नार्वेकर, सल्लागार हनुमंत चव्हाण, सुहास बांबर्डेकर, संगीता गावडे, इर्जित फर्नांडिस, निवृत्ती सावंत, शंकर शिर्के, गणेश परब, सखाराम परब, शैलेश गावडे, हरि पालव, ज्ञानदेव चव्हाण, दिपक जाधव, शैलेश मयेकर, अरूण तावडे, समीर सावंत आदींसह संघटना पदाधिकारी,सदस्य व ग्रा.पं.कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. ग्रा.पं.कर्मचारी यांच्या न्याय मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक विचार करून मागण्या मान्य करून न्याय मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/victim-again-in-local-crowded-Dombivli/", "date_download": "2018-11-14T00:24:33Z", "digest": "sha1:Z2KJ7AGEQXIOQCYFXOJYA2OP5636EYL7", "length": 6918, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकलगर्दीचा डोंबिवलीत पुन्हा एक बळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलगर्दीचा डोंबिवलीत पुन्हा एक बळी\nलोकलगर्दीचा डोंबिवलीत पुन्हा एक बळी\nएकीकडे सरकार बुलेट ट्रेनच्या वार्ता करीत असले तरी मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या लोकलमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना बसण्यासाठी तर सोडाच, चढतानाही तारेवरची कसरत करावी लागते. लोकलमध्ये असलेल्या गर्दीतून इच्छित स्थळ गाठताना अनेकदा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. गर्दीने भरलेल्या लोकलमधून पडून रजनीश सिंग (30) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान घडली. यापूर्वी भावेश नकाते आणि धनश्री गोडवे हे दोघे लोकलच्या गर्दीचे बळी ठरले असतानाच, राजनीशच्या मृत्यूने डोंबिवली पुन्हा एकदा हळहळली आहे.\nरजनीश सिंग हा डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील शलाका अपार्टमेंटमध्ये राहात होता. परळ येथील सुझुकी मोटर कंपनीत तो व्यवस्थापक म्हणून काम करत होता. बुधवारी सकाळी कल्याण-सीएसटी ही जलद लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात 8 वाजून 40 मिनिटांनी आली. या लोकलमध्ये रजनीश चढला. लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने रजनीशला आत शिरता आले नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाजातच उभा होता. मात्र गर्दीचा रेटा अधिक असल्याने डोंबिवली-कोपर रेल्वेस्थानकादरम्यान रजनीश लोकलमधून खाली पडला.\nही घटना घडली तेव्हा त्याच रेल्वेच्या डब्यातून प्रवास करणार्‍या ईगल ब्रिगेड सदस्य अमित मोरे यांनी तात्काळ या अपघाताची माहिती जीआरपीच्या हेल्पलाईनला दिली. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचेवरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांना ही माहिती समजताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत या घटनेत जखमी झालेच्या रजनीशचा मृत्यू झाला होता. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात रजनीशच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रजनीशच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. रजनीशच्या अपघाती मृत्यूने सिंग कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.\nआणखी किती बळी हवेत\nदेशाचे पंतप्रधान बुलेट ट्रेनच्या बाता करतात. मात्र, सरकारने आधी लोकलमधील वाढत्या गर्दीवर मार्ग काढावा. यापूर्वीही गर्दीने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सरकारला आणखी किती बळी हवेत असा संतप्त सवाल मृत रजनीशचा भाऊ अमरीश सिंग याने केला आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/kopergav-jawan-death/", "date_download": "2018-11-14T01:21:31Z", "digest": "sha1:PWW37EGLUSM2B7C2CNAFLJYS7VJDSU6D", "length": 5516, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाण्यासाठी धडपडणार्‍या जवानाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पाण्यासाठी धडपडणार्‍या जवानाचा मृत्यू\nपाण्यासाठी धडपडणार्‍या जवानाचा मृत्यू\nजायगाव, ता. कोरेगावचे सुपुत्र आणि भारतीय वायुसेनेत कार्यरत असलेले घनश्याम शिंदे (वय 31) हे पाणी फौंडेशनच्या जन जागृतीसाठी दीड महिन्याची सुट्टी घेवून आले होते. धुळे येथे पाणी फौंडेशनचे ट्रेनिंग देत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव मूळ गावी आणल्यानंतर भारतीय वायुदलाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. हजारोंच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.\nप्रत्येक कार्यात हिरहिरीने सहभागी असणारे घनश्याम शिंदे हे भारतीय वायुसेना दलामध्ये लोहगाव (पुणे) येथे नोकरीला होते. पाणी फौंडेशनच्या कार्यात ते काही वर्षांपासून सहभागी होते. दोन वर्षांपूर्वी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जायगाव गावाने भाग घेतला होता. गावाला पाणीदार करण्याची संधी आलेली आहे, या आशेने घनश्याम रजा काढून गावकर्‍यांसोबत प्रशिक्षणास आले होते.\nत्यांनी फक्त प्रशिक्षणच घेतले नाही तर गावाला पाणीदार करण्यात सिंहाचा वाटा उचलला. या स्पर्धेत जायगावने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला होता. पाणलोट विकासातून गावे सहज पाणीदार होऊ शकतात हे घनश्याम यांना मनोमन पटले होते. त्यामुळेच ते पाणी फौंडेशनच्या कार्यात खास सुट्टी काढून सहभागी होत होते. अनेक गावे पाणीदार करण्यासाठी ते आघाडीवर होते.\nनुकतेच ते पाणी फौंडेशनच्या जनजागृतीसाठी खास दीड महिन्याची सुट्टी घेवून आले होते. धुळे येथील पाणी फौंडेशनच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी रसिका व कन्या ईशानी (वय 2), असा परिवार आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3/all/page-7/", "date_download": "2018-11-14T00:41:22Z", "digest": "sha1:UPZPVEP5ZG377JIPE2PRDSYJUSJZHUVH", "length": 11533, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यवतमाळ- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nशिर्डीच्या साईबाबा संस्थानचा राज्यातील रुग्णालयांना मदतीचा हात\n. नागपूरच्या इंदिरा गांधी रूग्णालयात विविध मशीन खरेदी आणि सुधारणेसाठी तब्बल 35 कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतलाय तर यवतमाळ येथील सिव्हिल हॉस्पिटलसाठी 13 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला.\nयवतमाळमध्ये स्वत:चीच चिता रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nमहाराष्ट्र Apr 15, 2018\nयवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून चार शेतकऱ्यांचा मृत्यू, तर नांदेड जिल्ह्यात गारपीट\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nमहाराष्ट्र Mar 26, 2018\nसंभाजी भिडेंच्या सन्मानार्थ 28 मार्चला राज्यभर मोर्चा\nपाचही खंडात रंगणार 'ग्लोबल पुलोत्सव'\n'त्या' शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश\nमहाराष्ट्र Feb 20, 2018\n राज्यात सर्वत्र 35 अंशांपर्यंत तापमानात वाढ झाल्याने उन्हाळ्याची चाहुल\nमहाराष्ट्र Feb 9, 2018\nबीटी बियाणे चौकशीसाठी नवीन एसआयटीची स्थापना\nविदर्भ-मराठवाड्यात गारपीटीची शक्यता; शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचं आवाहन\nमहाराष्ट्र Feb 6, 2018\nयवतमाळमध्ये दोन लहानग्या बनल्या स्वच्छतादूत\nमहाराष्ट्रातील 3 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर 39 जणांना 'पोलीस पदक' जाहीर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/shahid/", "date_download": "2018-11-14T00:50:25Z", "digest": "sha1:5PAJYS47DTDE26JN22Q4JXN5TMCUW27M", "length": 11306, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shahid- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nPhotos : शाहिद कपूरच्या 'या' लुकचं रहस्य काय\nअभिनेता शाहिद कपूर सध्या हेल्थबाबत मेहनत घेताना दिसून येत आहे. सध्या तो एका नव्या सिनेमाच्या तयारीत असून त्या सिनेमाचं नाव काय\nAsia Cup 2018 : जेव्हा चक्क मैदानातच भांडले भारत-पाकिस्तानचे ‘हे’ खेळाडू\nना उम्र की सीमा हो... अनुप जलोटाप्रमाणे 'या' सेलिब्रिटींनी तोडली वयाची बंधनं\nशाहीद कपूरच्या मुलाचं नाव झैन का ठेवलं\nPHOTOS : आपल्या छोट्या भावाला भेटायला पोचली शाहीदची लाडकी लेक\n'नवज्योतसिंग सिद्धूचा शिरच्छेद केल्यास पाच लाखांचे बक्षीस'\nशहीद मेजर कौस्तुभ राणेंसाठी बहिणींनी आणल्या होत्या राख्या, केक आणि चॉकलेट पण...\nमध्यरात्री ३ वाजता फोन करुन हा मेसेज द्यायचे शहीद मेजर कौस्तुभ राणे\nPHOTOS: मन हेलावून टाकणारे शहीद कौस्तुभ राणेंचे कौटुंबिक फोटो\nविराट-अनुष्का आणि शाहीद-मीराचा हा रोमँटिक अंदाज पाहिलात का\nईशान खट्टर म्हणतो माझा मोठा भाऊच माझी प्रेरणा\nशाहिद आफ्रिदीने घरी पाळला सिंह \nकाय आहे शाहीद कपूरच्या आनंदाचं गुपित\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/tajinder-pal-singh-toor-loses-father-before-showing-him-gold-medal-303621.html", "date_download": "2018-11-14T00:17:28Z", "digest": "sha1:DJWFGCM2NUE72BWKYVTTVEQCBKG3NH3B", "length": 4115, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सुवर्णपदक विजेता तेजिंदरपालच्या वडिलांचा मृत्यू, अपूर्ण राहिलं पदक दाखवण्याचं स्वप्न–News18 Lokmat", "raw_content": "\nसुवर्णपदक विजेता तेजिंदरपालच्या वडिलांचा मृत्यू, अपूर्ण राहिलं पदक दाखवण्याचं स्वप्न\nतेजिंदरच्या वडिलांना मुलाने देशासाठी मिळवलेलं सूवर्णपदक आपल्या हातात घ्यायचं होतं\nनवी दिल्ली, ०२ सप्टेंबर- आशियाई खेळात शॉटपूट खेळामध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा तेजिंदर पाल सिंहच्या वडिलांचे कर्म सिंह यांचे कर्करोगाने निधन झाले. आपल्या वडिलांना देशासाठी मिळवलेलं पहिलं सुवर्णपदक दाखवण्याची तेजिंदरची इच्छा होती. तेजिंदर मंगळवारी सकाळी भारतात पोहोचला मात्र सोमवारी रात्रीच वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. बाबांना आपलं पदक दाखवण्याची तेजिंदरची ही इच्छा कायमची अपूरी राहिली. अवघ्या काही तासांनी तेजिंदरचं आयुष्य बदलून गेलं.काही दिवसांपूर्वी ज्या घरात तेजिंदरच्या विजयाचा आनंद साजरा केल जात होता त्याच घरावर आज दुःखाचा डोंगर कोसळला. गेल्या दोन वर्षांपासून तेजिंदरचे वडील कर्करोगाशी झुंज देत होते. तेजिंदरने देशासाठी खेळावं यासाठी त्याच्या वडिलांनी अनेक तडजोडी केल्या. आपल्या वडिलांच्या या परिश्रमाचं झालेलं चीज त्याला दाखवायचं होतं. मात्र विध्यात्याच्या मनात काही तरी वेगळंच होतं.\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-PRK-know-life-story-of-raja-bharthari-ujjain-5745731-PHO.html", "date_download": "2018-11-14T00:44:47Z", "digest": "sha1:H3XJZBO643CGWXNBGWNCLTHASF2SACTU", "length": 19323, "nlines": 215, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Know Life Story Of Raja Bharthari Ujjain | उज्जैनचा हा राजा 1 स्त्रीच्या प्रेमात झाला वेडा, धोका मिळाल्यानंतर बनला साधू", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nउज्जैनचा हा राजा 1 स्त्रीच्या प्रेमात झाला वेडा, धोका मिळाल्यानंतर बनला साधू\nउज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान\nउज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली.\nती घोडे सांभाळणार्‍या सेवकाच्या प्रेमात पडली. राजाला पिंगलाचे हे कृत्य माहिती नव्हते, कारण तो तिच्या प्रेमात आंधळा झाला होता. जेव्हा छोटा भाऊ विक्रमादित्यला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी मोठ्या भावाला या संदर्भात सर्व माहिती दिली. त्यानंतरही राजा भर्तृहरी पिंगलाच्या बाजूनेच उभा राहिला आणि विक्रमादित्यवरच वाईट चारित्र्याचा आरोप लावत त्याला राज्यातून बाहेर काढले.\nअनेक वर्षानंतर पिंगलाचा व्यभिचार उघड झाला, जेव्हा एका तपस्वी ब्राह्मणाने कठोर तपश्चर्या करून देवतांकडून मिळालेले अमरफळ( हे फळ खाणारा व्यक्ती अमर होतो) राजाला भेट स्वरुपात दिले. राजा पिंगलाच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होत की, त्याने हे फळ तिला दिले. कारण हे फळ खाल्ल्यानंतर पिंगला नेहमीसाठी तरुण आणि अमर होईल तसेच आपणही तिच्या सहवासात राहू असा राजाने विचार केला.\nपिंगलाने ते फळ घोडे सांभाळणार्‍या सेवकाला दिले. त्या सेवकाने ते फळ एका वेश्येला दिले, जिच्यावर त्याचे प्रेम होते. वेश्येने विचार केला की, हे अमरफळ खाऊन आयुष्यभर तिला या पाप कर्मात राहावे लागेल. यामुळे तिने ते फळ राजाला भेट दिले आणि सांगितले की, तुम्ही हे फळ खाल्ले तर प्रजासुद्धा दीर्घकाळापर्यंत सुखी होईल.\nपिंगलाला दिलेले ते फळ वेश्येकडे पाहून राजा भतृहरीच्या पायाखालची जमीन सरकली. राजाला भावाचे शब्द आठवले आणि पिंगलाचा विश्वासघात लक्षात आला. राजा भतृहरीचे डोळे उघडले आणि पिंगलाबद्दल मनामध्ये घृणा उत्पन्न झाली. त्यानंतर राजाने पिंगला आणि त्या सेवकाला शिक्षा दिली नाही. राजाने सर्व राजवैभवाचा त्याग करून वैराग्य धारण केले. आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये राजा भर्तृहरीने भर्तृहरि शतक ग्रंथामध्ये श्रुंगार शतकच्या माध्यमातून सौंदर्य विशेषतः स्त्री सौंदर्याशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींना कोणताही पुरुष नाकारू शकत नाही.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, स्त्रियांच्या स्वभाव व रूपरंगाशी संबंधित काही खास गोष्टी...\nस्मितेन भावेन च लज्जया भिया\nसमस्त भावै: खलु बन्धानं स्त्रिय:\nसोप्या शब्दात याचा अर्थ असा आहे की, स्त्रीचे मोहित करणारे हलकेसे हास्य, लाजणे, तक्रारीच्या भावनेने डोळे फिरवणे, गोड वाणीने किंवा तिरस्कार स्वरुपात वेगवेगळे हावभाव करणे इ. गोष्टी कोणत्याही संसारिक व्यक्तीला बंधनात किंवा मोह जाळ्यात अडकवतात.\nस्मितं किंचिद्वक्त्रे सरलतरलो दृष्टविभव:\nस्पृशन्त्यस्तारुण्यं किमिह न हि रम्यं मृगदृश:\nअर्थ - नवयुवतीच्या सर्व शरीरातून सौंदर्य झळकते. उदाहरणार्थ, चंद्रासारख्या चेहऱ्यावर मंद हास्य, साधी-सरळ, नैसर्गिक आणि चंचल दृष्टी, मोकळ्यामनाने हावभाव आणि इशारे करत बोलणे इ. गोष्टींमध्ये सौंदर्य सामावलेले असते.\nवक्त्रं चंद्रविकासि पंड्कज परीहासक्षमे लोचने\nवर्ण: स्वर्णमपाक रिष्णुरलिनीजिष्णु: कचानांचय:\nवक्षोजाविभकुंभसंभ्रम हरौ गुवी नितम्बस्थली\nवाचां हारि च मार्दवं युवतिष स्वाभाविकं मण्डनम्\nअर्थ -पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चेहरा असलेली, कमळाचे सौंदर्य कमी पडेल असे डोळे असणारी, सोन्यासारखा देह, भुंग्यापेक्षाही काळेभोर उडणारे केस, मधुर वाणी, मोहक शरीरयष्टी स्त्रीचे स्वाभाविक दागिने आहेत. यामुळे स्त्रीने श्रुंगार जरी केला नसेल तरीही ती सुंदर दिसते.\nकुर्वन्ति कस्य न मनो विवशं तरुण्यो\nवित्रस्त मुग्धहरिणी सदृशै: कटाक्षै:\nअर्थ -स्त्रीच्या बांगड्या, पैंजणाचा आवाज व चालण्याची पद्धत हंसाच्या चालीलाही मागे टाकते. अशी सुंदर डोळे असणारी स्त्री कोणाच्याही मनाला वशीभूत करत नाहीत.\nआदर्शमे दर्शन मात्र कामा\nदृष्टवा परिष्वंग सुखैक लोला\nअर्थ -जेव्हा व्यक्तीला स्वतःची पत्नी किंवा प्रेमिका दिसत नाही तेव्हा तो तिला पाहण्यासाठी आतुर होतो. जेव्हा ती समोर येते तेव्हा भेटण्याची इच्छा व्यक्त करतो आणि भेटल्यानंतर एकमेकांपासून विभक्त न होण्याची इच्छा निर्माण करतो.\nतावदेव कृतिनामपि स्फुरत्येष निर्मूल विवेक दीपक:\nयावदेव न कुरंग चक्षुषा ताड्यते चपललोचनांचलै:\nअर्थ - हरणाप्रमाणे चंचल दृष्टी असणार्या स्त्रीची हवा जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंतच एखाद्या विद्वानाची विवेक बुद्धी काम करते.\nतारुण्य रूप धन पीनपयोधराणाम्\nदृष्टवाकृतिं विकृतिमेति मनो न येषाम्\nअर्थ -सुंदर आणि चंचल डोळे असणारी, तरुण, कमनीय बांधा, सुंदर रंगरूप असलेल्या स्त्रीला पाहून ज्या पुरुषांचे मन स्थिर राहते ते धन्य आहेत.\nस्वर्ग एष परिशिष्ट आगत:\nअर्थ - ज्या स्त्रीच्या गळ्यात मालतीफ फुलांच्या कळ्यांचा सुंदर हार असेल. केशर चंदनाचा लेप शरीरावर लावलेला असेल अशी स्त्री जवळ आणि सहवासात असणे म्हणजे स्वर्गसुखापेक्षाही जास्त आनंददायी सुख आहे.\nतव पत्यूहमाधातुं ब्रह्मापि खलु कातर:\nअर्थ -प्रेमामध्ये वशीभूत स्त्री जे काम करते, त्या कामाला ब्रह्मदेवही थांबवू शकत नाहीत. जर ब्रह्मदेव हे थांबवू शकत नाहीत तर इतरांची काय कथा.\nनूनं हि ते कविवरा विपरीत बोधा\nये नित्यमाहुरबला इति कामिनीनाम्\nशक्रादयोपि विजितास्त्वबला: कथं ता:\nअर्थ - जे कवी स्त्रीला अबला संबोधतात ते खोटारडे आहेत, कारण स्त्रीच्या चंचल दृष्टीसमोर ताकदवान वज्र जवळ असणारे इंद्रदेवसुद्धा हार मानतात. तर मग ती स्त्री अबला कशी काय असू शकते.\nभणितमधुरा: मुग्धप्राया: प्रकाशित सम्पदा:\nप्रकृति सुभगा विश्रसम्भार्हा: स्मरोदयायिनी\nरहसि किमपि स्वैरालापा हरन्ति मृगो दृशाम्\nअर्थ- जेव्हा दोन स्त्रिया एकांतात मधुर आवाजात गोपनीय चर्चा करतात, तेव्हा तो आवाज किंवा गोपनीय गोष्टी कोणचेही मन मोहून घेतात.\nश्रीगणेशाने चंद्राला दिला होता शाप, आज रात्री जो करेल चंद्राचे दर्शन; त्यावर लागले चोरीचा खोटा आरोप\nकशी झाली नागांची उत्पत्ती, का आहेत जीभीचे दोन भाग आणि कोणी दिला होता यज्ञामध्ये भस्म होण्याचा शाप\nजन्मताच तरुण झाले होते हे ऋषी, एका रात्रीसाठी जिवंत केले होते भीष्म, दुर्योधन, कर्ण यांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/anushka-sharma/", "date_download": "2018-11-14T00:15:06Z", "digest": "sha1:YMDPJTBYBAMEEQPZKMLRKNFJUN23LH5B", "length": 11074, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Anushka Sharma- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nभारतीय क्रिकेटर्सनी अशी साजरी केली दिवाळी, सचिनचा दिसला अनोखा अंदाज\nअनेक खेळाडूंनी आपल्या अंदाजात त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत\nHappy Birthday Virat Kohli- अनुष्का नाही तर 'या' अभिनेत्रीच्या आकंठ प्रेमात होता विराट\nPhotos : विराटनं अनुष्काला बरीच वाट पाहायला लावली, मग साजरं केलं करवा चौथ\nPHOTOS : विराट- अनुष्का तर झाले व्हिगन, आता 'या' सेलेब्रिटीजचं डाएट पाहा\nPHOTOS : 'सुईधागा'च्या सेलिब्रेशनला अनुष्का-वरुणचा जलवा\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nप्रेमवीर- विराट कोहलीने घातला अनुष्का शर्माचा टी-शर्ट\nVIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत\nPHOTOS : विराटचे शतक अनुष्काला फ्लाईंग किस \nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nउपकर्णधार अजिंक्य रहाणेला डावलून अनुष्का शर्माला पहिल्या रांगेत जागा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-pitch-fixing-79005", "date_download": "2018-11-14T00:58:51Z", "digest": "sha1:73EVEQYB5M727K7CMTQZAFPL6SS5VISM", "length": 16364, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Pitch fixing पुण्यातील सामन्याआधी \"पिच फिक्‍सिंग'चा वाद | eSakal", "raw_content": "\nपुण्यातील सामन्याआधी \"पिच फिक्‍सिंग'चा वाद\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nपुणे - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरवात होण्यापूर्वी काही तास आधी एका वाहिनीच्या \"स्टिंग ऑपरेशन'मुळे क्रिकेटमधील वेगळ्याच वादाला तोंड फुटले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमची खेळपट्टी बनविणारे क्‍युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अधिक मोबदल्यासाठी हवी तशी खेळपट्टी बनवण्याची कबुली दिली आणि सामना सुरू होण्यापूर्वी ही \"ब्रेकिंग न्यूज' झाली.\nपुणे - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरवात होण्यापूर्वी काही तास आधी एका वाहिनीच्या \"स्टिंग ऑपरेशन'मुळे क्रिकेटमधील वेगळ्याच वादाला तोंड फुटले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमची खेळपट्टी बनविणारे क्‍युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अधिक मोबदल्यासाठी हवी तशी खेळपट्टी बनवण्याची कबुली दिली आणि सामना सुरू होण्यापूर्वी ही \"ब्रेकिंग न्यूज' झाली.\nवाहिनीच्या या सनसनाटी \"स्टिंग ऑपरेशन'मुळे निर्माण झालेली \"ब्रेकिंग न्यूज' पुढे जाऊन सामना रद्द होण्यापर्यंतच्या चर्चेपर्यंत रंगली. \"बीसीसीआय'चे पदाधिकारी अमिताभ चौधरी तसेच सौरभ गांगुली यांनीदेखील हा खुलासा गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिल्याने वातावरण अधिकच चिंताजनक बनले. सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार असला, तरी चाहत्यांची वाहने गुहंजेचा रस्ता सकाळी अकरापासूनच धरू लागली होती. अशाच मोक्‍याच्या वेळी ही बातमी धडकल्याने चाहत्यांच्या मनातदेखील संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मैदानात पोचेपर्यंतच सामना होणार की नाही याचीच चर्चा रंगू लागली. चौकशीसाठी पत्रकारांचे मोबाईल खणखणू लागले होते. काही तरी घडणार, गर्दी होणार या भीतीने चाहते हातचे काम सोडून मिळेल तसे लगबगीने मैदानावर पोचू लागले.\nया दरम्यान, आयसीसीचे निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांनी खेळपट्टीची कसून पाहणी करून त्यात काही दोष नसल्याचा निर्वाळा दिला. सामना नियोजित वेळेतच खेळविला जाणार याची त्यांनी घोषणा केली. एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना या घोषणेने दिलासा दिला. मैदानावर लगबगीने पोचलेल्या चाहत्यांना पोचताच क्षणी सामना होण्याची बातमी कळल्याने त्यांनादेखील हायसे वाटले; पण तोपर्यंत साळगावकरांनी टाकलेला \"नो-बॉल' सर्वांचेच धाबे दणाणून गेला.\nएका वाहिनीच्या पत्रकारांनी सट्टेबाज असल्याचे सांगत क्‍युरेटर पांडुरंग साळगावकरांशी संपर्क साधला. \"आम्हाला हवी तशी खेळपट्टी बनवलीत, तर चांगला मोबदला देऊ' असे आमिष दाखवल्यावर साळगावकर त्याला बधले आणि त्यांच्या सनसनाटी वक्तव्याने क्षणार्धात दुसरा एकदिवसीय सामना अडचणीत आला. साळगावकरांनी हे सगळे करताना आपल्या वर्तनाची हद्द ओलांडली. त्यांनी नियमबाह्य पद्धतीने त्या डमी पत्रकारांना पायात बूट असूनही खेळपट्टीवर नेले. त्याच वेळी डमी पत्रकार आणि साळगावकर यांच्यात आर्थिक मोबदल्याची चर्चा झाली आणि ते वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडियोवरून स्पष्ट दिसले. वाहिनीने आपले पत्रकार साळगावकरांना बुकी म्हणून भेटल्याचे स्पष्ट केले. आयसीसीच्या नियमानुसार सामन्यापूर्वी ठराविक व्यक्तींखेरीज कुणालाही खेळपट्टीजवळही फिरकू दिले जात नाही. साळगावकर मात्र त्या दोघांना खेळपट्टीपर्यंत घेऊन गेले होते. त्याचबरोबर भविष्यातील सामन्यातही खेळपट्टीबाबतची माहिती देण्याची तयारी त्यांनी दर्शविल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nतीन पानी पत्त्याच्या जुगारावर पोलिसांचा छापा\nकऱ्हाड : तीन पानी पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 हजारांच्या रोख रकमेसह तेरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-water-level-kinhi-71044", "date_download": "2018-11-14T00:51:43Z", "digest": "sha1:55SDSNS3UXZT7QGKDEPQHXVC2DUF5VAW", "length": 13879, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagar news water level in kinhi जलसंधारणाच्या कामांमुळे किन्ही गावाच्या पाणी पातळीत वाढ | eSakal", "raw_content": "\nजलसंधारणाच्या कामांमुळे किन्ही गावाच्या पाणी पातळीत वाढ\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nगावाने एकत्र येत जलसंधारणाचे कामे केली त्याचा परीणाम आज होताना दिसत आहे अडविलेले पाण्याचे नियोजन करण्यासाठी गावाने एकत्र येत खरीप आणि रब्बी पिके कोणती घ्यायची याचे नियोजन करावे याकरीता गट शेतीचा पर्याय अवलंबावा तरच या कामांचा उपयोग होईल.\nटाकळी ढोकेश्वर : किन्ही (ता.पारनेर) येथे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व शेतीसाठी तर पाण्याचा विषयच नाही अशी कायमची परिस्थिती या गावाची ही सिथ्ती बदलण्याचा निर्धार गावातील ग्रामस्थांनी घेऊन गावामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे कामे केली त्याचा परिणाम आज दिसत असुन गावाची पाण्याची पातळी वाढुन कुपनलिकेतुन अपोआप पाणी वर येत आहे.\nगावातील उद्योजक नानाभाऊ खोडदे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सुशिक्षित वर्गाने यासाठी पुढाकार घेत पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मागील वर्षीपासुन लोकसहभाग, विविध संस्था,सरकारी विभाग यांच्या सहकार्याने यंदाच्या पावसाळ्याच्या अगोदर जलसंधारणाचे कामे केली यामध्ये परिसरातील पाच बंधारे,पाच केटी वेअर ढाकरे, खटकळी या तलावांचे खोलीकरण मजबुतीकरण,गावच्या गायरानात १२ हेक्टर क्षेत्रावर सी.सी.टी.चर खोदण्यात आले माती वाहुन जावू नये म्हणून डोंगर उतारावर १० अनगड दगडी बांधण्यात आले बायफ व एकात्मिक पाणलोट विकास योजनेतून ८०० हेक्टर क्षेत्रावर बांध बंदिस्ती करण्यात आली. याकरीता कृषी विभाग,आत्मा,वनविभाग सामाजिक वनीकरण यांचेकडून मदत मिळाली.\nचांगला पाऊस झाल्याने परिसरातील तलाव,बंधारे, विहीरीतही तुडुंब पाणी आले. बोअरवेल मधून आपोआप पाणी येऊ लागले ही गावातील जलक्रांती पाहुन ग्रामस्थांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आणि आपले गाव पाणीदार झाल्याचा विश्वास बळावला. याकरीता उद्योजक तानाजी किणकर,आबासाहेब मुळे,राजेंद्र मुळे,सरपंच बाबासाहेब व्यवहारे, मानसिंग देशमुख,अविनाश देशमुख यांचे सहकार्य लाभले.\nगावाने एकत्र येत जलसंधारणाचे कामे केली त्याचा परीणाम आज होताना दिसत आहे अडविलेले पाण्याचे नियोजन करण्यासाठी गावाने एकत्र येत खरीप आणि रब्बी पिके कोणती घ्यायची याचे नियोजन करावे याकरीता गट शेतीचा पर्याय अवलंबावा तरच या कामांचा उपयोग होईल.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/44471/members", "date_download": "2018-11-14T00:56:49Z", "digest": "sha1:2STB3FRWAXUMY6UHWFA45V46GR3EZF3O", "length": 3132, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१३ संयोजन members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१३ संयोजन /मायबोली गणेशोत्सव २०१३ संयोजन members\nमायबोली गणेशोत्सव २०१३ संयोजन members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमायबोली गणेशोत्सव २०१३ संयोजन\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66635", "date_download": "2018-11-14T00:36:46Z", "digest": "sha1:JDNA7GKIMX63R43HHJFBTAKBCO3VQ377", "length": 7060, "nlines": 114, "source_domain": "www.maayboli.com", "title": "झेन एस्टिलो घ्यावी का ? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /झेन एस्टिलो घ्यावी का \nझेन एस्टिलो घ्यावी का \nचार चाकी घेण्याची इच्छा आहे पण नवीन गाडी घेण्याइतपत बजेट नाही आणि लोन घेवू इच्छित नाही. जुनी गाडी घेताना मारुतीच्या गाड्या मेंटेनेंसला स्वस्त आणि एवरेजला जास्त म्हणून त्यातील काही मॉडेल पाहिली. त्यापैकी झेन एस्टिलो आकर्षक आणि आधुनिक सोईने युक्त तसेच खुप किफायतशिर वाटते. पण अधिक माहिती घेता हे मॉडेल बंद झाल्याने असे स्वस्त मिळतेय हे लक्षात आले. तर ते घेण्यात काय धोके भविष्यात येवू शकतात.\nपेट्रोल गाडी आणि १ लाखाच्या आसपास बजेट आहे. महिन्याचे रनिंग १००० ते १२०० किमी असेल, ह्यासाठी अजुन कुठले इतर पर्याय असतील तर तेहि जाणून घ्यायला आवड़तील. पण शक्यतो एस्टिलो बद्दलचे मत आणि माहिती हवीय. कारण गाडी स्टाइलिश अन् ऐस्पैस आरामशीर वाटते.\nवॅगनार किंवा स्विफ्ट घ्या.\nवॅगनार किंवा स्विफ्ट घ्या.\nस्विफ्ट तर खुप आवडली पण किंमत\nस्विफ्ट तर खुप आवडली पण किंमत फार पुढे जाते. एस्टिलोचे ड्रॉ बॅक सांगितले तर फाइनल निर्णय घ्यायला खुप मदत होईल.\nहे मॉडेल बंद झाल्याने असे\nहे मॉडेल बंद झाल्याने असे स्वस्त मिळतेय >>> तुम्ही असे का लिहीले आहे \nधन्यवाद आरारा खुप छान लिंक\nधन्यवाद आरारा खुप छान लिंक दिलीत. डोळ्याखालुन घातली आणि डोक्यामध्ये जपून ठेवली.\nधन्यवाद बिपिन चंद्र हर\nकिती तो केविलवाना प्रकार...\nकिती तो केविलवाना प्रकार...\nअश्याने कुणाची खरी ओळख लपत नाही, १ तारखेला कन्फुज म्हनुन धागा काढला आनी ४ तारखेला लगेच सांगताय की घेतली गाडी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-11-14T00:57:54Z", "digest": "sha1:JUDJYYNGC46WZHDK2IM75YTPBHDNQ6IY", "length": 6290, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण\nपिंपरी – आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रातर्फे कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण संत तुकारामनगर येथे देण्यात आले. सचिन नाईक आणि सौंदर्या मुलगे यांनी प्रशिक्षण दिले.\nया शिबिराचा लाभ 100 प्रशिक्षणार्थींनी घेतला. या कार्यक्रमाची सुरुवात संकल्प सिध्दी व्याहुती होम आणि वातावरण शुध्दी, नकारात्मकता, नैराश्‍य, रोगराई निघून जाण्यासाठी त्र्यंबक होम सचिन नाईक आणि गुरुपुजा पुजा सिंघवी यांच्याकडून करण्यात आली.\nया वेळी प्रशिक्षणार्थींनी प्लॅस्टीक मुक्त परिसर आणि पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. सौंदर्या मुलगे, मेधा पाटील, प्रशांत महाजन, संगमेश मनट्टी, डॉ. शुभम लडकत, आशिष महाजन, अपुर्वा मुलगे यांनी संयोजन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘त्यासाठी’ राहुल गांधींनी देवेगौडांची मागितली माफी\nNext articleIPL 2018 : चेन्नईला विजेतेपदाचे वेध\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2018-11-14T00:02:24Z", "digest": "sha1:T26IL3NJ7OZ6GQJLS3UUKZ4HEJJAW5VD", "length": 16921, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साखरेचे महाभारत (अग्रलेख) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पाकिस्तानातून आयात करण्यात आलेल्या साखरेच्या मुद्याचे राजकारण सुरू झाले आहे. म्हाईमभट्टांनी सांगितलेल्या “सात आंधळे आणि हत्ती’च्या दृष्टांतकथेप्रमाणे जो तो आपल्या मगदुराप्रमाणे साखर आयातीचा अर्थ काढीत असून, त्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पाकिस्तानामधून सुमारे 60 लाख टन साखर आयात केली असल्याच्या बातम्या पसरल्या असल्या, तरी प्रत्यक्षात केवळ तीन हजार टन साखर आयात झाली आहे. आणखी 1700 टन साखर आयात झाली आहे. देशात या वर्षी तीन कोटी 16 लाख टन साखर उत्पादित झाली आहे. देशाची गरज दोन कोटी 50 लाख टनांची आहे. मागच्या वर्षाची शिल्लक साखर लक्षात घेतली, तर एक कोटी दहा लाख टन साखरेचे काय करायचे, हा प्रश्‍न आहे.\nगॅट करार स्विकारल्यानंतर आंतराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाली. यानुसार कोणताही देश कोणत्याही देशाला माल आयात-निर्यात करू शकतो. दोन्ही देशातील व्यापारी, संस्था आयात-निर्यात परवडत असेल तरच करतात. यामध्ये देशाच्या राजकीय संबंधाचा फारसा विचार केला जात नाही. हा व्यवहार व्यापारी तत्वावरच होतो. ओपन जनरल लायसन्सखाली चॉकलेटच्या निर्यातीच्या बदल्यात साखर आयात करण्यात आल्याचे सांगितले जाते.\nकेंद्र सरकारने 20 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला असला, तरी जागतिक बाजारातील भाव देशांतर्गत बाजारभावोक्षाही कमी आहेत. त्यामुळे कारखाने निर्यातीला तयार नाहीत. त्यातच भारतीय साखरेला परदेशात मागणी कमी असते. देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर झाला असताना पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्राकडून साखरेची आयात झाल्याने हा वादाचा मुद्दा बनला आहे. साखरेचे भाव पाडून त्याचा गैरफायदा घेण्यासाठी पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेचा मुद्दा जाणीवपूर्वक पुढे केलेला असावा, असे मानण्यास पुरेपूर जागा आहे. गॅट करार स्विकारल्यानंतर आंतराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाली. यानुसार कोणताही देश कोणत्याही देशाला माल आयात-निर्यात करू शकतो. दोन्ही देशातील व्यापारी, संस्था आयात-निर्यात परवडत असेल तरच करतात.\nयामध्ये देशाच्या राजकीय संबंधाचा फारसा विचार केला जात नाही. हा व्यवहार व्यापारी तत्वावरच होतो. ओपन जनरल लायसन्सखाली चॉकलेटच्या निर्यातीच्या बदल्यात साखर आयात करण्यात आल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे भासविले जाते; परंतु देशात अतिरिक्त साखर उत्पादन होणार, हे माहीत असताना अगोदरच आयातशुल्क वाढविले असते, तर पाकिस्तानमधून ही साखर आयात झालीच नसती. नंतर साखरेवरचे आयातशुल्क वाढविले हा भाग वेगळा. देशात अतिरिक्त साखर असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही पाकिस्तानमधून साखर आयात करण्यात आली होती, हे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे. देशात हंगाम सुरू होताना साखरेला 3500-3600 रुपये भाव होता. आता साखरेला 2500-2600 रुपये भाव आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेली एफआरपीही या परिस्थितीत देता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे देशातील पाच कोटी ऊस उत्पादकांचे वीस हजार कोटी रुपयांची देणी कारखान्यांनी थकविली आहे.\nकेंद्र सरकारने ही थकीत देण्यासाठी 55 रुपये प्रतिटन मदत जाहीर केली असली, तरी ती अपुरी असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. “चकोमा एक्‍स्पोर्ट’ने आयात केलेली साखर त्यांच्या उत्पादनांत प्रक्रियेसाठी वापरण्याचे बंधन होते; मात्र ही साखर बाजारात आल्याने वादंग झाले. साखर उद्योगापुढील संकटाची केंद्र सरकारला इंडियन शुगर मॅन्युफॅक्‍चरींग असोसिएशन (इस्मा) व अखिल भारतीय साखर संघ वारंवार आठवण करून देत आहे. त्यानुसार वेळच्या वेळी उपाययोजना केल्या असत्या, तर या संकटाची तीव्रता कमी झाली असती; परंतु सरकारने त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही. देशात दुसऱ्या क्रमांकांच्या मोठ्या उद्योगाकडे सवतीच्या मुलाकडे पाहावे, तसे पाहिले जात असल्याने त्याच्या समस्या आपल्या नाहीत, अशी एक भावना तयार झाली आहे. हजारो कोटी रुपयांचा कर या उद्योगातून केंद्र व राज्यांना मिळत असतो. या उद्योगावर कोट्यवधी कामगार अवलंबून आहेत. माध्यमांतून ही या उद्योगाच्या बातम्या अर्धवट, अपुऱ्या ज्ञानावर आधारित आणि चुकीच्या आकडेवारीचा आधार घेऊन येत असतात.\nत्यामुळे गोंधळ आणखी वाढतो. साखर उद्योग नियंत्रणमुक्त नाही. उसाच्या भावाच्या सूत्रात एकवाक्‍यता नाही. साखर उद्योगाची समस्या ही आता केवळ देशांतर्गत परिस्थितीमुळेच निर्माण होते असे नाही, तर तिच्यावर जागतिक परिस्थितीचाही परिणाम होत असतो. जागतिक उत्पादन, इथेनॉलचे उत्पादन, साखर व इथेनॉलचे जागतिक बाजारातील भाव या उद्योगावर परिणाम करीत असतात. उद्योगातील गैरव्यवहारापेक्षा हे बाह्य घटकच उद्योगाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात प्रभावित करीत असतात. निसर्गाचा परिणाम होतो, तो वेगळाच. अशा परिस्थितीत साखर उद्योगाबाबत विपरित वृत्त देऊन आणखी भीती वाढणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. साखरेचे अतिरिक्त उत्पादन असताना निर्यात अनुदान, बफर स्टॉक करणे आदी उपाययोजना करणे आवश्‍यक असते. या उपाययोजना वेळच्या वेळी झाल्या, तरच त्याचा अनुकूल परिणाम होतो.\nजगभरात त्या केल्या जात असताना भारतात त्यासाठी वेगळे काही करतो आहोत, याचा आव आणता कामा नये. पाकिस्तानची साखर भारतात येण्यामागे त्या देशाने साखरेच्या निर्यातीला दिलेले प्रतिकिलो 11 रुपये अनुदान कारणीभूत ठरले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तानने निर्यात अनुदान देऊन साखर निर्यात केली आणि भारत मात्र जागतिक व्यापार कराराची भीती बाळगून साखर हंगाम संपला, तरी निर्णय घेण्याचे धाडस दाखवीत नाही. उद्योग वाचला, तर शेतकरी, कामगार वाचणार आहे, याची जाणीव ठेवून धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयकृत प्रत्यारोपणावर कार्यशाळा\nNext articleहंगेरीच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट\nखुले की एकतर्फी प्रेम\nसोक्षमोक्ष : “कर्नाटकातील करामत’\nकर्नाटक पोटनिवडणुकांचा कौल (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-testimony-of-the-Principal-Secretary-in-the-case-of-corruption/", "date_download": "2018-11-14T00:42:56Z", "digest": "sha1:B5PKVLHXJFVO4HRY5EA22N3BPCFW7F4Q", "length": 5994, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रधान सचिवांची साक्ष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › भ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रधान सचिवांची साक्ष\nभ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रधान सचिवांची साक्ष\nशौचालये बांधली नसताना देखील शौचालयाचे बांधली असल्याबाबतचे 9 लाख 40 हजारांचे बिल काढून, ते महापालिकेच्या लेखापालाकडे पाठवून धनादेशाची मागणी केल्याच्या प्रकरणात बुधवारी राज्याचे प्रधान सचिव तसेच महापालिकेचे तत्कालिन आयुक्‍त महेश पाठक यांची साक्ष घेण्यात आली.\nआरोपपत्रानुसार, याप्रकरणी पुणे महानगर पालिकेचे गलिच्छवस्ती निर्मूलन विभागाचे उपायुक्‍त लक्ष्मण रामभाऊ डामसे (50, निगडी प्राधिकरण), सहायक अभियंता प्रदिप भालचंद्र नाईक (51, प्रेमनगर सोसायटी, बिबवेवाडी), कनिष्ठ अभियंता अजय दत्‍तात्रेय वायसे (37, रा. पीएमसी वसाहत, घोरपडे पेठ) आणि ठेकेदार महंमद सादीक गफुर लुकडे (रा. सॅलसबरी पार्क) यांच्यावर भ्रष्टाचाराच्या विविध कलमानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोषारोपपत्र दाखल केले आहे.\nदि. 7 एप्रिल 2005 ते 2 जुलै 2007 या कालावधीत डामसे, नाईक, वायसे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. त्यांनी खाजगी ठेकेदार असलेल्या लुकडेशी आर्थिक हितसंबंधासाठी संगनमत केले. प्रभाग क्रमांक 35 येथील मशिदीच्या मागील बाजूस 20 सिटचे शौचालयउभारण्याचे काम मंजूर होते. परंतु, प्रत्यक्षात बांधकाम झाले नसताना खोट्या हिशोबाच्या नोंदी रजिस्टरमध्ये केल्या. तसेच खोटे दस्तऐवज तयार केले व 9 लाख 40 हजार 454 रूपयांचे बिल व कागदपत्रे पाठवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.\nयाप्रकरणात तत्कालिन पोलिस निरीक्षक विनोद सातव यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात महापालिकेचे तत्कालिन आयुक्‍त महेश पाठक यांनी प्राथमिकदृष्ट्या तथ्य आढळल्याने कारवाई करण्याची परवानगी दिली होती. याप्रकरणात आज पाठक यांची सर तपासणी अतिरिक्‍त सरकारी वकील मच्छिंद्र गटे यांनी घेतली. त्यात पाठक यांना परवानगी दिल्याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी पाठक यांची उलट तपासणीही घेण्यात आली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-time-to-give-a-shock-on-the-BJP-governments-head/", "date_download": "2018-11-14T00:25:52Z", "digest": "sha1:GVJKMAX2E36MMRBYWINV6ECHZZPJJU2H", "length": 6500, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ देण्याची वेळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › भाजप सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ देण्याची वेळ\nभाजप सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ देण्याची वेळ\nराज्यातील भाजप सरकारने घोषीत केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतून शेतकर्‍यांना अपेक्षित लाभ मिळाला नाही, हे वास्तव आहे. शेतकर्‍यांनी स्वखर्चाने व कर्ज काढून हातपंप व विहीर काढल्या, पाईपलाईनी केल्या. पण वीज पुरवठ्यासाठी असणारी सवलत रद्द करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. राज्यातील भाजप सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ दिला पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर हल्‍लाबोल चढवला.\nसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पत्रकारांशी बोलतान आ. शिंदे म्हणाले, खा. शरद पवार यांनी केंद्रीय कृषीमंत्री असताना देशभरातील शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला. मात्र आत्ताच्या सरकारला शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करता आली नाही. सरकारच्या वारंवार बदलणार्‍या जाचक अटींमुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. कर्जमाफीचा फायदा सातारा जिल्ह्याला झालाच नाही. कर्जमाफीतून ऊस पीक वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे सुमारे 100 कोटींचे नुकसान झाले. त्याचबरोबर पाईपलाईन, ड्रीप, ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले. शेतकर्‍यांचे 70 कोटीचे नुकसान झाले आहे. सरकारच्या धोरणांमुळे आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवली आहे. विदर्भाबरोबर आत्महत्येचे लोण पश्‍चिम महाराष्ट्रातही येवून पोहचले आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी आपल्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत सर्व समाज घटकांना समान संधी देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. याचा मनस्वी आनंद महाराष्ट्राला आहे. परंतु आत्ताचे भाजप सरकार भांडवलदार धार्जिण आहे. भाजपला निवडणुकीत पैशाची मदत करणार्‍या उद्योजकांनाच अच्छे दिन आलेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’ म्हणजे दु:खाचा डोंगर वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात पुन्हा सत्तेवर येईल असा विश्‍वासही आ. शिंदे यांनी व्यक्‍त केला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/no-admission-HIV/", "date_download": "2018-11-14T00:27:26Z", "digest": "sha1:7G3CGMOWXBCHTVD4NAXX6K4DWFT36N4I", "length": 6806, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एड्स बाधित पालकांच्या मुलांना प्रवेश नाकारला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › एड्स बाधित पालकांच्या मुलांना प्रवेश नाकारला\nएड्स बाधित पालकांच्या मुलांना प्रवेश नाकारला\nआई वडिलांचा एचआयव्हीने मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मुलांना अंगणवाडीत प्रवेश नाकारण्यात आल्याने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुरेश पानस्कर यांनी बुधवारी पंचायत समिती मासिक सभेत केली. सभापती सौ. उज्ज्वला जाधव अध्यक्षस्थानी होत्या.\nयावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड उपस्थित होते. पाटण तालुक्यात अंगणवाडीतील कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे मात्र कागदोपत्री ते कमी दाखविले जाते. मार्च महिन्यापासून आहार बिले अदा न झाल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप सौ. रूपाली पवार यांनी केला.\nसभेत अंगणवाडी प्रकल्पाच्या कारभारावर विशेष चर्चा झाली. दोषींवर अहवाल आल्यानंतर कारवाई करू असे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. वावरे यांनी सांगितले. तर अनुदानच नसल्याने आहाराबाबत अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन भरतीचा प्रश्‍न पंजाबराव देसाई यांनी उपस्थित केला मात्र शासनाकडूनच भरती प्रक्रिया बंद असल्याचे सांगण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवीत हाणी झाली असल्याचे पंजाबराव देसाई यांनी सांगितले. तर विजेसाठी त्याग करणार्‍या पुनर्वसीत प्रकल्पग्रस्तांच्या गावांना थ्री फेज कनेक्शन मिळू नये ही दुर्दैवाची बाब आहे. आरलला एका महिन्यात थ्री फेज कनेक्शन देण्यात यावे अशा सूचना उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी केल्या. जळीत पिकांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी ही मागणी सौ. सुभद्रा शिरवाडकर यांनी केली. वीज बिले भरण्यासाठी जिल्हा बँकेने वेळ वाढवून देण्याची मागणी बबनराव कांबळे यांनी केली. ठिक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत असल्याचे पंजाबराव देसाई यांनी निदर्शनास आणून दिले.\nअनेक आरोग्य उपकेंद्र कुलूप बंद आहेत. चाफळ विभागात प्रसूत महिलांना आरोग्य सेवा मिळत नाही उलट त्यांच्याकडूनच पैसे आकारण्यात येतात असा आरोप सौ. रूपाली पवार यांनी केला. कोळे आरोग्य शिबिरात सत्ताधारी पक्षाचे चिन्ह असलेल्या पिशव्यातून रुग्णांना औषध वाटप करण्यात आल्याचा आरोप प्रतापराव देसाई यांनी केला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2014/08/blog-post_18.html", "date_download": "2018-11-14T00:11:11Z", "digest": "sha1:W5HRFEN6YFUH3QDY3LQ5AYNZFO7BLGLW", "length": 38244, "nlines": 325, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "धनगर आंदोलनातील हिंसा आणि त्याची प्रतिक्रिया ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nधनगर आंदोलनातील हिंसा आणि त्याची प्रतिक्रिया\nधनगर आरक्षणावर साप्ताहिक चित्रलेखाला पत्र\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nसोमवार, ऑगस्ट १८, २०१४\nधनगर आंदोलनातील हिंसा आणि त्याची प्रतिक्रिया\nप्रकाश पोळ 14 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nधनगर समाजाचे 14 ऑगष्ट रोजीचे महाराष्ट्रव्यापी आंदोलन खूप यशस्वी झाले. संपूर्ण राज्यात हे आंदोलन शांततेत पार पडत असताना बारामती, सातारा आणि फलटण या ठिकाणी काही हिंसक घटना घडल्या. बारामती आणि फलटण येथे काही एस. टी. गाड्यांची तोडफोड झाली तर सातारा येथे राष्ट्रवादीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर एका कार्यकर्त्याने अबिर-बुक्का टाकला. राज्यभर इतर ठिकाणी मात्र आंदोलन शांततेत पार पडले. वास्तविक पहाता कोणतेही आंदोलन लोकशाही मार्गाने आणि घटनेच्या चौकटीत राहूनच करायला पाहिजे. परंतू विविध प्रश्नावर होणारी आजपर्यंतची आंदोलने पाहिली तर अपवादात्मक ठिकाणी हिंसक घटना घडलेल्या दिसतात. महात्मा गांधीनी स्वातंत्र्याच्या प्रश्नासाठी सुरु केलेले असहकार आंदोलन चौरीचौरा घटनेनंतर तहकुब करावे लागले. गांधीजीनी अहिंसक मार्गाचा अवलंब केला असला आणि आंदोलनाची दिशाही याच पद्धतीने निश्चित केली असली तरी लोकांचा रोष एवढा प्रचंड होता कि चौरीचौरा येथे पोलिस चौकी जाळून एकवीस पोलीस म्रुत्युमुखी पडले. या हिंसक घटनेला गांधीजींचे समर्थन नसतानाही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हा आक्षेपार्ह प्रकार घडला. आजही महाराष्ट्र किंवा संपूर्ण देशभर होणारी आंदोलने पाहिली तर काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. मनसे, शिवसेना, शेतकरी संघटना, मराठा आरक्षण आंदोलन या सर्व ठिकाणी हिंसक घटना घडलेल्या दिसतात.\nधनगर समाजाचे आंदोलन चालू असताना राज्य सरकारने आंदोलकांची क्रूर थट्टा केली. समाजातील सोळा बांधव उपोषणाला बसले असताना राज्य सरकारचा प्रतिनिधी किंवा एकही प्रमुख नेता त्याना भेटायला गेला नाही. धनगरांची एस. टी. आरक्षणाची मागणी असताना मंत्रीमंडळाच्या बैठकीत तिसर्या सूचीचे घोडे दामटण्यात आले. आपली मागणी योग्य असतानाही राज्य सरकार घोर फसवणूक करत आहे ही कार्यकर्त्यांचे भावना बळावत होती. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्यानी उलट सूलट वक्तव्ये करुन आरक्षणाबाबत गैरसमज निर्माण करायला सुरुवात केली. तालुका, जिल्हा पातळीवर चाललेल्या आंदोलनात सर्वच प्रस्थापित पक्षांचे नेते चमकोगीरी करुन जात होते. जिथे जिथे आंदोलन झाले तिथले स्थानिक आमदार, खासदार आंदोलनस्थळी येवून आरक्षणाला पोकळ पाठींबा देत होते. पण यातल्या एकानेही संसदेत किंवा राज्य विधीमंडळात धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला नाही.\nतिसर्या सूचीला राष्ट्रवादीचा विरोध असून धनगराना एस. टी. मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे, धनगर धनगड एकच असून त्यात दुरुस्ती झाली पाहिजे अशी राष्ट्रवादीची भुमिका असल्याचे शरद पवार यानी स्पष्ट केले. परंतु मंत्रीमंडळाच्या बैठकीत तिसर्या सूचीचा निर्णय एकट्या कोंग्रेसने घेतला का हा निर्णय घेत असताना अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या एकाही मंत्र्याने या निर्णयाला का विरोध केला नाही हा निर्णय घेत असताना अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या एकाही मंत्र्याने या निर्णयाला का विरोध केला नाही वास्तविक पहाता तिसर्या सूचीचे गाजर दाखवून आंदोलनाची धार कमी करता येईल असे सरकारला वाटले होते. परंतू याचा नेमका उलटा परिणाम झाला आणि धनगर समाज पेटून उठला. तेव्हा कुठे शरद पवाराना उपरती झाली आणि तिसरी सूची राष्ट्रवादीला मान्य नसल्याचा साक्षात्कार त्याना झाला.\nया सर्व घडामोडीमूळे आपली फसवणूक झाल्याचे धनगर समाजाची भावना झाली. त्यामूळे कार्यकर्त्यांचा रोष बाहेर पडला आणि एक-दोन ठिकाणी हिंसक घटना घडल्या. सातार्यात शिवेंद्रराजे भोसले यांच्या अंगावर मारुती जानकर यानी अबिर बुक्का टाकला. हा प्रकार निषेधार्ह मानायलाच हवा. मारुती जानकर याना पोलिसानी ताब्यात घेवून त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करायला हवी होती. परंतू घडले वेगळेच. शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यानी मारुती जानकर याना बेदम मारहाण केली. अगदी सिनेस्टाईल पद्धतीने हा राडा चालू असताना पोलिसानी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मारुती जानकर यानी बेदम मार खाल्ल्यानंतर पोलिसानी हस्तक्षेप केला आणि जानकर याना ताब्यात घेतले. इकडे बातमी वार्यासारखी सातारा शहरात पसरली आणि शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचे कार्यकर्ते एकत्र जमले. त्यानी धनगरांचा मोर्चा पोवईनाक्यावर अडवला आणि काही लोकाना मारहाण केली. अर्वाच्च्य भाषेत शिविगाळही केली. त्यानंतर काही कार्यकर्त्यानी पोलिस स्टेशन्मध्ये घुसून जानकर याना बेदम मारहाण केली.\nइकडे धनगर समजातील एक कार्यकर्ते आणि आंदोलक हणमंतराव चवरे दिलगीरी व्यक्त करण्यासाठी शिवेंद्रराजेंच्या बंगल्यावर गेले. तिथे आधीच भरपूर कार्यकर्ते जमले होते. ज्या हणमंतराव चवरेंचा या घटनेशी संबंधही नव्हता त्यानाही राजेंच्या कार्यकर्त्यानी बेदम मारहाण केली. या सर्व प्रकारणात पोलिसांची भुमिका काय हा संशोधनाचा विषय ठरावा.\nमारुती जानकर यांच्याकडून जो.दुर्दैवी प्रकार घडला तो काही धनगर समाजाच्या नेत्यांच्या सांगण्यावरुन घडला नव्हता. तात्कालिक रागातून हा प्रकार घडला आणि त्यात शिवेंद्रराजे यांचे कपडे खराब झाले. या गोष्टीसाठी किती शिक्षा असू शकते कायद्याने जी काय शिक्षा असेल ती व्हायला हरकत नव्हती. परंतू सातार्यात कायदा, पोलिस नंतर. आधी राजे आणि त्यांची प्रजा. राजेंच्या कार्यकर्त्यानी मग जानकर आणि चवरे यांची यथेच्छ धुलाई केली. शिवेंद्रराजे यांच्यावर बुक्का फेकण्याच्या घटनेचा निषेध व्हायलाच हवा. परंतू कायदा हातात घेणार्या राजेंच्या कार्यकर्त्यांचा कुणी निषेध करायचा कायद्याने जी काय शिक्षा असेल ती व्हायला हरकत नव्हती. परंतू सातार्यात कायदा, पोलिस नंतर. आधी राजे आणि त्यांची प्रजा. राजेंच्या कार्यकर्त्यानी मग जानकर आणि चवरे यांची यथेच्छ धुलाई केली. शिवेंद्रराजे यांच्यावर बुक्का फेकण्याच्या घटनेचा निषेध व्हायलाच हवा. परंतू कायदा हातात घेणार्या राजेंच्या कार्यकर्त्यांचा कुणी निषेध करायचा सातार्यात तरी असा निषेध करुन चालणार नाही. अन्यथा परिणामाना सामोरे जाण्याची तयारी हवी. मी मात्र या घटनेचा निषेध करतो. आम्हाला सोळाव्या शतकातली सरंजामदारी नको आहे. आम्हाला घटनेने दिलेली लोकशाही प्रक्रिया हवी आहे.\nया घटनेचे वार्तांकण करताना दैनिक पुढारीने खूप चुकीची भूमिका घेतली. गणपतराव जाधवांचा वारसा सांगणार्या पुढारीने व्रुत्त देताना 'बेदम चोप दिला', 'धुलाई केली', 'हणमंतराव चवरेंचे भुस्काट पडले' अशा प्रकारची भाषा वापरली. बहुजन समाजाचा जयघोष करणार्या, पुरोगामीपणाचा डिंडोरा पिटणार्या पुढारीला ही भाषा शोभत नाही. तटस्थ राहून बातम्या देण्यापेक्षा विशिष्ट वर्गाच्या बाजूने लिखाण करण्यात पुढारी वाकबगार आहे. पुढारीचे पुरोगामीत्व आणि शरद पवारांचे पुरोगामीत्व यात काहीच फरक नाहे. ब्राह्मणेतर चळवळीपासूनचा इतिहास आहे कि बहुजन या संकल्पनेखाली आमची फसवणूक झाली. संघर्ष करायला बहुजनवादाची व्यापक व्याख्या आणि फायदे घेण्याची वेळ आली की बहुजन म्हणजे फक्त मराठा समाज ही संकल्पना घातक आहे. आणि इथून पुढे आम्हाला या फसवेगीरीपासून सावध रहावे लागणार आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nअमित - सह्याद्री बाणावर 200 पेक्षा जास्त पोस्ट आहेत. त्यात धनगर समाजासाठी किती पोस्ट लिहिल्या आहेत ते तपासा.....\nI am talking about this particualr article and not your whole blog. Please read yourself last few lines in your this article: \"ब्राह्मणेतर चळवळीपासूनचा इतिहास आहे कि बहुजन या संकल्पनेखाली आमची फसवणूक झाली. संघर्ष करायला बहुजनवादाची व्यापक व्याख्या आणि फायदे घेण्याची वेळ आली की बहुजन म्हणजे फक्त मराठा समाज ही संकल्पना घातक आहे.\" And then answer my question. These lines are quite explanatory what you support.\nधनगर आरक्षणासाठी इतर जाती का बरे रस्त्यावर उतरल्या नाहीत सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला द्यावे म्हणून तुम्ही याच ब्लॉगवर लेखन केले आहे. हे निश्चितच स्वागतार्ह आहे. पण सावित्रीबाईंच्या नावाने बोंब मारणारे तथाकथित पुरोगामी पाळीव विचारवंत धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मात्र मूग (की आणखी काही) गिळून गप्प का बसले आहेत सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला द्यावे म्हणून तुम्ही याच ब्लॉगवर लेखन केले आहे. हे निश्चितच स्वागतार्ह आहे. पण सावित्रीबाईंच्या नावाने बोंब मारणारे तथाकथित पुरोगामी पाळीव विचारवंत धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मात्र मूग (की आणखी काही) गिळून गप्प का बसले आहेत धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर धनगर सोडून आणखी किती जातींचे कार्यकर्ते तुरुंगात जायला तयार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध करा बरं\nजो जातीयवाद तुम्ही मराठे किंवा ब्राह्मण या जातींच्या माथी मारता तोच जातीयवाद इतर सर्वच जातींच्या नसांत भरलेला आहे. मराठे आणि ब्राह्मण ह्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्व करणाऱ्या जाती असल्यानेच त्यांचा जातीयवाद पटकन नजरेत भरतो एवढेच. उद्या मराठे आणि ब्राह्मण मागे पडून इतर जातींकडे (ह्यात तुमचीही जात आलीच ) नेतृत्व आले तर इतर समाज घटकांवर अन्याय होणारच नाही ह्या भ्रमात राहू नका\nआता एवढं इस्कटून सांगितल्यावर तरी समजून घ्या की राव\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/When-will-the-hawkers-get-business-security/", "date_download": "2018-11-14T00:23:31Z", "digest": "sha1:WIOOF7EUKMA3NN2ND3T3N6OBJAAED4IR", "length": 6382, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फेरीवाल्यांना व्यवसायाची सुरक्षितता मिळणार कधी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › फेरीवाल्यांना व्यवसायाची सुरक्षितता मिळणार कधी\nफेरीवाल्यांना व्यवसायाची सुरक्षितता मिळणार कधी\nकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले\nनोकरी मिळत नाही, मोठा व्यवसाय करायला भांडवल नाही, हातगाड्यांवरचा व्यवसाय करून दोनवेळचे पोट भरायचे, तर अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कधी कारवाई करतील, याचा नेम नाही. त्यामुळे या व्यवसायला सुरक्षितता मिळावी व व्यवसायाचे निश्‍चित ठिकाण मिळावे, यासाठी 2014 मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण कायदा अस्तित्वात आला. पण, या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महापालिका प्रशासनाची चालढकल सुरू आहे. कायद्याची अंमलबजावणी केल्यास फेरीवाल्यांना सन्मानाने व्यवसाय करता येणार आहे. पण, त्यासाठी पालिका प्रशासनाचा अडथळा कशासाठी, असा संतप्त सवाल फेरीवला संघटनांमधून उपस्थित केला जात आहे.\nगेल्या काही वर्षांपासून वाढते शहरीकरण व त्याबरोबरच रस्त्यावरील फेरीवाल्यांची संख्या वाढत चालली आहे. कोणीही उठतो, मी अमूक नगरसेवकाचा कार्यकर्ता आहे, कोणी आमदार तर कोणी खासदारांचा कार्यकर्ता असल्याचे सांगून रस्त्यात कोठेही हातगाडा टाकून व्यवसाय करत असल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसत आहे. कोणी बायोमेट्रिक कार्ड असल्याचे सांगून नियमाप्रमाणे व्यवसाय करतो. तर, कोणी फाळकूटगिरी करणार्‍यांना हप्ते देऊन व्यवसाय करत असतो. त्यामुळे शहरात अस्ताव्यस्तपणे फेरीवाल्यांचा विस्तार झाला आहे. त्यांना कोणीही रोखूू शकत नाही, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होत आहे. भवानी मंडप, बिंदू चौक, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर परिसर या ठिकाणी फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे.\nकधीतरी पालिका प्रशसनाला अतिक्रमण जास्त प्रमाणात झाले आहे असे वाटले तर तत्काळ फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढून टाकण्यासाठीची कारवाई सुरू होते.\nयात नियमाप्रमाणे व्यवसाय करणारे फेरीवालेही भरडले जातात. त्यामुळे या सर्वांना हक्काची जागा मिळण्याबरोबरच अतिक्रमणाच्या कारवाईपासून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/One-murderer-attack-in-Daphlapur-one-serious/", "date_download": "2018-11-14T00:43:07Z", "digest": "sha1:JJOGGONZAI3K5QA4ZD2MOGJCNXVVJWYT", "length": 4318, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डफळापूरमध्ये एकावर खुनी हल्ला; एक गंभीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › डफळापूरमध्ये एकावर खुनी हल्ला; एक गंभीर\nडफळापूरमध्ये एकावर खुनी हल्ला; एक गंभीर\nजत तालुक्यातील डफळापूर येथे दोन शेतकर्‍यांमध्ये झाड तोडल्यावरून वादावादी झाली. यावेळी एकावर कोयत्याने जबरी वार करून खुनी हल्ला केला. या हल्ल्यात शंकर पांडुरंग कोरे (वय 55, रा. डफळापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा वार महादेव काळाप्पा परीट याने केला आहे. या घटनेची जत पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शंकर पांडुरंग कोरे व महादेव काळाप्पा परीट या दोघांचे शेत शेजारी लागून आहेत. या दोघांच्या शेतामध्ये सामाईक बांध आहेत. या बांधावर असलेले झाड शंकर कोरे यांनी तोडले होते. हे झाड का तोडले आहेस, असा जाब महादेव परीट याने विचारले असता त्यांच्यात जोरात वादावादी झाली. या वादावादीत परीट याने कोयत्याने शंकर कोरे यांच्यावर खुनी हल्ला केला. त्याने कोरे यांच्या डोक्यात, मानेवर, उजव्या हातावर व डाव्या बाजूच्या मांडीवर वार करून गंभीर जखमी केले आहे.\nया हल्ल्यात शंकर कोरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर मिरज येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://yogeshwari.org.in/", "date_download": "2018-11-14T01:14:00Z", "digest": "sha1:KCZBII4QTOWJIRW3MAZ7YHU3QGGOMTGJ", "length": 8202, "nlines": 34, "source_domain": "yogeshwari.org.in", "title": "Yogeshwari Shikshan Sanstha|Ambajogai", "raw_content": "\nस्वतंत्रपूर्व काळात अंबाजोगाई (मोमिनाबाद) २५० वर्ष निझामी राजवटीत त्यापूर्वी साधारण: तेवढाच काळ मुघल अमलाखाली होती. मुघल आणि निझामी राजवटीत शिक्षणाचा प्रसार अत्यल्प होता. सबंध तालुक्यात एखादे मिडलस्कूल असेल. अंबाजोगाईला ते होते. उच्चवर्गीय विद्यार्थी सातवी पर्यंत त्याचा लाभ घेऊ शकत. पण, त्यातही माध्यमाची मोठी धोंडी होती. निझामी राजवटीत बालवाडी ते पदव्युत्तर अभ्यासक्रम उर्दू माध्यमातूनच शिकवा लागे. त्यामुळेही अनेकांना शिक्षणापासून वंचित रहावे लागे. या अडचणीतून मार्ग काढावा आणि शिक्षणाचा प्रवाह मोकळा करावा या हेतूने अंबाजोगाईतील काही व्यापारी व वकील मंडळींनी एकत्र येवून इ.स . १९१८ साली ‘जोगाई मंदिरा’ च्या मदतीने एक मराठी माध्यमाची शाळा काढली. हि अंबाजोगाईच्या नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासात शैक्षणिक क्रांती होती. सर्वश्री भाऊसाहेब चौसाळकर (संस्थेचे पहिले सचिव), जनार्धानराव देसाई (देशपांडे), श्रीधरपंत सोमण,सदाशिवराव जोशी, शिवाजीराव चौसाळकर , वासुदेवराव दसगावकर, रघुनाथराव नागापूरकर आणि केशवराव कुर्डूकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतहि शाळा प्रगतीपथावर ठेवली. निझामी शासनाकडून काही मदत मिळणे तर सोडाच ८ वी चा वर्ग सुरु करण्याची परवानगीहि मिळेना. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी हिप्परगा, गुलबर्गा, व हैद्राबाद या ठिकाणी जावे लागे. अशा परिस्थितीत १९३५ साली पू. स्वामी रामानंद तीर्थ हिप्परगा सोडून या शाळेत मुख्याध्यापक म्हणून आले, त्यांनी व पू. नारायणराव जोशी यांच्या अथक परिश्रमाने इयत्ता ८ वी ची परवानगी मिळवली. पू. स्वामीजी व त्यांचे सहकारी पू.बाबासाहेब परांजपे, आचार्य ग.धो. देशपांडे, बाबुराव कानडे , डॉ. देवीसिंग चौहान, केशवराव कुर्डूकर या शिक्षण प्रभृतींनी व चिंतामणराव कन्नडकर, पुरुषोत्तम चौसाळकर, भगवानराव धारूरकर, त्र्यंबकराव खुरसाळे, राजारामपंत सोनवलकर, बळीरामपंत कामखेडकर, लक्ष्मनराव भालचंद्र इ. संचालक प्रभृतींनी अविश्रांत प्रयत्नाने शाळेला सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक ते सर्व बौद्धिक व शाररीक संस्कार दिल्याने विद्यार्थ्यात ‘राष्ट्रीयत्वाची भावना जोपासणारे विद्यालय’ अशी ओळख निर्माण झाली. हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रीय असलेले अनेक सैनिक राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या या योगेश्वरी नूतन विद्यालयाचे विद्यार्थी होते.\nया विद्यालयाचा लौकिक जसजसा वाढत गेला तसातसा सर्व मराठवाड्यात विद्यार्थीयांचा ओघ वाढत गेला व तशी वसतिगृहाची निकाडहि वाढत गेली. स्वातंत्रपूर्व काळापासून संस्थेचे ४० विद्यार्थ्यांचे एक वसतीगृह होते; ते अपुरे पडू लागले. पुढे १९५६ साली पू. स्वामीजींनी योगेश्वरी महाविद्यालयाची स्थापना केली. १९५९ साली कला व वाणिज्य शाखा सुरु झाल्या. अनेक विषयात पदव्युतर अभ्यासक्रम सुरु झाले. ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा ओघ वाढू लागला. १९७२ साली मुलींसाठी श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ कन्या शाळा सुरु झमी. २००७ साली मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरु करण्यात आले. २०११ साली तंत्रानिकेतंही सुरु करण्यात आले.\nयोगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी संमेलन\nयोगेश्वरी विद्यलयात प्लास्टीक निर्मूलन मोहिम\nयोगेश्वरी महाविद्यालयात दत्तात्रय सावंत यांचे औषधी वनस्पतींवर व्याख्यान संपन्न\nआंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा – उद्घाटन सोहळा\nयोगेश्वरी शिक्षण संस्था आजी-माजी कर्मचारी संमेलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-football/sports-news-england-beat-netherlands-football-105225", "date_download": "2018-11-14T00:56:52Z", "digest": "sha1:CZMVDLLUXF22SOUYF5UAKEM5X4UJJZ6Y", "length": 13368, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news England beat Netherlands football इंग्लंडची नेदरलॅंड्‌सवर मात | eSakal", "raw_content": "\nरविवार, 25 मार्च 2018\nॲमस्टरडॅम (नेदरलॅंड्‌स) - इंग्लंडने मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात नेदरलॅंड्‌सवर २२ वर्षांनी मात केली. जेसी लिंगार्डने केलेला पहिला आंतरराष्ट्रीय गोल निर्णायक ठरला.\nनेदरलॅंड्‌सचा संघ विश्वकरंडक स्पर्धेला पात्र ठरलेला नाही. इंग्लंडने यापूर्वी १९९६च्या युरो स्पर्धेत वेंबली स्टेडियमवर नेदरलॅंड्‌सला ४-१ असे हरविले होते. विद्यमान मार्गदर्शक गॅरेथ साऊथगेट तेव्हा खेळाडू म्हणून संघात होते. इंग्लंड यानंतर मायदेशात इटलीविरुद्ध सामना खेळणार आहे.\nॲमस्टरडॅम (नेदरलॅंड्‌स) - इंग्लंडने मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात नेदरलॅंड्‌सवर २२ वर्षांनी मात केली. जेसी लिंगार्डने केलेला पहिला आंतरराष्ट्रीय गोल निर्णायक ठरला.\nनेदरलॅंड्‌सचा संघ विश्वकरंडक स्पर्धेला पात्र ठरलेला नाही. इंग्लंडने यापूर्वी १९९६च्या युरो स्पर्धेत वेंबली स्टेडियमवर नेदरलॅंड्‌सला ४-१ असे हरविले होते. विद्यमान मार्गदर्शक गॅरेथ साऊथगेट तेव्हा खेळाडू म्हणून संघात होते. इंग्लंड यानंतर मायदेशात इटलीविरुद्ध सामना खेळणार आहे.\nपॅरिस - फ्रान्सला दोन गोलांच्या आघाडीनंतरही कोलंबियाविरुद्ध २-३ असे पराभूत व्हावे लागले. ऑलिव्हर जिरूड व थॉमस लेमार यांनी फ्रान्सला पकड मिळवून दिली होती; पण त्यानंतर लुईस मुरीयल, रॅडामेल फाल्काओ व जुआन क्विंटेरो यांनी कोलंबियाचा फ्रान्सवरील पहिला विजय साकार केला.\nमोरोक्को विवि सर्बिया २-१\nट्युनिशिया विवि इराण १-०\nभरपाई वेळेत रोनाल्डोचा धडाका\nझुरीच (स्वित्झर्लंड) ः पोर्तुगालने ईजिप्तवर २-१ अशी मात केली. भरपाई वेळेत कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने दोन गोल केले. महंमद सालाह याच्या गोलमुळे ईजिप्तने आघाडी घेतली होती. रोनाल्डोने ९२व्या मिनिटाला रिकार्डो क्‍युआरेस्मा याच्या क्रॉस पासवर अचूक हेडिंग केले. त्यानंतर अंतिम क्षणी त्याने रिकार्डोच्याच चालीचे हेडिंगवर सोने केले. व्हिडिओ ॲसिस्टंट रेफरी (व्हीएआर) पद्धतीनुसार या गोलचा निर्णय झाला.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nपुणे : लक्ष्मी पुजानच्या एक दिवस आधी 6 नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडत होता. फातिमानगर सिग्नलला चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचले होते. तेव्हा दोन आरटीओ...\nआंबेगाव-शिरूरमध्ये भीषण पाणी टंचाई\nमंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर...\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-state-lavel-farmer-conferance-loanwaiver-guaranteee-73966", "date_download": "2018-11-14T01:06:17Z", "digest": "sha1:HV45WLMS7FHR6XIKY63SBXBLXTHHUUCP", "length": 12181, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news state lavel farmer conferance for loanwaiver guaranteee कर्जमुक्‍ती, हमीभावासाठी उद्या राज्यस्तरीय शेतकरी परिषद | eSakal", "raw_content": "\nकर्जमुक्‍ती, हमीभावासाठी उद्या राज्यस्तरीय शेतकरी परिषद\nसोमवार, 25 सप्टेंबर 2017\nजळगाव - शेतकऱ्यांना कापसाला सात हजार रुपये हमीभाव मिळावा, यासाठी उपोषणाला बसलेले मंत्री गिरीश महाजन आज 4100 रुपये भाव मिळतोय, असे सांगत आहेत; पण शेतकऱ्यांना हमीभाव व कर्जमुक्‍ती यावर उत्तर द्यायला पुढे येत नाहीत. दुसरीकडे राज्य सरकारने फसवी कर्जमाफी जाहीर केली असून, रोज नियम बदलत आहेत. याच्या विरोधात एल्गार म्हणून जळगावात मंगळवारी (ता. 26) राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्‍ती व हमीभाव परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्या प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nशिंदे म्हणाल्या, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करत रोज नवीन नियम काढून फसवणूक केली जात आहे. शेतकऱ्याला आता पुन्हा चावडी वाचनावर वेळ वाया घालविले जात आहे. या चावळी वाचनात प्रत्यक्ष शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले. या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी प्रतिनिधी व शेतकरी प्रश्‍नांशी निगडित व्यक्‍ती परिषदेनिमित्ताने येणार आहे. शेतकरी कर्जमाफी व हमीभाव याकरिता होणारी राज्यस्तरीय परिषद मंगळवारी (ता. 26) नूतन मराठा महाविद्यालयाच्या बोस सभागृहात दुपारी होणार आहे. या परिषदेसाठी रघुनाथ पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, डॉ. बाबा आढाव, डॉ. अजित नवले, शेकापचे आमदार जयंत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-marathi-websites-sakal-news-saptashrungi-gad-72380", "date_download": "2018-11-14T01:22:01Z", "digest": "sha1:G63VL3547WA6OLFRTM7H6U42XI25D6W2", "length": 16250, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Sakal News saptashrungi gad सप्तश्रृंगी गडावर बोकडबळी आणि गोळीबाराची प्रथा बंद करण्याचा निर्णय | eSakal", "raw_content": "\nसप्तश्रृंगी गडावर बोकडबळी आणि गोळीबाराची प्रथा बंद करण्याचा निर्णय\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nवणी : साडेतीन शक्तीपीठा पैकी अर्धे व स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी गडावर नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या दिवशी बोकड बळी देवून मानवंदना देण्यासाठी हवेत गोळीबार करण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा या वर्षापासून बंद करण्याचा एैतिहासिक निर्णय प्रशासन व सप्तश्रृंंगी देवी न्यासाच्यावतीने घेण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयाचा सप्तश्रृंगी गड ग्रामस्थांनी विरोध केला आहे.\nवणी : साडेतीन शक्तीपीठा पैकी अर्धे व स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी गडावर नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या दिवशी बोकड बळी देवून मानवंदना देण्यासाठी हवेत गोळीबार करण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा या वर्षापासून बंद करण्याचा एैतिहासिक निर्णय प्रशासन व सप्तश्रृंंगी देवी न्यासाच्यावतीने घेण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयाचा सप्तश्रृंगी गड ग्रामस्थांनी विरोध केला आहे.\nआदिशक्ती सप्तश्रृंगी गडावर (वणी) शारदीय नवरात्रौत्सवास २१ सप्टेंबर पासून प्रांरभ होत आहे. दरवर्षी नवरात्रौत्सवात गडावर सुमारे १२ ते १५ लाख भाविक आदिमाये चरणी नतमस्तक होतात. नवरात्रोत्सवाची सांगता दसऱ्या दिवशी बोकड्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढून गडावरील दिपमाळ परीसरात बोकड्यास नेवून पांरपारीक पध्दतीने पुजाअर्चा करुन महिषासूर राक्षकासाठी बळी देण्याची पूर्वापार चालत असलेली प्रथा आहे. यावेळी बोकडबळी देतांना सप्तश्रृंगी देवी न्यासाच्यावतीने मानवंदना म्हणून हवेत गोळीबारही केला जातो. दरम्यान नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विविध विभागाच्या आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनानं बोकडबळी आणी त्यावेळी हवेत केला जाणारा गोळीबार या दोन्हीही प्रथा बंद करण्याचे आदेश देवस्थान समितीला दिले आहे.\nगेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी बोकड बळी देतांना न्यासाच्या मंदीर सुरक्षारक्षकाच्या रायफलमधून अनावधानाने गोळी सुटून दगडावर आपटलेल्या गोळीचे छरे उडून १५ भाविक जखमी झाले होते. सुदैवाने यावेळी जीवीत हानी टळली तरी गर्दीमुळे भाविकांची चेंगराचेंगरी होऊन अनेकांना दुखापतही झाली होती.\nत्यामुळे या बोकड बळीच्या प्रथेमळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस प्रशासनाने ही प्रथा बंद व्हावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाला केली होती. अखेर आढावा बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे यंदापासून ही प्रथाच मोडीत काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. असे असले तरी गडावर वर्षभर भाविक नवसपूर्तीसाठी गडावर वैयक्तीकरीत्या बोकड बळी देवून गडाच्या पहिल्या पायरी परीसरात नैवद्य दाखवीत असतात. यास प्रशासनाने विरोध केला नसला तरी गडावर बोकड बळी होवूच नये यासाठी प्रशासन व सप्तश्रृंगी देवी न्यासाच्यावतीने भाविकांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे.\nदरम्यान या निर्णयाबाबत भाविकांमध्ये समिश्र भावना प्रगट होत असून काहींनी निर्णयाचे स्वागत तर भाविकांसह सप्तश्रृंगी गड ग्रामस्थांनी विरोध केला आहॆ. बोकड बळी ही देवीसाठी नाही तर देवी ने वद केलेल्या महिषासुरासाठी केला जात असून पिढयान पीढ्या बोकडबळी देण्याची प्रथा असल्याचे ग्रामस्थ व काही भाविकांचे म्हणने आहे. बोकड बळी दिला नाही तर गडावर दरड कोसळण्या सारख्या नैसर्गिक आपत्ती येवून दुर्घटना होतात असा ग्रामस्थांचा समज आहे.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/24/112/Aaj-Me-Shaap-Mukta-Jahale.php", "date_download": "2018-11-14T01:28:10Z", "digest": "sha1:UGUWTG3VOM7YGGLFESEX2NP4PZPWRZUN", "length": 9206, "nlines": 149, "source_domain": "www.gadima.com", "title": "Aaj Me Shaap Mukta Jahale | 11)आज मी शापमुक्त जाहले | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nकुंभारा सारखा गुरु नाही रे जगात\nवर घालितो धपाटा,आत आधाराचा हात.\n11)आज मी शापमुक्त जाहले\nरामा, चरण तुझे लागले\nआज मी शापमुक्त जाहलें\nमाझी मज ये पुन्हां आकृति\nमुक्त जाहले श्वास चुंबिती पावन हीं पाउलें\nपुन्हां लोचनां लाभे दृष्टि\nदिसशी मज तूं, तुझ्यांत सृष्टि\nगोठगोठले अश्रू तापुन गालांवर वाहिले\nश्रवणांना ये पुनरपि शक्ति\nमनां उमगली अमोल उक्ति\n\"ऊठ अहल्ये\"- असें कुणीसें करुणावच बोललें\nपुलकित झालें शरिर ओणवें\nतुझ्या पदांचा स्पर्श जाणवे\nचरणधुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागलें\nतुझ्या दयेनें आज हलाहल अमृतांत नाहलें\nकाय बांधुं मी तुमची पूजा\nपुनर्जात हें जीवन अवघें पायांवर वाहिले\nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\n08)ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा\n09)मार ही ताटिका रामचंद्रा\n11)आज मी शापमुक्त जाहले\n15)नको रे जाउ रामराया\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Raigarh/2018/10/16123507/Dr-deepali-deshmukh-who-defeat-blood-cancer-and-serv.vpf", "date_download": "2018-11-14T01:30:09Z", "digest": "sha1:6MZEGEUXOXXPCQ5K3X22LHZQLNNMP63P", "length": 11520, "nlines": 236, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Dr. deepali deshmukh who defeat blood cancer and serv the patient , ब्लड कॅन्सरवर मात करून रुग्ण सेवा करणाऱ्या आदर्श 'डॉक्टर'", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nब्लड कॅन्सरवर मात करून रुग्ण सेवा करणाऱ्या आदर्श 'डॉक्टर'\nरायगड - कोणतेही आव्हान असो किंवा आजार, त्याला तोंड देण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. आपल्यातील क्षमता ओळखून, केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करून ज्यांनी पुन्हा रुग्ण सेवेत स्वतःला वाहून घेतले अशा डॉ. दीपाली देशमुख यांची ही कहाणी...\nमहिला पर्यटकाची हरवलेली बॅग रिक्षा चालकाने...\nरायगड - दिवाळीच्या सुट्टींमुळे अलिबाग परिसर पर्यटकांनी बहरुन\nपोलादपूरची पुनरावृत्ती टळली, चालकाच्या...\nरायगड - बस चालकाने दाखविलेल्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली.\nनियम मोडणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई,...\nरायगड - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोठ्या आवाजातील\nमनसेच्या दणक्याने पनवेलमधील मल्टिप्लेक्स...\nपनवेल - 'डॉ. काशिनाथ घाणेकर' हा मराठी चित्रपट ८ नोव्हेंबर\nबामणगाव ५ वर्षांपासून पाणी समस्येने त्रस्त;...\nरायगड - जिल्ह्यात पाऊस चांगला पडत असला तरी पाणी साठवणीचे\nमत्स विभागातील अधिकाऱ्यांना शस्त्र परवाना...\nरायगड - समुद्रात रात्रीच्या वेळी गस्त घालताना अधिकाऱ्याच्या\nशिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगसेविकांच्या पतींचा राष्ट्रवादीत प्रवेश रायगड - माणगाव\nमहिला पर्यटकाची हरवलेली बॅग रिक्षा चालकाने केली परत रायगड - दिवाळीच्या सुट्टींमुळे अलिबाग\nमनसेच्या दणक्याने पनवेलमधील मल्टिप्लेक्स ठिकाणावर, 'घाणेकर' चे शो वाढवले पनवेल - 'डॉ. काशिनाथ\nनोटाबंदीच्या विरोधात पनवेलमध्ये काँग्रेसचा 'काळा दिवस' पनवेल - नोटाबंदीला २ वर्ष पुर्ण\nसलगच्या सुट्टीमुळे मुंबई-गोवा महामार्ग तब्बल ३ तास जाम रायगड - दिवाळी व सलग आलेल्या\nबामणगाव ५ वर्षांपासून पाणी समस्येने त्रस्त; स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष रायगड - जिल्ह्यात पाऊस\nहॅपी बर्थ डे सुबोध भावे...\nशाहरुख खानची दिवाळी पार्टीत\n२.० मधील अक्षयच्या अनोख्या मुद्रा\nपत्रलेखासोबत गोव्यात फिरताना राजकुमार राव\nपाहा तनुश्री दत्ताचे 'हे' खास फोटो\nपाहा प्रियांकाचं ब्रायडल शॉवर\nब्लॅक बिकीनीत परिणीतीचा जलवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/news/ishara-tujha-romantic-song-by-nikhil-ranade/", "date_download": "2018-11-14T00:49:59Z", "digest": "sha1:TDDIN35Y6WGUQZYWTPJ6ELN7HPEKHUHV", "length": 8614, "nlines": 87, "source_domain": "megamarathi.in", "title": "Ishara Tujha Romantic Single Song By Nikhil Ranade", "raw_content": "\nHome News प्रेमात पाडणारा ‘इशारा’\nमराठीतल्या पहिल्या सिंगल सॉंगचे परदेशात चित्रीकरण\nमराठी सिनेसृष्टीत होणारे असंख्य बदल आपण पाहत आहोत. असाच एक नवीन बदल आपलयाला एका मराठी सिंगल सॉंगमध्ये पाहायला मिळणार आहे. बॉलिवुडमध्ये आपल्याला अनेक सिंगल सॉंग पाहायला मिळाले आहेत. या सिंगल सॉंगची क्रेझ आजच्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. ही क्रेझ लक्षात घेता निखिल रानडे हा गायक रोमॅंटिक सिंगल सॉंग प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या निखिल रानडे यांनी ‘यार’ तसेच सावनी रवींद्र यांच्या ‘झोका तुझा’ या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. पार्श्वगायनाचा छंद जोपासणाऱ्या निखिल यांचा ‘इशारा तुझा’ हा मराठी म्युझिक सिंगल प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘इशारा तुझा’ या सिंगल सॉंगची खासियत म्हणजे हा संपूर्ण अल्बम लंडन येथे चित्रित करण्यात आला आहे. परदेशात चित्रित करण्यात आलेला हा पहिलाच मराठी म्युझिक सिंगल आहे. या सिंगल सॉंगमध्ये आपल्याला निखिल रानडे आणि प्रियांका ठाकरे- पाटील असे नवीन चेहरे दिसणार आहेत. ऋषिकेश नेरे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रश्मीम महागावकर यांनी संगीत दिले असून खुद्द निखिल रानडे यांनी गायलं आहे. राजीव रानडे यांनी आपल्या दिग्दर्शकीय नजरेतून हे गाणं साकारलं आहे. राजीव रानडे हे निखिल रानडे यांचे वडील बंधू असून या गाण्याची सिनेमॅटोग्राफी राजीव यांनी केली आहे. प्रेमात पडल्यानंतरच्या पहिल्या भावनेवर आधारित असलेल्या या सिंगल सॉंगमध्ये पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचा या जोडीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. निखिल रानडे या गाण्याविषयी खूप उत्सुक असून प्रेक्षक ‘यार’ इतकंच या गाण्यावरसुद्धा प्रेम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या निर्मितीसंस्थेअंतर्गत अजून काही चांगल्या कलाकृती सादर करण्याचा त्यांचा मानस असून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे हा मुख्य उद्देश निखिल रानडे यांचा आहे.\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर ला रिलीस होणार.\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nअसा साजरा केला सईचा वाढदिवस\n२१ ते २४ जानेवारी भव्य रायगड महोत्सवाचे आयोजन\nमराठी नाटकांमध्येही चुरस रंगणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-oilseeds-sowing-status-pune-maharashtra-12062?tid=124", "date_download": "2018-11-14T01:28:24Z", "digest": "sha1:Q77NRLVHLAXJ6MBGKQ2GDA2HEGLJHJ6G", "length": 16396, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, oilseeds sowing status, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे विभागात तेलबिया पिकांची १ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी\nपुणे विभागात तेलबिया पिकांची १ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nपुणे ः दिवसेंदिवसे खाद्यतेलास मागणी वाढत आहे. त्यामुळे तेलबिया पिकांची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. पुणे विभागात तेलबिया पिकांचे सरासरी क्षेत्र एक लाख ४० हजार ५२० हेक्टर आहे. त्यापैकी खरिपात एक लाख ७० हजार ३६० हेक्टरवर म्हणजेच १२१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nपुणे ः दिवसेंदिवसे खाद्यतेलास मागणी वाढत आहे. त्यामुळे तेलबिया पिकांची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. पुणे विभागात तेलबिया पिकांचे सरासरी क्षेत्र एक लाख ४० हजार ५२० हेक्टर आहे. त्यापैकी खरिपात एक लाख ७० हजार ३६० हेक्टरवर म्हणजेच १२१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nगेल्या काही वर्षांपासून खाद्यतेलास ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल आणि सोयाबीन अशा पिकांपासून खाद्यतेलनिर्मिती होऊन त्याची विक्री केली जाते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या शेतीमालासाठी चांगला दर मिळतो. मात्र, मागील पाच ते सहा वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकरी पीक बदल करत आहे. त्यातच तेलबिया पिकांना बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीन, भुईमूग ही पिके घेण्याकडे कल वाढत आहे.\nयंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सर्वाधिक पेरणी केली आहे. पुणे विभागात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र ६८ हजार ९३० हेक्टर क्षेत्र आहे. त्या तुलनेत एक लाख ३६ हजार ३२० हेक्टर म्हणजेच १९७ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र ५८ हजार २८० हेक्टर असून, त्या तुलनेत ७८ हजार ४४० हेक्टरवर म्हणजेच १३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, नगर, पारनेर, संगमनेर, कोपरगाव या तालुक्यांत सोयाबीन पेरणीचे प्रमाण अधिक आहे.\nपुणे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र ५२०० हेक्टर असून, त्यातुलनेत १८ हजार ७८९ हेक्टरवर म्हणजेच ३६१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये शिरूर, दौड, बारामती, इंदापूर, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी ३९ हजार ९० हेक्टर असून, त्यातुलनेत ७१ हजार ७१० हेक्टरवर पेरणी झाली आहे.\nपुणे विभागात तेलबिया पिकांची झालेली पेरणी (हेक्टर)\nपीक सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्केवारी\nभूईमूग ४७,८४० २४,३२० ५०\nतीळ २,५८० ५३० २०\nकारळे ६१८० ११८० १९\nसूर्यफूल ९१९० ४६४० ५०\nसोयाबीन ६८,९३० १,३६,३२० १९७\nइतर तेलाबिया ५८१० ३३७० ५७\nएकूण १,४०,५२० १,७०,३६० १२१\nपुणे विभाग कृषी विभाग भुईमूग सोयाबीन शेती हवामान नगर संगमनेर शिरूर इंदापूर खेड आंबेगाव सोलापूर\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nखानदेशात मका, ज्वारीवर लष्करी अळीजळगाव : खानदेशात मका, आगाप ज्वारीवर लष्करी अळीचा...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nनांदेड जिल्ह्यात तीन पिकांना विमानांदेड : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये पंतप्रधान...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Miss-call-gets-alcohol-in-aurangabad/", "date_download": "2018-11-14T00:25:48Z", "digest": "sha1:TPZNVSO2JCX7DJ6ISAJGIOIICAP2GH2D", "length": 6056, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘यहा मिस कॉल पे मिलती है दारू‘ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › ‘यहा मिस कॉल पे मिलती है दारू‘\n‘यहा मिस कॉल पे मिलती है दारू‘\nलासूर स्टेशन : संदीप गायकवाड\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गालगतच्या पाचशे मीटर अंतरावरील परमीट रुम, बिअरबार, देशी दारू, बिअर शॉपीची दुकाने बंद झाली. असे असले तरी लासूर स्टेशन बाजारपेठेत मात्र नवीन-नवीन युक्त्या व शक्‍कल लढवून हॉटेल, ढाब्यांवर छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे.\nमिस कॉल द्या आणि दारू घरपोच मिळवा, असा प्रकार सध्या परिसरात पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावात अवैध पद्धतीने दारू विक्रीचा काळा धंदा राजरोसपणे सुरू आहे. हॉटेल, धाब्यावर एका फोनवर घरोपच दारू मिळत आहे. यावरून दारू बंदीचा फटका तळीरामांना बसलाच नसल्याचे समोर आले आहे,तसेच छुप्या पद्धतीने हॉटेल- धाब्यांवर अव्वाच्या सव्वा दराने दारू विकली जात आहे. उलट दारू बंदीमुळे अवैधरित्या दारू विक्री करणार्‍यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत.\n‘साध्या गल्‍ली बोळात अवैध दारू विक्री सुरू असून शासनाची ग्रामीण भागात दारू बंदी फक्‍त नावालाच उरली आहे. त्यामुळे महसूल तसेच पोलिस प्रशासनाने या अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करणे आवश्यक बनले आहे’ असे उपसरपंच गणेश व्यवहारे यांनी सांगितले.\n‘अवैध दारू विक्री व्यवसाय सद्या जोमात सुरू आहे. कायद्यात दारू विक्रेत्यावर कडक शिक्षेची तरतूद नाही. यामुळे कारवाईचा फार काही रक पडत नाही. त्यामुळे शासनाने अवैध दारू विके्रत्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करावी असे युवासेना उपशहरप्रमुख अमोल शिरसाठ यांनी सांगितले.\nविवानच्या अचाट स्मरणशक्तीने सर्व थक्क\nपैठणमध्ये कैद्यांसाठी सुरू केली रसवंती\nछेडणार्‍यांना ‘कराटेक्वीन’चा चोप ( व्हिडिओ )\nगांजाच्या लागवडप्रकरणी शेतकर्‍यास अटक\nवीज पंपाचे कनेक्शन कट करण्याच्या मोहिमेमुळे शेतकरी संतप्‍त\nबोगस डॉक्टरांकडून १२ लाखांचा हप्ता\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Fonda-newly-rented-house-issue/", "date_download": "2018-11-14T01:27:01Z", "digest": "sha1:UNXUYJGG75OVP2B4DVRZCIZJWWVMKEKR", "length": 8713, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " किर्लपाल-दाबाळ पंचायत क्षेत्रात नव्याने घरपट्टी आकारणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › किर्लपाल-दाबाळ पंचायत क्षेत्रात नव्याने घरपट्टी आकारणी\nकिर्लपाल-दाबाळ पंचायत क्षेत्रात नव्याने घरपट्टी आकारणी\nकिर्लपाल दाबाळ पंचायत क्षेत्रातील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी ‘जायका’ प्रकल्पांतर्गत जलवाहिनी प्रत्येक गावापर्यंत घालावी, पंचायत क्षेत्रातील प्रत्येक घराचे क्षेत्रमापन करून नव्याने घरपट्टी आकारण्याचा महत्वपूर्ण ठराव रविवारी झालेल्या किर्लपाल दाबाळ पंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. याशिवाय स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन कचरा गोळा करून प्रत्येकाकडून दरवर्षी 200 रुपये आकारण्याचेही सर्वानुमते निश्‍चित करण्यात आले.\nसरपंच शकुंतला गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत पाणी पुरवठा सुरळीत होत नसून हा प्रश्‍न आधी सोडवा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पाणी पुरवठा सुरळीत होत नसला तरी दर महिन्याला पाण्याची बिले न चुकता कशी दिली जातात,असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर उपसरपंच शशिकांत गावकर यांनी पंचायत तर्फे बांधकाम खात्याच्या पाणी विभागाकडे प्रतिदिन 5 टँकर मधून पाणी पुरवठा करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे सांगितले.\nस्थानिक आमदार दीपक पाऊसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत मंडळ व बांधकाम खात्याचे अभियंत्याची बैठक दीड महिन्यापूर्वी होऊन पाणीप्रश्‍नी आढावा घेण्यात आला होता. तसेच विविध ठिकाणी पंपांवर काम कारणार्‍या कामगारांना लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या जायका प्रकल्पाची जलवाहिनी काही मर्यादित गावांपुरती घालण्यात आली असून उर्वरित गावात घालण्यासाठी संबंधित खात्याकडे पाठपुरवठा करणार असल्याचे उपसरपंचानी सांगितले.\nपंचायत क्षेत्रातील कचरा गोळा करण्यासाठी दोन कामगार नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक घरातील कचरा घरोघरी फिरून गोळा करण्यात येत आहे. लोकांनी आपला कचरा उभारण्यात सदर कामगारांना सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येक घरमालकाकडून दरवर्षी 200 रुपये कचर्‍यासाठी घेण्यात येणार आहे. सरकारकडून दरवर्षी 365 रुपये आकारण्याचा आदेश आहे. मात्र पंचायत मंडळाने बैठक घेऊन लोकांकडून फक्त 200 रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. किर्लपाल पंचायत क्षेत्रात दहा वर्ष पूर्वी प्रत्येक घराची मोजमाप करण्यात आले होते. यावर्षी प्रत्येक घराचे मोजमाप करून घरमालकाकडून घरपट्टी घेण्यात येईल.\nकारण लोकांनी घराची दुरुस्ती करताना घराचा आकार वाढविल्याचे निदर्शनात आले आहे. पंचायतीचे सचिव व स्थानिक पंचायत सदस्यांना घेऊनच सदर कामाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे शशिकांत गावकर यांनी सांगितले. दाबाळ येथील नदीवर मोठ्या संख्येने पर्यटक आंघोळीसाठी येतात. त्यामुळे दरवर्षी पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडत असून नदीजवळ धोक्याची सूचना देणारे फलक लावण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे. ग्रामसभेत सरपंच शकुंतला गावकर, पंच सदस्य रमाकांत गावकर,मोहन गावकर, तुळशीदास गावकर, कल्पेश गावकर, भालचंद्र नाईक, अनिता प्रभू, चंदा गावकर, पंचायतीचे सचिव शशांक गावस देसाई, व निरीक्षक म्हणून गट विकास कार्यालयाचे अधिकारी माया खांडेपारकर उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/toor-center-in-wadwani-closed/", "date_download": "2018-11-14T00:45:22Z", "digest": "sha1:YYFXU6EYRZW5DHGAW2IG2JL7FKLKMXSH", "length": 5534, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वडवणीचे तूर खरेदी केंद्र पुन्हा बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › वडवणीचे तूर खरेदी केंद्र पुन्हा बंद\nवडवणीचे तूर खरेदी केंद्र पुन्हा बंद\nवडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावरील रिकामा बारदाना पुन्हा संपला आहे. त्यामुळे सोमवार (दि.30) पासून तूर खरेदी केंद्र पुन्हा एकदा बंद पडले आहे. याप्रकाराने शेतकरी हवालदिल झाले आहेत.\nवडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्र रिकाम्या बारदान्या अभावी वारंवार पडत आहे. या वर्षी चार वेळा बारदाना संपल्यावर केंद्र बंद पडले होते. अठरा एप्रिल रोजी शासकीय मुदत संपल्यामुळे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील सर्व शासकीय तूर खरेदी केंद्रे बंद करण्यात आले होते. त्यानंतर दैनिक पुढारीने वारंवार पाठपुरावा करून हजारो शेतकर्‍यांची तूर अजूनही घरात पडून असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर 26 एप्रिल पासून पुन्हा तूर खरेदी चालू करण्यात आली. शेतकर्‍यांनी गर्दी करून तूर खरेदी केंद्रावर आणली. गुरुवार ते शनिवार हे तीन दिवस खरेदी केंद्र सुरळीत सुरू होते, मात्र शनिवारी दुपारी तूर भरण्यासाठी आवश्यक असणारा रिकामा बारदाना संपला. त्यामुळे सोमवारी तूर खरेदी केंद्र सुरू झालेच नाही. सोमवारी काही शेतकरी तूर खरेदी केंद्रावर आले होते, परंतु त्यांना परत जावे लागले. जो पर्यंत रिकामा बारदाना उपलब्ध होत नाही तो पर्यंत केंद्र सुरू होणार नसल्याचे चित्र आहे. गेल्या वेळी रिकामा बारदाना उपलब्ध नसल्याने सुमारे पंधरा दिवस केंद्र बंद पडले होते. यावेळी रिकामा बारदाना उपलब्ध होण्यासाठी किती दिवस लागतील असा सवाल उपस्थित होत आहे. वडवणी तालुक्यातील आर्ध्या शेतकर्‍यांना तूर खरेदी केंद्रावर आणण्यासाठी अजूनही मेसेज पाठविण्यात आलेले नाहीत. या शेतकर्‍यांच्या तुरीचे मापे कसे होतील, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Barayana-film-issue/", "date_download": "2018-11-14T00:27:38Z", "digest": "sha1:QSB6MQRHXSFAGJ5ZOJ777YCWNFUE67UK", "length": 4934, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘बारायण’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘बारायण’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी\n‘बारायण’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी\nबारायण चित्रपटात संभाजी राजेवरील प्रसंग प्रदर्शित करून राजेशिर्के घराण्याची बदनामी करण्यात आली आहे. चित्रपटातील हा आक्षेपार्ह भाग वगळून निर्मात्यांनी समस्त राजेशिर्के घराण्याची माफी मागावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा श्री कुलस्वामिनी शिरकाई देवी सेवा मंडळ, मुंबई संस्थेचे निशांत राजेशिर्के व विनायक राजेशिर्के यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला आहे.\nचित्रपटातील एका प्रसंगामुळे राजेशिर्के घराण्याची मानप्रतिष्ठा व सन्मानाला बाधा पोहोचली असून महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरातसह अन्य राज्यांतील राजेशिर्के घराण्याचा भावनेचा खेळ बारायण चित्रपटात मांडण्यात आला आहे. राजेशिर्के घराणे हे पूर्वीपासून ते आजपर्यंत छत्रपती राजघराण्याशी अत्यंत निष्ठने राहिले आहे,असे असताना राजेशिर्के घराण्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निशांत व विनायक राजेशिर्के यांनी सांगितले.याबाबत दिग्दर्शक दीपक पाटील यांना प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आल्याचे विनायक राजेशिर्के यांनी सांगितले. चित्रपटात संभाजी राजेवरील प्रसंग दाखविताना अयोग्य माहिती देऊन विपर्यास करण्यात आल्याचा आरोप राजेशिर्के यांनी केला आहे .दरम्यान या प्रकारामुळे राजेशिर्के घराण्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Maharashtra-Government-will-collapse-like-Jammu-and-Kashmir-say-Prakash-Ambedkar/", "date_download": "2018-11-14T00:28:19Z", "digest": "sha1:HJYNXT67F44WEIK6P2PRMRKWXP2F4EKX", "length": 9185, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जम्मू-काश्मीर प्रमाणे महाराष्ट्र सरकार कोसळेल: प्रकाश आंबेडकर(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जम्मू-काश्मीर प्रमाणे महाराष्ट्र सरकार कोसळेल: प्रकाश आंबेडकर(व्हिडिओ)\nजम्मू-काश्मीर प्रमाणे महाराष्ट्र सरकार कोसळेल: प्रकाश आंबेडकर(व्हिडिओ)\nजम्मू-काश्मीरमध्ये ज्या प्रमाणे सरकार कोसळले तशीच स्थिती महाराष्ट्रात होण्याची चिन्हे आहेत असे सांगत आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी या बॅनरखाली निवडणूक लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आंबेडकरांनी राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nराज्यातील पुरोगामी विचारांच्या पक्षांनी आमच्यासोबत यावे. आमचे दरवाजे मोकळे आहेत. ज्या पक्षांना आमच्या अटी मान्य असतील आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, असे आंबेडकर म्हणाले. राज्यात धनगर आणि भटक्या जमातींची वंचित बहुजन आघाडीची स्थापना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याद्वारे वंचित समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी याकरीता त्यांना उमेदवारी दिले जाईल. तसेच जे वेगवेगळे घटक विभक्तपणाचा फायदा घेत आहेत. तो थांबविण्यासाठी या आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार केले जाणार आहे. राज्यात लवकरच शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी परिषद आयोजित करणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून चॉईस ऑफ एज्युकेशनच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आम्ही प्रतिगामी मानत नाही. मात्र त्यांनी बरीच पावले प्रतिगामी उचलली आहेत. पेशवाईला आमचा विरोधच आहे. पवारांनी फुले पगडी स्विकारली याचा आनंदच असल्याचे आंबेडकर म्हणाले. पवार हे पुरोगामी आहेत पण मधेच ते दुसऱ्या वाटेने जातात, त्यामुळे जोपर्यंत त्यांच्याकडून प्रस्ताव येत नाही तो पर्यंत आम्ही काही बोलणार नाही.\nमारेकरी सत्ताधारी पक्षाच्या जवळचे\nस्वतःची चामडी वाचवण्यासाठी पोलिसांनी गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना अटक केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. मारणारे कोण आहेत हे पोलिसांना चांगले माहीत आहेत. यामागे कोण आहेत, गोळी कोणी चालवली याची माहिती पोलिसांना आहे. सत्ताधाऱ्याशी त्यांचा संबंध असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली नसल्याचे ते म्हणाले. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही हे कळून चुकल्याने पोलिसांनी एका मारेकऱ्याला अटक केली आहे. इतक नाही तर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे मारेकरी सत्ताधारी पक्षाच्या जवळचे असल्याचा खळबळजनक आरोप देखील आंबेडकरांनी केला.\n> संविधान सर्वांपर्यंत पोहचवणार\n>धनगर,माळी, ओबीसी , मुस्लिम या घटकांना जो उमेदवारी देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ. फक्त तो पुरोगामी विचारांचा पक्ष असावा अशी आमची अट\nआगामी लोकसभा निवडणुकीत पुरोगामी संघटनासोबत आघाडी करणार\n> जुलै महिन्याच्या नागपूर येथील अधिवेशनाला शिवसेनेचा विरोध आहे. जर शिवसेनेने या अधिवेशनावावर बहिष्कार टाकला तर सरकार पडेल\nलोकसभेची निवडणूक मी लढवेल की नाही हे अजून माहीत नाही\n> 48 मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी\n> ज्योतिरादित्य सिंधिया किंवा कामलनाथ हे वेगवेगळी भाषा करत आहेत.गुजरात निवडणुकीतून काँग्रेस काहीच शिकली नाही. सिंधिया सर्वांना सोबत घेऊ म्हणत आहेत तर कामलनाथ सिलेक्टिव्ह पक्षांना सोबत घेऊ म्हणत आहेत\n> राज्यात तिसऱ्या आघाडीची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांनी पुरोगामी पक्षांना एकत्र येण्याचे केले आवाहन\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-14T01:12:54Z", "digest": "sha1:KNC52HDX2F32PORKMT5CUTJRV6FXCRPV", "length": 5868, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुदुंबरे, जांबवडे ग्रामपंचायत बिनविरोध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसुदुंबरे, जांबवडे ग्रामपंचायत बिनविरोध\n27 जागांसाठी 55 उमेदवार रिंगणात\nतळेगाव स्टेशन – मावळ तालुक्‍यात सात ग्रामपंचायतींपैकी सुदुंबरे, जांबवडे ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या. कल्हाटच्या सरपंचासह 9 जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित 27 जागांसाठी 55 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती तहसीलदार रणजीत देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी दिली.\nआंदर-मावळातील सुदुंबरे, जांबवडे, कल्हाट, ओव्हळे, दिवड, सुदवडी, कोंडीवडे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तसेच कल्हाटच्या सरपंचासह 7 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या. 2 जागांसाठी चार जण रिंगणात आहेत. ओव्हळे व कोंडीवडेच्या एकूण 27 जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे ओव्हळे, दिवड, सुदवडी, कोंडीवडेच्या सरपंच व सदस्य पदासाठी दि. 27 रोजी मतदान होणार आहे. दि. 28 रोजी वडगाव-मावळ महसूल भवन येथे मतमोजणी होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिमगाव केतकीचा पैलवान संग्राम शिंदे प्रथम\nNext articleप्रभात फेरी काढत कार्ल्यात राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/aamir-khan-challenges-big-b-shahrukh-and-salman-khan-for-padman-challenge/", "date_download": "2018-11-14T00:42:36Z", "digest": "sha1:KLLOQFVZ5L3ET55STDYXCLCC4KRF5O5A", "length": 10290, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बिग बी ,शाहरुख आणि सलमानला आमीर खानचे चॅलेंज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबिग बी ,शाहरुख आणि सलमानला आमीर खानचे चॅलेंज\nटीम महाराष्ट्र देशा- अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने आमीर खान ला एक चॅलेंज केलं होत जे पूर्ण करण्यासाठी आमीर खान ने स्वतःचा सॅनिटरी पॅड हातात घेतलेला फोटो ट्वीट केला आहे.ज्या फोटोची चर्चा सध्या सोशल मिडीयावर जोरदार सुरु आहे .\nअक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असेलला ‘पॅडमॅन’ सिनेमा येत्या ९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून पब्लिसिटीसाठी अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने अभिनेता आमीर खान याला एक चॅलेंज दिलं होत जे स्वीकारत आमीर खान ने स्वतःचा सॅनिटरी पॅड हातात घेतलेला फोटो ट्वीट केला आहे. आणि ट्विंकलने दिलेले चॅलेंजपूर्ण केले आहे .\nआमीर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बिग बी ,शाहरुख आणि सलमानला आता सॅनिटरी पॅड हातात घेऊन फोटो काढून तो पोस्ट करण्याचं चॅलेंज केलं आहे.आता हे बाकीचे स्टार हा टास्क पूर्ण करण्याचं चॅलेंज स्वीकारून पूर्ण करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .\n‘पॅडमॅन’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. स्वस्त दरात सॅनिटरी पॅड तयार करणारे कोईंबतूरचे अरुणाचलम मुरुगननाथम यांच्या जीवनाशी प्रेरित आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या युगपुरुषाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे.\nग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणं, हे अरुणाचलम यांचं उद्दिष्ट होतं. मासिक पाळीत अरुणाचलम यांच्या गावातील तसंच समाजातील महिला चिंध्यांसारख्या अनारोग्यदायी वस्तू वापरत असत. बाजारातील सॅनिटरी नॅपकिन महागडे असल्यामुळे अरुणाचलम यांनी आरोग्यदायी पर्याय म्हणून स्वस्त सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन दिले.\nअक्षय आणि सोनम एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोघांनी 2011मध्ये ‘थँक्यू’ या सिनेमात काम केलं होतं. तर राधिका आपटे पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत कारण करणार आहे.\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nमुंबई - उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/senior-engineer-suspended-for-long-time-getting-discontinued-power-supply-and-notices-for-4-people/", "date_download": "2018-11-14T00:35:28Z", "digest": "sha1:BESCA5REZRKJSKSAAS3VCW5GOOPIKAAU", "length": 10749, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दिर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्याप्रकरणी वरिष्ठ अभियंता निलंबित तर 4 जणांना नोटीसेस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदिर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्याप्रकरणी वरिष्ठ अभियंता निलंबित तर 4 जणांना नोटीसेस\nपुणे : पुणे व पिंपरी शहर परिसरातील काही सोसायट्यांमध्ये खंडित वीजपुरवठ्याचा प्रदीर्घ कालावधी तसेच हा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी दिसून आलेली दिरंगाई यामुळे महावितरणकडून प्रत्यक्ष कारवाईला सुरवात झाली आहे. यामध्ये एका उपकार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्यात आले असून इतर चार अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.\nयाबाबत माहिती अशी, की वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील काही सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. तर काही सोसायट्यांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा कालावधी प्रदीर्घ होता. या प्रकाराची महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली असून खंडित झालेल्या वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अभियंत्यांकडून दिरंगाई झाल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये दिसून आले. त्यामुळे वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील वीजपुरवठा खंडित राहिल्याप्रकरणी एका उपकार्यकारी अभियंत्यास निलंबित करण्यात आले आहे तर 4 वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यातील शिवाय एका कार्यकारी अभियंत्यास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.\nविविध कारणांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी अभियंता व कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे सतर्क व तत्पर राहावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा यापूर्वीच महावितरणकडून देण्यात आला होता. दिर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने वीजग्राहकांची गैरसोय होते तसेच महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. परंतु तीन ठिकाणी झालेल्या दिरंगाईमुळे महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे.\nपावसाळ्यात खंडित झालेला वीजरपुरवठ्याच्या कालावधीवर नजर ठेवण्यासाठी प्रादेशिक कार्यालयात 24 तास सुरु असणारे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता (संचालन) यांच्या नियंत्रणात हा कक्ष कार्यरत आहे. जास्त प्रदीर्घ कालावधीसाठी खंडित राहिलेल्या वीजपुरवठ्यावर या नियंत्रण कक्षाची नजर असून त्यासंबंधीचा अहवाल ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येतो.\nआर्थिक व्यवहार ऑनलाईन न केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस\nपर्यावरण पूरक गणेश विसर्जनात विद्यार्थांनी सहभागी होऊ नये\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपुणे- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीला अजून दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sawantwadi-news-konkan-madhya-pradesh-worker-70271", "date_download": "2018-11-14T00:50:24Z", "digest": "sha1:C4EJQXPPPTNODII7CJBHRH4WUAJVQ4IR", "length": 13445, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sawantwadi news konkan Madhya Pradesh worker मध्य प्रदेशचा कामगार जपतोय कोकणची संस्कृती | eSakal", "raw_content": "\nमध्य प्रदेशचा कामगार जपतोय कोकणची संस्कृती\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nआमच्या गावातसुद्धा गणेशोत्सव धुमधडाक्‍यात साजरा केला जातो; मात्र त्याठिकाणी गावात एक गणपती असतो. याठिकाणी आल्यानंतर प्रत्येक घरात गणपती पाहायला मिळाला आणि त्यातून स्फूर्ती मिळाली. बाजूला राहणारे ग्रामस्थ सुहास हरमलकर, संजय हरमलकर, रवी हरमलकर, दाजी हरमलकर अशा लोकांनी पाठिंबा दिल्याने आपण हा उत्सव गेली चार वर्षे निर्विघ्न पूर्ण करू शकलो.\n- हीरा ऊर्फ हिरालाल भरतलाल बर्मन, मध्य प्रदेश\nसावंतवाडी - आपल्या कामातून वेळ काढत कोकणचे विविध कलाप्रकार जपणारा गणेशोत्सव साजरा करून मध्य प्रदेश येथील युवकाने येथील लोकांना एक आदर्श घालून दिला आहे. विशेष म्हणजे या उत्सवात बिहार, बंगालसह अन्य ठिकाणच्या कामगारांनासुद्धा त्याने समाविष्ट करून घेतले आहे.\nगणेश ही बुद्धीची देवता आहे. आमच्या गावातसुद्धा त्यांचे पूजन होते; मात्र त्याठिकाणी जाणे शक्‍य नसल्यामुळे आपण याच ठिकाणी त्यांची आराधना करतो, असे हीरा ऊर्फ हिरालाल भरतलाल बर्मन याचे म्हणणे आहे.\nतालुक्‍यातील मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात एका खासगी महाविद्यालयाच्या उभारणीचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. याठिकाणी बांधकामावर मजूर म्हणून आलेल्या या युवकाने गेली अनेक वर्षे याठिकाणी वास्तव्य केले आहे. गणेशोत्सव काळात कामामुळे हजारो किलोमीटर त्याला गावात जाणे शक्‍य होत नाही. यामुळे त्याने आपण काम करीत असलेल्या ठिकाणी गणेशमूर्ती पूजन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रथम त्याने आपल्यासोबत असलेले नातेवाईक बिन्दाल बर्मन, सतई बर्मन, छोटू बर्मन यांच्यासह सहकारी कामगार कुंदीलाल मंडल, गुड्डू वटार या कामगारांची मदत घेतली. आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी असलेल्या शेडमध्ये गणेशोत्सव साजरा केला. आज सलग चौथ्या वर्षीसुद्धा त्याने आपल्या कामाच्या ठिकाणी गणेशमूर्तीचे पूजन केले आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकांनी प्रोत्साहन दिल्यानंतर सत्यनारायण महापूजासुध्दा त्याने घातली आहे. या वर्षी महाविद्यालयाचे काम पूर्ण होईल. आता पुढच्या कामावर जाऊ, त्याठिकाणी गणेशोत्सव साजरा करू; मात्र कोकणी सणांना विसरणार नाही, असे हीरा म्हणाला.\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\nपुणे : लक्ष्मी पुजानच्या एक दिवस आधी 6 नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडत होता. फातिमानगर सिग्नलला चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचले होते. तेव्हा दोन आरटीओ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i100123211216/view?page=1", "date_download": "2018-11-14T00:36:46Z", "digest": "sha1:HNR7NILEJ7HCNOHN2QREV24I3BLV3B7O", "length": 5398, "nlines": 48, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीज्ञानदेवतेहत्तिशी", "raw_content": "\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २१\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २२\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २३\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २४\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २५\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २६\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २७\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २८\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २९\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ३०\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ३१\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ३२\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\nश्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ३३\n\"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी\" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-crushing-season-status-nanded-region-maharashtrashtra-7538", "date_download": "2018-11-14T01:33:12Z", "digest": "sha1:3A3B46KO4MLZSQG2RNBLDUFMBL6WLCNN", "length": 18686, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane crushing season status of nanded region, maharashtrashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला\nनांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nनांदेड : नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू केलेल्या ३२ पैकी २४ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. सोमवारपर्यंत (ता. १५) सर्व ३२ साखर कारखान्यांनी १ कोटी १६ लाख ४५ हजार १७६ टन उसाचे गाळप केले. एकूण १ कोटी २३ लाख ८५ हजार १८१ क्विंटल साखर उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा १०.६४ टक्के आला आहे.\nपरभणी जिल्ह्यातील सर्व ५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १०, नांदेडमधील ४, हिंगोलीमधील ३ आणि लातूरमधील २ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील प्रत्येकी एक आणि लातूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांचे गाळप सुरू आहे.\nनांदेड : नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू केलेल्या ३२ पैकी २४ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. सोमवारपर्यंत (ता. १५) सर्व ३२ साखर कारखान्यांनी १ कोटी १६ लाख ४५ हजार १७६ टन उसाचे गाळप केले. एकूण १ कोटी २३ लाख ८५ हजार १८१ क्विंटल साखर उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा १०.६४ टक्के आला आहे.\nपरभणी जिल्ह्यातील सर्व ५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १०, नांदेडमधील ४, हिंगोलीमधील ३ आणि लातूरमधील २ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील प्रत्येकी एक आणि लातूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांचे गाळप सुरू आहे.\nयंदाच्या गाळप हंगामात परभणी जिल्ह्यातील सर्व ५ खासगी साखर कारखान्यांनी एकूण १७ लाख ७४ हजार ५८०.५५ टन ऊस गाळप केले आहे. सरासरी १०.३१ टक्के उताऱ्याने १८ लाख ३० हजार १४१ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११ टक्के आला आहे.\nहिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ सहकारी साखर कारखान्यांनी ११ लाख २४ हजार ७५६ टन ऊस गाळप केला. या कारखान्यांचा सरासरी १०.८४ टक्के साखर उतारा आला असून, १२ लाख १८ हजार ७५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. भाऊराव चव्हाण युनिट २ डोंगरकडा या कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.५३ टक्के आला आहे. पूर्णा युनिट २ (बाराशिव), पूर्णा सहकारी, टोकाई सहकारी या कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे.\nनांदेड जिल्ह्यातील ३ सहकारी आणि २ खासगी अशा एकूण ५ साखर कारखान्यांनी एकूण १३ लाख ५६ हजार ५३९ टन ऊस गाळप केले आहे. सरासरी १०.९० टक्के उताऱ्याने १४ लाख ७८ हजार १०१ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.२५ टक्के आला आहे. भाऊराव चव्हाण युनिट ४, भाऊराव चव्हाण युनिट ३, शिवाजी सर्विस स्टेशन (जय शिवशंकर), कुंटुरकर शुगर्स या कारखान्याचे गाळप बंद झाले.\nलातूर जिल्ह्यातील ४ सहकारी आणि ४ खासगी अशा एकूण ८ साखर कारखान्यांनी एकूण ३५ लाख ३३ हजार ८२९ टन ऊस गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.१८ टक्के आला असून, एकूण ३९ लाख ४९ हजार ३६० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जागृती शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.७१ टक्के आला आहे. प्रियदर्शनी आणि साईबाबा या दोन साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील ३ सहकारी आणि ७ खासगी, असे एकूण १० साखर कारखान्यांनी ३८ लाख ५५ हजार ४७१ टन ऊस गाळप केले असून, सरासरी साखर उतारा १०.१४ टक्के मिळाला आहे. या कारखान्यांनी एकूण ३९ लाख ८ हजार ८०४ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. नॅचरल शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.१५ टक्के आला आहे. येथील सर्व कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.\nनांदेड विभागातील १४ सहकारी आणि १८ खासगी मिळून एकूण ३२ साखर कारखान्यांची सरासरी दैनंदिन ऊस गाळप क्षमता १ लाख १२ हजार ५० टन आहे. सोमवारपर्यंत (ता. १६) सर्व ३२ साखर कारखान्यांनी एकूण १ कोटी १६ लाख ४५ हजार १७६ टन ऊस गाळप केले असून, १ कोटी २३ लाख ८५ हजार १८१ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.\nनांदेड विभाग साखर गाळप हंगाम परभणी उस्मानाबाद हिंगोली लातूर मात ऊस\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/2413-smart-phone-heavy-price-cut-discount", "date_download": "2018-11-14T01:16:11Z", "digest": "sha1:CRTJKGMPNPYADSVAO66TX3ZD2KHS7NSB", "length": 10156, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नवीन स्मार्टफोन घेताय ? पाहा या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या जबरदस्त सूट ! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n पाहा या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या जबरदस्त सूट \nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\n- सॅमसंगने 6GB ऱॅम आणि 128GB स्टोरेजवाला स्मार्टफोन गॅलेक्सी S8 पल्स जूनमध्ये 74,900 रुपयांना लॉंच केला होता. पण आता या फोनवर 10,000 रुपयांची सूट दिली असून आताची किंमत 64,900 एवढी आहे. 6.2 इंची क्वाड HD+ इनफिनिटी डिस्प्ले असून 12MP च्या दोन बॅक कॅमेरासह, 8MP चा फ्रंट ऑटोफोकस कॅमेरा दिला आहे.\n- एलजीने V20 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विक्रीसाठी आणला होता. भारतात या फोनची किंमत 54,999 रुपये होती. आणि आता या फोनच्या दरात तब्बल 25000 रुपयांची सूट मिळत आहे. हा फोन फ्लिपकार्टवर 29,990 रुपयांत उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये 5.7 इंची QHD डिस्प्ले आणि 2.1 इंचीचा सेकेंड्री डिस्प्ले दिला आहे. क्लालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर सोबतच 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजही देण्यात आले आहे.\n- लॉंचिंगच्या फक्त 6 महिन्यांनंतर वीवो V5 प्लस या स्मार्टफोनच्या किंमतीवर थेट 4000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. आणि याची किंमत आता 22,990 रुपये एवढी आहे. या फोनच्या फ्रंटला ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. फ्रंटचा एक कॅमेरा 20MP आणि 8MP आहे तर बॅक कॅमेरा 13MP दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर दिला असून यासोबतच 4GB रॅम दिला आहे. या फोनला 32GB इंटरनल स्टोरेज, 3 आणि 5.5 इंचीचा HD डिस्प्ले तर 3,055mAH बॅटरी दिली आहे.\n- नूबिया Z17 हा 21,899 रुपयांना लॉंच केला होता पण आता या फोनची किंमत 18,899 रुपयांवर आली आहे. नूबिया 17 मिनीमध्ये 5.2 इंची HD डिस्प्ले दिला असून क्वालकॉम 652 प्रोसेसर आहे. अन्ड्रोइड 6.0 मार्शमेलो, 2,590 mAH बॅटरीसह ड्यूल बॅक कॅमेराही दिला आहे.\n- सॅमसंग गॅलेक्सी A7 ची किंमत 7,500 रुपयांनी खाली उतरली असून आता 25,900 रुपयांना याची विक्री होत आहे. हा फोन 33,490 रुपयांना लॉंच करण्यात आला होता. सॅमसंग गॅलेक्सी A7 5.7 इंची HD डिस्प्ले आहे. या फोनला 3GB रॅम तर 16MP फ्रंट आणि बॅक कॅमेरा दिला आहे. अड्रोइड 6.0 मार्शमेलोसह 3,600mAH चा बॅटरी बॅकअप दिला आहे.\n- सॅमसंग गॅलेक्सी A5 स्मार्टफोन 2017मध्ये 28,900 रुपयांना लॉंच केला गेला होता. आणि आता हा स्मार्टफोन 22,900 रुपयांना मिळतो आहे. या ड्यूल सिम स्मार्टफोनला अड्रोइड 6.0 मार्शमेलो, 5.2 इंच HD डिस्प्ले, 3GB रॅमसह ऑक्टा कोर प्रोसेसर आणि 32GB इंटरनल स्टोरेज, 16MP बॅक आणि फ्रंट कॅमेरा तर 3000mAH बॅटरी दिली आहे.\n- ZTE कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नूबिया Z11 स्मार्टफोन लॉंच केला होता. 29,999 रुपयांना लॉंच झालेल्या या फोनची किंमत आता 25,999 एवढी आहे. 5.5 HD डिस्प्ले, अड्रोइड 6.0 मार्शमेलो, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोससर, 6GB रॅमसोबत 64GB एक्सपान्डेबल स्टोरेज दिला आहे. या ड्यूल स्मार्टफोनमध्ये 16MP बॅक तर 8MP फ्रंट कॅमेरासह 3000mAH बॅटरी देण्यात आली आहे.\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nदोन सेल्फी कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच\n8GB रॅम, 128GB मेमरी आणि पावरफुल कॅमेरा; ‘वन प्लस’ला टक्कर देणार आसुसचा जबरदस्त स्मार्टफोन\nजबरदस्त फिचर्स असलेले मोटोचे दोन फोन लॉंच\nजिओनंतर आता रिलायन्सनेही आणला फ्री डेटा-कॉलिंगसाठी सर्वात स्वस्त प्लान\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Gaganbawda-road-closed/", "date_download": "2018-11-14T00:58:39Z", "digest": "sha1:6S5TGFT3L7BJULHI7S62TAYWJRMVUEAV", "length": 5685, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर-गगनबावडा मार्ग पाण्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर-गगनबावडा मार्ग पाण्यात\nपश्‍चिम पन्हाळ्यातील कळे परिसर, धामणी खोर्‍यात व गगनबावडा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभी व धामणी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर गगनबावडा तालुक्यातील लोंघे-किरवे, मांडुकली, मार्गेवाडी व खोकुर्ले येथे पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरम्यान, तांदूळवाडी (ता. पन्हाळा) व तिसंगीपैकी टेकवाडी (ता. गगनबावडा) या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्‍त झाले आहे.\nकोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मांडुकली येथे सोमवारी पहाटे पुराचे पाणी आले. त्यानंतर सकाळी मार्गेवाडी व खोकुर्ले येथे पुराचे पाणी आले. सकाळी अकराच्या सुमारास लोंघे-किरवे दरम्यान पुराचे पाणी आले. सायंकाळी सहाच्या सुमारास या ठिकाणी सुमारे दोन फूट पाणी पातळी होती. तांदूळवाडी-गोठे दरम्यान कुंभी नदीचे पाणी सुमारे चार ते पाच फूट आले आहे. तसेच तांदूळवाडी व बालेवाडी (ता. गगनबावडा) दरम्यानच्या ओढ्यावर पुराचे पाणी आल्याने तांदूळवाडी गावाला बेटाचे स्वरूप आले असून या ठिकाणचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तिसंगीपैकी टेकवाडी गावालाही बेटाचे स्वरूप आले. मार्गेवाडी (ता. गगनबावडा) नवीन वसाहतीशेजारी पावसामुळे माती घसरल्यामुळे या ठिकाणी तहसीलदार रामसंग चव्हाण यांनी भेट दिली.\nजांभळी खोर्‍यातील मानवाड (ता. पन्हाळा) पांडुरंग कृष्णात गुरव व राजेंद्र गुरव या दोघांच्या घरामध्ये पाणी आल्याने या दोन कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्ग बंद झाल्याने कळे पोलिसांनी कळे येथे व गगनबावडा पोलिसांनी लोंघे येथे सर्व वाहने रोखली आहेत. कळे-मरळी दरम्यान पाण्याची पातळी रस्त्याच्या खाली एक ते दीड फूट आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/kamala-mil-fire-accident-issue-in-mumbai/", "date_download": "2018-11-14T00:51:17Z", "digest": "sha1:MZE45QJDMTJZFNYAL4QXNP56QWHKICA4", "length": 4586, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कमला मिल आग : पाच अधिकारी निलंबित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल आग : पाच अधिकारी निलंबित\nकमला मिल आग : पाच अधिकारी निलंबित\nकमला मिल कंपाऊंडमधील 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल'ला पार्टी सुरू असताना गुरुवारी रात्री साडेबारा वाजता आग लागली होती. या दुर्देवी घटनेत १५ जण ठार तर, १२ जण जखमी झाले होते. याप्रकरणी पालिकेच्या ५ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये मधुकर शेलार, धनराज शिंदे, महाले, पडगिरे, एस. एस. शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे.\nपुढील तपास सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.\nकमला मिल आग : अनधिकृत बांधकामाने केला घात\nकमला मिल दुर्घटनेची CBI चौकशी करा: विखे-पाटील\nमुंबई : कमला मिल अग्नितांडव, १५ जणांचा मृत्यू(व्हिडिओ)\nकमला मिल्स आग : आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली\n12 वाजता केक कापला, साडेबारा वाजता अंत झाला\nकमला मिल दुर्घटना: राहुल गांधीचे मराठीतून ट्विट\nकमला मिल आग: पब मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा\nकमला मिल आग : पाच अधिकारी निलंबित\nकमला मिल आग : अनधिकृत बांधकामाने केला घात\nकमला मिल दुर्घटनेची CBI चौकशी करा: विखे-पाटील\n...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली\nकमला मिल दुर्घटना: राहुल गांधीचे मराठीतून ट्विट\nमुकेश अंबानींकडून बंधु अनिल यांना 23 हजार कोटींचा 'आधार'\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/grampanchayat-election-issue-in-satara-district/", "date_download": "2018-11-14T00:53:19Z", "digest": "sha1:2UM26AUJE2CIOHRQNUDQUCRE3UWITAX7", "length": 6706, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ७७ ग्रा.पं.तींच्या निवडणुका जाहीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ७७ ग्रा.पं.तींच्या निवडणुका जाहीर\n७७ ग्रा.पं.तींच्या निवडणुका जाहीर\nजिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून दि. 25 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 427 ग्रामपंचायतींच्या 804 रिक्‍त जागांसाठीही पोट निवडणूक होणार आहे.\nमार्च ते मे महिन्यादरम्यान मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ही निवडणुकीत थेट सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसाठी तसेच रिक्‍त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची नोटीस संबंधित तहसीलदार दि. 25 रोजी काढणार आहेत. जिल्ह्यात 217 ग्रामपंचायतींची दोन महिन्यांपूर्वीच सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीचा धुरळा बसला नाही तोच पुन्हा 77 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. सातारा तालुक्यातील वडगाव, धावडशी, कारी, लुमणेखोल; कोरेगाव तालुक्यातील मुगाव, शिरढोण, भाटमवाडी; जावली तालुक्यातील सांगवी तर्फे मेढा, आगलावेवाडी, आसणी, बिभवी, गांजे, गोंदेमाळ, ओखवडी, पानस तळोशी, वाळंजवाडी, ऐकीव, भोगवली तर्फ मेढा, कावडी, कोळघर, तेटली, भाटघर, केळघर तर्फ सोळशी, वाघदरे; कराड तालुक्यातील बानुगडेवाडी, भोसलेवाडी, गोसावेवाडी, हेळगाव, कांबीरवाडी, पिंपरी, रेठरे बु॥, सयापूर, शेळकेवाडी (येवती), टेंभू, येणपे, यशवंतनगर, येवती; पाटण तालुक्यातील कुसरुंड, बेलवडे खुर्द, शितपवडी, चौगुलेवाडी, गावडेवाडी, उधवणे, रुवले, जिंती, गमेवाडी, गुंजाळी, किल्‍लेमोरगिरी; वाई तालुक्यातील कोंढावळे, विठ्ठलवाडी, खडकी, वडोली, चिंधवली, ओहळी; महाबळेश्‍वर तालुक्यातील पर्वत तर्फ वाघावळे, देवळी, मांघर, अवकज्ञाळी, पारुट, गुरेघर, रेणोशी, निवळी, आरव, लामज, मोरणी, सालोशी, वलवण, आचली, उचाट; खटाव तालुक्यातील फडतरवाडी (बुध), पांगारखेळ, उंबरमळे, बुध, काटेवाडी तर माण तालुक्यातील बिंजवडी या गावांचा समावेश आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/20-feet-Dahi-Handi-Govind-broke-in-solapur-city/", "date_download": "2018-11-14T00:25:19Z", "digest": "sha1:LNPPKCSG663AIBGOALGR5F2A6T4ZAC2T", "length": 7373, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच थरांचा थरार; 20 फुटांवरील दहीहंडी गोविंदांनी फोडली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पाच थरांचा थरार; 20 फुटांवरील दहीहंडी गोविंदांनी फोडली\nपाच थरांचा थरार; 20 फुटांवरील दहीहंडी गोविंदांनी फोडली\n‘गोविंदा रे गोविंदा’च्या गाण्याचा स्पिकरवर बेभान होऊन नाचणारे गोविंदा, पाण्याचा टँकरव्दारे सातत्याने त्यांच्या अंगावर सुरु असलेला पाण्याचा वर्षाव, मधूनच गुलालाची उधळण अशा चिंबचिंब भिजलेल्या गोविंदांनी एकावर एक चढत थरावर थर रचायला सुरुवात केली. ओल्या अंगावरून एखादा जरी गोविंदा घसरला की अख्खा थर कोसळायचा आणि पुन्हा दुप्पट जोशाने नव्याने थर रचायला सुरुवात होत होती. अनेकदा पडून पुन्हा थर रचून अखेर दीड तासाच्या प्रयत्नांतून पाच थरावर चढलेल्या गोविंदांच्या हाती वीस फुटांवरील दहीहंडी आली आणि ती फोडताच लाह्या-दुधाचा अभिषेक सार्‍या थरातील गोविंदांना झाला आणि पुन्हा ‘गोविंदा रे गोविंदाचा’ जल्लोष झाला.\nसोलापुरातील बाळी वेस परिसरामध्ये सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याची परंपरा सुमारे शंभर वर्षांपासूनची आहे. ह.भ.प. लक्ष्मण महाराज यांनी ही परंपरा सुरु केली होती. ती वडार समाजबांधवांनी आजपर्यंत अखंडपणे अबाधित राखली आहे.\nयंदाही सालाबादाप्रमाणे कृष्णाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी वडार समाज मंदिरातून श्रीकृष्णाची पालखी वाजतगाजत निघाली. बाळी वेस येथे येईपर्यंत वाटेतील सुमारे पाच दहीहंडी पालखीत सहभागी झालेल्या गोविंदांनी फोडल्या. मात्र बाळी वेसमधील सर्वात प्रमुख आणि सर्वात उंच दहिहंडी फोडतानाचा थरार पाहण्यासाठी अवघे सोलापूर लोटले होते. बाळी वेस येथील दहीहंडी फोडल्यावर पुढे चाटी गल्ली, पश्‍चिम मंगळवार पेठ पोलिस चौकी, मधला मारुती, माणिक चौक, जुनी फौजदार चावडी, दत्त चौक, नवी पेठ, गंगाविहार, चौपाड, नवजवान गल्ली, पत्रा तालीममार्गे पुन्हा वडार गल्ली येथे आल्यावर पालखीचा समारोप झाला.\nयादरम्यान वडार समाजबांधवांबरोबर सार्‍या जाती-धर्माच्या गोविंदांनी सहभाग घेतला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजा करून पालखीला सुरुवात झाली. यावेळी डॉ. किरण देशमुख, माजी नगरसेवक जगदीश पाटील, अनंत जाधव, उपमहापौर शशिकला बत्तुल, महिला बालकल्याण सभापती बिर्रु, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, वाडियाराजचे संस्थापक नितीन बंदपट्टे, नागनाथ चौगुले, दयावान ग्रुपचे अध्यक्ष अशोक अलकुंटे, विशाल शिंगे, सचिन इरकल, भीमाशंकर बंदपट्टे, निलेश यमपुरे, सचिन अलकुंटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन दयावान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनायक विटकर यांनी केले होते. यावेळी ‘महिलांची सुरक्षा’ ही थीम घेऊन चौकाचौकांत जनजागृती करण्यात आली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/carlsons-discussion-american-love-16549", "date_download": "2018-11-14T01:15:24Z", "digest": "sha1:VHBD6P6YVSCGLSXIZ6AAH4TLIF4FE5QG", "length": 11881, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Carlson's discussion american love कार्लसनच्या अमेरिकनप्रेमाची चर्चा | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 15 नोव्हेंबर 2016\nन्यूयॉर्क - विश्‍वनाथन आनंदविरुद्धच्या बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत सुरवातीस आघाडी घेण्यासाठी जरा जास्तच आक्रमक असलेला मॅग्नस कार्लसन सर्गी कर्जाकिनविरुद्धच्या लढतीच्या तुलनेत बचावात्मक दिसत आहे. किंबहुना या लढतीबद्दल आपल्याकडून असलेल्या अपेक्षा कमी करण्याचाच प्रयत्न त्याने पहिल्या दोन डावांत केल्याचे दिसत आहे. लढतीत रविवार विश्रांतीचा दिवस होता.\nन्यूयॉर्क - विश्‍वनाथन आनंदविरुद्धच्या बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत सुरवातीस आघाडी घेण्यासाठी जरा जास्तच आक्रमक असलेला मॅग्नस कार्लसन सर्गी कर्जाकिनविरुद्धच्या लढतीच्या तुलनेत बचावात्मक दिसत आहे. किंबहुना या लढतीबद्दल आपल्याकडून असलेल्या अपेक्षा कमी करण्याचाच प्रयत्न त्याने पहिल्या दोन डावांत केल्याचे दिसत आहे. लढतीत रविवार विश्रांतीचा दिवस होता.\nबारा डावांच्या या लढतीतील पहिले दोन डाव बरोबरीत सुटले आहेत आणि भारतीय वेळेनुसार सोमवारी मध्यरात्री होणाऱ्या तिसऱ्या डावात कार्लसनचे पांढरे मोहरे असतील. पहिल्या दोन डावांतील बरोबरी धक्कादायक नाही. जागतिक लढतीत हे अपेक्षितच आहे. या लढतीतील अद्याप १० डाव शिल्लक आहेत.\nकर्जाकिन अर्थात कार्लसनच्या आगळ्या चालीने डगमगलेला नाही. कर्जाकिनने कार्लसनच्या ई-४ या आवडत्या पहिल्या चालीस उत्तर देण्यासाठी सिसिलियन बचावात्मक पद्धतीची जोरदार तयारी केल्याची चर्चा आहे. कदाचित त्यामुळेच कार्लसन काहीसा बचावात्मक असावा, असेही तज्ज्ञांचे मत आहे.\n‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले\nनागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी...\nविंबल्डन उपविजेता अँडरसनही आकर्षण\nपुणे - नववर्षात होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेत सहाव्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन हासुद्धा आकर्षण असेल. यंदा...\nबचत गटांच्या महिलांची अमेरिका सवारी\nमुंबई : ग्रामीण बचत गटांच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तूंचे आता थेट अमेरिकेत प्रदर्शन होणार आहे. यात वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची...\nयापुढची वाटचाल खूप जबाबदारीची (रुचिरा केदार)\nगाणं शिकायला लागल्यापासून ते गायक होण्यापर्यंतची वाट अतिशय खडतर आहेच; पण स्वतःवर आणि आपल्या गुरूंवर नितांत विश्वास आणि श्रद्धा असेल व खूप मेहनत...\nन्यूयॉर्क : बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांची संख्या सुमारे दहा लाखांपर्यंत पोचली असून, रोहिंग्या निर्वासित हे उपासमारीला आणि हालाखीच्या...\nन्यूयॉर्क - भारताने चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत २२ अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-baramati-bharatratna-mahatma-phule-supriya-sule-101263", "date_download": "2018-11-14T00:45:13Z", "digest": "sha1:OFR5WTEVJCT2NEF43JYPLYOSCYBBEESF", "length": 12894, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune baramati bharatratna mahatma phule supriya sule फुले दांम्पत्याला भारतरत्न द्यावा - खा. सुप्रिया सुळे | eSakal", "raw_content": "\nफुले दांम्पत्याला भारतरत्न द्यावा - खा. सुप्रिया सुळे\nसोमवार, 5 मार्च 2018\nबारामती - महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत केली. नियम 377 अंतर्गत त्यांनी हा विषय मांडला. दलित, शोषित, स्त्री, शेतकरी या सर्वांच्या भल्यासाठी हे दांपत्य शेवटपर्यंत झुंजले. आजच्या एकसंध समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यास वंदन करण्यासाठी, त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा, यासाठी आपण सर्व पक्षभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nबारामती - महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत केली. नियम 377 अंतर्गत त्यांनी हा विषय मांडला. दलित, शोषित, स्त्री, शेतकरी या सर्वांच्या भल्यासाठी हे दांपत्य शेवटपर्यंत झुंजले. आजच्या एकसंध समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यास वंदन करण्यासाठी, त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा, यासाठी आपण सर्व पक्षभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nसमाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. मुलींसाठी पहिली शाळा 1848 साली पुण्यात त्यांनी सुरू केली. पिढीजात चालत आलेल्या अनिष्ट धार्मिक रूढी व परंपरा बंद झाल्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही हे त्यांनी ओळखले होते. सामाजिक सुधारणांसाठी व्यापक योगदान देऊन, आपल्या मानवतावादी भूमिकेतून वंचित आणि उपेक्षित घटकांना मुख्य समाजप्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महात्मा फुले यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nऔरंगाबाद - सातारा परिसरातील एमपीएससी क्‍लासेसचालकाने रविवारी (ता. ११) मध्यरात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १२)...\nकारागृहात प्रेम, भावना, आपुलकीसह वाहिला अश्रुंचा झरा\nऔरंगाबाद : हातून चूक घडली, मग कारागृहाच्या चार भिंतीचच जग आणि तिथेच निराशा घेऊन हिरमुसलेल्या मनानं आयुष्य व्यतीत करण्याची वेळ आली. पण गळाभेटीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/02/", "date_download": "2018-11-14T00:17:52Z", "digest": "sha1:AHHSVD5CDL5D2HFM7CTTK54TZX7W6L5N", "length": 16051, "nlines": 259, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "02 – November – 2018 – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\n उद्योगांना ५९ मिनिटात मिळणार १ कोटी पर्यंत कर्ज\nछोटया आणि मध्यम स्वरुपांच्या व्यवसायासाठी ५९ मिनिटात १ कोटी रुपयापर्यंत कर्ज मंजूर करण्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान मोदींनी एमएसएमई सपोर्ट कार्यक्रम लाँच केला. उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आपल्या सरकारने १२ धोरणांना मंजुरी दिल्याचे मोदी यावेळी म्हणाले. हे दिवाळी गिफ्ट असून यामुळे स्क्षूम, छोटया आणि...\nपिंपरी- चिंचवड पोलिसांनी ५ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीवर दाखल केला गुन्हा\nपिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने चक्क मयत व्यक्तीवरच गुन्हा दाखल केला आहे. रमेश वाघमारे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका महिलेने वाकड पोलिसात मयत सासरे, पती आणि सासुविरोधात तक्रार दिली आहे. परंतु सासरे रमेश वाघमारे यांचा २७ जून २०१८ रोजी मृत्यू झाला आहे. मात्र,...\nएव्हरेस्ट मसाल्यामुळे बिग बी अडचणीत\nद बार काऊन्सिल ऑफ दिल्लीतर्फे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, एव्हरेस्ट मसाला, युट्यूब आणि संबंधीत मीडिया हाऊसला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. एका जाहिरातीमध्ये वकिलाचा पेहराव चुकीच्या पद्धतीने वापरला गेल्यामुळे त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान, वकिलाचा पेहराव वापरतेवेळी काही गोष्टींची काळजी घेण्यात असमर्थ ठरल्यामुळे आणि कोणत्याही परवानगीशिवाय...\nनेरुळ-उरण रेल्वेमार्गातील पहिल्या टप्प्यातील नेरुळ ते खारकोपर या मार्गावरील सुरक्षा चाचणी यशस्वी झाल्यानंतर दिवाळीपूर्वीचा ४ नोव्हेंबरच्या मुहूर्ताची चर्चा होती. मात्र अद्याप रविवारच्या उद्घाटनाबाबत अनिश्चितता आहे. पोलिसांसह, सिडको प्रशासनास याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. हा रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी महत्त्वाची सुरक्षा चाचणी मंगळवारी रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांसह रेल्वे व सिडकोच्या...\nभ्रष्टाचार के केस में अनुराग ठाकुर को बड़ी राहत, SC ने खारिज की FIR\nहिमाचल प्रदेश में क्रिकेट स्टेडियम बनवाने के मामले में कथित अनियमिताओं के आरापों में घिरे अनुराग ठाकुर को सुप्रीम कोर्ट से बड़ी राहत मिली है. कोर्ट ने बीजेपी सांसद ठाकुर के खिलाफ दायर FIR को खारिज कर दिया है. इसके अलावा अनुराग के पिता और हिमाचल प्रदेश के पूर्व...\nशहरांतर्गत प्रवासासाठी आता सायकलचा पर्याय\nठाणे, पुण्यानंतर आता नवी मुंबईतही शहरांतर्गत प्रवासासाठी महापालिकेने सायकलचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नेरुळ येथून गुरुवारी‘जनसायकल’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात सात ठिकाणी सायकल थांबे उपलब्ध होणार आहेत. निवासयोग्य शहरात नवी मुंबईला दुसरे स्थान मिळाल्यामुळे पालिकेने पर्यावरणपूरक वातावरणनिर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून सायकलिंगची आवड...\nमुंबईत अमित शाह – सरसंघचालकांमध्ये खलबतं\nआगामी निवडणुका आणि राम मंदिराचा तापलेला मुद्दा याच्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शाह हे गुरुवारी मध्यरात्री मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आज सकाळी शाह, रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि संघाच्या इतर नेत्यांमध्ये महत्वपूर्ण विषयावर बैठक झाल्याचे सुत्रांकडून कळते. मात्र, या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेले...\n‘एम.जे. अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला’\nलैंगिक शोषणाचा आरोप असलेले परराष्ट्र खात्याचे माजी राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर आणखी एका अमेरिकास्थित महिला पत्रकाराने गंभीर आरोप केले आहेत. काही वर्षांपूर्वी ‘एशियन एज’ या वृत्तपत्रात असताना एम.जे.अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असे तिने म्हटले आहे. यामुळे एम.जे. अकबर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पल्लवी गोगोई असे...\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nआज छठ का पहला अर्घ्य, राहुल गांधी ने देशवासियों को दी शुभकामनाएं\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nकेमस्पेक कारखाना ते साई मंदिर वहाल पायी दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Let-s-have-a-special-law-to-start-mine-says-goa-minister/", "date_download": "2018-11-14T00:27:52Z", "digest": "sha1:GZGL2V3VHVJY5LTSCWS7NW4UIDIPKJCI", "length": 5378, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'खाणी सुरू करण्यासाठी खास कायदा करू' | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › 'खाणी सुरू करण्यासाठी खास कायदा करू'\n'खाणी सुरू करण्यासाठी खास कायदा करू'\nराज्यातील खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी सरकार चोहोबाजूंनी प्रयत्न करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून खाणी सुरू करण्यासाठी अनुकूल निर्णय मिळण्यास दिरंगाई झाल्यास विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून खास कायदा संमत करू अथवा केंद्र सरकारकडून खास वटहुकूम काढून खाणी सुरू करू, असे प्रतिपादन नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी मये येथे केले. खाण अवलंबितांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.\nकेळबायवाडा येथे एका कार्यक्रमास मंत्री सरदेसाई उपस्थित राहिले असता, मयेतील चौगुले खाण कंपनीचे कामगार व डिचोलीतील सेझा गोवा कंपनीच्या कामगारांनी त्यांची भेट घेतली. खाण अवलंबितांवर कोसळलेल्या संकटाची माहिती खाण कामगारांनी यावेळी मंत्री सरदेसाई यांना दिली. त्यावर सरदेसाई म्हणाले की, खाणी बंद झाल्या म्हणून कामगारांना घरी पाठवण्याचे खाण मालकांचे धोरण चुकीचे आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या खाण अवलंबितांच्या बाजूने सरकार ठामपणे उभे आहे, याचे भान खाण मालकांनी ठेवावे. खाणी सुरू होणारच पण तोपर्यंत कामगारांना खाण कंपन्यांनी वार्‍यावर सोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.\nपर्यावरणाच्या नावाने सर्वच व्यवसाय बंद केले तर गोवेकरांनी जगावे कसे, याचाही विचार पर्यावरणप्रेमींनी आणि न्यायालयांनीही करावा. गोव्याची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असेही सरदेसाई म्हणाले.\nसंतोषकुमार सावंत यांनी कामगारांची मंत्री विजय सरदेसाई यांच्याशी भेट घडवली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/bordi-dangerous-objects-on-the-seashore-of-dahanu/", "date_download": "2018-11-14T01:24:50Z", "digest": "sha1:UWCFVF2LE34XUES65MB4FRBBWEZANQKB", "length": 5229, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद वस्तू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद वस्तू\nडहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद वस्तू\nबोर्डी वार्ताहर : विरेंद्र खाटा\nपालघर जिल्ह्यातील डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावरील आगर लँडिंगपॉईंट येथे संशयास्पद वस्तू, आज बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास आढळली. ही सीलबंद वस्तू अॅल्युमिनियम डब्यासारखी असल्याची माहिती ड्युटीवर उपस्थित सागरी सुरक्षारक्षकाने स्थानिक पोलिस आणि तटरक्षक दलाला दिल्यानंतर ते पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पालघर व ठाणे येथील बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. रात्रीच्या भरती वेळी ही वस्तू किनाऱ्यावर लागल्याचे बोलले जात होते.\nदुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास पोलीस बॉम्ब शोधक व नाशक पथक ठाणे ग्रामीण घटना स्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी संशयास्पद वस्तूंची पाहणी करत एक्सरे स्कॅनर च्या साहाय्याने स्कॅन करून पडताळणी केली असता, ती कोणतीही धोकादायक वस्तू नसल्याचे निष्पन्न झाले. सदर वस्तू २:३० वाजण्याच्या सुमारास स्फोट करून नष्ट करण्यात आली.\nपोलीस बॉम्ब शोधक व नाशक पथक ठाणे ग्रामीण चे पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील यांनी बोलताना सांगितले की, सदर संशयास्पद वस्तू ऑईल कॅपेसीटर सारखी असून, ती मोठ्या जहाजाचा एखादा यांत्रिक भाग असावा अशी शक्यता वर्तविली, मात्र ती कोणत्याही प्रकारची स्फोटक व धोकादायक वस्तू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nमात्र डहाणू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पयर्टक येत असतात त्‍यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची पाऊले उचलण्याची गरज असल्याची मते स्थानिकांनी व्यक्त केली आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/sri-karveer-invasini-ambabai-Kolhapur-bill-introduced-in-the-Legislative-Assembly-this-afternoon/", "date_download": "2018-11-14T00:28:01Z", "digest": "sha1:UFKG52GXXWF3BO2NF4TXERSQQ4EH4MJC", "length": 3851, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयक सादर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयक सादर\nश्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयक सादर\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला कायाद्याच्या कक्षेत आणण्यासाठीचे विधेयक श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयक आज दुपारी विधान सभेत मांडण्यात आले. विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयकाचा समावेश नव्हता. पण, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी शूध्दीपत्रक काढून या विधेयकाचा समावेश आजच्या कार्यक्रमपत्रिकेत केला.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Havan-should-not-be-transferred-to-Superintendent/", "date_download": "2018-11-14T00:55:28Z", "digest": "sha1:JEYH5JEGPS5IMAZYTGQPY3ALLKS6PTKC", "length": 5104, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधीक्षकांची बदली होऊ नये म्हणून हवन! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अधीक्षकांची बदली होऊ नये म्हणून हवन\nअधीक्षकांची बदली होऊ नये म्हणून हवन\nपुणे : विशेष प्रतिनिधी\nग्रामीण हद्दीतील काही अवैध धंदेवाल्यांनी पोलिस अधिक्षकांची बदली होऊ नये म्हणून देवाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. एकाने तर यासाठी होम हवन केले; तर काही जणांनी तिरुपती वारी करून त्यासाठी नवस बोलले आहेत.\nपोलिस अधीक्षक म्हणून सुवेझ हक यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली होती. यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी विशेष पथके निर्माण केली. तर प्रभारी अधिकारी रात्रीची गस्त खरोखर घालतात का हे पाहण्यासाठी त्यांना व्हॉटस अ‍ॅपवर कारवाईचे फोटो पाठविण्याची सक्ती केली होती. मात्र गेल्या आठ, नऊ महिन्यात जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे.\nयामध्ये जुगार , मटका, राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमधून भंगार, तेल काढण्याचे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. या धंदेवाल्यांना प्रभारी अधिकारी त्यांच्यावरील दोन तीन वरिष्ठांनाच हप्ते द्यावे लागतात. यापुर्वी पोलिस अधीक्षकांना मोठ्या प्रमाणावर हप्ता द्यावा लागत होता. परंतु सुवेझ हक हे स्वच्छ प्रतिमेचे असल्याने या अवैध धंदेवाल्यांचे हप्त्यापोटी देऊ लागणारे लाखो रुपये बचत होऊ लागले आहेत.\nजिल्ह्यातील एका मटका धंदा चालविणार्‍याने अधीक्षक बदलून जाऊ नयेत म्हणून नागपंथीय साधूंना बोलावूून होम हवन केले. तर भंगारचा धंदा करणार्‍या दोघांनी तिरुपतीला जाऊन अधीक्षकांची बदली होऊ नये म्हणून चक्क नवस बोलले आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Birya-Kadam-gourp-Moka-in-satara/", "date_download": "2018-11-14T00:26:20Z", "digest": "sha1:2TOQB6WDK6BIFW323Q42FVLEKF4OT5GH", "length": 6752, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिर्‍या कदम टोळीला ‘मोका’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बिर्‍या कदम टोळीला ‘मोका’\nबिर्‍या कदम टोळीला ‘मोका’\nभोळी (ता. खंडाळा) येथे विटांचे ब्लॉक तयार करणारी कंपनी दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी देत नसल्याच्या कारणातून त्या ठिकाणी जाऊन जाळपोळ करून दहशत माजवल्याप्रकरणी बिर्‍या ऊर्फ अमित रमेश कदम (रा. लोणी) याच्या टोळीवर सातारा पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याला सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केल्यानंतरही पुन्हा हद्दीत प्रवेश करून विविध गुन्हे केले आहेत.\nयाबाबत अधिक माहिती अशी, भोळी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील गट नं 171 मधील जागा या घटनेतील तक्रारदाराने भाड्याने घेतली आहे. त्या ठिकाणी स्नेह बिल्डकॉन या नावाचे विटांचे ब्लॉक तयार करणार्‍या कंपनीचे कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. कंपनीचे काम सुरू असतानाच संशयित आरोपींनी सप्टेंबर 2017 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत कन्स्ट्रक्शन साईटवर जाऊन पीसीसी वर्कचे काम किंवा दर महिन्याला 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी व काम देण्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने दि. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास साईटवर जाऊन संशयितांनी बांधकामाच्या साहित्याची जाळपोळ करून जेसीबीच्या काचा फोडून नुकसान केले. या घटनेनंतर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.\nगुन्ह्याच्या तपासामध्ये टोळीप्रमुख बिर्‍या व त्याच्या टोळीविरूध्द विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव पोनि बी. एन. पाटील यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे दिला. एसपी संदीप पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्यामार्फत हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली आहे. पुढील तपास फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे करत आहेत.\nब्रेक फेल झाल्याने ट्रॅव्हल्स दरीत कोसळली\nवीज कर्मचार्‍याचा खांबावरून पडून मृत्यू\nबिर्‍या कदम टोळीला ‘मोका’\nसातारा : किल्ले अजिंक्यतारावरुन बस कोसळली, ३० जखमी (व्‍हिडिओ)\nकोरेगावच्या जवानाचे हृदयविकाराने निधन\nपालिकेत सभापती निवडीचे वारे\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Trekking-On-Vasota-fort/", "date_download": "2018-11-14T01:10:35Z", "digest": "sha1:GQPKO5DPJMINCW4T5PWGK3WJ3BNKPQAO", "length": 4331, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वासोटा ते नागेश्वर एक थरारक सफर (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वासोटा ते नागेश्वर एक थरारक सफर (Video)\nवासोटा ते नागेश्वर एक थरारक सफर (Video)\nमहाराष्ट्रातील वासोटा किल्ला हा देशभरातील ट्रेकर्सना भूरळ पाडणारा किल्ला आहे. मंगळवारी महाशिवरात्रीनिमीत्त २५ जणांची टीम वासोट्याच्या थरारक सफरीसाठी सज्ज झाली होती. सकाळी ६ वाजता हे ट्रेकर्स सातार्‍यातून निघाले. बामनोलीत पोहचल्यानंतर बोटिंग करत ते ९ वाजता वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचले. साधारण तीन तासाच्या ट्रेकिंग नंतर हे ट्रेकर्स गडावर पोहचले. गडाच्या प्रवेशव्दाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यानंतर शिवसागर जलाशयाचा आणि लांबवर पसरलेल्या जंगलाचा देखावा सर्व ट्रेकर्सना मुग्ध करुन टाकणारा होता.\nसाहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती असलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखा दुर्ग आहे. याच वासोटा किल्ल्यावरुन २ तासांच्या अंतरावर असलेल्या श्री स्वयंभू नागेश्वर देवस्थानपर्यंतचा ट्रेक करण्यासाठी पाण्यानं वेढलेलं हिरवे गर्द डोंगर आणि पाणी कापत जाणाऱ्या बोटची वासोटा ते नागेश्वर एक थरारक सफर.\nव्हिडिओ : साई सावंत\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0/all/page-2/", "date_download": "2018-11-14T01:17:23Z", "digest": "sha1:FQ3OXHXG6JEDPEQI5ZN2WTCJC5AOJG4B", "length": 10923, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "करण जोहर- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nरणबीर,आलिया आणि जान्हवीचा येतोय ट्रॅंगल\nआता हे तिघं एका सिनेमात दिसतील, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर धक्काच बसेल ना होय, करण जोहर हे करणार आहे.\nशाहीद-मीरानंतर आता अक्षय-करिना देणार गुड न्यूज\nVIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत\n'ही' व्यक्ती करण जोहरच्या मेसेजवर ठेवते नजर\nहा पहा करण जोहरचा 'जुडवा'\nरणबीरनं करणला विचारलं,माझ्या गर्लफ्रेंडला काय सल्ला देशील, मिळालं हे उत्तर\nकाजोल आणि करणमध्ये आता आॅल इज वेल\nस्टार्सची ही दोन मुलं बाॅलिवूडच्या वाटेवर\nPHOTOS - लॅक्मे फॅशन वीकमध्ये गरोदर नेहा धुपियानं केला रँप वाॅक\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\n'दोस्ताना'च्या सिक्वलमध्ये दिसणार 'ही' नवीन जोडी\nबाॅलिवूडचं 'तख्त' उलटवायला येतोय रणवीर सिंग\nकरण जोहरच्या मुलांसोबत तैमूरनं केली मस्ती, VIDEO व्हायरल\nअभी तक \u0003खेलने के लिए\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/news/radha-in-star-pravah-goth-serial/", "date_download": "2018-11-14T00:13:35Z", "digest": "sha1:VGV33GF35ZEGTWP52IFYDCCN4R4QDTMY", "length": 8881, "nlines": 90, "source_domain": "megamarathi.in", "title": "स्टार प्रवाहवरील 'गोठ'मध्ये रुपल नंद मुख्य भूमिकेत", "raw_content": "\nHome News स्टार प्रवाहवरील ‘गोठ’मध्ये रुपल नंद मुख्य भूमिकेत\nस्टार प्रवाहवरील ‘गोठ’मध्ये रुपल नंद मुख्य भूमिकेत\nस्टार प्रवाहवरील ‘गोठ’मध्ये रुपल नंद मुख्य भूमिकेत\nआपलं शिक्षण आणि करिअर एकाच क्षेत्रात होतं असं नाही. इंजिनीअरिंग सोडून, चांगली नोकरी सोडून अभिनयाकडे वळलेली अनेक मोठी नावं मराठी इंडस्ट्रीत आहेत. त्यात आता रूपल नंदचीही भर पडली आहे. फिजिओथेरपिस्ट असलेली रूपल स्टार प्रवाहवरील गोठ या मालिकेत राधा ही मुख्य भूमिकेत आहे.\nरूपलनं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून फिजिओथेरपीचं शिक्षण घेतलं आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पुण्यात शिकताना तिनं पुरुषोत्तम करंडकसह बऱ्याच एकांकिका स्पर्धा केल्या. फिजिओतरीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला आपली आवड गप्प बसू देईना. त्यामुळे तिनं फिजिओथेरपी बाजूला ठेवत आपल्या आवडीला प्राधान्य दिलं आहे. एका ब्युटी कॉन्टेस्टमध्ये बेस्ट पर्सनॅलिटीचं पारितोषिक मिळाल्यानंतर तिचं आयुष्यच बदललं.\nअभिनयाच्या क्षेत्रात येण्याबद्दल रुपल म्हणाली, ‘ फिजिओथेरपीचं शिक्षण झाल्यावर मी नाटक करण्यासाठी संधी शोधत होते. त्याच दरम्यान त्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये निवड झाली. ब्युटी कॉन्टेस्टला सतीश राजवाडे परीक्षक होते. त्यांनी माझं काम पाहून मला ‘मुंबई पुणे मुंबई २’मध्ये भूमिका दिली. त्यानंतर मी ‘अँड जरा हटके’ हा चित्रपटही केला. ‘गोठ’ या मालिकेतली राधा ही व्यक्तिरेखा मला फार आवडली. मालिकेचा विषयही छान होता. त्यामुळे माझं मालिकेत पदार्पण झालं. या मालिकेच्या निमित्तानं मान्यवर कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळतेय. पुढे जाऊन मला नाटक, मालिका, चित्रपट या सर्व माध्यमांध्ये काम करायचं आहे. ‘फिजिओथेरपी बाजूला ठेवून अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या निर्णयाला आई – बाबांनी पूर्ण पाठिंबा दिला. अभिनय करत असले, तरी मला स्वत:चं क्लिनिक सुरू करायचं आहे,’ असंही तिनं सांगितलं.\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर ला रिलीस होणार.\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nमराठमोळी पूजा सावंत माद्रिद फिल्म फेस्टिवल मध्ये\nसावरखेड एक गाव नंतर सोनालीचा अजून एक थ्रिलर चित्रपट “7 रोशन व्हिला”\nमिलिंद गवळी यांच्या “अथांग”चे चित्रपती व्ही. शांताराम यांच्या जेष्ठ कन्या मधुरा पंडीत जसराज यांच्या हस्ते ट्रेलर प्रदर्शित तर माजी सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीराम गवळी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/gas-cylender/", "date_download": "2018-11-14T00:58:41Z", "digest": "sha1:BZE3B2M7DDL5QQ65EMSAW5YBV64ESXJ3", "length": 7035, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विनाअनुदानित गॅस सिलेंडर महागला!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविनाअनुदानित गॅस सिलेंडर महागला\nआंतरराष्ट्रीय बाजारात सिलेंडरचे दर वधारल्याने विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर 86 रुपयांनी वाढले असून आता विनाअनुदानित गॅस सिलेंडर 737.50 रुपयांना मिळणार आहे. ज्या ग्राहकांनी गॅस अनुदान सोडले आहे किंवा ज्या ग्राहकांचा वर्षभरातील 12 अनुदानित सिलेंडरचा कोटा पूर्ण झाला आहे, त्यांना विनाअनुदानित गॅस सिलेंडर 737.50 रुपयांमध्ये खरेदी करावा लागणार आहे.\nतेल कंपन्यांनी अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातही 13 पैशांची किरकोळ वाढ केली आहे. त्यामुळे त्याचे दर आता 434.93 रुपये झाले आहेत. यासोबतच तेल कंपन्यांनी विमान इंधनाचे दरही 214 रुपये प्रति किलोलिटर वाढवल्याने, त्याचा दर 54,293.38 रुपये झाला आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी विमान इंधनाच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ केली होती.\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nमुंबई - उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित…\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-14T00:03:03Z", "digest": "sha1:SFEMLLI6CRPJGLGJVS4J45CDCVS27WFP", "length": 7443, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…म्हणून विठ्ठलाची व्हीआयपी, ऑनलाइन दर्शन सेवा बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…म्हणून विठ्ठलाची व्हीआयपी, ऑनलाइन दर्शन सेवा बंद\nपंढरपूर : अधिक मास सुरु झाल्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी मंदिर समिती सज्ज झाली आहे. दि. १६ मे ते १३ जून या कालावधीत ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सामान्य भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी व्हीआयपी आणि ऑनलाइन दर्शन बंद करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीने घेतला आहे.\nबुधवारपासून अधिकमास अर्थात पुरषोत्तम मास सुरवात झाली आहे. दि. १६ मे ते १३ जून या महिन्याच्या कालावधीत राज्यासह इतर राज्यातून भाविक दर्शनाला येतात. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. अधिक मासात दर दिवशी एक लाख भाविक पंढरपूरात दर्शनासाठी येतात. सामान्य भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी मंदीर समितीनं १३ जूनपर्यंत व्हीआयपी आणि ऑनलाइन बुकींग दर्शन सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्थानिक नागरिकांसाठी रोज सकाळी अर्धा तास दर्शनासाठी वेळ ठेवण्यात आली आहे. रोजच्या भाविकांची संख्या लक्षात घेता दर्शन रांगेत पिण्याचं पाणी तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआलिया करणार फेव्हरेट कपड्यांचा लिलाव\nNext articleदेशात लोकशाहीच नाही तर तिची हत्या कशी होणार – संजय राऊत\nआता नक्षलींचा म्होरक्‍या बसवराज\nकैद्याच्या दैनंदिन खर्चात वाढ\nज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nमुळशी धरणभागात शिवसेनेला “दे धक्का’ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\nराज्यात पाण्याचे संकट गंभीर – राज्यपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/clay-water-pot-prices-hiked-20-percent-105895", "date_download": "2018-11-14T01:02:08Z", "digest": "sha1:NUDPR5LTBTZ2CJIPIRMIQFAULXNGJPO4", "length": 15340, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "clay water pot prices hiked by 20 percent माठांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ | eSakal", "raw_content": "\nमाठांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ\nबुधवार, 28 मार्च 2018\nहडपसर - उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे थंड पाण्यासाठी माठांची मागणी वाढली आहे. परंतु. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांची किंमत यावर्षी २० ते २५ टक्कयांनी वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. विजेशिवाय नैसर्गिक पद्धतीने आरोग्यदायी थंड पाणी मिळत असल्याने सामान्यांचा माठ खरेदीकडे कल असतो. यावर्षी माती, मजूरी, भट्टी लावण्यासाठी लागणारे सरपण आदींच्या किमती वाढल्याने नाईलाजाने माठांच्या किंमती वाढविल्याचे कुंभार वाड्यातील पिढीजात व्यावसायिकांचे मत आहे.\nहडपसर - उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे थंड पाण्यासाठी माठांची मागणी वाढली आहे. परंतु. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांची किंमत यावर्षी २० ते २५ टक्कयांनी वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. विजेशिवाय नैसर्गिक पद्धतीने आरोग्यदायी थंड पाणी मिळत असल्याने सामान्यांचा माठ खरेदीकडे कल असतो. यावर्षी माती, मजूरी, भट्टी लावण्यासाठी लागणारे सरपण आदींच्या किमती वाढल्याने नाईलाजाने माठांच्या किंमती वाढविल्याचे कुंभार वाड्यातील पिढीजात व्यावसायिकांचे मत आहे.\nमागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावार्षी १५ ते २० टक्क्यांनी माठांची मागणी वाढली आहे. दिवसेंदिवस माठ तयार करण्यासाठी लागणारी माती तसेच इतर साहित्य मिळत नसल्याने परिसरातील कुंभारांनी माठ बनविण्याचा व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. तर दुसरीकडे गुजरात, पंढरपूर, लातूर, सोलापूर, बार्शी, राजस्थान येथून माठ विक्रीला येत आहेत. वाहतूक खर्च अधिक असल्याने त्यांच्या किमतीही जास्त आहेत.\nनागरिक संजय गवते म्हणाले, उन्हामध्ये घशाची कोरड घालविण्यासाठी थंड पाणी पिण्यावर भर असतो. फ्रीजच्या पाण्यामुळे घशाला त्रास होत असल्याने माठातील पाणी पिण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे उन्हामध्ये थंड पाणी मिळावे यासाठी सर्वच मंडळी माठ खरेदी करतात. एकेकाळी कुंभारवाड्यात जाऊन माठ खरेदी करावे लागत होते, परंतु आता माठ विक्रेते रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली फिरून माठांची विक्री करत असल्याचे दिसत आहेत.\nव्यावसायीक रामदास कुंभार सांगतात, कच्च्या मालाबरोबर इतर वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. लाल माती, पोयटा माती, भाजणीचा सर्व खर्च आणि माठ तयार करण्यासाठी लागणारे मजूर त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा माठांच्या किमतीमध्ये वाढ करावी लागली आहे. माठ विकण्याचा हंगाम ठरावीक काळापुरताच म्हणजे उन्हाळ्यापुरातच मर्यादित असतो. त्यामुळे थोड्या दिवसात जास्त माठ तयार करावे लागतात. सध्या लहान माठांच्या किमती १०० रुपयांपासून पुढे आहेत. यावर्षी उन्हाचा तडाखा वाढल्याने माठ खरेदीसाठी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी माठांची किंमत वाढली असली तरी विक्री देखील दुपटीने वाढली आहे. सध्या बाजारात १००, १५०, २००, २५०, ३०० रुपयां पर्यंत माठ मिळत असल्याचे माठ व्यावसायिकाने सांगितले.\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nतीन पानी पत्त्याच्या जुगारावर पोलिसांचा छापा\nकऱ्हाड : तीन पानी पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 हजारांच्या रोख रकमेसह तेरा...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\nपुणे : तिन्हीसांजेच्या मूहूर्तावर फुले व फरसाण विक्रेत्यांनी मंगळवारी घबाड षष्ठीला पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. ऐन दिवाळीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/criminal-offense-against-pakistani-couples-nagpur-106219", "date_download": "2018-11-14T00:48:46Z", "digest": "sha1:GDVBYQJDQATFSD2OQ6CUJLF3D4V7CHYB", "length": 10239, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Criminal offense against Pakistani couples in nagpur पाकिस्तानी दाम्पत्यांविरूद्ध जरीपटक्‍यात गुन्हा | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तानी दाम्पत्यांविरूद्ध जरीपटक्‍यात गुन्हा\nगुरुवार, 29 मार्च 2018\nव्हिजा संपल्यानंतरही बेकायदेशिररित्या भारतात वास्तव्य केले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी दामत्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.\nनागपूर - तात्पुरत्या व्हिजावर भारतात आलेल्या दामत्याने बनावट कागदपत्रे तयार करून पासपोर्ट कार्यालयाची फसवणूक केली. तसेच नव्याने पासपोर्ट मिळविण्यासाठी नागपूर विशेष पोलिस शाखेत बनावट कागदपत्रे सादर केली. व्हिजा संपल्यानंतरही बेकायदेशिररित्या भारतात वास्तव्य केले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी दामत्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. विमक्रमदास भजनदास पंचवानी आणि जयवंती विक्रमदास पंचवानी असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sonali-bendre/news/", "date_download": "2018-11-14T00:37:47Z", "digest": "sha1:EMKJC34JOEK5BT2CBMEXY755XKU4DW25", "length": 11212, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sonali Bendre- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nसोनाली बेंद्रेला डोळ्यांनी थोडं कमी दिसायला लागलं म्हणून...\nसोनाली बेंद्रे न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. सोशल मीडियावर ती तिचे सगळे अपडेट्स देत असते.\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nमी परत येणारच, सोनालीचा नवा व्हिडिओ\nन्यूयाॅर्कमध्ये सोनालीला आठवतोय घरचा गणपती, फोटो शेअर करताना झाली इमोशनल\nराम कदमांच्या 'त्या' ट्विटनं संतापला सोनाली बेंद्रेचा पती, सुनावले चार शब्द\nकिमोथेरपीनंतर बदललेला सोनाली बेंद्रेचा लूक पहा\nसोनाली बेंद्रेचं मुलाला वाढदिवसानिमित्त इमोशनल पत्र\nही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश\nसोनाली बेंद्रेच्या प्रकृतीबद्दल तिच्या नवऱ्यानं दिली पहिली प्रतिक्रिया\nकशी आहे सोनाली बेंद्रेची तब्येत, सांगतेय तिची नणंद\nसोनाली बेंद्रेनं लिहिलं मुलाला भावनिक पत्र\n...आणि म्हणून सोनाली बेंद्रेला झाला हाय ग्रेड कॅन्सर \nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (10 जुलै)\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/an-appeal-to-the-administration-to-take-care-of-cows-and-conservation-of-animals/", "date_download": "2018-11-14T00:35:14Z", "digest": "sha1:CRGTABUKOTORU6XTEWHAI3ZOO6DKGEEC", "length": 8584, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गाईंचे रक्षण आणि जनावरांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगाईंचे रक्षण आणि जनावरांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या गाईंचे रक्षण आणि जनावरांच्या संवर्धनासाठी महापालिका, लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले आहे. तसेच गोहत्येसारख्या घटनांनी समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या दुषप्रवृत्तींवर कायद्याची जरब बसवून त्यांच्यावर आळा घालण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.शहरात मागील आठ दिवसांच्या कालावधीत सांगवी आणि भोसरी परिसरात अज्ञात समाजकंटकांनी दोन गाईंची कत्तल केल्याच्या निंदनीय घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार अमर साबळे यांनी आज भोसरी पोलीस स्टेशनला भेट दिली. या घृणास्पद घटनेतील नराधम समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांच्याकडे केली. यावेळी नगरसेवक विलास मडेगिरी, संभाजी फुगे, सुभाष सरोदे, विजय शिनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांनी संबंधित समाजकंटकांविरोधात कलम 5, 5 अ आणि 5 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच या घटनेतील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी खासदार साबळे यांना दिले\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/hivsena-supports-sambhaji-bhide-news37066-2/", "date_download": "2018-11-14T01:35:04Z", "digest": "sha1:Z7JIKRN77SUTHQXXP5VOGRS5CGF7C3SG", "length": 17244, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुरुजी आजच्या युगातील ‘बाजीप्रभू’; शिवसेनेकडून संभाजी भिडेंवर स्तुतिसुमनांचा वर्षाव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगुरुजी आजच्या युगातील ‘बाजीप्रभू’; शिवसेनेकडून संभाजी भिडेंवर स्तुतिसुमनांचा वर्षाव\nमुंबई : माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. असा अजब दावा करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत असताना, शिवसेनेने मात्र त्यांची पाठराखण केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. संभाजी भिडे म्हणजे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे असून, शिवसेना कायम त्यांच्याबरोबर असल्याचं सामनाच्या संपादकीय मध्ये म्हणण्यात आलय.\nकाय आहे आजचा सामनाचा संपादकीय लेख\nसंभाजी भिडे हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत. त्यांचे सारे आयुष्य त्यांनी हिंदुत्व आणि शिवरायांच्या कारणी लावले व सातारा, सांगली, कोल्हापूर भागात तरुणांना प्रेरणा देऊन संघटन बनवले. नगर येथील एका सभेत भिडे गुरुजी यांनी तरुणांना असे आवाहन केले की, हाती तलवारी घेण्याची वेळ नक्कीच येणार आहे, तयार रहा. तरुणांच्या हाती तलवारी का हव्यात, तर रायगडावर शिवप्रतिष्ठानतर्फे सुवर्णसिंहासन उभारले जाईल. त्या सिंहासनाच्या रक्षणासाठी दोन हजार धारकऱयांची फौज तयार राहील व ती सशस्त्र् राहील अशी एकंदरीत योजना दिसते.\nभिडे गुरुजी यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर आहे. हिंदुत्वासाठी त्यांची अखंड धडपड सुरूच असते. हिंदुत्व, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच तर त्यांचा समाचार घेण्यासाठी भिडे गुरुजी उसळून उभे राहतात. त्या अर्थाने ते शिवसेनाप्रमुखांचे ‘धारकरी’ आहेत.\nकाही प्रसंगी भिडे गुरुजी हे ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटलेही आहेत. ते आमच्याशीही बोलत असतात. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत. म्हणूनच हाती तलवारी वगैरे घेऊन लढण्याची गर्जना त्यांनी केली आहे. भिडे गुरुजींना ही जय्यत तयारी करावीशी वाटत आहे. म्हणजेच कोणत्या तरी संकटाची जाणीव त्यांना अस्वस्थ करीत आहे. त्यामुळेच हातात तलवारी घ्याव्या लागतील असे ते म्हणाले.\nअर्थात तलवारींचा जमाना आता मागे पडला आहे व ‘एके ५६’च्या पुढे आपण पोहोचलो आहोत. भीमा-कोरेगाव दंगलीचे जे पाच-सहा माओवादी सूत्रधार पुणे पोलिसांनी पकडले आहेत त्यांची मजल तर फारच पुढे गेली आहे. लाखभर राऊंड फायर होतील अशी शस्त्र मिळविण्याच्या तयारीत ते आहेत व त्यासाठी सात-आठ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. अशा लोकांपुढे आपल्या तलवारी कशा टिकणार जरी भिडे गुरुजींना धर्मांध दहशतवाद्यांविरुद्ध लढायचे असले तरीही तलवारीचा उपाय चालणार नाही.\nकश्मीरातील फुटीरतावाद्यांकडे आमच्या सैन्यासारखाच शस्त्र्ासाठा आहे. त्यांच्याकडे बंदुका, रॉकेट लाँचर्स, बॉम्ब आहेत. त्यांचा वापर ते आपल्याविरुद्ध करीत आहेत. या सगळय़ांशी तलवारीचे युद्ध होऊ शकेल काय नक्षलवाद्यांकडेही आधुनिक शस्त्र आहेत व तलवारी मागे पडत आहेत. स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लेखकांना ‘‘लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या’’ असे आवाहन ७५ वर्षांपूर्वी केले होते. त्यांच्याही डोळय़ांसमोर तलवारी नव्हत्या. कश्मीरातील अतिरेक्यांशी लढण्यासाठी हिंदू तरुणांना हाती ‘एके-४७’ घ्याव्या लागतील, असे शिवसेनाप्रमुखांनी ठणकावले होते\nहिंदूंनी आत्मघातकी पथक म्हणजे ‘मानवी बॉम्ब’ बनवून हल्ले करावेत अशी भूमिकाही तेव्हा घेतलीच होती. त्यामुळे तलवारीच्या पुढे जाऊन विचार करणे गरजेचे आहे. भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात हे दिसले. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. त्याच तलवारीच्या धारेवरून त्यांचा प्रवास सुरू असतो, पण दुश्मनांच्या हातात तलवारी नसून बंदुका आणि बॉम्ब आहेत हेदेखील लक्षात घ्यायला हवे.\nदुसरे असे की, सध्याचे फडणवीस सरकार भिडे गुरुजींसारख्या हिंदुत्ववाद्यांच्या स्वप्नातले सरकार आहे व मोदी यांच्यात भिडे गुरुजींना देवत्वाचा अंश दिसतो. मोदी जेव्हा रायगडावर आले होते त्यावेळी भिडे गुरुजींनी त्यांना आशीर्वाद दिले होते. त्यामुळे स्वतः तलवारी घेऊन सुवर्णसिंहासनाचे रक्षण करणे हा फडणवीस सरकारवरचा अविश्वास ठरेल असे उद्या कुणाला वाटू शकते. मोदी-फडणवीस यांचे सरकार कुचकामी ठरल्याने हिंदू तरुणांना हाती तलवारी घ्याव्या लागल्या हा बोभाटा सरकारला महाग पडू शकतो. सरकार हिंदुत्ववाद्यांचे व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्हाला तलवारी घ्याव्या लागतात असे होऊ नये.\nहिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांनाही हे पटले नसते. कसाब आणि त्याची पाकिस्तानी टोळी मुंबईवर चाल करून आली ती हातात तलवार घेऊन नाही. एके-४७ आणि बॉम्बचा मारा करीत हे नराधम मुंबईत घुसले होते. या सगळय़ाचा विचार करूनच भिडे गुरुजींना त्यांची तलवारबंद फौज उभी करावी लागेल. आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोतच.\n”वसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून तुफान स्तुतीसुमनं उधळली आहेत. केवळ वरवरची स्तुती नव्हे, तर शिवसेनेने संभाजी भिडेंची तुलना थेट बाजीप्रभू देशपांडे यांच्याशी केली आहे. संभाजी भिडे म्हणजे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे आहेत, असे ‘सामना’त म्हटले आहे.भिडे गुरुजी यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर आहे, असेही शिवसेनेने ‘सामान’मध्ये नमूद केले आहे.\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nमुंबई - उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित…\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahagov.info/navin-jahirati/", "date_download": "2018-11-14T01:16:02Z", "digest": "sha1:FVCP6SADCD4ZT4N2OPY43S23O6FVS7MA", "length": 13485, "nlines": 134, "source_domain": "mahagov.info", "title": "Latest Results Published -", "raw_content": "\nमहाराष्ट्र भरती जाहिराती २०१८ – २०१९\nतलाठी भरती २०१८ – २०१९\nमहाराष्ट्र तलाठी भरती 2018-2019\nराष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती 2018\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भर्ती २०१८\nएक्सिम बँक भरती २०१८\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड [BHEL] तिरुचिरापप्ली अपरेंटिस भरती 2018\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०१८\nसामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र भरती २०१८\nस्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल औरंगाबाद भरती २०१८\nश्रीराम ग्रुप भरती २०१८\nग्राम रोजगार सेवक भरती २०१८\nनागपूर नागरिक सहकारी बँक लि. भारती २०१८\nराष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती २०१८\nसंस्कृती संवर्धन मंडळ नांदेड भरती २०१८\nशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०१८\nसह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापुर भरती 2018\nतायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मेसी नागपूर भरती २०१८\nरयत शिक्षण संस्था, सातारा भरती २०१८\nयशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर भरती २०१८\nजीवनदायी स्वास्थ्य अभियान प्रा. लि. पुणे भरती २०१८\nजलसंपदा विभाग नाशिक भरती २०१८\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पालघर भरती 2018\nकॅनरा बँक भरती २०१८\nवेंकटेशकृपा शुगर मिल्स लिमिटेड पुणे भरती २०१८\nउमेद– महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान बुलढाणा भरती 2018\nइंडसइंड बँक भरती 2018\nसंरक्षण संशोधन व विकास संस्था पुणे भरती 2018\nबँक ऑफ इंडिया भरती २०१८\nनागपूर महानगरपालिका भरती २०१८\nइंटेलिजन्स ब्युरो भरती २०१८\nराष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती २०१८\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव भरती २०१८\nजिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी भरती २०१८\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर भरती २०१८\nकामधेनु एग्रोवेट भरती २०१८\nसरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था दमण भरती २०१८\nजिल्हा परिषद नाशिक भरती 2018\nगोवा लोकसेवा आयोग भरती २०१८\nकामगार कल्याण संघटना नागपूर भरती २०१८\nशासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर भरती २०१८\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती २०१८\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा भरती २०१८\nभारतीय निवडणूक आयोग भरती २०१८\nमाविम हिंगोली भरती २०१८\nनिशांत मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अकोला भरती २०१८\nजल्दी कॅब्स भरती २०१८\nमहिला आर्थीक विकास महामंडळ नांदेड भरती २०१८\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरती २०१८\nराष्टीय आपत्कालीन सुरक्षा दल, लातूर भरती २०१८\nकेएसके कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी बीड भरती २०१८\nपनवेल महानगरपालिका भरती २०१८\nराज्य कुटुंब कल्याण विभाग पुणे भरती २०१८\nजवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च भरती २०१८\nआर्मी पब्लिक स्कूल भरती २०१८\nपशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर (एमएएफएसयू) भरती २०१८\nजळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड भरती २०१८\nजिल्हाधिकारी कार्यलय धुळे भरती २०१८\nमाधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था जळगाव भरती २०१८\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नशिक भरती २०१८\nबँक ऑफ बडोदा भरती २०१८\nजिल्हा परिषद, जळगाव भरती २०१८\nअभ्युदाय को-ऑप बँक लिमिटेड भरती २०१८\nजिल्हा परिषद जळगाव भरती २०१८\nअशोक सहकारी साखर कारखाना अहमदनगर भरती 2018\nजिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा भरती २०१८\nमहाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन भरती २०१८\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया भरती २०१८\nमध्य रेल्वे भुसावळ भरती २०१८\nराष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०१८\nबॅंक ऑफ बडोदा मध्ये जागा\nकृषि विज्ञान केंद्र, कोल्हापूर भरती २०१८\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती २०१८\nहर्षल ग्रामीण विकास बहु. संस्था भरती २०१८\nगोवा मेडिकल कॉलेज भरती २०१८\nआंध्र बँक भरती २०१८\nमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड भरती २०१८\nजिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद भरती २०१८\nबीएम रुइया गर्ल्स कॉलेज मुंबई भरती २०१८\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०१८\nमाझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड, मुंबई भरती २०१८\nविजया बँक भरती २०१८\nएमएनईसी कन्सल्टंट प्रा.लि. नागपूर भरती २०१८\nजिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष पुणे भरती २०१८\nमहाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (एमईएससीओ), पुणे भरती २०१८\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०१८\nमहाराष्ट्र कृषी व पदुम विभाग भरती २०१८\nइंस्टिट्यूट फॉर डिज़ाइनऑफ इलेक्ट्रिकल मेझारिंग इन्स्ट्रुमेन्ट्स, मुंबई भरती २०१८\nउमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सोलापूर भरती २०१८\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर भरती २०१८\nआयटीआय सांगली भरती २०१८\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भंडारा,भरती २०१८\nहिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक भरती २०१८\nभाभा परमाणु संशोधन केंद्र भरती २०१८\nबँक ऑफ इंडिया भरती २०१८\nमहाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई भरती २०१८\nऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव, जळगाव\nमध्य रेल्वे भरती २०१८\nवैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग भरती २०१८\nडोंबिवली नागरी सहकारी बँक भरती २०१८\nउमेद– महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान हिंगोली भरती २०१८\nराष्ट्रीय कायदा विद्यापीठ नागपूर भरती २०१८\nकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक भरती २०१८\nफिनोलेक्स इंड्रस्टीज रत्नागिरी भरती\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर भरती २०१८\nराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०१८\nऑर्डनन्स फॅक्टरी रुग्णालय इटारसी भरती २०१८\nआता MahaNMK.in चे नवीन नाव MahaGov.info.. जलद अपडेट्स आपल्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-181909.html", "date_download": "2018-11-14T00:32:46Z", "digest": "sha1:35HZP2XTXOAVZBGVGKA2BTZE76WFAF5M", "length": 12900, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश\n24 ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथे सूतगिरणी परिसरात भक्षाच्या किंवा पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या बर्‍याच वर्षापासून बंद असलेल्या पाण्याच्या टाकित पडला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागला यश आलं आहे.\nबिबट्या पाण्यात पडल्याचं सूतगिरणीच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच याबाबतची माहिती वनविभागाला कळवली. वनविभागाचे कर्मचारी आल्यावर त्यांनी लगेचच बिबट्याला पाण्याच्या टाकीतून सुखरूप बाहेर काढण्याच्या प्रयत्नाला सुरूवात केली. पण बराच वेळ झाला तरी बिबट्याला बाहेर काढता येत नव्हता.\nअखेर, क्रेनच्या सहाय्याने पाण्याच्या टाकीत एक पिंजरा सोडण्यात आला आणि त्यात हा बिबट्या लगेच येऊन बसला. आशा प्रकारे बिबट्याची पाण्याच्या टाकीतून सुखरूप सुटका करण्यात आली. सध्या तरी हा बिबट्या वन कर्मचार्‍यांच्याच ताब्यात असून त्याला जंगलात सोडण्याची जबाबदारी वन विभागावर आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ahmadnagerbibtyaleopardrahuriअहमदनगरबिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यशराहुरी\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-233439.html", "date_download": "2018-11-14T01:22:13Z", "digest": "sha1:QX6VA5RDUD7F5FHICCFUBVDLRASZZVV5", "length": 15007, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जगाचा निरोप घेऊन 'त्याने' दिलं 4 जणांना जीवनदान !", "raw_content": "\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nजगाचा निरोप घेऊन 'त्याने' दिलं 4 जणांना जीवनदान \nजगाचा निरोप घेऊन 'त्याने' दिलं 4 जणांना जीवनदान \nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\n#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nVIDEO:जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकार पाठ थोपटवून घेतंय -धनंजय मुंडे\nVIDEO: भीमा कोरेगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना दिलासा\nVIDEO: सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली\nLIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : नक्कल करतो म्हणून गर्दीत नाचणाऱ्या तरुणाला घातली गोळी; वाल्मिकी जयंती उत्सवातली घटना\nVIDEO : तुमच्या कंबरदुखीचं 'हे' असू शकतं कारण\nकस्टमर केअरला फोन न करता करा डेबिट कार्ड ब्लॉक\nLIVE VIDEO : जळता रावण अंगावर पडू नये म्हणून लोक पळाले आणि रेल्वेखाली आले\nVIDEO : अमृतसरच्या भीषण रेल्वे अपघाताचा प्रत्यक्षदर्शीनं सांगितलेला अनुभव\nVIDEO पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे\nVIDEO : जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nVIDEO टक्कल केल्याने डोक्यावर अधिक केस उगवतात हे खरं का\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-11-14T01:22:55Z", "digest": "sha1:F4MJ4KTNR3P6FE37LW62DX5PL2N2AGRS", "length": 4121, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हुमा कुरेशी - विकिपीडिया", "raw_content": "\n५८व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात हुमा कुरेशी\n२८ जुलै, इ.स. १९८६\nहुमा कुरेशी (२८ जुलै, इ.स. १९८६:दिल्ली, भारत - ) ही हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी एक अभिनेत्री आहे. हिने एक थी डायन, डी-डे, डेढ इश्कियां यांसह अनेक चित्रपटांत काम केले आहे.\nइ.स. १९८६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/434/Dheere-Jara-Gadivana.php", "date_download": "2018-11-14T01:27:09Z", "digest": "sha1:FCPTZV3STJ64OCHGIGR5MBQD26ALXYAM", "length": 11187, "nlines": 156, "source_domain": "www.gadima.com", "title": "Dheere Jara Gadivana -: धीरे जरा गाडीवाना : ChitrapatGeete-Popular (Ga.Di.Madgulkar|Sudhir Phadke|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nदैव जाणिले कुणी,लवांकुशाचा हलवी पाळणा\nवनी वाल्मिकी मुनी,दैव जाणिले कुणी\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nचित्रपट: नरवीर तानाजी Film: Narvir Tanaji\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nधीरे जरा गाडीवाना रात निळी काजळी\nमुलुख त्यात मावळी, मुलुख त्यात मावळी \nवाट चुके लवणाची वळणाचा पेच पडे\nडोंगराच्या डगरींना घाटाचा माठ जडे\nदोहीं बाजू दाट कुठे आंबराई जांभळी\nघुंगुराच्या तालावर सैल सुटे कासरा\nखडकाशी चाक थटे बैल बुजे बावरा\nपेंगुळता हादरती गाडीमंदी मंडळी\nकरवंदी जाळिमंदी ओरडती रातकिडे\nनिवडंगी नागफणी आडविता चाल अडे\nठोकरली येथ गड्या बादशाही आंधळी\nकविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)\nमहाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.\nदूर राहिले जग स्वार्थाचे\nगंध हा श्वास हा स्पर्श हा\nहले डुले पाण्यावरी नाव\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/tag/tax/", "date_download": "2018-11-14T01:17:24Z", "digest": "sha1:6MR7F2CW43AVYM3PGJNY4IP5TJNX3FFC", "length": 5677, "nlines": 62, "source_domain": "nashikonweb.com", "title": "tax - Nashik On Web", "raw_content": "\nनाशिकचे वीरपुत्र केशव सीमेवर गोळीबारात शहीद , पाकड्याचे मनसुभे उधळले\nदिशा पटनीचा सणात लेहेंगा आणि “त्यात” फोटो, झाली ट्रोल ( फोटो फिचर)\nशिवाजी गार्डनमध्ये युवकाचा खून , सीसीटीव्ही फुटेजचा आधार\nरस्त्यांच्या निर्मितीतून ग्रामीण विकास शक्य – चंद्रकांत पाटील\nपुन्हा युतीचे चिन्ह, उद्धव ठाकरे यांनी दिले नाशिकमध्ये संकेत, चंद्रकांत पाटील -ठाकरे एकत्र प्रवास\nमनपा आयुक्त मुंढे अचानक रजेवर, अनेक चर्चांना उधाण, बदलीची शक्यता\nनाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात १५ दिवस सुट्टीचा अर्ज दिला असून तो मंजूर करण्यात आला आहे. विदेश दौरा करणार असून\nपिवळ्या पट्ट्यातील शेतीवरील कराविरोधात शेतकरी,राजकारणी, नागरिकांचे आंदोलन\nनाशिक : सत्तधारी भाजपा आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडां सोबत पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित केले आहे. त्यामध्ये केलेल्या करवाढीच्या विरोधात\nकर वाढीवरून शहरात नाराजी विशेष महासभा, कर वाढ रद्द होणार, मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी\nनाशिककरांसाठी दिलासादायक निर्णय होणार property tax cut down cm Devendra Fadnavis Vishesh Mahasabha नाशिक : मनपाचे उत्पन्न वाढावे आणि अनेक वर्ष कोणतीही कर वाढ झालेली\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heatwave-maharashtra-8408", "date_download": "2018-11-14T01:29:53Z", "digest": "sha1:VEQXIZT6OKIEKF4OUIJSBOWYBD4GPPID", "length": 16562, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, heatwave in maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात उन्हाच्या झळा वाढल्या\nराज्यात उन्हाच्या झळा वाढल्या\nशनिवार, 19 मे 2018\nपुणे : दोन दिवस घटलेल्या तापमानात पुन्हा वाढ झाल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या वर जात उष्णतेची लाट आली आहे. चंद्रपूर येथे तापमान यंदाच्या हंगामात उच्चांकी ४७.५ अंशांवर पोचले आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात शनिवारी वादळी पावसाची शक्यता आहे. तर रविवारपासून (ता. २०) राज्यात कोरड्या मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nपुणे : दोन दिवस घटलेल्या तापमानात पुन्हा वाढ झाल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या वर जात उष्णतेची लाट आली आहे. चंद्रपूर येथे तापमान यंदाच्या हंगामात उच्चांकी ४७.५ अंशांवर पोचले आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात शनिवारी वादळी पावसाची शक्यता आहे. तर रविवारपासून (ता. २०) राज्यात कोरड्या मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nराज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात काहीशी घट झाली होती. शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर सरकला होते. नगर, जळगाव, मालेगाव, परभणी, नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. चंद्रपूर येथे ११ मे रोजी यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे पारा ४७.५ अंशावर पोचला होता.\nअरबी समुद्रात आलेले ‘सागर’ चक्रीवादळ अदेन (येमेन) च्या खाडीमध्ये घोंगावत होते. ताशी १८ किलोमीटर वेगाने पश्‍चिमेकडे सरकणारे वादळ रविवारी दुपारपर्यंत सोमालीयाच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. जमिनीवर येताच या वादळाची तीव्रता कमी होणार आहे. तर अग्नेय अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटक आणि केरळदरम्यान वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले होते.\nरविवारपासून हवामान मुख्यत: कोरडे राहणार असून, उन्हाचा चटका वाढणार आहे. तर विदर्भात शनिवारी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दरम्यान गुरवारी (ता. १७) सायंकाळनंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. पुण्यातही मेघगर्जना, विजांसह हलक्या पावसाने शिडकावा केला. वादळामुळे झाडपडीच्या घटना घडल्या. शुक्रवारी (ता. १८) दुपारनंतर रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये ढग गोळा झाले होते. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही अंशत: ढगाळ हवामान होते.\nविदर्भ उष्णतेची लाट पूर चंद्रपूर मात mate कोकण महाराष्ट्र हवामान नगर यवतमाळ अरबी समुद्र समुद्र कर्नाटक सोलापूर कोल्हापूर\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nखानदेशात मका, ज्वारीवर लष्करी अळीजळगाव : खानदेशात मका, आगाप ज्वारीवर लष्करी अळीचा...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nनांदेड जिल्ह्यात तीन पिकांना विमानांदेड : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये पंतप्रधान...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-phule-jaishree-first-cherry-tomato-variety-developed-mpkv-8966", "date_download": "2018-11-14T01:29:40Z", "digest": "sha1:45T7AM4VLVYRTLN7M22V4MDIJX25YYOT", "length": 15236, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Phule Jaishree first Cherry tomato variety developed by MPKV | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचेरी टोमॅटोचा ‘फुले जयश्री’ वाण विकसित\nचेरी टोमॅटोचा ‘फुले जयश्री’ वाण विकसित\nमंगळवार, 5 जून 2018\nराहुरी, जि. नगर : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने टोमॅटोचा फुले जयश्री हा चेरी टोमॅटोचा वाण नुकताच प्रसारित केला आहे. महाराष्ट्रात बाजारपेठेत हा टोमॅटो आणणारे हे पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे.\nराहुरी, जि. नगर : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने टोमॅटोचा फुले जयश्री हा चेरी टोमॅटोचा वाण नुकताच प्रसारित केला आहे. महाराष्ट्रात बाजारपेठेत हा टोमॅटो आणणारे हे पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे.\nनेहमीच्या फळभाज्यांसोबत परदेशी (एक्झॉटिक) भाजीपाल्यांनाही चांगली मागणी राहते. अनेकवेळा अतिरिक्त उत्पादनामुळे नेहमीचा टोमॅटो मातीमोल भावाने विकला जातो. त्या तुलनेत चेरी टोमॅटो या ‘एक्झॉटिक’ भाजीपाला या प्रकारात येणाऱ्या टोमॅटोस पॅकिंगच्या माध्यमातून तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो दर मिळण्याची संधी असते. तारांकीत हॉटेल्सलमधून सॅलडच्या हेतूने चेरी टोमॅटोला चांगली मागणी असते.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात गेल्या सात वर्षांपासून या वाणावर संशोधन सुरू होते. निवड पद्धतीने हा वाण विकसित केला असल्याचे संशोधक डॉ. ज्ञानेश्र्वर क्षीरसागर यांनी सांगितले. टोमॅटोचा आंबट गोड स्वाद असणाऱ्या या वाणाचे फळाचे सरासरी वजन ६.३० ग्रॅम आहे. हेक्टरी सरासरी उत्पादन ५३.३१ टन मिळते. विद्राव्य घटकाचे प्रमाण त्यात ६.३२ टक्के आहे. विषाणूजन्य रोगांना हा वाण मध्यम प्रतिकारक्षम आहे. हा वाण पश्र्चिम महाराष्ट्रासाठी शिफारशीत केला आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरांत चेरी टोमॅटोला चांगली मागणी आहे. खरीप व रब्बी हंगामांबरोबरच शेडनेटमध्ये उन्हाळी हंगामातही चेरी टोमॅटो घेता येतो.\nकृषी विद्यापीठात शेडनेटमध्ये या प्रयोगाचे निष्कर्ष समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. या वाणाच्या विविध संशोधन केंद्रांवर विविध हंगामांत चाचण्या घेतल्या असून, त्याचेही निष्कर्ष चांगले दिसले आहेत. या वाणाचे बियाणे कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहेत. या संशोधनामुळे शेतकऱ्यांना चेरी टोमॅटोचा पर्यायी खात्रीशीर वाण उपलब्ध होण्याची संधी निर्माण झाली आहे.\nनगर महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university टोमॅटो महाराष्ट्र नागपूर nagpur खरीप रब्बी हंगाम\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nजिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nराज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...\nदावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...\nसत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-total-loanwaiver-and-50percent-more-msp-demands-swabhimani-8318", "date_download": "2018-11-14T01:33:00Z", "digest": "sha1:V7NHLFADNYQPLZ4TPNZD2TTM7X2ZUXTE", "length": 13633, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Total loanwaiver and 50percent more MSP demands Swabhimani | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंपूर्ण कर्जमाफी अन्‌ दीडपट हमीभाव द्या : स्वाभिमानी\nसंपूर्ण कर्जमाफी अन्‌ दीडपट हमीभाव द्या : स्वाभिमानी\nगुरुवार, 17 मे 2018\nसोलापूर : देशातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी व शेतकऱ्यांना उत्पादनखर्चावर आधारित किमान दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी संसदेत मांडण्यात येणाऱ्या दोन्ही विधेयकांना संसदेच्या पटलावर ठेवावे व सर्वपक्षीय खासदारांनी त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. १५) करण्यात आली.\nसोलापूर : देशातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी व शेतकऱ्यांना उत्पादनखर्चावर आधारित किमान दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी संसदेत मांडण्यात येणाऱ्या दोन्ही विधेयकांना संसदेच्या पटलावर ठेवावे व सर्वपक्षीय खासदारांनी त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. १५) करण्यात आली.\nया मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, शिवाजी भाड-पाटील, जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, विजय रणदिवे, तानाजी बागल, नवनाथ माने, सचिन पाटील, सत्यवान गायकवाड, उमाशंकर पाटील, नरेंद्र पाटील, सौदागर खोडके, वसंत गायकवाड, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. हे दोन्ही कायदे मंजूर झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील. शेतीवर अवलंबून असलेले व्यवसाय यांनाही लाभ होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. या मागणीसाठी ग्रामसभेत ठरावही घेण्यात आले आहेत.\nसोलापूर पूर हमीभाव minimum support price विजय victory शेती व्यवसाय profession\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/10721", "date_download": "2018-11-14T01:26:17Z", "digest": "sha1:ZDVF6HPAPQKTDLITHDD4VIJSWUGWNOIP", "length": 20038, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, mango, guava fertiliser management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळबागेचे पावसाळ्यातील खत व्यवस्थापन\nफळबागेचे पावसाळ्यातील खत व्यवस्थापन\nडॉ. पी. ए. साबळे, सुषमा सोनपुरे\nगुरुवार, 26 जुलै 2018\nआंबा व पेरू अशा बहुवार्षिक फळपिकांमध्ये दरवर्षी दर्जेदार आणि भरपूर उत्पादन मिळण्यासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे करणे आवश्यक असते. खत व्यवस्थापनाच्या शिफारशी आणि द्यावयाची वेळ यांची माहिती घेऊ.\nआंबा व पेरू अशा बहुवार्षिक फळपिकांमध्ये दरवर्षी दर्जेदार आणि भरपूर उत्पादन मिळण्यासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे करणे आवश्यक असते. खत व्यवस्थापनाच्या शिफारशी आणि द्यावयाची वेळ यांची माहिती घेऊ.\nआंबा फळपिकांसाठी भारी प्रतीची, १.५-२ मी. खोलीची जमीन उपयुक्त ठरते. त्याची मुळे खोलवर जाऊन जमिनीमधील वेगवेगळ्या स्तरांतून अन्नद्रव्ये घेत असतात. त्यासाठी जमिनीमध्ये मुबलक (आवश्‍यक) प्रमाणामध्ये अन्नद्रव्ये असल्यास उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. आंबा फळझाडामध्ये फुलोरावस्था, फळधारणा, फळविकास व फळांची काढणी या साधारणतः ९०-१०० दिवसांमध्ये अन्नद्रव्यांची गरज पूर्ण व्हावी लागते. त्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या झाडांना पावसाळ्यात साधारणतः जुलै महिन्यात प्रतिवर्षी ५० किलो शेणखत द्यावे. त्यासोबत ७५० ग्रॅम नत्र (१६३० ग्रॅम युरिया), ५०० ग्रॅम स्फुरद (१०८६ ग्रॅम डी.ए.पी.) व ५०० ग्रॅम पालाश (८३३ ग्रॅम एम.ओ.पी.) द्यावे. नत्र खताचा पुढील हप्ता ७५० ग्रॅम नत्र (१६३० ग्रॅम युरिया) सप्टेंबर- ऑक्‍टोबर महिन्यात द्यावा.\nखत देण्याची पद्धत - खतांची मात्रा देताना झाडाच्या मुख्य खोडाभोवती ३० सें.मी. अंतरावर गोलाकार १५-२० सें.मी. खोलीपर्यंत छोटा चर खोदून घ्यावा. त्यात वरील प्रमाणात बांगडी पद्धतीने खताची मात्रा द्यावी. त्यावर त्वरित १-२ सें.मी. मातीचा थर टाकून हलक्‍या स्वरूपाचे पाणी द्यावे, त्यामुळे अन्नद्रव्यांचे बाष्पीभवन किंवा निचरा स्वरूपातून ऱ्हास होणार नाही.\nपेरू ः हे फळपीक बहुवार्षिक असून, त्याला वर्षभर फुले येत असतात. परंतु, फळांच्या योग्य आकारासाठी, गुणवत्तेसाठी बहर धरणे आवश्यक असते. अशा प्रकारे एकाच वेळी फळे काढणीला आल्याने त्याचे नियोजन सोपे होते.\nपेरूची अभिवृद्धी बियांपासून केलेल्या रोपांची लागवड केल्यास उत्तम दर्जाची फळे मिळण्यासाठी साधारणतः ४-५ वर्षे लागतात. मात्र, शाखीय पद्धतीने, कलमांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड केल्यास २ ते ३ वर्षांतच फळधारणा होते.\nपेरूमध्ये फळे येण्यासाठी एकच बहर धरणे गरजेचे असते, त्यासाठी पाण्याचे व खताचे व्यवस्थापन योग्य रीतीने करावे.\nपूर्ण वाढ झालेल्या पेरूच्या प्रतिझाडासाठी २०-२५ किलो शेणखत, ४५० ग्रॅम नत्र (९७८ ग्रॅम युरिया), ३०० ग्रॅम स्फुरद (६५२ ग्रॅम डी.ए.पी.) आणि ६०० ग्रॅम पालाश (५०० ग्रॅम एम.ओ.पी.) बहराच्या वेळी म्हणजे मृग नक्षत्रात (पावसाळ्यात) द्यावे. तसेच, ४५० ग्रॅम नत्र (१७८ ग्रॅम युरिया) प्रतिझाडास फळधारणेनंतर दुसऱ्या हप्त्यात द्यावा.\nखतांची मात्रा देताना मुख्य खोडाभोवती ३० सें.मी. त्रिज्येच्या अंतरावर १५-२० सें.मी. खोलीवर बांगडी पद्धतीने माती खोदावी. त्यात खतांची मात्रा देऊन खत २-३ सें.मी. मातीच्या साह्याने मातीआड करावे. खताची मात्रा दिल्यानंतर त्वरित हलक्‍या स्वरूपात पाणी द्यावे.\nदर्जेदार पेरू उत्पादनासाठी विद्राव्य खतांची फवारणीही फायदेशीर ठरते.\nपेरूसाठी १% युरियाची फवारणी केल्यास किफायतशीर ठरते. (१० ग्रॅम युरिया प्रतिलिटर पाणी) - वर्षातून २ वेळा - पहिली फवारणी मार्च महिन्यात, तर दुसरी फवारणी ऑक्‍टोबर महिन्यात केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.\nयासोबत माती परीक्षणामध्ये कमतरता आढळल्यास ०.५% झिंक (जस्त) फवारणी करावी. (५ ग्रॅम झिंक सल्फेट प्रतिलिटर पाणी)\nपेरू झाडामध्ये वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे दिसतात. त्यावर लक्ष ठेवून खतांचे नियोजन करावे. साधारणतः नवीन पालवी येणे, फुले येण्याची वेळ, तसेच फळधारणा या वेळी प्रतिलिटर पाण्यामध्ये प्रत्येकी ५ ग्रॅम प्रमाणात झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅंगेनिज सल्फेट किंवा कॉपर सल्फेट यांची आवश्यकतेनुसार फवारणी करावी.\n- डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२\n(डॉ. साबळे हे सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात येथे उद्यानविद्या विभागात सहायक प्राध्यापक आहेत, तर सुषमा सोनपुरे या कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आचार्य पदवी विद्यार्थिनी आहेत.)\nपेरू खत fertiliser युरिया urea नगर कृषी विद्यापीठ agriculture university गुजरात विभाग sections महात्मा फुले पदवी शेती आंबा\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/wanchitanche-vartaman-news/religious-violence-in-india-1720681/", "date_download": "2018-11-14T00:47:03Z", "digest": "sha1:Q6Y2SK4H2MTZMYNAX5GCZBQVLZA37TB6", "length": 26023, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Religious violence in India | कायदा हातात घेणाऱ्या झुंडींचा हिंसाचार.. | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nकायदा हातात घेणाऱ्या झुंडींचा हिंसाचार..\nकायदा हातात घेणाऱ्या झुंडींचा हिंसाचार..\nगोहत्येवर बहुतेक राज्यांनी आता बंदीच घातली आहे किंवा निर्बंध तरी आणले आहेत.\nघटना समितीत २५ नोव्हेंबर १९४९ रोजी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला जमावाच्या हिंसेचा धोका असल्याचा इशारा दिला होता. ‘अराजकाचे व्याकरण’ असे डॉ. आंबेडकर ज्याला म्हणत होते, ती भीती आता खरी ठरल्याचे दिसते. कधी गाईच्या कारणाने, कधी मुले पळवल्याच्या किंवा कधी चेटकीण असल्याच्या संशयाने जमावच कायदा हातात घेतो आहे. जमावाकडून होणाऱ्या हिंसेच्या घटना पाहिल्या तर त्यांत गोरक्षकांकडून होणाऱ्या हत्या, मुले पळवतात म्हणून गावकऱ्यांनीच कोणाचाही घेतलेला बळी, चेटकीण ठरवून जीव घेणे, ‘ऑनर किलिंग’, दलितांवर अत्याचार करणे आणि लैंगिक अत्याचार यांत एक पद्धतीच दिसून येईल. सामूहिक हिंसेची ही कृती करणारे बहुतेकदा एकमेकांना ओळखणाऱ्या एकाच समाजातील असतात. अमानुष प्रकारे शारीरिक छळ करणे आणि मारून टाकण्यापर्यंत या जमावाची मजल जाते. अलीकडल्या काही वर्षांत या प्रकारे होणाऱ्या हिंसेचे स्वरूप आणि तिचे स्रोत यांचा विचार आपण येथे करू.\nगोहत्येवर बहुतेक राज्यांनी आता बंदीच घातली आहे किंवा निर्बंध तरी आणले आहेत. यापैकी अनेक मोठय़ा राज्यांत, ‘गोरक्षकां’नी स्वत:च पोलीस आणि न्यायालय या दोन्ही यंत्रणांच्या भूमिका स्वत:कडे घेतल्या आहेत. ‘इंडियास्पेंड’कडील आकडेवारी असे दर्शवते की, २०११ पासून १२४ जणांचा बळी ‘गोरक्षा’ या एका कारणापायी गेला आहे. यापैकी ९७ टक्के हत्या सन २०१४ नंतर झालेल्या असून बहुतेक घटनांमध्ये बळी गेलेले हे मुस्लीम किंवा दलित आहेत.\n‘राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागा’कडील आकडेवारी सांगते की, २०१५ या एका वर्षांत ‘ऑनर किलिंग’ची २५१ प्रकरणे घडली. बहुतेक घटनांत, धर्माबाहेर किंवा जातीबाहेरचे जोडीदार शोधणाऱ्या तरुण-तरुणींची हत्या झाली होती. याखेरीज अलीकडेच, नऊ राज्यांत २७ माणसांचा बळी मुले पळविण्याच्या अफवेमुळे गेलेला आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत आणि त्यात सध्या सामूहिक बलात्कारासारखे निर्घृण प्रकार अधिक आहेत.\nजमावाकडून होणारा हिंसाचार व्यापक प्रमाणात दिसतो, तो अर्थातच ‘दलितांवरील अत्याचार’ या प्रकारचा आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात २०१५ साली दलित अत्याचारांची १८०४ प्रकरणे नोंदविली गेली. यात शारीरिक इजा करणे, हत्या अथवा हत्येचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार, मालमत्तेचे नुकसान करणे, जाळपोळ करणे आणि दमन करणे असे प्रकार आहेत. या प्रकरणांचा अभ्यास असे सांगतो की, केवळ चारच टक्के प्रसंगांत सामोपचार व चर्चेने विषय संपतो. उर्वरित ९६ टक्के प्रसंगात हिंसाचारच होत राहतो आणि यापैकी, ८६ टक्के प्रसंगांत, समाजाचा या हिंसाचारास मूक पाठिंबा असतो.\nकायदा हातात घेऊन आपापले दुराग्रह का लादले जात आहेत अल्पसंख्याकांना, दलितांना आणि तरुण मुलींना किंवा स्त्रियांना हक्क नाकारले जाण्यामागचे कारण काय अल्पसंख्याकांना, दलितांना आणि तरुण मुलींना किंवा स्त्रियांना हक्क नाकारले जाण्यामागचे कारण काय लोकांच्या कृती या अनेकदा त्यांच्या रूढीप्रियतेतून आलेल्या विश्वासांमुळे घडत असतात, असे डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते. त्या प्रकाशात ही कारणे शोधली असता, मनुस्मृतीपर्यंत मागे जावे लागेल. कोणत्या जातीने काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे आणि कोणाचे वर्चस्व मान्य केले पाहिजे, याविषयीच्या मनुस्मृतीवर आधारलेल्या अपेक्षा आजही आहेत, हे या दुराग्रहांमागचे कारण आहे.\nअस्पृश्यांनी काय-काय केले तर तो गुन्हा मानावा, हे मनुस्मृती सांगतेच. शिवाय, चाबकाचे फटके देणे, जीभ छाटून टाकणे, तोंडात लोखंडी कांब घुसवणे, कानात आणि तोंडात उकळते तेल ओतणे, अवयव तोडणे, पाश्र्वभागी चरा पाडणे किंवा ओठ चिरणे, चुकीबद्दल अद्दल घडावी म्हणून चुकलेल्या शूद्राच्या अंगावर लघवी करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, चटके देणे किंवा विस्तवावरून चालायला लावणे अशा अवमानकारक शिक्षांचाही उल्लेख वेळोवेळी मनुस्मृती वा त्यावर आधारलेल्या ग्रंथांत आलेला आहे. या शिक्षा अमानुष आणि क्रूर ठरतात, असे सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे. आज कायदा हातात घेणारे लोकदेखील फटके मारणे, अपमान करणे, साखळीने बांधणे, विवस्त्र धिंड काढणे, मरेपर्यंत मारहाण करणे किंवा फासावर लटकावणे अशा ‘शिक्षा’ स्वत:च देतात, असे दिसते. या अशा परस्पर शिक्षा देणे हे मनुस्मृतीचेच आजच्या काळातील रूप म्हणावे लागेल. कायदा हाताळणाऱ्या यंत्रणेकडे दाद मागण्याच्या प्रक्रियेला फाटा देऊन, केवळ रूढी मोडली म्हणून (ती मोडणाऱ्याला) शिक्षा देण्याची मुभा समाजाला- त्यातही वरिष्ठ जातींना असणे, हे मनुस्मृती-आधारित समाजाचे लक्षण ठरते. अशा समाजात जातिवर्चस्वाच्या भावनेतून अत्याचार होत राहतात. याच प्रकारे, अल्पसंख्याक आणि महिला यांनादेखील असा समाज हिंसाचाराचे लक्ष्य करतो.\n व्यक्तिगत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केवळ कायदे असणे पुरेसे नाही, असे डॉ. आंबेडकर यांचे म्हणणे होते. व्यक्तिगत स्वातंत्र्याची जपणूक आणि सर्व व्यक्ती समान आहेत यावरील विश्वास हा जर समाजाच्या मूल्यव्यवस्थेचा वा नीतिमत्तेचा पाया असेल, तरच समान हक्कांचे उद्दिष्ट साध्य होते. आपल्याकडे जातिव्यवस्थेचे भानच समाजात खोलवर मुरलेले असल्यामुळे, दलित आणि महिला यांना समान हक्क नाकारले जातात. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, अलीकडल्या काळातील हिंसाचार हा धार्मिक-सामाजिक वैचारिकतेमुळे डोके वर काढतो आहे. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे, या अशा हिंसाचाराबद्दल मौन पाळून, सत्ताधारीदेखील त्यास पाठिंबा देत आहेत. झारखंडमध्ये झुंडबळीच्या प्रकरणात अटक होऊन जामिनावर सुटलेल्यांचे स्वागत एक केंद्रीय मंत्री करतात, हे या पाठिंब्याचे एक उदाहरण. राज्यघटना हा आपल्या समाजाचा आधार असायला हवा, त्यातील मूल्ये आणि तत्त्वे आपण स्वीकारायला हवीत, त्याऐवजी पंतप्रधानांनी विदेश दौऱ्यात भगवद्गीता भेट दिल्याचे कौतुक, मग गीता हा ‘आपला’ राष्ट्रीय ग्रंथ असल्याची भलामण, मग महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याने महाविद्यालयांनी गीतावाटप करावे असे म्हणणे असे प्रकार सुरू आहेत.\nगीतेमध्ये अथवा या ग्रंथाआधीच्या वेदांमध्येही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक व्यवस्थेचाही पुरस्कार केलेला आहे. वेदांमधील किंवा गीतेमधील धार्मिक शिकवणुकीचा प्रचार-प्रसार करण्याचे स्वातंत्र्य हिंदू धर्मीयांना राज्यघटना नक्कीच देते. पण म्हणून वर्णव्यवस्थेचा- सामाजिक विषमतेचा- प्रचार करणे, हे राज्यघटनाविरोधी आहे. ऋ ग्वेदाने वर्णव्यवस्थेलाच ‘समाजपुरुषा’चे रूप दिले. गीतेने कर्मसिद्धान्ताच्या आधारावर ही वर्णव्यवस्था अधिकच पक्की केली आणि स्वत:च्या वर्णाबाहेर वर्तन न करण्याच्या अटी तिथपासून लादल्या जाऊ लागल्या. ही वर्णव्यवस्थाच आजच्या जातिव्यवस्थेची जननी आहे, हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले आणि मनुस्मृती हा या जन्माधारित व्यवस्थेचा पुरस्कार करणारा ग्रंथ, म्हणून त्याचा धिक्कार केला. तरीही ज्यांची श्रद्धा वेदांवर किंवा गीतेवर असेल, ते ‘धार्मिक श्रद्धा’ म्हणून वेदांचा वा गीतेचा प्रचार करू शकतील, कारण ‘(आपापल्या) धर्माचा प्रसारप्रचार करण्याचा हक्क’ सर्वच भारतीयांना राज्यघटनेच्या २५व्या कलमाने दिला आहे.\nमात्र त्याच वेळी, वर्णव्यवस्था अथवा जातिव्यवस्थेसारख्या- माणसामाणसांत विषमता असायला हवी असे मानणाऱ्या- सामाजिक विचारांचा पुरस्कार करणे वा प्रचार करणे हा राज्यघटनेशी द्रोह ठरतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. समाज जर विसरत असेल, तर राज्यकर्त्यांनी याची जाणीव करून दिली पाहिजे. पण या आघाडीवर सर्वत्र सामसूम दिसते. राजस्थान उच्च न्यायालयासमोरच १९८९ पासून मनुचा पुतळा उभारण्यात आला आहे. ‘सर्व जातींनी आपापली नेमून दिलेली कामे केल्यास समाज सुविहित चालतो’ अशा आशयाचे चित्र १९२४ पासून पंतप्रधानांच्या अतिथी-कक्षात आहे (या चित्राचे चित्रकार महाराष्ट्रीय होते), हे राज्यघटनाधारित समतेशी सुसंगत आहे का दलित व महिलांना हक्क नाकारणाऱ्या मनुला न्यायाचे प्रतीक किंवा आदर्श समजणे योग्य कसे काय दलित व महिलांना हक्क नाकारणाऱ्या मनुला न्यायाचे प्रतीक किंवा आदर्श समजणे योग्य कसे काय हेच सुरू ठेवायचे असेल, तर दलितांना किंवा स्त्रियांना या देशात सुरक्षित वाटणारच नाही. समानतेच्या तत्त्वांशी, ‘सर्वाना समान संधी आणि समान न्याय’ या घटनादत्त हमीशी प्रतारणा करणाऱ्या विचारांची जळमटे दूर करण्यासाठी लोकशिक्षण हाच उपाय उरतो. असे लोकशिक्षण झाले, तरच दलितांना, अन्य मागासांना तसेच स्त्रिया व मुलींना आपापल्या कायदेशीर हक्कांची जाणीव होईल आणि धर्मश्रद्धांतून केले जाणारे अन्याय थांबू शकतील.\nतरुणांसाठी समानता आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित शिक्षणाचा विचार आपण पुढल्या लेखात करू.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sharad-pawar-beed-rest-house-change-2/", "date_download": "2018-11-14T00:44:59Z", "digest": "sha1:XY57PXZZTLGBXS5DNIILONUFOM3YNPSR", "length": 13829, "nlines": 164, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पवारांच्या मुक्कामाच्या ठिकाणात पुन्हा बदल; विश्रामगृहावरच होणार पवारांची खलबतं", "raw_content": "\nपवारांच्या मुक्कामाच्या ठिकाणात पुन्हा बदल; विश्रामगृहावरच होणार पवारांची खलबतं\nपवारांच्या मुक्कामाच्या ठिकाणात पुन्हा बदल; विश्रामगृहावरच होणार पवारांची खलबतं\nबीड | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुक्कामांचे राजकारण नको म्हणून त्याचं राहण्याचं ठिकाण पुन्हा बदलण्यात आलं आहे. तसंच पक्षाची खलबतं शासकीय विश्रामगृहावरच होणार आहेत.\nशरद पवार आज धैर्यशील सोळुंके यांच्या रत्नसुंदर निवासस्थानी रात्रीच्या जेवण्यासाठी जाणार असून रात्री उशिरा मुक्कामासाठी विश्राम गृहावर जातील. सोमवारी सकाळी नाश्ता आमदार अमरसिंह पंडित यांच्या ‘शिवछत्र’वर करणार असून तेथून मेळाव्याला जाणार आहेत.\nदरम्यान, पवार साहेब अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र निवासस्थानी मुक्काम करणार होते. मात्र अचानक मुक्कामाचे ठिकाण बदलले होते. त्यानंतर ते धैर्यशील सोळंके यांच्या रत्न-सुंदर बंगल्यावर मुक्काम करणार होते. मात्र आता तेही ठिकाण बदलण्यात आलं आहे.\n-हरामांचं राज्य असताना ‘रावण’ लिहिला- ज्ञानेश महाराव\nप्रकाश आंबेडकरांना MIM चालतो, मग RPI चे इतर गट का चालत नाहीत\n-छगन भुजबळांच्या समता सभेत जोरदार गोंधळ\n-गोंधळाचं राजकारण निर्माण करण्यात पवारांची हातोटी; राऊतांचा पवारांना टोला\n-पवारांच्या वक्तव्यावर आणि अन्वरांच्या राजीनाम्यावर भुजबळांची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nहरामांचं राज्य असताना ‘रावण’ लिहिला- ज्ञानेश महाराव\nभाजप नेते हिंदू तरूणींवर बलात्कार करतात; अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nराज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; संजय निरुपम यांची मागणी\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95/", "date_download": "2018-11-14T00:02:45Z", "digest": "sha1:O7N2LQJMNTWXZTQNKA4IN2VVDXZ5HLRP", "length": 6213, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोबाईलचोरास अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआळेफाटा-बेल्हे (ता. जुन्नर) येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरी करणाऱ्या एकाला मुद्देमालासह जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले. लवकुश भगवान सिंह (वय 41, रा. नारायणगाव; मूळ रा. मध्यप्रदेश) असे त्याचे नाव आहे. बेल्ह्याच्या बाजारात सोमवारी (दि. 14) बाळकृष्ण करखिले, संदीप भोर व उत्तम शेळके यांचे वेगवेगळ्या कंपनीचे 59 हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर लगेच सहायक निरीक्षक मारूती खेडकर हे गस्ती पोलिस पथकासह बाजारात आले व चोरट्यांचा शोध घेतला असता एकजण संशयित रीत्या फिरताना दिसतात पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटेल्को रस्त्यावर पाण्याची नासाडी\nNext articleपत्रकारिता आव्हानात्मक क्षेत्र – खेडलेकर\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2013/04/blog-post_15.html", "date_download": "2018-11-14T00:11:49Z", "digest": "sha1:HJBZZKIDECXMA2E5CEKNKROOXF2TNS6W", "length": 30702, "nlines": 252, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "आधुनिक भारताचे शिल्पकार:डा.बाबासाहेब आंबेडकर ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nआधुनिक भारताचे शिल्पकार:डा.बाबासाहेब आंबेडकर\n मागासजातीय संघटना रस्त्यावर उ...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nसोमवार, एप्रिल १५, २०१३\nआधुनिक भारताचे शिल्पकार:डा.बाबासाहेब आंबेडकर\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nआधुनिक भारताच्या सर्वांगिण उभारणीमध्ये ज्या नेत्यांचे महत्वपुर्ण योगदान आहे त्यात डा‘.बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी आहेत.स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप,सर्वांना शिक्षण,धर्मचिकित्सा ही मुलभुत विषयपत्रिका घेवून त्यांनी लढे उभारले. संवैधानिक हक्क, समाज प्रबोधन, संघटन, संघर्ष याद्वारे बाबासाहेबांनी राजसत्ता,अर्थसत्ता,धर्मसत्ता, प्रशासन, न्यायव्यवस्था, ज्ञानसत्ता, सांस्कृतिक सत्ता, माध्यमसत्ता या सगळ्यात स्त्रिया आणि अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त, इतर मागास वर्गिय, अल्पसंख्याक यांना प्रतिनिधित्त्व मिळाले पाहिजे यासाठी ते झुंजले. स्वत: आयुष्यभर लेखन,वाचन,चिंतन आणि ज्ञाननिर्मितीच्या कामात बाबासाहेब समर्पित राहिले. त्यांनी सर्व वंचित,दुबळे, पिडीत यांना अस्तित्त्व,उर्जा, अस्मिता आणि प्रकाश दिला.\nबाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचे प्रतिक बनलेले आहेत. बाबासाहेबांचा झगडा समाजाचे शोषण आणि नेतृत्व करणारांशी होता. त्याकाळात जे लोकघटक यात पुढे होते त्यांच्यावर बाबासाहेबांनी आसूड ओढले.पण बाबासाहेब भगवान बुद्धांचे वारसदार होते. बुद्धाच्या {अनित्यतेच्या} परिवर्तनाच्या विचारावर त्यांचा विश्वास होता.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर गेल्या ५७ वर्षात या सामाजिक नेतृत्वात काहीच बदल झाला नाही का आज बाबासाहेब असते तर त्यांनी कोणाची झाडाझडती घेतली असती\nस्वातंत्र्यपुर्वकाळात भारतीय समाजावर एका घटकाचे वर्चस्व होते. त्यात आज लोकशाहीमुळे, निवडणुक व्यवस्थेमुळे बदल झालेला आहे. सध्या जातीच्या लोकसंख्येला, जास्त मतदार असणारांना महत्त्व आलेले आहे. जागतिकीकरणामुळे झालेली उलथापालथ विशेषत: त्र्यवर्णिकांचा झालेला आर्थिक विकास आणि मागास समुहांमधून निर्माण झालेला नवमध्यमवर्ग यामुळे झालेले बदल लक्षात घेवून नवी वैचारिक मांडणी करावी लागेल.तशी ती न करता जुनेच ताशे वाजवित बसणे योग्य नाही.\nआज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. १९१८ साली बाबासाहेबांनी शेतीवर \"स्माल होल्डींग्ज इन इंडीया\" हा शोधनिबंध लिहिला होता. त्यात त्यांनी जास्त संततीमुळे शेतीचे होणारे तुकडे आणि त्यामुळे उभे राहणारे प्रश्न यांची चर्चा केली होती.तुकडेबंदीचा मार्ग सांगुन त्यांनी शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार,उद्योग,शिक्षण क्षेत्रात घातले पाहिजे असा सल्ला दिला होता.असे झाले नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणे मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी ९५ वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते.त्यांच्या \"स्वतंत्र मजूर पक्षातर्फे\" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारले होते. त्या चळवळीमुळेच पुढे कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली.शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला.दामोदर,महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले. देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले.आज राज्यात भीषण दुष्काळ आहे.पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचे बघणारा आवाका चकीत करून जातो.\n१९३८ साली त्यांनी कुटुंब नियोजनाचा आग्रह धरला.त्यासाठी कायदा करावा म्हणून विधीमंडळात विधेयक आणले.ते तत्कालीन नेत्यांच्या अडाणीपणामुळे पास झाले नाही.आज वाढती लोकसंख्या ही आपली डोकेदुखी आहे. बेकारी, गरीबी, निरक्षरता, बेघरपणा हे प्रश्न त्यातूनच जन्माला आलेले आहेत.२० जुलै १९४२ रोजी बाबासाहेब म्हणाले होते, कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे.स्त्रिया गुलाम नाहीत. त्या पुरूषांच्या बरोबरीच्या आहेत.प्रत्येक स्त्रीने नवर्‍याची मैत्रीण बनले पाहिजे.हिंदु कोड बिलाद्वारे सर्व स्त्रियांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी ते लढले.\nइतर मागास वर्गाच्या उन्नतीसाठी १९३० साली त्यांनी स्टार्ट कमेटीच्या अहवालात त्यांना आरक्षण आणि कायदेशीर संरक्षण देण्याची शिफारस केली.घटनेच्या कलम ३४० नुसार केंद्र सरकारने ओबीसी आयोग नेमला नाही म्हणून त्यांनी १९५१ मध्ये कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.\"शुद्र पुर्वी कोण होते\" हा ग्रंथ लिहून इतर मागास वर्गाचे प्रबोधन केले.भटक्या विमुक्तांच्या विदारक स्थितीला \"जाती निर्मुलन\"या ग्रंथातून वाचा फोडली.\nबाबासाहेबांनी केलेले विपुल ग्रंथलेखन म्हणजे ज्ञानाचे महाभांडार आहे.त्याचे २२ खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आहेत. त्यातील १७ ते २२ खंडाचे संपादन करताना लक्षात आले की कोणताही ग्रंथ लिहिताना ते किती अफाट पुर्वतयारी करीत असत.भारतीय राज्यघटना आणि बुद्ध धम्माचे पुनर्जागरण यातून त्यांनी सार्‍या देशावर उपकार करून ठेवले आहेत.\nअशा महापंडिताला अभिवादन करण्यासाठी सारा भारत का पुढे येत नाहीत्यांनी दलितांसाठी काम केले हे खरेच आहे.पण ते सार्‍या भारतीयांचे नेते होते. त्यांनी देशाच्या समग्र विकासाचे मांडलेले संकल्पचित्र पाहिले की त्यांना फक्त दलितांपुरते मर्यादित करणे अन्यायाचे ठरते. १९१९ साली त्यांनीच सर्वप्रथम साउथबरो कमिशनसमोर सर्वच भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी केली होती.१९३८ साली ते म्हणाले होते की आपली सर्वांची ओळख जात, धर्म, प्रदेश,भाषा यावरून न सांगता फक्त भारतीय म्हणून सांगितली पाहिजे. आज आपण जे कोणी भारतीय मतदार आहोत ते खर्‍या अर्थाने देशाचे मालक आहोत. अशा या अधिकाराची खरी आणि पुरती ओळख आपल्याला खरेच पटली आहे काय\nआपल्या देशात लिंगभाव, धर्म,जात आणि वर्गिय भेदामुळे भारतीय समाज एकजिव होत नाहीये. निवडणुकीच्या राजकारणामुळे त्याला आणखी चिरफळ्या पडतात.अशा स्थितीत राजकीय,आर्थिक आणि सामाजिक हितसंबंध एकमेकांवर मात करतात. आपण राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर आपल्याला बाबासाहेबांचेच विचार पायाभुत मानावे लागतील.बाबासाहेब म्हणत, भारतात प्रत्येक जात हे स्वतंत्र राष्ट्र आहे. जातीची विषमता पायर्‍यांची श्रेणीबद्ध विषमता आहे.ती घालवायची तर राष्ट्रीय निर्धाराची गरज आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण हा निर्धार करू शकलो तर भारताला एकोपा असलेले राष्ट्र बनण्यापासुन आणि जगाची महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-71439", "date_download": "2018-11-14T00:50:50Z", "digest": "sha1:ANPLCQLY2SXJE3CKZKYOTZULQU4UFEBT", "length": 20115, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial इंधनदरांच्या उकळीचे चटके | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nविरोधात असताना भाजप या जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढीच्या प्रत्येक टप्प्यावर देशभर मोर्चे, आंदोलने यांचा प्रचंड गहजब उडवून देत असे. तो आवेश सत्तेवर आल्यानंतर पार मावळला असून, आता \"मौनं सर्वार्थ साधनं' असे सोईस्कर धोरण भाजपने स्वीकारलेले दिसते\nनरेंद्र मोदी यांच्या 2014च्या निवडणूक प्रचारातील सर्वाधिक गाजलेली प्रचारउक्ती म्हणजे \"अच्छे दिन'. ते कधी अनुभवायला मिळणार, असा थेट प्रश्‍न सरकारला विचारण्यासाठी सर्वसामान्य जनता रस्त्यावर आलेली नाही, हे खरे. एक तर, सरकारकडे जादूची कांडी नाही, याची जाणीव लोकांना आहे आणि दुसरे म्हणजे \"अच्छे' म्हणजे नेमके कसे, याची कोणतीही व्याख्या आपल्याकडे नाही, हेही मान्य करायला हवे. तरीपण जिथे लोकांना चांगल्याचा अनुभव देण्याची संधी सरकारला मिळते, तिथेसुद्धा सरकार हात आखडता घेत असेल, तर मात्र प्रश्‍न निर्माण होतो. याचे ताजे आणि लोकांना हरघडी प्रत्ययाला येत असलेले उदाहरण म्हणजे नित्यनेमाने भडकत असलेले पेट्रोल-डिझेलचे दर. तेदेखील आंतरराष्ट्रीय बाजारातील भावांची पातळी नरमाईची असताना. हे काय गौडबंगाल आहे\nआंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे भाव घसरल्यानंतर, लोककल्याणाचा सतत जप करणारे सरकार त्याचा फायदा काही प्रमाणात तरी सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोचू देईल, असेच कुणालाही वाटेल. परंतु, आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या अनुकूलतेचा फायदा सरकारने तळाकडे झिरपू दिलेला नाही. केंद्र आणि राज्य या दोन्हीकडच्या सरकारांनी कर महसुलासाठी मुख्यतः इंधनावरच डोळा ठेवल्याने ही परिस्थिती ओढविली असून, आपल्याकडचे दर प्रतिलिटर ऐंशी रुपयांच्या घरात आहेत. जूनपर्यंत कच्च्या तेलाची किंमत 45.42 डॉलर होती, ती आता 50.51 डॉलर प्रतिबॅरल वर पोचली आहे. म्हणजे आलेख वरचा कल दाखवीत आहे; परंतु तरीही सध्या सर्वसामान्य ग्राहकांना ज्या दराने पेट्रोल व डिझेल मिळत आहे, त्याचे समर्थन एवढ्याने होण्यासारखे नाही. शिवाय जूनपूर्वीदेखील सर्वसामान्य ग्राहकाला आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा फायदा मिळाला नव्हताच.\nइंधन ग्राहक हा \"कॅप्टिव्ह कस्टमर' आहे. भाव कितीही वाढले तरी इंधनासाठी ग्राहक रांग लावणारच, अशी स्थिती आहे. शिवाय आपल्याकडे ग्राहक ही जमात कधीच संघटित नसल्याने त्यांच्यापर्यंत लाभ पोचला नाही, तरी त्याची फारशी फिकीर करण्याची गरज कोणत्याच सरकारला वाटत नाही, मग ते कॉंग्रेसप्रणीत \"यूपीए'चे असो वा भाजपप्रणीत \"रालोआ'चे; परंतु विरोधात असताना भाजप या जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढीच्या प्रत्येक टप्प्यावर देशभर मोर्चे, आंदोलने यांचा प्रचंड गहजब उडवून देत असे. तो आवेश सत्तेवर आल्यानंतर पार मावळला असून, आता \"मौनं सर्वार्थ साधनं' असे सोईस्कर धोरण भाजपने स्वीकारलेले दिसते. दर नियंत्रित ठेवून सरकार पूर्वी सबसिडी देत असे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ्या दराने खरेदी केलेले तेल लोकांना मात्र कमी दरात द्यायचे. परंतु, खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यावर असा बोजा सरकारला परवडणारा नाही, हे तत्त्व पुढे आले. त्यावर बऱ्यापैकी सहमतीही निर्माण झाली; परंतु याच खुल्या धोरणानुसार दर कमी झाले तर त्याचा फायदा लोकांना मिळण्यात सरकारने किती आड यावे त्याला काही तारतम्य पेट्रोल व डिझेल यांवर लावलेले निरनिराळे सेस, अतिरिक्त शुल्क एकत्रितरीत्या विचारात घेतले तर 2011-12 मध्ये ते 41 हजार 615 कोटी रुपये होते. 2016-17 मध्ये ते एक लाख सोळा हजार कोटींच्या घरात गेले आहे. उपभोक्‍त्यांच्या संख्येतील वाढ, डॉलर-रुपया विनिमयदरातील फरक हे सगळे घटक लक्षात घेऊनदेखील ही वाढ प्रचंडच आहे. गेल्या तीन वर्षांत पेट्रोलवरील उत्पादनशुल्कात दुपटीहून अधिक, तर डिझेलवरील उत्पादनशुल्कात तिपटीहून अधिक वाढ करण्यात आलेली आहे. केंद्राबरोबरच राज्य सरकारनेही वेळोवेळी अधिभार लावल्याने पेट्रोल व डिझेलच्या किमती ग्राहकांसाठी चढ्याच राहत आल्या आहेत. सरकारला वित्तीय तूट आटोक्‍यात ठेवण्याचे मोठे आव्हान पेलायचे आहे. इतरही अनेक अडचणींना तोंड द्यायचे आहे, हे खरे असले, तरी त्यासाठी इतरही अनेक उपाय आहेत. औद्योगिक वाढीला वेग देण्यापासून त्यासाठी पूरक वातावरण तयार करण्यापर्यंत कितीतरी गोष्टी करता येण्याजोग्या आहेत. त्या करण्याऐवजी अशा सोप्या मार्गाने महसूलवाढ करण्याचा मार्ग सरकारने पत्करलेला दिसतो. पेट्रोल व डिझेलला \"जीएसटी'च्या कक्षेबाहेर ठेवण्यातही सरकारचा हेतू हा सोपा स्रोत हातून जाऊ नये, हाही असणार.\nएकीकडे \"जीएसटी'चा फायदा व्यापाऱ्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोचविला पाहिजे, असे सरकार बजावत असते. व्याजदरातील घसरणीचा फायदा बॅंकांनी ग्राहकांपर्यंत नेला पाहिजे, असेही आवाहन केले जाते. मग इंधनाच्या बाबतीत हा झिरपसिद्धान्त कुठे गायब होतो एकूणच \"लोकां सांगे ब्रह्मज्ञान...' असा प्रकार आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीही हळूहळू का होईना, पण सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत गांजलेल्या लोकांना मोदी सरकार काही दिलासा देणार की इंधन दरवाढीचे चटके असेच बसू देणार, हा खरा प्रश्‍न आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या जनमताचा रेटा तयार झाला, तरच यात काही बदल घडू शकेल.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\n'समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या'\nमुंबई : शेतकरी व आदीवासींच्या जमिनी संपादित होणार असल्याने शिवसेनेनं नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला आक्रमक विरोध केला होता. आज अखेर हा विरोध मावळला...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/89260aa6f4/good-day-is-coming-cinema-exhibition-unique-experiment-", "date_download": "2018-11-14T01:33:47Z", "digest": "sha1:XJJVMSYDW2N4X3Y66FD3426F2XZ7WX3E", "length": 26269, "nlines": 98, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "अच्छे दिन आनेवाले है…. सिनेमा प्रदर्शनाचा अनोखा प्रयोग.....", "raw_content": "\nअच्छे दिन आनेवाले है…. सिनेमा प्रदर्शनाचा अनोखा प्रयोग.....\nकाही वर्षांपूर्वी विशीतले दोन तरुण भेटतात. मुंबई विद्यापीठातल्या डिपार्टमेन्ट ऑफ थिएटर्स आर्ट्समध्ये. एकाला अभिनेता व्हायचंय आणि दुसऱ्याला अभिनयाबरोबर दिग्दर्शनही करायचंय. दोघंही मध्यमवर्गीय कुटुंबातले. घराच्या खर्चाला हातभार लावण्यासाठी कॉलेज करताना नोकरी करणारे.... आपल्या कलेवर मनापासून प्रेम करणारे.... कॉलेजची दोन वर्ष संपल्यानंतर स्ट्रगलला सुरुवात झाली खरी पण हवं तसं काम मिळत नव्हतं. त्यामुळे मिळेल ती नोकरी करता करता नाटक-सिनेमाचं वेड जपणं सुरु झालं. एक दिवस दोघांनी ठरवलं आपला स्वत:चा सिनेमा तयार करायचा. स्क्रिप्ट तर होतीच. दोघांना आवडलेली... अगदी मनापासून... पण बॉलीवुडच्या महासागरात ते नवखे होते. मुंबईकर असूनही या शहरात उभ्या राहिलेल्या या मायानगरीतल्या लाखो स्ट्रगलर्स पैकी एक. इथं ‘सन ऑफ सॉईल’ अर्थात भुमीपुत्राची कुठलीच आंदोलनं कामी येत नाहीत. सर्व काही बेभरवशाचं. निर्मात्याचा शोध शुरु झाला. भारतात सिनेमा बनवण्याची प्रक्रिया फार किचकट आहे. अनप्रोफेशनल म्हणू हवं तर. इथं रोज एक नवा तारा चमकतो आणि गायबही होतो. मग अशा नवख्या अभिनेता आणि दिग्दर्शकाला कोण विचारणार. सिनेमात काम करणारा प्रत्येकजण हा स्वप्नाळू असतो. स्वत:चं काम सिल्वर स्क्रिनवर पाहण्याचं स्वप्न बाळगणारे लाखो लोक रोजच आपल्या जगाचे हिरो असतात. अखेर सर्व काही जुळून आलं. प्रोड्यूसर सापडले, तुटपुंज्या अर्थसहाय्यावर का होईना पण सिनेमाची सुरुवात झाली. सिनेमा कागदावर पूर्णपणे तयार होता. अगदी हॉलीवुडमध्ये असतो ना तस्साच. आता त्याला मुर्त स्वरुप द्यायचं होतं. एक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर फिल्म तयार झाली. अगोदर सिनेमाचं नाव होतं ना भुतो ना भविष्यती. सिनेमाचा एकूण बाज पाहता अखेर त्याचं नाव झालं अच्छे दिन आनेवाले है. मनिष आंजर्लेकर आणि अजय शंकर दोन मित्रांनी पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण झालंय. आता प्रतिक्षा आहे ती सिनेमा प्रदर्शित होण्याची. पण हा मार्ग ही तेवढा सोपा नाही हे त्यांना माहितेय. म्हणूनच या नवख्या कलावंतांवर विश्वास ठेऊन सिनेमा निर्मितीची धुरा सांभाळणाऱ्या नितेश बत्रा यांनी आपली व्यवस्थापनाची सर्व शक्ती लावली आहे. ध्येय एकच आहे, अच्छे दिन आनेवाले है प्रदर्शित करण्याचं.\nनितेश बत्रा यांनाही सिनेमा क्षेत्राचा अनुभव नव्हता. ते मॅनेजमेन्टची पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेले आणि तिथं सिनेमाच्या प्रेमात पडले. मग तिथं टेलिविजन प्रोडक्शनचा कोर्सही केला. मॅनेजमेन्टचा विद्यार्थी असल्यानं फक्त शौक म्हणून गोष्टी करण्यापेक्षा त्यामागचं अर्थकारण समजावून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. अमेरिका आणि भारतातल्या सिनेमाक्षेत्रात जमीन आसमानाचा फरक आहे. जगभर पसरलेल्या हॉलीवुडचा पसारा तेवढा का वाढला यामागचं गणितही स्पष्ट आहे. सिनेमा निर्मिती करण्यापूर्वीच त्याची व्याप्ती किती, कुठला कलाकार जगातल्या कुठल्या प्रांतात चालतो, यावर सर्व गणित बसवून सिनेमा फायद्यातच गेला पाहिजे असं थेट समीकरण ही हॉलीवुडची खासीयत आहे. आपल्याकडे ३०० ते ४०० कोटी कमवणाऱ्या सिनेमांमध्ये ही या समयसुचकता आणि योजनाबध्दतेची कमतरता असते. हॉलीवुड तसं नाही. सर्व काही कागदावर स्पष्ट. स्टोरीबोर्डींगपासून ते डिस्ट्रिब्युशनपर्यंत सर्व काही. थेट आणि अचूक असतं. नितेश बत्रा यांना हेच आवडलं होतं. आणि याचाच अभ्यास ते करत होते.\nथिएट्रीकल रिलीज पेक्षा नेटफ्लिक्स आणि इतर माध्यमांचा सिनेमाच्या रिलीजसाठी होणारा वापर त्यांना प्रभावित करत होता. अमेरिकेतून पुन्हा भारतात आले तेव्हा अचानक मनिष आणि अजयशी भेट झाली. त्यांची धडपड त्यांनी ऐकली होती. अमेरिकेतल्या या गोष्टी भारतात अवलंबणं कठीण आहे हे लक्षात असूनही त्यांनी ‘अच्छे दिन आनेवाले है’च्या निर्मितीची धुरा उचलली. त्यांना साथ मिळाली ती किशोर गोखरु या मित्राची. सिनेमाचं चित्रिककरण राजस्थानमध्ये झालं. अगदी तुटपुंज्या बजेटमध्ये सिनेमा चित्रित होत होता. सुमारे ५० ते ६० जणांचा चमू राजस्थानच्या रणरणत्या उन्हात शुटींग करत होता. पैसे नसल्यानं मित्रांच्या ओळखीनं जी वाडी मिळाली तिथं बस्तान बसवलं. त्यात अगदी आश्रितासारखं राहून या सर्वांनी सिनेमा चित्रित केला.\nसिनेमा चित्रित होऊन तो एडीट व्हायला एक वर्षे गेलं. अनेकदा पैसे नसल्यानं एडीटींगचं काम थांबायचं. मग पैसे आल्यावर पुन्हा सुरु व्हायचं. असं एक वर्षे गेलं. आता नितेश, अजय आणि मनिष यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली होती. जसजसा सिनेमा तयार होत होता तसतसा त्यांचा आत्मविश्वासही वाढत होता. दीड दोन वर्षे केलेली मेहनत आता पडद्यावर पाहण्यासाठी ते उत्सुक होते.\nया काळात नितेशनं आपली नोकरी सुरु ठेवली. मनिषही पुन्हा नोकरीकडे वळला आणि तर अजय नोकरी करता करता जाहिरात क्षेत्रात आपलं नशिब आजमावू लागला. हे करताना सिनेमाचं प्रमोशन आणि त्याच्या वितरणासंदर्भातली बोलणी सुरु झाली होती. अगदी यशराज ते वायकॉम 18 या आघाडीच्या वितरकांनी सिनेमा पाहिला. सिनेमा चांगला झाल्याची शाबासकीची पाठीवर थापही दिली. पण सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भात अनेक अडचणी होत्या. सिनेमाचा विषय विडंबनात्मक, सामाजिक संदेश देणारा, तंत्रज्ञ, कलाकार सर्व काहीजण नवीन. त्यामुळं सिनेमाचं वितरण करण्यासाठी कुठलीही कंपनी पुढे आली नाही. सिनेमा चांगला आहे पण तो वितरीत करण्यामागचं अर्थकारण जमत नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं.\nआता जवळपास एकवर्षे झालं सिनेमा बनून... पण वितरक न मिळाल्यानं हार्डडिस्कमध्ये राहिलेला हा सिनेमा आता नव्या तंत्राचा वापर करुन वितरीत करण्याचा प्रयत्न नितेश बत्रा यांनी सुरु केलाय. परदेशात वेब शोची चलती आहे. सिनेमा इंटरनेटच्या माध्यमातून रिलीज करण्याची नवीन पध्दती तिथं विकसित झालीय. हिटस् आणि शेअरींगच्या माध्यमातून सिनेमा तयार करण्यासाठी लागलेला पैसा परत मिळवण्याची ही एक कल्पक बिजनेस स्ट्रटेजी आहे. युटुब आणि नेटफ्लिक्सचा वापर करत आपल्या सिनेमाचं वेबशोच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा हा प्रकार खूप चर्चिला जातोय. त्यानं सिनेमाच्या पारंपारिक वितरण प्रणालीला धक्का दिलाय. म्हणूनच जेव्हा अभिनेता कमला हसननं आपला विश्वरुपम सिनेमा थेट डिशटीव्ही ग्राहक आणि इंटरनेट ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यावर अनेक बंधनं आणली गेली. भारतात असा प्रयोग पहिल्यांदा होणार होता. पण अखेर वितरक आणि एक्झीबीटर्सच्या दबावामुळं कमल हसनला माघार घ्यावी लागली. टेक्नॉलॉजीमुळे आपल्या पसंतीचे कंटेन्ट पाहण्याचा हक्क प्रेक्षकांना मिळालाय. ते ही जिथं असेल तिथं. घरातून बाहेर पडण्याचीही गरज नाही. अगदी अपने आप.\nनितेश आणि त्यांच्या टिमनं यानुसार आपली आखणी सुरु केलीय. यानुसार स्ट्रटेजिक मार्केटींग करुन सिनेमासाठी ग्राहकवर्ग तयार करण्याची योजना आहे. यापूर्वी असा प्रयोग ‘शीप ऑफ थिसिस’ या आनंद गांधी दिग्दर्शित सिनेमाच्या बाबतीत करण्यात आला होता. सोशल मीडियाचा वापर करत या सिनेमाबद्दल हवा तयार करण्यात आली. ‘वोट फॉर युअर सिटी’ या डिजिटल मोहिमेचा वापर करत आपल्या शहरात हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी मत नोंदवण्यास लोकांना सांगण्यात आलं. यामुळे झालं असं की लोकांनी मत नोंदवल्यानं अगोदर फक्त पाच शहरांमध्ये प्रदर्शित होणारा हा सिनेमा या मोहिमेमुळं पाच मोठ्या शहरांसोबत इतर २६ छोट्या-मोठ्या शहरांमध्ये ही प्रदर्शित झाला. शिवाय युटूब आणि सोशल मीडियाचा फायदा झालाच.\nविश्वरुपम आणि शीप ऑफ थिसीसचा अनुभव पाहता त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन बेव शोच्या माध्यमातून सिनेमाचा प्रेक्षकवर्ग तयार करण्यात येत आहे. यानुसार अच्छे दिन आनेवाले है चे प्रोमो फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंगवर पसरवले जात आहेत. त्याची चांगलीच हवा होत आहे हे विशेष. ही प्रसिध्दी झाल्यावर काही दिवसात एपीसोडच्या माध्यमातून सिनेमा युटुब आणि इतर डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येईल. याचा अर्थ असा नव्हे की सिनेमाचं थिएट्रिकल रिलीज होणार नाही. ९० मिनिटांचा सिनेमा ६० मिनिटांमध्ये विविध डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याबरोबरच येणाऱ्या हिट्स आणि शेअरींगचा विचार करुन सिनेमाच्या थिएट्रीकल रिलीजसाठीही प्रयत्न केला जाणारेय.\nडिजीटल तंत्रज्ञानामुळं सिनेमांची संख्या वाढली आहे. बर्लिन फिल्म फेस्टीवलचे डायरेक्टर डाटरन कोसलिक यांच्या मते ‘’डिजीटल तंत्रज्ञान जेवढं वाढतंय, तेवढ्या त्याच्या अनेक बाबींचा गांभिर्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे. डिजीटल माध्यमाचा वापर करुन सिनेमा बनवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आमच्याकडे १००० हून अधिक डिजीटल सिनेमे विविध विभागात येतात. त्यापैकी फक्त १५० ते २०० सिनेमांना फेस्टीवलमध्ये जागा मिळते. बाकीच्या ८०० हून अधिक सिनेमांचं काय होतं. याची कल्पना करवत नाही.”\nया अश्या सिनेमांसाठी इंटरनेट वरदान ठरत आहे. बेवशो, एपिसोडीक शो तयार करुन हे सिनेमे त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवले जातात. त्यासाठी प्रेक्षकवर्ग तयार केला जातो. तो हा सिनेमा पाहिल याची खात्री केली जाते आणि त्यानुसार आर्थिक गणित जुळवून आणलं जातं. ‘अच्छे दिन आनेवाले है’ या सिनेमाच्या बाबतीत ही ही सोशल मीडिया मार्केटीग आणि सोशल मीडिया ऑप्टीमायजेशनची मदत घेण्यात येत आहे.\nयाचा एक फायदा ही आहे. एकदा का आपला सिनेमा वेबशो किंवा एपिसोडीक शोच्या माध्यमातून इंटरनेटवर प्रदर्शित झाला की त्याला टेरीटरी किंवा कुठल्या विशिष्ट देश किंवा खंडापुरता मर्यादीत राहत नाही. तो जगभरात पोचतो. त्याला वैश्विक रुप येतं. त्यामुळे आर्थिक गणित जुळवणं सोपं होतं आणि सिनेमा निर्मात्याला फायदाही होतो. तंत्रज्ञानामुळे नव्यानं विकसित झालेल्या या वितरण प्रणालीचा वापर करुनच अच्छे दिन आनेवाले है जगभरात नेण्यात येणारेय.\nमाणूस स्वप्न पाहतो, त्यासाठी झटतो, कसोशीनं प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांना यश नाही आलं तर त्याचं रडगाणं गात राहत नाही. कारण मानवी स्वभाव मुळात नवीन काही तरी करण्याचा आहे. त्याला नव्याचा ध्यास असतो. सातत्यानं नाविन्याचा हा शोध, नवनवीन संधी उपलब्ध करुन देतो. अच्छे दिन आनेवाले है च्या बाबतीत ही हेच घडलंय. जगभरातले फिल्म फेस्टीवल, वितकरांनी नकार दिल्यानंतरही करोडो रुपये खर्च करुन तयार केलेला आपला सिनेमा त्याच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी सध्या नितेश आपलं मॅनेजमेन्ट कौशल्य आणि अमेरिकेतला अनुभव वापरतायत आणि त्यांना विश्वास आहे, अच्छे दिन खरंच आनेवाले है\nअच्छे दिन साठी इथे क्लिक करा\nमहिलांनी चालविलेले ‘फिरते उपहारगृह’ जे कर्नाटकच्या रस्त्यावर प्रसिध्द होत आहे\nबालिका वधूंच्या अरबांना विक्रीविरोधात हैद्राबादच्या मशिदीत मतैक्य\nसिग्नलवर व्यवहाराचे धडे गिरवणाऱ्या चिमुरड्यांसाठी सुरू झालीय सिग्नल शाळा... समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचा स्तुत्य उपक्रम \nआता उच्च शिक्षणाची सर्व माहिती एका टचवर, स्टडीदुनिया डॉट कॉम एक उपयुक्त अॅप\nसर्व काही छंदासाठी... हॉबीगिरी डॉट कॉम एक अनोखा उपक्रम\nएका झोपडीतून सुरु झालेला 'अंबिका मसाला' उद्योगाचा प्रवास आता परदेशात जाऊन पोहोचलाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-11-14T00:11:32Z", "digest": "sha1:3IWO4N33AT6B5WZZ7NTS6F3YLORAGNEY", "length": 6014, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा: खडकवासला भागात अवकाळी पाऊस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे जिल्हा: खडकवासला भागात अवकाळी पाऊस\nपानशेत – खडकवासलासह सिंहगड भागात गुरूवारी (दि.17) अवकाळी पाऊस झाला. पानशेत रोड, सिंहगड भागात पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ झाली. तर दुचाकीस्वारांना कसरत करत मार्ग काढावा लागत होता.\nपावसामुळे पानशेतसह सिंहगड भागातही बत्ती गुल झाली होती. त्यामुळे नागरिकांना बराच वेळ अंधारात रहावे लागले. याचबारोबर, किरवटवाडी, खानापूर, मालखेड ,वरदाडे, गोऱ्हे बुद्रुक आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. वादळ, वाऱ्यास पाऊस झाला. तसेच विजा चमकत होत्या. तर ढगांचा गडगडाट सुरूच होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्नाटक विधानसभेत अँग्लो इंडियन सदस्याच्या नियुक्‍तीवरून वाद\nNext articleसातारा: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sonali-bendre-suffering-from-cancer-bollywood-294706.html", "date_download": "2018-11-14T00:14:05Z", "digest": "sha1:V3ZPYXZR2GLCVOIM7OCKDDGVQVOPPUK4", "length": 13911, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक! सोनाली बेंद्रेला झाला कॅन्सर, स्वत: अभिनेत्रीनं केला खुलासा", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\n सोनाली बेंद्रेला झाला कॅन्सर, स्वत: अभिनेत्रीनं केला खुलासा\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झालाय. तिनं स्वत:च फेसबुक आणि ट्विटरवर हे सांगितलंय. अभिनेता इरफान खाननंतर आता सोनालीला झालेला हा कॅन्सर पाहून सर्वांनाच धक्का बसलाय.\nमुंबई, 04 जुलै : एक धक्कादायक बातमी. अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झालाय. तिनं स्वत:च फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर हे सांगितलंय. अभिनेता इरफान खाननंतर आता सोनालीला झालेला हा कॅन्सर पाहून सर्वांनाच धक्का बसलाय.\nती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, प्रकृती थोडी बिघडली, म्हणून टेस्ट केल्या. तेव्हा कॅन्सरचं निदान झालं. आता या आजाराशी लढायचा मी प्रयत्न करतेय. डाॅक्टरांचे सल्ले घेतेय. न्यूयाॅर्कमध्ये उपचार सुरू आहे. माझ्यासोबत माझं कुटुंब आणि मित्रमैत्रिणी आहेत.\nइंडियाज ड्रामेबाज या रिअॅलिटी शोमध्ये ती जज होती. पण गेले काही दिवस ती प्रकृती अस्वास्थ्यामुळे येत नाहीय. आता तिच्या जागी हुमा कुरेशी आलीय.\nसोनाली सध्या ती न्यूयाॅर्कमध्ये उपचार घेतेय. तिच्या सोबत तिचा पती गोल्डी बहेलही आहे. आपण यातून बरे होऊ याचा तिला विश्वास आहे.\nसोनाली बेंद्रेच्या बाॅलिवूडमधल्या काही भूमिका कायमच लक्षात राहिल्यात. हम साथ साथ है, सरफरोश, डुप्लिकेट अशा सिनेमांतल्या भूमिका गाजल्या. अमोल पालेकरांच्या अनाहत या मराठी सिनेमात तिनं मुख्य भूमिका साकारली होती. तीही लक्षणीय ठरली. अगबाई अरेच्चा सिनेमात तिनं आयटम साँगही केलंय.\nसोनाली लवकर बरी होऊन परत येऊ दे अशी प्रार्थना तिचे फॅन्स करतायत.\nअभिनेता इरफान खान सध्या न्यूरोएंडोक्राइन कॅन्सर या दुर्धर आजारावर लंडनमध्ये उपचार घेतोय. आपलं काम,करियर, आरामदायी आयुष्य सगळ्या गोष्टींना पूर्णविराम मिळालाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nशाहरुखच्या बाजीगरला 25 वर्षं पूर्ण, त्यावेळी घडल्या होत्या 'या' महत्त्वाच्या घटना\nशाहरुखच्या लेकाच्या वाढदिवसाला करण जोहरनं 'अशा' दिल्या शुभेच्छा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2011/04/blog-post_6724.html", "date_download": "2018-11-14T00:17:06Z", "digest": "sha1:UKTX5OXLZ5MIJVKSYJRW55U7GXKUIQHN", "length": 37458, "nlines": 279, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १६ - संकीर्ण ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nही बहुजनांची संस्कृती नाही\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १७ - फेरआढावा, परिश...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १६ - संकीर्ण\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १५ - क्रीडासंस्कृती...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १४ - महिलाविषयक सां...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १३ -स्‍मारके आणि पु...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १२ - कला\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ११ - प्राच्यविद्या\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १० - लेखन\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ९ - अमराठी भाषकांसा...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ८ - अनुवाद\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ७ - बृहन्महाराष्ट्र...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ६ - ग्रंथसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ४ - भाषा आणि साहित्...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ३ - अग्रक्रम\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- २ - धोरणाची पायाभूत...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १ - भूमिका\nबाबासाहेबांच्या गौरवशाली कार्य आणि विचारांना विनम्...\nमहात्मा फुलेंना विनम्र अभिवादन....\nक्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, एप्रिल १४, २०११\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १६ - संकीर्ण\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nभाषा, साहित्‍य, कला इ. प्रकारच्‍या वर्गीकरणात चपखलपणे समाविष्‍ट होऊ न शकणा-या, तथापि सांस्‍कृतिक दृष्‍टया ज्‍यांची नोंद करणे अत्‍यावश्‍यक आहे, अशा काही महत्‍त्‍वपूर्ण बाबींचा ‘संकीर्ण’ या गटामध्‍ये अंतर्भाव करण्‍यात आला आहे.\n१. सामाजिक सलोखा – आपला समाज वेगवेगळी जीवनशैली असलेल्या जनसमूहांनी बनलेला आहे. जीवनप्रणालीतील वेगळेपणामुळे सामाजिक ऐक्याला बाधा पोचू नये याची दक्षता घेणे, हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी धर्म, जाती, भाषा, प्रादेशिक विभाग या अंगानी भिन्‍नता असलेल्या जनसमूहांमध्ये ‍विधायक संपर्क निर्माण होणे, त्‍यांनी एकमेकांशी संवाद साधणे, परस्‍परांना वस्तुनिष्ठ दृष्टीने व आत्मीयतेने समजून घेणे, भिन्‍न जीवनशैली असूनही एकमेकांचा आदर करणे इत्‍यादी प्रकारची सामंजस्‍याची जीवनशैली निर्माण झाल्यास आपला समाज आंतरिकदृष्‍टया एकसंध व सबळ होईल. तसेच, संवादाच्या अभावामुळे निर्माण होणारे सामाजिक ताण दूर करण्याच्या दृष्टीने एकमेकांचे आचारविचार, चालीरीती, सण, उत्सव, श्रद्धास्थाने इत्यादी बाबींचे यथार्थ ज्ञान होणे उपकारक ठरेल. यासाठी शासन पुढील प्रकारचे विधायक उपक्रम हाती घेईल.\n१.१ आंतरधर्मीय/आंतरजातीय सामंजस्य समिती स्थापन करणे. ही समिती समाजात ताणतणाव निर्माण होऊ नयेत तसेच समाजात एकात्मता टिकून राहावी म्हणून योग्य ते प्रयत्न करील. तणावाचे रूपांतर संघर्षात झाल्यास संबंधित समाजघटकांमध्ये दिलजमाई करण्यासाठी पावले उचलेल.\n१.२ विविध धर्मांतील लोकांना स्वत:च्या धर्माबरोबरच अन्य प्रमुख धर्मांमधील महत्त्वाच्या संकल्पना, धारणा, तत्त्वज्ञाने, मिथके, सण, सांस्कृतिक इतिहास इत्यादींचा परिचय करून देणारे लघुमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करणे\n१.३ भिन्न जनसमूहांची एकत्र साहित्य संमेलने आयोजित करणे\n१.४ अनेक महान समाजसुधारकांनी आपल्‍या समाजातील अस्‍पृश्‍यतेसारख्‍या अनिष्‍ठ रुढी दूर करण्‍यासाठी विविध मार्गांनी प्रयत्‍न केले असूनही काही ठिकाणी अशा रुढींचे समूळ उच्‍चाटन झाल्‍याचे दिसत नाही. असे उच्‍चाटन व्‍हावे, म्‍हणून लोकांची मानसिकता बदलण्‍याच्‍या हेतूने सध्‍या सुरु असलेल्‍या उपक्रमांची कार्यवाही अधिक गांभीर्याने करण्‍याचे, तसेच काही नवीन उपक्रम राबविण्‍याचे प्रयत्‍न करणे.\n२. संप्रदाय-सलोखा - महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या वारकरी, महानुभाव, नाथ, वीरशैव, रामदासी, सूफी आदी संप्रदायांच्या विविध संस्था/संघटना राज्यात आपापल्या परीने सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. त्यांतील ज्या संस्था/ संघटना राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी व परस्परांमध्ये समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेऊन योग्य कामगिरी बजावतील, त्यांना संतपीठामार्फत पुरस्कार देण्यात येतील.\n३. विशाल जनसमूहांच्या उपक्रमांकरिता समन्वय - राज्यातील अनेक भागांत विविध जनसमूहांचे सांस्कृतिक वारसा असलेले उपक्रम साजरे होत असतात. अशा उपक्रमांत सहभागी होण्यासाठी लोक ठिकठिकाणांहून पायी/वाहनांद्वारे फार मोठ्या प्रमाणात एकाच वेळी विशिष्ट ठिकाणी जमत असतात. सदर उपक्रमांत सहभागी होणार्‍या लोकांना स्वच्छ पाणी, प्रथमोपचार, तातडीची वैद्यकीय सेवा, स्वच्छतागृहे, सुरक्षितता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असते. या उपक्रमांशी विविध संस्था /संघटना निगडित असतात. त्यांनी संबंधित शासकीय कार्यालयांशी समन्वय साधून या उपक्रमांत सहभागी होणार्‍या व्यक्तींना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. अशा उपक्रमांची माहिती उपक्रमाच्या व्यापकतेनुसार जिल्हा, विभागीय अथवा राज्य पातळीवरील गृहविभागाच्या कार्यालयांना कळविण्याची काळजी संबंधितांनी घेतल्यास याबाबतीत समन्वय साधणे आणि साहाय्य करणे शासकीय यंत्रणेला सोयीचे होईल. संबंधित कार्यालयांनी त्या संस्थांना/संघटनांना मदत करावी, असे सांगण्यात येईल.\n४. खाद्यसंस्कृती – महाराष्ट्राला स्वत:ची अशी विभागवार खाद्यसंस्कृती आहे. खानदेशी, कोल्हापुरी, वैदर्भी, मालवणी, मराठवाडी इ. खाद्यपदार्थ, तसेच कोकम सरबत, पन्हे, आंबील, माडगे इत्यादी पेये ही महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची/पेयांची खासियत आहे. असे विविध पदार्थ महाराष्ट्राच्या विविध भागांत व महाराष्ट्राबाहेरील महत्त्वाच्या ठिकाणी सहजपणे उपलब्ध व्हावेत, अशी लोकांची मागणी असते. शासकीय अतिथिगृहे, शासकीय कार्यालये, तसेच आमदार निवास, शैक्षणिक संकुले, पर्यटनस्थळे, रेल्वे व एस टी स्थानके, विमानतळ आदी ठिकाणी असलेल्या उपाहारगृहांमध्ये हे खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील. हे खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याविषयी महाराष्ट्रातील केटरिंग कॉलेजांना सांगण्यात येईल. अशा खाद्यपदार्थांचा परिचय करून देणारा महाराष्ट्र खाद्यपदार्थकोश तयार करण्यास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाला सांगण्यात येईल.\n५. अलंकार आणि वेशभूषा – डोरली, जोडवी, नथ इ. प्रकारचे अलंकार, तसेच विविध प्रकारचे फेटे इ. प्रकारची वेशभूषा हे महाराष्‍ट्रीय संस्‍कृतीचे एक वैशिष्‍टय आहे. त्‍यांचा परिचय करुन देणारे ‘राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळा’तर्फे प्रकाशित करण्‍यात येईल.\n६. रस्त्यांचा दुरुपयोग-जनजागृती - कौटुंबिक किंवा सामूहिक अशा कोणत्याही कार्यक्रमांसाठी सार्वजनिक रस्त्यांचा दुरुपयोग न करण्याची जाणीव रुजविण्यात येईल. त्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत या संदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल.\n७. कॉपी प्रकरणांना आळा - परीक्षाकेंद्रांवर वाढत्या प्रमाणात होणारी कॉपी प्रकरणे आणि विशेषत: सामुदायिक कॉपीची प्रकरणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाच्या दृष्टीने एक गंभीर समस्या बनली आहे. अशा प्रकरणांचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासावर विपरीत परिणाम होत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करण्यापासून परावृत्त व्हावे याकरिता विद्यार्थी आणि पालक यांच्या प्रबोधनाचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात येईल. त्याबरोबरच कॉपी करणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी परीक्षाकेंद्रांचे/वर्गांचे चित्रीकरण करण्यात येईल. त्या चित्रफिती त्या त्या दिवशीच परीक्षा मंडळाच्या/विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयास/मुख्य कार्यालयास/जिल्‍हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे बंधन असेल. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यवाही करण्यात येईल.(अंतीम धोरणात वगळले)\n८. कचरा विल्हेवाट आणि धूम्रपानकक्ष - सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे वा धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. परंतु बर्‍याच ठिकाणी कचरा टाकणे, धूम्रपान करणे इ.साठी नियमांतर्गत योग्य ती सोय उपलब्ध करून देण्यात येत नाही. म्हणून उपाहारगृहे, बसस्थानके, शासकीय-अशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था इ. सार्वजनिक ठिकाणी कचरा पेट्यांची/कुंड्यांची व्यवस्था करणे आणि त्यांतील कचर्‍याची वेळच्या वेळी विल्हेवाट लावणे बंधनकारक केले जाईल. तसेच, धूम्रपान करू इच्छिणार्‍या लोकांसाठी स्वतंत्र धूम्रपानकक्षाची (स्मोकिंग झोनची) व्यवस्था करणे तर्कसंगत होईल. धूम्रपान न करणा-यांना त्रास होऊ नये, तसेच धूम्रपाननिषेधाचा कायदा मोडला जाऊ नये म्हणून असे स्‍वतंत्र कक्ष निर्माण करण्याबाबत संबंधितांना सांगण्यात येईल. त्यासाठी नियमात दुरुस्ती करण्यात येईल. (अंतीम धोरणात वगळले)\n९. तरुणांना प्रवासासाठी अभ्यासवृत्ती - महाराष्‍ट्राबाहेरील नानाविध समाजांच्या कला, साहित्य, जीवनशैली इ. सांस्कृतिक स्रोतांचा अभ्‍यास करण्‍यासाठी देशाच्या विविध विभागांत प्रवास करता यावा म्‍हणून दरवर्षी सुमारे दहा महाराष्ट्रीय तरुणांना अभ्यासवृत्ती देण्यात येईल. त्यांनी नोंदविलेली निरीक्षणे प्रबंधिकेच्या स्वरूपात सादर करणे बंधनकारक राहील. ‘साहित्य अकादमी’ सध्या राबवीत असलेल्या अशा प्रकारच्या योजनेसारखी ही योजना असेल व ती साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत राबविण्यात येईल.\n१०. दिन महत्त्व - शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांच्या संदर्भात विद्यार्थ्यांना अधिक सजगता यावी, याकरिता त्या त्या दिवसांचे औचित्य साधून दिल्या जाणार्‍या सुट्ट्यांच्या आधी वा नंतर विद्यार्थ्यांना त्या दिनाचे महत्त्व सांगणारे उपक्रम हाती घेण्यास शैक्षणिक संस्थांना सांगण्यात येईल.\nPosted in: महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-11-14T01:12:07Z", "digest": "sha1:Z7RB5SFC3PBAJE6VKYIZAJN4OAXLYMAN", "length": 5329, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप क्लेमेंट दुसरा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप क्लेमेंट दुसरा (इ.स. १००५:हॉर्नबर्ग, लोअर सॅक्सनी, जर्मनी - ऑक्टोबर ९, इ.स. १०४७:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम एक वर्ष पोपपदावर होता.\nयाचे मूळ नाव मॉर्स्लेबेनचा स्विदगर असे होते. हा काउंट कॉन्राड व त्याची पत्नी अमुलराडचा मुलगा होता. पोपपदी निवड होण्याआधी स्विदगर १०४० त १०४६ पर्यंत बॅम्बर्गचा बिशप होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपोप ग्रेगोरी सहावा पोप\nडिसेंबर २५, इ.स. १०४६ – ऑक्टोबर ९, इ.स. १०४७ पुढील:\nइ.स. १००५ मधील जन्म\nइ.स. १०४७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i091123015031/view?page=1", "date_download": "2018-11-14T00:34:22Z", "digest": "sha1:P6GJ4QFLO54FH5DZKKWZMYJ6X4BAOMWH", "length": 10715, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "चतुःश्लोकी भागवत", "raw_content": "\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - हरिभक्तांचे स्वरुप\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - पतिव्रतांचें निवासस्थान\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - हरिगुणसंकीर्तन\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - श्रीविष्णूची स्तुति\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - पार्षदगण\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - सृष्टीची निर्मिती\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - नारायणाला नमन\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - ब्रह्मदेवाला वर\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - तपस्सामर्थ्य\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - ज्ञानाची व्याख्या\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - आत्मज्ञान\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - माया\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - छाया माया\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - छाया व माया\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - मायेचा निरास\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - ग्रंथाची स्तुति\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - माझी प्राप्ति\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - व्यतिरेकाचें लक्षण\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - मताचें सामर्थ्य\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - समाधि\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/solapur-police-dog-teja-no-more-302837.html", "date_download": "2018-11-14T00:44:46Z", "digest": "sha1:2SZW22J6AVC3MMTF3OFJQOYZEACAKPZ6", "length": 16537, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : न चूकता विठ्ठलाला नतमस्तक होणारा 'तेजा'काळाच्या पडद्याआड !", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nVIDEO : न चूकता विठ्ठलाला नतमस्तक होणारा 'तेजा'काळाच्या पडद्याआड \nVIDEO : न चूकता विठ्ठलाला नतमस्तक होणारा 'तेजा'काळाच्या पडद्याआड \nसागर सुरवसे, पंढरपूर,28 आॅगस्ट : माणसाचं आणि प्राण्यांच्या नात्याच्या अनेक गोष्टी आपण पाहत आलोय अशीच गोष्ट आहे तेजा या श्वानाची...विठ्ठल मंदिरात आल्यावर नचूकता देवा समोर नतमस्तक होणाऱ्या तेजाने काल शेवटचा श्वास घेतला. सोलापूर ग्रामीण पोलीस दलात गेली नऊ वर्ष कर्तव्य तत्पर सेवा बजावणाऱ्या बॉम्बशोधक पथकातील लब्रोडोर जातीच्या तेजा नावाच्या श्वानाचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर आज त्याला शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. तेजाला विशेष कामगिरी साठी 2016 मध्ये गोल्ड मेडल तर 2017 मध्ये सिल्व्हर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले होते. गेली नऊ वर्ष व्हीआयपी बंदोबस्ताला आपले कर्तव्य चोखपणे पार पडणाऱ्या तेजाने काल अखेरचा श्वास घेतला. समाजात कायदा सुव्यवस्था राखण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या या तेजाला अखेरचा सलाम...\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nVIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण\nVIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले\nVIDEO : आॅर्डर...आॅर्डर..कोर्टात आले नागोबा\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\n'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल\nलोकवस्तीजवळ आढळला १० फुटांचा अजगर\nमहाराष्ट्र 5 days ago\nVIDEO- बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nबातम्या, महाराष्ट्र, फोटो गॅलरी\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/angry-worker-beat-manager-dynamic-company-nashik/", "date_download": "2018-11-14T00:57:20Z", "digest": "sha1:BIWN4SRFTLWCLHWP5TNLPYYUUJMSGN57", "length": 7783, "nlines": 70, "source_domain": "nashikonweb.com", "title": "कर्मचाऱ्यांकडून मॅनेजरला जबर मारहाण, सीसीटीव्हीत घटना कैद - Nashik On Web", "raw_content": "\nनाशिकचे वीरपुत्र केशव सीमेवर गोळीबारात शहीद , पाकड्याचे मनसुभे उधळले\nदिशा पटनीचा सणात लेहेंगा आणि “त्यात” फोटो, झाली ट्रोल ( फोटो फिचर)\nशिवाजी गार्डनमध्ये युवकाचा खून , सीसीटीव्ही फुटेजचा आधार\nरस्त्यांच्या निर्मितीतून ग्रामीण विकास शक्य – चंद्रकांत पाटील\nपुन्हा युतीचे चिन्ह, उद्धव ठाकरे यांनी दिले नाशिकमध्ये संकेत, चंद्रकांत पाटील -ठाकरे एकत्र प्रवास\nकर्मचाऱ्यांकडून मॅनेजरला जबर मारहाण, सीसीटीव्हीत घटना कैद\nनाशिक : नाशिक शहरात असलेल्या सातपूर या औद्योगिक वसाहतीमधील डायनॅमिक कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मॅनेजरला जबर मारहाण केली आहे. सदरची मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविली होती. या रागातून मॅनेजरला मारहाण झाली आहे.angry worker beat manager dynamic company nashik\nसातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र.१२६ मध्ये डायनॅमिक प्रा.लि. आहे. या कंपनीतील कामगार सुरेश चव्हाण याला व्यवस्थापनाने नोटीस बजावली. या नोटीसीचा राग आल्याने चव्हाण याने कंपनीतील अधिकारी सचिन भीमराव दळवी याला लोखंडी रॉडने मारहाण केली. मंगळवारी दुपारी मारहाणीचा हा प्रकार घडला. यात सचिन दळवी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nयाप्रकरणी दळवी यांनी रात्री उशिरा सातपूर सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चव्हाण आणि आनंद सिंग या दोघा कामगारांना ताब्यात घेऊन भादवी 323,324,506,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या कंपनीत सदर मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांची महाराष्ट्र औद्योगिक कामगार सेना युनियन कार्यरत आहे.\nआमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा \nनोकरी : राज्य शासनाच्या विविध विभागांतील ३६ हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता\nआयुक्त मुंढे यांनी निकाली काढला १०३ वर्षे जुना दावा, दिला मृत्यूचा दाखला\nकाळजी घ्या : जोरदार गारपीटीची शक्यता,काढणीला आलेली पिकं योग्य ठिकाणी सुरक्षीत ठेवावी\nनाशिककरांनी अनेक गुन्हेगार, दलबदलू उमेदवारांना बसविले घरी\nकसारा : मालगाडीचे डब्बे घसरले अनेक प्रवासी पंचवटीत अडकले, प्रवासी वर्गाचा संताप\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Ajax_(programming)", "date_download": "2018-11-14T00:48:30Z", "digest": "sha1:JZ4D4QJB4SFQAQ3TFVI3O5EZHO6SXQSG", "length": 3535, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Ajax (programming) - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गासाठी मुख्य लेख हे/हा Ajax (programming) आहे:.\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nलाल वर्ग असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१८ रोजी ०८:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-gomaco-charges-issue-105229", "date_download": "2018-11-14T00:59:45Z", "digest": "sha1:LYYCNDJM5ROCH473F74J3RLWMOX22ECX", "length": 16786, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Gomaco charges issue ‘गोमेकॉ’ निःशुल्कसाठी २८ ला गोव्यात चर्चा | eSakal", "raw_content": "\n‘गोमेकॉ’ निःशुल्कसाठी २८ ला गोव्यात चर्चा\nरविवार, 25 मार्च 2018\nदोडामार्ग - सिंधुदुर्गातील रुग्णांना निःशुल्क सेवा पुरविण्याबाबत २८ ला गोव्यात चर्चा केली जाणार आहे. गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.\nदोडामार्ग - सिंधुदुर्गातील रुग्णांना निःशुल्क सेवा पुरविण्याबाबत २८ ला गोव्यात चर्चा केली जाणार आहे. गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.\nगोव्याचे उपमुख्यमंत्री तथा नागरी विकास मंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोझा यांची आज भाजपच्या शिष्टमंडळाने गोव्यातील रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भात भेट घेतली. या वेळी त्यांनी बंदरे व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री चव्हाण यांनी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांना लिहिलेले पत्र सादर करून चर्चाही केली.\nउपमुख्यमंत्री डिसोझा यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत असल्याने त्यांच्याशी आणि राज्यातील संबंधित मंत्र्यांशी २६ तारखेपर्यंत बोलून २८ मार्चला भाजपाच्या शिष्टमंडळासह आपल्याशीही सकारात्मक चर्चा केली जाईल, असे पत्र आज राज्यमंत्री चव्हाण यांना शिष्टमंडळाच्या मार्फत दिले आहे.\nभाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश सचिव राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण नाईक, नगरसेवक चेतन चव्हाण, तालुका उपाध्यक्ष शंकर देसाई, चंदू मळीक, नाना देसाई आणि पदाधिकाऱ्यांनी गोव्याचे उपमुख्यमंत्री ॲड. डिसोझा यांची भेट घेतली.\nराज्यमंत्री चव्हाण यांनी तालुक्‍यातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोवा शासनाने पूर्ववत निःशुल्क सेवा सुरू करावी, यासाठी ठिय्या आंदोलन सुरू असल्याची माहिती दिल्याने, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांचा खर्च गोवा शासनाला देण्याची घोषणा अधिवेशनादरम्यान विधिमंडळात केल्याने सिंधुदुर्गातील रुग्णांना गोमेकॉ रुग्णालयात उपचारासाठी आकारण्यात येणारे शुल्क आकारू नये, असे पत्र गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांना लिहिले आहे.\nते आज शिष्टमंडळाने सादर करून उपमुख्यमंत्री डिसोझा यांच्याशी चर्चा केली. त्या अनुषंगाने त्यांनी राज्यमंत्री डिसोझा यांच्याशी चर्चा केली. त्या अनुषंगाने त्यांनी राज्यमंत्री चव्हाण यांना पत्र दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्गातील भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राकडून गोव्याला देऊ केलेल्या उपचार खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत चर्चा झाली; पण मुख्यमंत्री उपचारानिमित्त अमेरिकेत असल्याने यावर गोवा सरकारला त्यांच्याशी आणि सर्व संबंधितांशी चर्चा करावी लागेल. ती सोमवारपूर्वी (ता.२६) केली जाईल.\nत्यानंतर बुधवारी चव्हाण आणि शिष्टमंडळाशी चर्चा केली जाईल. ती सकारात्मक असेल तोपर्यंत आरोग्य आणि शुल्काच्या प्रश्‍नावरून सुरू असलेले आंदोलन थांबवण्यात यावे आणि जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करावी. दरम्यान सायंकाळी तेली, जठार यांनी येथे येऊन आंदोलकांशीही चर्चा केली. गोवा बेटीचा तपशील सांगितला.\nयावेळी जठार म्हणाले,‘‘सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी बांबुळी गोवा येथील गोमेकॉ रुग्णालय निःशुल्कबाबत २८ ला निर्णय होणार आहे. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास आपण भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे असून येथील जनआक्रोश आंदोलनकर्त्यांसोबत राहणार आहे.’’\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/vasudha-mazgaonkar-write-article-muktapeeth-71610", "date_download": "2018-11-14T01:08:42Z", "digest": "sha1:MN3MABXHWUGIZIZAIP2N4QDIROQVWMYS", "length": 19113, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "vasudha mazgaonkar write article in muktapeeth आम्ही 'आर्मी'कर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\n\"आर्मी' म्हणजे युद्ध, तोफा, रणगाडे, अगदी फारच झाले, तर आर्मी म्हणजे मेसमध्ये होणाऱ्या पार्ट्या हा सर्वसामान्यांचा समज असतो; पण लष्कराचे स्वतःचे असे एक मोठे कुटुंबच असते.\n\"आर्मी' म्हणजे युद्ध, तोफा, रणगाडे, अगदी फारच झाले, तर आर्मी म्हणजे मेसमध्ये होणाऱ्या पार्ट्या हा सर्वसामान्यांचा समज असतो; पण लष्कराचे स्वतःचे असे एक मोठे कुटुंबच असते.\nलग्नानंतर सासरचा उंबरठा ओलांडून नवीन घरी प्रवेश केल्यानंतर त्या घरातील नवीन रितीभाती, त्यांच्या दिनचर्या, खाण्याच्या पद्धती या सर्वांबरोबर जुळवून घेताना नवीन सुनेची जशी तारांबळ उडते ना, तसेच काहीसे या \"आर्मी'च्या कुटुंबाचा उंबरठा ओलांडल्यावर होते. प्रत्येक दोन वर्षांनी नवीन शहरातील वातावरण, मिळालेले घर, नवीन शेजारी तेही वेगवेगळ्या प्रांतातील. या सर्वांशी जुळवून घ्यावे लागतेच; पण त्याखेरीज अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्याची सवय करून घेणे सुरवातीला खूप जड वाटते. त्यातही एक गोष्ट म्हणजे काही नवीन व कधीही न ऐकलेल्या शब्दांची अनोखी भाषा.\nमाझे लग्न एका लष्करी अधिकाऱ्याशी झाले. कामाच्या ठिकाणी घर मिळालेले नव्हते. त्यामुळे माझे यजमान नोकरीवर रुजू होण्यासाठी एकटेच गेले. मी सासरी पुण्याला. एक महिन्यानंतर यजमानांचा फोन आला. \"\"अगं, आपल्याला घर मिळाले आहे. आता तुला लवकर इथे येता येईल. मी \"वॉरंट' पाठवतोय...'' वॉरंट हा शब्द ऐकताच दचकायला झाले. आतापर्यंतच्या उण्यापुऱ्या आयुष्यात \"वॉरंट' हा शब्द पोलिसांशी निगडित असतो एवढेच ठाऊक होते; पण आर्मीमध्ये बायकोला नवऱ्याकडे जाण्यासाठी वॉरंट वगैरे काढावे लागते... काय गं बाई\n\"\"अहो, वॉरंट वगैरे कशाला, तुम्ही बोलवले की, मी येणारच ना.'' माझा एक केविलवाणा प्रयत्न. त्यानंतर वॉरंट म्हणजे आर्मीमध्ये नवीन बदलीच्या जागी जाण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रवासखर्चासाठी भरावा लागणारा अर्ज, हे समजावण्यात आले. निघण्याच्या आदल्या दिवशी यजमानांचा फोन आला, \"मी स्टेशनवर तुला नेण्यासाठी जीप घेऊन येईन. सामानासाठी \"थ्री-टन' येईलच.' माझे यजमान स्टेशनवर प्रतीक्षेत उभे होते. तब्बल महिन्यानंतर एकमेकांना भेटत होतो. आमच्या त्या भेटीच्या सोहळ्यात त्यांच्याबरोबर आलेल्या जवानांनी माझे सामान कधी जप्त केले हे कळलेच नाही. आम्ही स्टेशनबाहेर आलो. \"थ्री-टन' पाहायची उत्सुकता होती. मी पाहातच राहिले. \"थ्री-टन' म्हणजे \"शक्तीमान' या कंपनीचे ट्रकसदृश अवाढव्य वाहन उभे होते. माझ्या दोन सुटकेस आणि बेडिंग नेण्यासाठी एवढ्या \"शक्ती' प्रदर्शनाची काय गरज होती, याचे कोडे उलगडेना\nकॅंटॉनमधील आमच्या घराजवळ पोचलो. एका जवानाने स्वागत केले. तो माझ्या यजमानाचा सहायक. गुलबचनसिंगने मोठ्या उत्साहाने घर दाखवण्यास सुरवात केली. दोन बेडरूमचे टुमदार घर. एक बेडरूम आमची होती, दुसऱ्या बेडरूममध्ये प्रवेश केला आणि थबकलेच. समोरच यजमानांच्या बुटांच्या पाच-सहा जोड्या अगदी व्यवस्थित मांडलेल्या होत्या. \"ये साहबके डीएमएस बूट, ये पीटी शूज' तो आपला धडाधडा सांगत होता. डीएमएस परत एक नवीन शब्द. त्यात त्याने सतत एकच जप चालवला होता, ही खोली साहेबांची आहे. त्यांना सर्व शिस्तीत लागते. त्याच्या साहेबांचे त्यालाच कसे करावे लागते वगैरे. स्वयंपाकघरात जाऊन पाहिले, तर बरेच काही सामान हवे होते. गुलबचनला सांगितले, \"दाल चावल लाना पडेगा'. तो म्हणाला, \"चंगाजी'. पुढचा अर्धा तास माझ्या प्रत्येक सूचनेवर तो \"चंगाजी' म्हणत होता. ऊर अगदी भरून आले, म्हणजे भारतीय जवान युद्धकाळातच \"चंग' बांधत नाहीत, तर मला साधीशी मदत करण्यासाठीही चंग बांधत होता. नंतर कळले, की \"चंगाजी' म्हणजे \"ठीक आहे'.\nआमच्या पलटनीच्या वर्धापन दिनाची आमंत्रणपत्रिका आली होती. त्यात सकाळी सात वाजता \"एमएमजी' लिहिले होते. रात्री यजमानांनी नेहमीप्रमाणे सूचना केल्या, \"उद्या साडी नेस गं.' अजूनपर्यंत एमजी म्हणजे मशिनगन ऐकले होते. मग आता साडी, एमएमजी यांचा मेळ लागेना. दुसऱ्या दिवशी सकाळी निमुटपणे वेळेवर साडी नेसून तयार राहिले. आमची गाडी पलटनीच्या आवारात थांबली. गाडीतून उतरल्यावर समोर दिसलेच एमएमजी, मंदिर-मस्जिद-गुरुद्वारा. संध्याकाळी आमच्या एका ऑफिसरकडे जेवणाचे निमंत्रण होते. जेवणानंतर निघायची वेळ आली आणि आमच्या कमांडिंग ऑफिसरने यजमान ऑफिसरला सांगितले, \"\"चलो भाई, मॅडमको बोलो हमे मूव्हमेंट ऑर्डर दिजीये, तो हम निकले'' \"मूव्हमेंट ऑर्डर' ही आर्मीतील एखादी व्यक्ती किंवा पलटन एखाद्या कामगिरीवर रवाना होणार असते, तेव्हा दिली जाते; पण खरे तर आज कोणाच्या तरी घरून निरोप घेताना पण \"मूव्हमेंट ऑर्डर'ची गरज होती. गृहस्वामिनी उठून आत गेली आणि पान, बडीशेप याने सजवलेले तबक घेऊन बाहेर आली. ओह, \"मूव्हमेंट ऑर्डर' म्हणजे निरोपाचा विडा-बडीशेप. त्या अन्नपूर्णेचा निरोप घेऊन घराबाहेर पडताना माझ्या या नवीन कुटुंबाच्या अनोख्या भाषेचा शब्दकोश छापून आणण्याचा चंग बांधला पाहिजे, असा एक खट्याळ विचार मनात आला.\nसुमारे चाळीस वर्षांपूर्वी आम्ही तिनसुकीयाला (आसाममध्ये) होतो. तेव्हाचा प्रसंग अजूनही जसाच्या तसा डोळ्यांसमोर दिसतोय. एका निवांत दुपारी मी व सासूबाई...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\nपुणे : लक्ष्मी पुजानच्या एक दिवस आधी 6 नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडत होता. फातिमानगर सिग्नलला चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचले होते. तेव्हा दोन आरटीओ...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-kalyan-news-waste-area-municipal-corporation-electricity-101608", "date_download": "2018-11-14T01:20:28Z", "digest": "sha1:FUNNNJS2MFSCSLSVTUZ2SM2CIT5JDDIC", "length": 15211, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news kalyan news waste in the area of municipal corporation electricity कल्याण - पालिका क्षेत्रात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती | eSakal", "raw_content": "\nकल्याण - पालिका क्षेत्रात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती\nबुधवार, 7 मार्च 2018\nकल्याण : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वीही असा अयशस्वी प्रयत्न पालिकेने केला आहे. मात्र यावेळी त्याला यश मिळेल असा विश्वास प्रशासनाला आहे. ही योजना प्रत्यक्ष सुरु होण्यास अडीच वर्षाचा कालावधी लागणार आहे. याचाच अर्थ डंपिंग ग्राउंडमुक्त शहरासाठी नागरिकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.\nकल्याण : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वीही असा अयशस्वी प्रयत्न पालिकेने केला आहे. मात्र यावेळी त्याला यश मिळेल असा विश्वास प्रशासनाला आहे. ही योजना प्रत्यक्ष सुरु होण्यास अडीच वर्षाचा कालावधी लागणार आहे. याचाच अर्थ डंपिंग ग्राउंडमुक्त शहरासाठी नागरिकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.\n2005-2006 मधे पालिकेने कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या योजनेचा विचार केला होता. हैदराबादच्या एका कंपनीला याचा ठेका दिला गेला होता. मात्र यात पुढे काहीच प्रगती झाली नाही. त्यानंतर कचरा प्रश्नावर पालिकेसमोर अनेक अडचणीत आल्या. न्यायालयाने पालिकेच्या नियोजन शून्य कारभारावर ताशेरेही ओढले. त्यानंतर आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करण्याच्या उद्देशाने पालिकेने कचरा विघटनासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या. शास्त्रोक्त भूमी भराव तसेच बायो गॅस या त्यापैकीच आहेत. यावरील कामे सध्या प्रगती पथावर आहेत. याचबरोबर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प पालिकेने प्रस्तावित केला आहे. दिल्ली, नागपूर तसेच मध्य प्रदेशात यापूर्वीच या प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड पालिकाही हा प्रकल्प राबवण्याच्या तयारीत आहे.\nपाचशे मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करावे लागणार नाही. शहरातून जमा होणारा सर्व प्रकारचा कचरा वीजनिर्मितीसाठी जाळला जाईल. त्यातून कचऱ्याच्या वजनाच्या दहा ते पंधरा टक्के राख निर्माण होईल. शंभर टन कचऱ्यापासून एक मेगा वॅट वीज निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. ही वीज पॉवरग्रीडमधून पालिका विकत घेणार आहे. उंबर्डे येथे हा प्रकल्प उभारला जाईल. तर त्यातून तयार होणारी राख मांडा येथे टाकली जाईल. या राखेच्या वीटा बनवल्या जातील. निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यापासून पर्यावरण विभागाची मान्यता मिळून काम सुरु होण्यास अडीच वर्षाचा कालावधी लागणार आहे. कल्याण डोंबिवली शहरातील संपुर्ण कचरा या प्रकल्पात वापरला जाईल. मात्र परिसरातील अन्य संस्थाही आपला कचरा यासाठी उपयोगी ठरु शकतो. दिल्लीत या प्रयोगाला यश मिळाले असले तरीही कल्याण डोंबिवली शहरात याचे भवितव्य काय असेल ते येणारा काळच ठरवेल.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/10/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T00:16:41Z", "digest": "sha1:FBLWKXY3757HE4GRAH4RC5QO6SIC3PMB", "length": 7391, "nlines": 123, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "अन् चाहत्याने मैदानावर रोहितचे धरले पाय – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome खेल अन् चाहत्याने मैदानावर रोहितचे धरले पाय\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nअन् चाहत्याने मैदानावर रोहितचे धरले पाय\nआशिया चषकाच्या विजयानंतर भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा सध्या स्थानिक क्रिकेट सामन्यामध्ये खेळत आहे. सामन्यादरम्यान चाहत्याने मैदानावर रोहित शर्माचे पाय धरले. काही वेळासाठी रोहित शर्मालाही काही उमगले नाही. अचानक चाहत्याने पाय धरल्यानंतर रोहित गोंधललेल्या अवस्थेत दिसून आला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nविजय हजारे चषकामध्ये रोहित शर्मा मुंबई संघाकडून खेळत आहे. रविवारी मुंबई आणि बिहार यांच्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला आहे. सलामीसाठी आलेल्या रोहित शर्मा २१ धावांवर खेळत असताना एक चाहता मैदानावर आला. चाहत्याने प्रथम रोहितच्या पायावर आपले डोके ठेवून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. अचानक ओढावलेल्या या प्रसंगामुळे रोहित शर्मा थोडा गोंधळलेल्या अवस्थेत पहायला मिळाला. रोहित शर्माने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने रोहित शर्माची गळाभेट घेण्याचा प्रयत्नही केला.\nयाआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर , माजी कर्णधार सौरव गांगुली आणि एम.एस. धोनीसोबतही असाच प्रकरा घडला होता. गेल्या आठवड्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी एका चाहत्याने सुरक्षा भेदून मैदानावर प्रवेश केला होता.\nदरम्यान, मुंबईत झालेल्या विजय हजारे चषकातील उपांत्यापुर्व सामन्यात बलाढ्य मुंबईच्या संघाने बिहारचा ९ गड्यांनी पराभव केला. तुषार देशपांडेच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर मुंबई संघाने बिहारचा अवघ्या ६९ धावांत खुर्दा उडवला. तुषारने २३ धावांच्या मोबदल्यात ५ गडी बाद केले. रोहित शर्माने या सामन्यात ३३ धावांची नाबाद खेळी केली. मुंबई आणि दिल्ली संघाने विजय हजारे चषकात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6113-4th-fodder-scam-case-lalu-prasad-sentenced-under-2-provisions-gets-7-years-in-jail-in-each", "date_download": "2018-11-14T01:16:00Z", "digest": "sha1:BUCQ2PALTW6NGLBAUT4PMZVVN6LGEHVM", "length": 6250, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "चारा घोटाळा अंगलट; लालूंना 7 वर्षांची शिक्षा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचारा घोटाळा अंगलट; लालूंना 7 वर्षांची शिक्षा\nदेशभरात गाजलेल्या बिहारच्या चारा घोटाळ्यातील दुमका कोषागार प्रकरणात माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयानं 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलीय. त्याचबरोबर, त्यांना 30 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे. बिहारमधील लोकसभेची पोटनिवडणूक जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या यादव परिवाराला या निकालामुळे मात्र मोठा दणका बसला आहे.\nचारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालूंना याआधीच दोषी ठरविण्यात आले असून शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावरील चौथा आरोप झारखंडमधील दुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या 3 कोटी 13 लाख रुपये काढल्याचा होता. त्यावरील सुनावणी 5 मार्च रोजीच पूर्ण झाली होती. मात्र, लालूंच्या वतीने वेळोवेळी करण्यात आलेल्या याचिकांमुळे त्यावरील निर्णय रखडला होता. अखेर 19 मार्च रोजी त्यावर सुनावणी होऊन लालूंना दोषी ठरवण्यात आले होत.\nलालूंच्या चारा घोटाळ्याचा आज फैसला; बिहारसह देशाचे लक्ष निकालाकडे\n चारा घोटाळाप्रकरणी आज शिक्षा सुनावणी\nलालूंच्या शिक्षेचा निकाल पुन्हा लांबला\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/blog-space/pakistan-pm-nawaz-sharif-over-panama-papers-case-266119.html", "date_download": "2018-11-14T00:19:19Z", "digest": "sha1:UZHSOD24O6IZYKYDE5OJCIKVNRQYIQTC", "length": 7932, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शरीफ गेले, पुढे काय?–News18 Lokmat", "raw_content": "\nशरीफ गेले, पुढे काय\nपाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. नवाझ शरीफ हे पंतप्रधानपदावर राहण्यास योग्य नाहीत, त्यांनी त्वरित पायउतार व्हावं, असा निर्णय कोर्टानं दिला. शरीफ यांना तो पाळावाच लागला.\nअमेय चुंभळे, आयबीएन लोकमतपाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. नवाझ शरीफ हे पंतप्रधानपदावर राहण्यास योग्य नाहीत, त्यांनी त्वरित पायउतार व्हावं, असा निर्णय कोर्टानं दिला. शरीफ यांना तो पाळावाच लागला.नवाझ शरीफ, त्यांची दोन मुलं आणि मुलीवर परदेशात बेहिशेबी मालमत्ता जमा करणाचे आरोप होते. ते सिद्ध झाले. पनामा पेपर्स या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शोध पत्रकारितेच्या मोहिमेदरम्यान शरीफ यांचे उद्योग जगासमोर आले. कट्टर विरोधक आणि माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी यावरून रान उठवलं. 2016 साली तर त्यांनी हजारो समर्थकांसोबत इस्लामाबादमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्याआधी त्यांनी शरीफ यांच्या विरोधात अनेक याचिकाही दाखल केल्या होत्या. आता कोर्टाला दखल घेणं भाग होतं. आणि बघता बघता शरीफ अडकले. तसंही, त्यांची प्रतिमा स्वच्छ अशी कधीच नव्हती. पण भारतासाठी महत्त्वाचा प्रश्न हा, की आता पुढे काय\nपण लष्कर सत्ता काबीज करेल का तसं वाटत नाही. कारण पडद्यामागून लष्कराला हवी तशी सूत्र फिरवता येतायत. पण पाक लष्कराच्या नसत्या कुरापतींचा भारताला काश्मीरमध्ये भोगावा लागतोय. घुसखोरी सुरूच आहे. फुटीरवाद्यांनी पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांकडून पैसे घेतले आणि दगडफेक करणाऱ्यांना वाटले, असा ठपका एनआयएनं नुकताच ठेवलाय. खोऱ्यात सध्या शांतता आहे, पण तणावपूर्ण. या परिस्थितीत राजकीय नेतृत्व कमकुवत असल्याचा फायदा लष्कर घेऊ शकतं, ही शक्यता नाकारता येणार नाही. तसं झालं तर आपली डोकेदुखी वाढणार हे नक्की.शरीफ होते तोपर्यंत 'वासरात लंगडी गाय शहाणी' या उक्तीप्रमाणं भारताला चर्चा करण्यासाठी किमान एक पर्याय तरी होता (सध्या चर्चा स्थगित आहे हा भाग वेगळा). पण नवे पंतप्रधान सेटल होईपर्यंत आणि लष्कराला आपण अंशतः का होईना, नियंत्रणात ठेवू शकतो, हे सिद्ध होईपर्यंत देव पाण्यात घालून बसण्याव्यतिरिक्त भारत काही करू शकत नाही.इथे हेही नमूद करायला हवं की पुढच्या वर्षी पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका आहेत. पाकिस्तानच्या जनतेनं आजचा निर्णय मनावर घेत शरीफ यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला, तर इम्रान खान सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खान यांची भारताबाबतची मतं तुलनेनं सौम्य आहेत. मी सत्तेवर आलो तर भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीन, भारतासह कोणत्याही देशाबाबत माझ्या मनात पूर्वग्रह नाही, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.दुःखात सुख असं की शरीफ यांना पायउतार व्हावं लागलंय, त्यांच्या पक्षाचं सरकार कायम आहे. म्हणजे अगदीच अनागोंदी माजणार नाही हे नक्की. सतत राजकीय कलह सुरू असणाऱ्या शेजारच्या घरात शांतता आहे, हेही नसे थोडके. बाकी बोलायचं तर उम्मीद पे दुनिया कायम है\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/due-to-technical-difficulties-nasas-solar-prob-will-launch-prolonged-new-300013.html", "date_download": "2018-11-14T00:38:58Z", "digest": "sha1:WLFDLXU5MXXHJ4N55QVI5SLQWMOEI2BA", "length": 4473, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - तांत्रिक बिघाडामुळे नासाच्या 'सोलर प्रोब'चं प्रक्षेपण लांबणीवर–News18 Lokmat", "raw_content": "\nतांत्रिक बिघाडामुळे नासाच्या 'सोलर प्रोब'चं प्रक्षेपण लांबणीवर\nशिंगटन, 11 ऑगस्ट : नासाचं सोलर प्रोब यान आज सूर्याकडे झेपावणार होतं. मात्र तांत्रिक बिघाड झाल्यानं या यानाच्या प्रक्षेपणाला विलंब होणार आहे. सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी नासा हे रोबोटिक अंतराळयान पाठविणार आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप केनेरवल येथून हे यान प्रेक्षपित केले जाणार आहे. हे यान सूर्याच्या वातावरणात राहणार असून, त्याची किरणे आणि त्याच्या आतील भागातील उष्णतापमानाचा शोध घेण्यात येणार आहे. नासाची ही महत्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेचा खर्च 1.5 अब्ज डॉलरएवढा आहे.सूर्य हा सूर्यमालेतील तप्त गोळा. आता या सूर्याजवळ जाण्याचा प्रयत्न अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा करणार आहे. 'पार्कर सोलर प्रोब' हे यान एक छोट्या कारच्या आकाराचे असून, हे यान सूर्याच्या वातावरणात राहून त्याची किरणे आणि सूर्याच्या आतील भागातील (कोरोना) उष्णतामान याचा शोध घेणार आहे. हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून ते सूर्याच्या आतील भागापर्यंत ६.१ दशलक्ष किलोमीटर प्रवास करणार आहे.\nया दिग्गजांनीही बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर, दंड भरला नाहीनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण - आणखी दोन जण एटीएसच्या ताब्यातमालदीव- भारताचे संबंध बिघडले, हेलिकॉप्टर आणि सैनिक मागे घेण्याची भारताला सूचना\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/lal-krishna-advani-lauds-pranabs-rss-visit-says-it-will-help-create-much-needed-atmosphere-of-tolerance-292072.html", "date_download": "2018-11-14T00:15:50Z", "digest": "sha1:GMLVDDZFOEBB45JMB3GWJXTNYNQQMSR6", "length": 14571, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रणवदांच्या भाषणाचं लालकृष्ण अडवाणींकडून कौतुक", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nप्रणवदांच्या भाषणाचं लालकृष्ण अडवाणींकडून कौतुक\nप्रणव मुखर्जी यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी निमंत्रित केलं आणि हे निमंत्रण प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारले या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद आहेत\nनवी दिल्ली, 08 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष समारोप वर्गाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या भाषणाने देशात सहिष्णुतेचे वातावरण वाढीला लागण्यास मदत होईल असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलंय.\nप्रणव मुखर्जी यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी निमंत्रित केलं आणि हे निमंत्रण प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारले या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद आहेत. मोहन भागवत यांनी वेगळ्या विचारांच्या ज्ञानी माणसाला संघाच्या मंचावर आणले. या दोघांनी संघाच्या मंचावर केलेली भाषणं देशाला दिशा देणारी ठरली आहेत. अशा शब्दात लालकृष्ण अडवाणी यांनी कौतूक केलं.\nप्रणव मुखर्जी आणि आणि मोहन भागवत या दोघांनी मतभेद बाजूला ठेवून देशाच्या संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. आपल्या देशात विविधेतून कशी एकता आहे आणि त्यातूनच राष्ट्रवाद कसा वाढवला पाहिजे हे सांगणारी दोघांचीही भाषणे होती. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार आणि विचार देशापर्यंत पोहचवला.\nप्रणव मुखर्जी यांनी देशाची संस्कृती, इतिहास, स्वातंत्र्यलढा यांचा उल्लेख आपल्या भाषणात करत देशात सहिष्णुता कशी टिकली पाहिजे याचे उदाहरण देशासमोर ठेवले. संघाच्या मंचावर प्रणव मुखर्जी यांनी आपल्या वेगळ्या विचारसरणीतून देशापुढे आदर्श विचार ठेवले असंही अडवाणी यांनी म्हटलं आहे.\n-लालकृष्ण अडवाणींकडून मोहन भागवत, प्रवण मुखर्जींचं कौतूक\n-भागवतांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला मुखर्जींना बोलावणं कौतुकास्पद\n-भागवतांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला मुखर्जींना बोलावणं कौतुकास्पद\n-दोघांनी संघाच्या मंचावरून केलेली भाषणं देशाला दिशा देणारी ठरली\n-त्यांच्या भाषणाने देशात सहिष्णुतेचं वातावरण वाढीस लागण्यास मदत होईल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: lalkrushan advaniRSSप्रणव मुखर्जीलालकृष्ण अडवाणीसंघ\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\n बाहेर पडताय तर या 'SAFETY TIPS' पाहाच\nराहुल गांधींनी केला सावरकरांचा अपमान - रणजीत सावरकर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/chandrapur/", "date_download": "2018-11-14T00:52:06Z", "digest": "sha1:GUK7DZKJ2SGEZOCWHAKBT2745ZKVQ3E4", "length": 11392, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Chandrapur- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\n'दारूबंदी असली तरी त्याची अंमलबजावी योग्य पद्धतीने होत नाही त्यामुळं अवैध दारूविक्री वाढलीय, अनेक गैरप्रकार होतात ते टाळण्यासाठी दारूबंदी हटवली पाहिजे.'\nदारू माफियांनी कामावर असलेल्या पोलिसाला चिरडलं, जागीच मृत्यू\nन सांगता सुटी घेणं कर्मचाऱ्यांना पडलं महाग; चंद्रपूर पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई\n प्रेम प्रकरणातून आजीसह 7 वर्षाच्या नातीची निर्घृण हत्या\n#Durgotsav2018 : असंघटित कामगारांसाठी 'एल्गार' पुकारणाऱ्या पारोमिता गोस्वामी\nVIDEO : पालिकेचं कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसमोरच नगरसेवकांचा राडा\nभद्रावतीत दिसलेल्या वाघाचा वनविभागाला थांगपत्ता लागेना\nमहाराष्ट्र Sep 18, 2018\nVIDEO: तरुणीने भर रस्त्यात मित्रावर केले चाकूने वार\nभद्रावतीत आता वनविभागाचं ड्रोन घेणार वाघाचा शोध\nVIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू\nVIDEO : गुप्तधनासाठी चिमुकल्या युगचा नरबळी\nVIDEO : दोन तरुणांना पट्याने मारहाण करणारा कोण \nअभी तक \u0003खेलने के लिए\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/will-be-regulated/", "date_download": "2018-11-14T01:15:34Z", "digest": "sha1:H7ROWRRPMKJBED3DHK6DKBHTCLI5LWNJ", "length": 8902, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Will Be Regulated- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nफेसबुक, व्हॉटस्अॅप स्काईप सारख्या अॅप्सवर निर्बंध येणार\nतुमच्या रोजच्या वापरात असलेल्या व्हॉटस्अॅप, फेसबुक, स्काईप या सारख्या अॅप्सवर आता केंद्र सरकार लवरकरच निर्बंध घालण्याची शक्यता आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.fanhaopets.com/mr/products/pet-bag/", "date_download": "2018-11-14T01:40:18Z", "digest": "sha1:IQINRGDZIX3G4SB6KASIWMRL2Z7MA7AC", "length": 4670, "nlines": 159, "source_domain": "www.fanhaopets.com", "title": "पाळीव प्राणी बॅग फॅक्टरी, पुरवठादार | चीन पाळीव प्राणी बॅग उत्पादक", "raw_content": "\nपाळीव प्राणी पुरवठा करणारा\nताब्यात ठेवणे आणि हार्नेस\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपाळीव प्राणी पुरवठा करणारा\nताब्यात ठेवणे आणि हार्नेस\nलहान दो साठी घन बांबू उन्नत पेत्र डिनर फीडर ...\nऍमेझॉन पाळीव प्राण्यांचे अन्न पाणी पुरवठा करणारा दोन चाडी बंब असण्याचा ...\nघाऊक उन्नत कुत्रा आणि मांजर पाळीव प्राणी पुरवठा करणारा, डबल पिंपळाचे ...\nनवीन डिझाईन नैसर्गिक लाकडी वुड पेत्र Peeder, पाळीव प्राणी पिंपळाचे ...\nआ म्ही काय करू शकतो\nआम्ही उद्योग आणि व्यापार च्या एकात्मता, आम्ही स्थानिक सुप्रसिद्ध ब्रँड उच्च दर्जाचे पाळीव प्राणी उत्पादने गुंतलेली आणि आहेत. आमच्या सर्व उत्पादने पाळीव प्राणी मालक अधिक सोयीसाठी आणण्यासाठी आणि निरोगी प्रकारे पाळीव प्राणी जिवंत होऊ संधी आहेत. आम्ही डिझायनिंग, उत्पादन आणि विक्री पाळीव प्राणी उत्पादने गुंतलेली आहेत.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\n* आव्हान: कृपया निवडा की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mahavitran/", "date_download": "2018-11-14T00:23:49Z", "digest": "sha1:YNX54HODWEN2SNMPMZR3NNL5LZCBOBVR", "length": 10385, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mahavitran- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nदिवसा वीज द्या, नाहीतर आम्हाला जेलमध्ये टाका; शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन\nधामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनी रात्रपाळीत वीज पुरवठा करणार येणार आहे. मात्र, आम्हाला दिवसा वीज द्या आणि ते जमत नसेल तर आम्हाला जेलमध्ये टाका अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.\nVIDEO : विज कर्मचाऱ्यांवर गावकऱ्यांचा हल्ला\nमहावितरणच्या अभियंता आणि ग्राहकामध्ये फ्री-स्टाईल मारामारी\nमहाराष्ट्र Sep 15, 2017\n, पुणे महावितरण परिमंडळाचीच तब्बल 200 कोटींची थकबाकी\nमहावितरणचा 'शाॅक', जिथे महावितरण तिथे होणार लोडशेडिंग\nविजेच्या धक्क्यानं राज्यात 4,625 जणांचा मृत्यू\n'मेक इन महाराष्ट्र'ला 'शॉक', वीज दरवाढीमुळे उद्योगधंदे चालले राज्याबाहेर\nवीज ग्राहकांना दिलासा, 'महावितरण'च्या दरात 5-7 टक्के कपात\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-year-there-less-chance-record-production-kharif-73104", "date_download": "2018-11-14T01:12:15Z", "digest": "sha1:3CYDE5YPRZFF4TKQUJ4XY7GSHUXYLMZF", "length": 17035, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news This year, there is less chance of record production from Kharif खरिपातून विक्रमी धान्योत्पादनाची यंदा शक्‍यता कमी | eSakal", "raw_content": "\nखरिपातून विक्रमी धान्योत्पादनाची यंदा शक्‍यता कमी\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nनवी दिल्ली - देशातील दक्षिण भागात अपुरा पाऊस; तर ईशान्य आणि उत्तर भारतातील काही भागांत मुसळधार पावसाने आलेल्या महापुरामुळे खरीप पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामातून गेल्या वर्षीएवढे विक्रमी धान्योत्पादन मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nनवी दिल्ली - देशातील दक्षिण भागात अपुरा पाऊस; तर ईशान्य आणि उत्तर भारतातील काही भागांत मुसळधार पावसाने आलेल्या महापुरामुळे खरीप पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामातून गेल्या वर्षीएवढे विक्रमी धान्योत्पादन मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nगेल्या वर्षी खरीप हंगामात १३८.५२ दशलक्ष टन एवढे विक्रमी धान्योत्पादन झाले होते. दरम्यान, यंदाच्या खरिपात गेल्या वर्षीएवढेच विक्रमी धान्योत्पादन होईल, असा अंदाज यापूर्वी कृषी खात्याचे सचिव शोभना पटनायक यांनी व्यक्त केला होता. मात्र, खरीप पिकांची सद्यःस्थिती लक्षात घेता यंदाच्या खरिपातून विक्रमी धान्योत्पादन मिळण्याची शक्‍यता कमी आहे, असा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.\nकृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कडधान्ये पीकक्षेत्र ३.६ टक्‍क्‍यांनी, तेलबिया क्षेत्र ८.८ टक्‍क्‍यांनी, भात पीकक्षेत्र १.४ टक्‍क्‍याने आणि भरडधान्ये पीकक्षेत्र २.१ टक्‍क्‍यांनी कमी झाले असल्याचे दिसून आले आहे. तसेच आसाम, बिहार, गुजरात, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधील ३.६७ दशलक्ष हेक्‍टरवरील पिकांना पुराचा फटका बसला आहे.\nयाबाबत भारतीय हवामान विभागातील कृषी विभागाचे प्रमुख एन. चट्टोपाध्याय यांनी म्हटले आहे, की यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक आहे. मात्र, ईशान्य भारतातील भातपीक, महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन पिकांविषयी चिंता निर्माण झाली आहे. आसामधील पुराने २ लाख ४४ हजार हेक्‍टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. ईशान्य भारतातील ज्या भागांत भातपिकांचे नुकसान झाले आहे; तेथील शेतकऱ्यांना भरडधान्ये पिके घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.\nतसेच दक्षिण भारतातील तमिळनाडू, कर्नाटकात ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे तेथील पिकांना त्याचा फटका बसला आहे. कर्नाटकसह, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि तेलंगणमध्ये मका पिकाला कमी पावसाचा अधिक फटका बसला असल्याचे दिसून आले आहे\nमका लागवड क्षेत्रात घट\nदेशातील विविध भागांत आतापर्यंत ७.९ दशलक्ष हेक्‍टवर मका लागवड झाली आहे. हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्‍क्‍यांनी कमी आहे. यामुळे उत्पादन एक दशलक्ष टनांनी कमी होण्याचा अंदाज आहे. कर्नाटकमध्ये पावसाचे प्रमाण सरासरी सात टक्‍क्‍यांनी कमी राहिले आहे. यामुळे कर्नाटकातील मका उत्पादन ५ लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी सुमारे साडेसहा लाख टन मका उत्पादन झाले होते, अशी माहिती कर्नाटक राज्य मका संघटनेचे सरचिटणीस के. जावेद यांनी सांगितले.\nकर्नाटकातील ऊस उत्पादन घटणार\nकर्नाटकातील ऊस उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत आहेत. राजस्थानमध्ये हल्लीच्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे मूग, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे.\nयंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक आहे. मात्र, ईशान्य भारतातील भातपीक, महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन पिकांविषयी चिंता निर्माण झाली आहे. आसामधील पुराने २ लाख ४४ हजार हेक्‍टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे.\n- एन. चट्टोपाध्याय, कृषी विभागप्रमुख, भारतीय हवामान विभाग\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pimpri-news-student-suicide-102788", "date_download": "2018-11-14T01:02:47Z", "digest": "sha1:4RELB5ZYZGT2B2MXLPN2POPZLYOWX4UE", "length": 10809, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pimpri news student suicide विद्यार्थ्याची पिंपरीमध्ये आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 14 मार्च 2018\nपिंपरी - पाचव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास डॉ. डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये घडली.\nपिंपरी - पाचव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास डॉ. डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये घडली.\nसंदीप खंडू कदम (वय 19, रा. बालेवाडी, मूळगाव बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा डॉ. डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. मंगळवारी दुपारी त्याने मित्रांसोबत जेवण केले. त्यानंतर कोणाशी तरी तो फोनवर बोलला आणि अचानक तो कॉलेजच्या पाचव्या मजल्यावर गेला. तेथून उडी मारून आत्महत्या केली. संदीपचे नातेवाईक बीडवरून पिंपरीत येण्यासाठी निघाले आहेत. ते आल्यावरच अधिक माहिती मिळणार आहे.\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/if-bcci-paying-7cr-to-corrupt-ravi-shastri-then-soldier-must-get-salary-of-10cr-says-kamal-rashid-khan-170717/", "date_download": "2018-11-14T00:44:48Z", "digest": "sha1:QERIFDK5OO5OPPSBEJHNIXHKN6IB5T2Q", "length": 12072, "nlines": 159, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भ्रष्ट रवी शास्त्रीला ७ कोटी देणार असाल तर जवानांना १० कोटी पगार द्या!", "raw_content": "\nभ्रष्ट रवी शास्त्रीला ७ कोटी देणार असाल तर जवानांना १० कोटी पगार द्या\nभ्रष्ट रवी शास्त्रीला ७ कोटी देणार असाल तर जवानांना १० कोटी पगार द्या\nमुंबई | भ्रष्ट रवी शास्त्रीला ७ कोटी रुपये पगार मिळणार असेल तर सीमेवर लढणाऱ्या जवानांना १० कोटी रुपये पगार दिला पाहिजे, असं अभिनेता कमाल रशीद खान अर्थात केआरकेने म्हटलंय. ट्विटरवर त्याने यासंदर्भात ट्विट केलंय.\nदेशातील जनतेला विराट कोहली कर्णधारपदावर नको आहे, त्यामुळे कोहलीने तात्काळ कर्णधारपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही केआरकेने केलीय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nप्रेमात फसवणूक, ‘IBN लोकमत’च्या कर्मचाऱ्याची आत्महत्या\nतरुणीच्या पहिल्याच चेंडूवर उमर अकमलची विकेट गुल\nस्टार क्रिकेटपटू मिताली राजनं दिले क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत…\nवर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आणखी एक पराभव; भारतीय महिलांचा भीम पराक्रम\nदिवाळी भारतात आणि आतषबाजी केली वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी\nभारतानं ‘खेलरत्न’ नाकारला; तोच बजरंग जागतिक क्रमवारीत अव्वल\nभारताच्या या दिग्गज गोलंदाजानं घेतली तडकाफडकी निवृत्ती\nटी-20 विश्वचषकामध्ये आज भारताचा मुकाबला पाकिस्तानशी, कोण जिंकणार\nधोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला स्वतःचा खेळ सिद्ध करण्याची संधी\nविराट कोहली पहिल्या नंबरने पास तर रोहित शर्माला मिळाला दुसरा नंबर\nशिष्यासाठी गुरुनं केला त्याग; भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचा ध्यास\nधोनीसारखी परिस्थीती माझ्यावरही आली होती; सचिन धोनीच्या पाठिशी\n… तर या गोष्टीचा फायदा घेऊन भारत कसोटी सामन्यात जिंकू शकतो- सचिन तेंडुलकर\n…म्हणून धोनीला टी-20 मधून वगळलं; विराटचा मोठा खुलासा\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-belgium-tomato-farmers-use-innovative-ideas-marketing-8737", "date_download": "2018-11-14T01:22:22Z", "digest": "sha1:YBNQAYRGRH2ZUPNGR4RQMCXNQD5X2X7Q", "length": 19452, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, belgium tomato farmers use innovative ideas for marketing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nटोमॅटो विक्रीसाठी बेल्जियमच्या शेतकऱ्यांची नावीन्यपूर्ण कल्पना\nटोमॅटो विक्रीसाठी बेल्जियमच्या शेतकऱ्यांची नावीन्यपूर्ण कल्पना\nबुधवार, 30 मे 2018\nबेल्जियम येथील टोमॅटो उत्पादक स्टॉफेल्स टोमॅटेन यांनी गेल्या काही वर्षांमध्ये टोमॅटो बाजारपेठेमध्ये प्रभाव टाकण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या आहेत. या वर्षीही कच्चे, ताजे खाण्यायोग्य टोमॅटो जात टोमाम्युज लागवड करून बाजारात आणली आहे. तिच्या विक्रीसाठी अॅटोमाटा या स्वयंचलित वाहनाचा वापर केला आहे. त्यातून टोमॅटो स्नॅक्सच्या स्वरुपामध्ये खाण्यासाठी प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला.\nबेल्जियम येथील टोमॅटो उत्पादक स्टॉफेल्स टोमॅटेन यांनी गेल्या काही वर्षांमध्ये टोमॅटो बाजारपेठेमध्ये प्रभाव टाकण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या आहेत. या वर्षीही कच्चे, ताजे खाण्यायोग्य टोमॅटो जात टोमाम्युज लागवड करून बाजारात आणली आहे. तिच्या विक्रीसाठी अॅटोमाटा या स्वयंचलित वाहनाचा वापर केला आहे. त्यातून टोमॅटो स्नॅक्सच्या स्वरुपामध्ये खाण्यासाठी प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला.\nमार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कृत्रिम प्रकाशामध्ये हरितगृहात घेतलेले टोमॅटो बाजारात येण्याचे प्रमाण कमी होते. नैसर्गिक प्रकाशातील टोमॅटो बाजारात येऊ लागतात. या आठवड्यामध्ये बेल्जियम येथील रिज्केवूरसेल येथील हरितगृहातील नैसर्गिक प्रकाशातील टोमॅटो बाजारात आले. एक एप्रिलपर्यंत बाजारातील सर्व टोमॅटो नैसर्गिक प्रकाशातील असतात. हिवाळी महिने चांगले गेले असून, आम्ही विक्रीबाबत समाधानी आहोत. अर्थात, प्रतिदिन होणाऱ्या टोमॅटोच्या उलाढालीपेक्षाही कायमस्वरूपी ग्राहक आमच्याकडे असल्याने दिवसाच्या बाजारावरील आमचे अवलंबित्व कमी आहे. ग्राहकांची कृत्रिम प्रकाशातील नेदरलँड किंवा बेल्यियम येथील टोमॅटो उत्पादनाला विशेष मागणी असते. उत्तर युरोपातील उत्पादनाला काही स्पॅनिश उत्पादनाची काही प्रमाणात जोड होते.\nस्टॉफेल्स टोमॅटेन यांचे स्वतःचे टोमॅटो उत्पादन हे प्रामुख्याने ३० हेक्टर क्षेत्रावर असते. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक क्षेत्र हे कृत्रिम प्रकाशाखाली आहे. त्यात वाढ करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यामुळे वर्षभर टोमॅटोचे उत्पादन घेणे शक्य होईल. ग्राहकांना वर्षभर टोमॅटो पुरवणेही शक्य होणार आहे. रिज्केवूरसेल येथील अन्य शेतकऱ्यांसह एकत्रित विक्री व्यवस्था अन्य कामे ते करतात.\nपेट्रा वेल्डमॅन यांचीही कंपनी असून, ते टोमॅटोचे उत्पादन घेतात. ते म्हणाले, की केवळ बाजाराच्या मागणीनुसार हेलकावे खात राहण्यापेक्षा नावीन्यपूर्ण तंत्राचा वापर करण्याची गरज वाढत आहे. बाजाराची मागणी ही अधिक खर्चिक आणि दीर्घकालीन परीक्षा घेणारी असल्याचे भूतकाळातील अनुभव आहेत. दरवेळी त्यात यश मिळेलच असे नाही.\nत्यांच्या कंपनीने टोमॅटो बाजारामध्ये नव्या कल्पना आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला सेल्फ विल्ड चॉईसेस (स्वआकांशानुसार निवड) असे नाव दिले आहे. स्नॅक्स म्हणून कच्चे खाण्यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार टोमॅटोच्या स्वादावर, गोडीवर (ब्रिक्स पातळीवर) लक्ष केंद्रीत केले आहे. पॉल आणि पेट्रा यांच्याकडे गोडी कमी असलेल्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या टोमॅटोच्या जातींचे प्रात्यक्षिक प्लॉटही आहेत.\nसुमारे दहा टोमॅटो जाती बाजारात एकाच कोपऱ्यात उपलब्ध असतात. त्यांच्यामध्ये बाजारदराची स्पर्धाही असते. अशावेळी त्यातील वेगळेपण तुम्हालाच सांगावे लागते. उदा. लाल रंगाचे अधिक गोड असलेले खाण्यायोग्य टोमॅटो हे एक उदाहरण आहे. पॉल यांनी सांगितले, की विक्रीच्या नव्या कल्पना राबवण्यासाठी वेळ आणि पैशांची गरज असते. त्याचप्रमाणे गुंतवणुकीचे धाडस असावे लागते. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून टोमॅम्युज तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा कुठे या वर्षी बाजारात आमचे अस्तित्व दिसत आहे. पंधरा वर्षांपूर्वी नव्या जाती बाजारात आणणे तुलनेने सोपे होते. औषधी स्वाद, गडद बर्गंडी रंग आणि वेगवेगळे आकार यामुळे टोमॅम्युज ही टोमॅटो जात पुढे येत आहे. सध्या पाच उत्पादक त्याचे उत्पादन घेत आहेत.\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T00:58:14Z", "digest": "sha1:7CRQMMXECPGMNXQ64B2D4IUL5E5X67BB", "length": 6430, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मैदानी खेळाचे महत्त्व तरुणांनी समजून घ्यावे : ढाकणे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमैदानी खेळाचे महत्त्व तरुणांनी समजून घ्यावे : ढाकणे\nशेवगाव – “”कोणत्याही क्रीडा स्पर्धेत जय-पराजय मोठ्या मनाने खिल्लाडू वृत्तीतून स्वीकारला पाहिजे. भविष्याचा विचार करता तरुणांनी मैदानी खेळाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे,” असे प्रतिपादन केदारेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांनी केले.\nशेवगाव तालुक्‍यातील बोधेगाव येथे मोहटादेवी शुगर मिल्स व केदारेश्‍वर साखर कारखाना आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन अध्यक्ष प्रताप ढाकणे, अतुल दुगड यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 51 हजार रुपये, दुसरे बक्षीस 31 हजार, तर तिसरे बक्षीस 21 हजार, चौथे बक्षीस 11 हजार रुपये यासह मालिकावीर व करंडक 5 हजार रुपये आदी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.\nया वेळी संचालक नीलेश चौधरी, अरुण कोदे, उपाध्यक्ष प्रकाश घनवट, श्रीकिसन पालवे, भाऊसाहेब पोटभरे, संदीप बोडखे, बाळासाहेब फुंदे, गहिनीनाथ सिरसाट, व्यवस्थापक सय्यद, शहाजी जाधव, नेमाणे, बाळासाहेब ढाकणे, बबनराव वाघुंबरे, अयुब शेख, पोपट केदार, क्रीडा प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी यांच्यासह क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडोंगरची काळी मैना झाली महाग\nNext articleऍम्युचर फोटोग्राफी प्रशिक्षण वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2013/03/blog-post.html", "date_download": "2018-11-14T01:17:14Z", "digest": "sha1:OBWGI57ATPF623MXRFXMV7N7AMKWCSWA", "length": 33341, "nlines": 256, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "जलसंपत्ती...दुष्काळ आणि बाबासाहेब! ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nशनिवार, मार्च ३०, २०१३\nप्रकाश पोळ 1 comment\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nडॉ . बाबासाहेब आंबेडकर\nलेखक - संजय सोनवणी.\nमहान नेत्यांचे अद्वितीय लक्षण म्हणजे त्यांची दूरदृष्टी. वर्तमान व भवितव्यातील समस्या कायमस्वरुपी यशस्वीपणे सोडवण्यासाठी लागणारी असामान्य प्रतिभा आणि उपायांची नेटाने केलेली राबवणुक. डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवजातीला अनेक क्षेत्रांत अनमोल योगदान आहे. बाबासाहेबांची प्रज्ञा बहुमुखी होती. १९३४ साली रिझर्व ब्यंकेची जी स्थापना झाली ती अर्थशास्त्रज्ञ या नात्याने हिल्टन यंग कमिशनसमोर बाबासाहेबांनी जे प्रस्ताव ठेवले होते त्या आधारावरच झाली हे सहसा आपल्याला माहित नसते. ते एक उच्च दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ होते. नोबेल पारितोषिक विजेते डा. अमर्त्य सेन म्हणतात..\"Ambedkar is my Father in Economics. He is true celebrated champion of the underprivileged.He deserves more than what he has achieved today. However he was highly controversial figure in his home country,though it was not the reality. His contribution in the field of economics is marvelous and will be remembered forever..\nस्वतंत्र भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठीचा त्यांच्यासमोर एक आराखडा होता. केंद्रीय श्रममंत्री या पदावर स्वातंत्र्यपूर्व काळात ते असतांनाच भारतातील जलसंपत्तीचे व्यवस्थापन, पर्यावरण आणि उर्जानिर्मिती यासंबधात दामोदर प्रकल्पाची यशस्वी आखणी करुन जो आदर्श घालून दिला तो राष्ट्रीय विकासाचा मोठा पाया होय. जलव्यवस्थापनाबाबत त्यांनी जे मुलभुत विचार मांडले ते सार्वकालील उपयुक्ततेचे आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे. आजच्या राज्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या समाजकेंद्रीत तत्वज्ञानाच्या आधारावर राबवला असता तर आज महाराष्ट्रावर जे मानवनिर्मित दु:ष्काळाचे संकट कोसळले आहे ते कोसळले नसते असे दुर्दैवाने म्हणावे लागते.\nश्रममंत्री या नात्याने बाबासाहेबांवर जलविकास विभागाचाही कार्यभार होता. भारतातील एकीकडे नद्यांतून वाहून जाणारे प्रचंड पाणी, महापुर व त्यामुळे होणारी प्रचंड जीवित व वित्तहानी आणि दुसरीकडे कोरडवाहू शेती...भिषण दुष्काळ अशी परिस्थीती. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिच्यावर देशातील प्रत्येक नागरिकाचा बरोबरीचा अधिकार आहे हा बाबासाहेबांचा ठाम सिद्धांत होता. बाबासाहेब उच्च शिक्षनानिमित्त अमेरिकेत राहिले होते. त्यांनी तेथील टेनेसी खोरे प्रकल्प सुक्ष्मपणे अभ्यासलाही होता. त्या धरतीवरच भारतात बहु-उद्देशीय धरणे बांधणे हीच भारताच्या विकासाची गंगोत्री ठरेल म्हणुन त्यांनी दामोदर खोरे प्रकल्पाची आखणी करायला सुरुवात केली. याचे कारण असे को दामोदर नदी ही तोवर \"दु:खाची नदी\" म्हणुनच ओळखली जात होती. आताचे झारखंड ते बंगाल पर्यंत विराट पुरांनी हाहा:कार माजवणारी नदी म्हणुन या नदीचा दुर्लौकिक होता.\nतोवर पुरांतून येणारे अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जाऊ देणे योग्य असा एका समितीचा अहवाल आलेला होता. धरणांना भारतीय राजकारण्यांचा विरोध होता तर इंग्रजांना भारताच्या प्रगतीशी आता काही घेणे-देणे उरलेले नव्हते. ते दुस-या महायुद्धात अडकुन पडले होते. पण बाबासाहेबांनी अत्यंत नेटाने आपले धोरण राबवले. ...\"अतिरिक्त पाणी ही समस्या नसून ती एक साधनसंपत्ती आहे व तिचा विनियोग येथेच व्हायला हवा. जलसंधारण हेच त्याला एकमेव उत्तर असू शकते. शेतक-यांचे दारिद्र्य दूर करण्यासाठी, उद्योगांसाठी वीजनिर्मिती करण्यासाठी या जलाचा वापर केला गेला नाही तर आपण आपले सर्वस्व गमावून बसू\nदामोदर प्रकल्पासाठी ठिकठिकाणी अनेक धरणे बांधण्याच्या जागा निश्चित करण्यापासून ते पुरनियंत्रण, जलवितरण, जलवाहतूक, वीजनिर्मिती ते धरणांमुळे होणारे विस्थापन-व्यवस्थापन या सर्व बाबी बाबासाहेबांनी स्वत: लक्ष घालून पुर्ण करुन घेतल्या. या धरणाचा मुख्य अभियंता ब्रिटिश असावा अशी इंग्रजांची साहजिक इच्छा होती, पण बाबासाहेबांनी ब्रिटिशांना तेथेही विरोध केला. भारतात पुढे आपल्याला असंख्य धरणे बांधावी लागणार आहेत याची बाबासाहेबांना जाणीव होती. त्यासाठी आपलेच अभियंते असले पाहिजेत हा त्यांचा रास्त विश्वास व आग्रह होता. एका सच्चा देशभक्ताप्रमाणे त्यांनी दामोदर प्रकल्पाचा मुख्य अभियंता म्हणुन श्री. ए. एन. खोसला यांची निवड केली. खोसलांनीही आपल्यावर बाबासाहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवला.\nराष्ट्रउभारनीचे कार्य हेच महामानवांचे प्रथम उद्दिष्ट असते. दामोदर प्रकल्पाचे प्राथमिक कार्य सुरु असतांनाच त्यांनी ओरिसातील नद्यांचाही विचार सुरु केला. ओरिसातही महापुरांचे संकट नित्याचे होते तसेच दु:ष्काळांच्चे आणि मलेरियासारख्या साथीच्या रोगांचे. बाबासाहेबांनी पाहिले कि दरवर्षी लक्षावधी लोक या समस्यांमुळे हकनाक मरत आहेत. १८६६ च्या भिषण दु:ष्काळात पुरी जिल्ह्यातील ४०% लोकसंख्या नष्ट झाली होती हा अनुभव त्यांच्या डोळ्यासमोर होताच. महानदी, वैतरणी आणि ब्राह्मणी या नद्यांतून वाहून जाणारी जलसंपत्ती अडवली तरच ओरिसातील अन्य कोळसा ते लोहापर्यंतची खनिजे वापरून अवाढव्य कारखाने उभारता येतील हे त्यांनी हेरले.\nबाबासाहेन म्हनाले, \"ओरिसा खनीज संपत्ती ते जलसंपत्तीने श्रीमंत असुनही लोक मात्र दरिद्र का आहेत याचा विचार केला तर लक्षात येईल कि जलसंपत्तीचाच जोवर वापर योजनाबद्ध पद्धतीने केला जात नाही तोवर अन्य संपत्त्या कुचकामी आहेत\" असे असले तरी त्यांच्यासमोर ओरिसा हुड कमिटीचा १९३८चा अहवाल ठेवण्यात आला. या अहवालात अतिरिक्त पाणी हा अभिशाप असून त्याला तसेच वाहून जावू देणे इष्ट आहे असे नमूद केले होते. बाबासाहेबांनी यावर जे भाष्य केले ते मननीय आहे. ते म्हणतात: \"अतिरिक्त पानी हा अभिशाप नसून त्याची अनुपलब्धता हा खरा अभिशाप आहे हे समितीने लक्षात घेतलेले दिसत नाही. पाणी अभिशाप बनण्याएवढे कधीही अतिरिक्त असू शकत नाही. निसर्ग आपल्या गरजेला भागवू उरेल एवढे पाणी कधीच देत नाही. दुष्काळ कशामुळे पडतात\" असे असले तरी त्यांच्यासमोर ओरिसा हुड कमिटीचा १९३८चा अहवाल ठेवण्यात आला. या अहवालात अतिरिक्त पाणी हा अभिशाप असून त्याला तसेच वाहून जावू देणे इष्ट आहे असे नमूद केले होते. बाबासाहेबांनी यावर जे भाष्य केले ते मननीय आहे. ते म्हणतात: \"अतिरिक्त पानी हा अभिशाप नसून त्याची अनुपलब्धता हा खरा अभिशाप आहे हे समितीने लक्षात घेतलेले दिसत नाही. पाणी अभिशाप बनण्याएवढे कधीही अतिरिक्त असू शकत नाही. निसर्ग आपल्या गरजेला भागवू उरेल एवढे पाणी कधीच देत नाही. दुष्काळ कशामुळे पडतात पाण्याचे वितरण समान नाही. एकीकडॆ ते अतिरिक्त वाटते तर दुसरीकडे त्याचा पुरेपुर अभाव असतो. त्यासाठी पाणी अडवणे व त्याचे संतुलित वितरण करत प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य ठरते\n\"शिवाय या प्रकल्पांतून जी वीजनिर्मिती होईल त्यातून ओरिसा हे एक औद्योगिक राज्य म्हणुन उदयाला येईल. या धरणांतुन जी वीजनिर्मिती होईल ती ओरिसा अन्य राज्यांना विकू शकेल एवढी क्षमता असेल. प्रत्येक नागरिकाच्या प्रगतीची ग्वाही ही जलसंपत्ती देत असतांना तिकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.\"\nज्या काळात बाबासाहेब हे विचार मांडत कृतीही करत होते त्या काळातील मानसिकता किती मागासलेली असू शकेल याची आपण कल्पना करु शकतो. बाबासाहेब मात्र काळच्या पुढचे बोलत होते...कृतीत उतरवत होते. असे द्रष्टेपन नसते तर आज भारतात एवढे प्रकल्प होवू शकले ते झाले नसते. पं नेहरू धरणांना आधुनिक भारताची तीर्थस्थाने म्हणत हे नेहमी सांगितले जाते...पण त्याची पायाभरणी प्रत्यक्ष कृतीतून...प्रसंगी विरोध स्वीकारुन, भांडुन बाबासाहेबांनी केली हे मात्र नेहमीच विसरले जाते.\nस्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी बनवलेल्या घटनामसुद्यातही सर्वच राज्यांतील उपलब्ध पानी, राज्यांराज्यांमधील पाणी-वाटप याबाबत मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. भारतातील सर्व नद्या एक दिवस परस्परांना जोडता याव्यात असेही बाबासाहेबांचे स्वप्न होते...ते अद्याप पुर्ण करण्याची मानसिक तयारी राज्यकर्त्यांची दिसत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे.\nआज महाराष्ट्रात दु:ष्काळ आहे. याचे कारण पाण्याच्या संतुलित संधारणात व वितरणात आलेले आपल्या राजकारण्यांचे घोर अपयश आहे. \"पाण्यावर प्रत्येकाचा हक्क आहे\" या बाबासाहेबांनी दिलेल्या मुलभूत तत्वाचा सर्वांना विसर पडला आहे. बव्हंशी प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र व फक्त उसासाठी निर्माण केले गेले आहेत...सर्व जनतेच्या व्यापक हितासाठी नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अपेक्षीत जलवितरण न होता ते विशिष्ट क्षेत्रातच वापरले जाते तर अन्य गरजवंत प्रभाग मात्र तहानलेले रहात आहेत. बाबासाहेबांचे जलधोरण राज्यकर्त्यांनी आणि समाजानेही पुन्हा अभ्यासण्याची गरज आहे ती यामुळेच\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nखूप छान. बरीच नवीन माहिती कळली. सर्वांनी बहुजनांचा इतिहास वाचने आवश्यक आहे.लिहीत रहा.\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2017/06/blog-post.html", "date_download": "2018-11-14T00:11:54Z", "digest": "sha1:5NZQ5UDI2TYGYWGKL6DGR2YSWH44WTGC", "length": 24399, "nlines": 247, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "माझा बाप आणि मी ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nमाझा बाप आणि मी\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nरविवार, जून १८, २०१७\nमाझा बाप आणि मी\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nआज Father's Day...आयुष्यभर ज्या बापाने खस्ता खाऊन आपणाला वाढवले त्या बापाच्या संघर्ष, त्यागापुढे नतमस्तक होण्याचा दिवस...सकाळीच मोबाईलचे इंटरनेट चालू केले आणि Father's Day चे मेसेज यायला लागले. काळजात चर्रर्र झाले. ज्या दिवशी पप्पा अपघातात गेले तो दिवस आठवला. 5 फेब्रुवारी 2013...आयुष्यातला काळा दिवस...वाटलं नव्हतं कि असं काही होईल...घरून फोन आला आणि ती दुःखद बातमी ऐकून अवसान गळून गेलं.\nआतापर्यंत पप्पांसोबत घालवलेले क्षण नजरेसमोर तरळायला लागले. अक्षरशः कोसळून पडलो. घरातील मोठा मुलगा म्हणून सर्वांसमोर दुःख व्यक्त करण्यालाही मर्यादा येत होत्या. लहान भाऊ, आई, आजी आजोबा सर्वांकडे बघून दुःख गिळून टाकलं. दोन काका, चुलतभाऊ-बहिणी, मित्र, नातेवाईक सर्वांनी धीर दिला. ठरवलं कि पप्पांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच जगायचं. माझ्यावर पप्पांनी खूप चांगले संस्कार केले. गोरगरिबांचं दुःख आपलं मानायला शिकवलं. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा वारसा दिला. आयुष्यात गुलामी पत्करून जगण्यापेक्षा संघर्ष करण्याचा मंत्र दिला. मला वाचायला येत नव्हतं तेव्हापासून पुस्तकं आणून दिली. वाचायला शिकवलं. लिहायला शिकवलं. सर्वसामान्य उपेक्षितांच्या वेदनांना वाचा फोडायला शिकवलं. मी सहावीत असताना ते मला म्हणाले, \"तू आयुष्यात कितीही मोठा हो. परंतु तुझ्या ज्ञानाचा फायदा जोपर्यंत वंचितांना होत नाही तोपर्यंत ते ज्ञान व्यर्थ आहे. स्वतःसाठी जगण्यापेक्षा नेहमी दुसऱ्यांसाठी जग\". त्यावेळी या वाक्यांचा नीट अर्थही कळत नव्हता. परंतु जसं जसं कळायला लागलं तसं तसं पप्पानी सांगितलेली एक एक गोष्ट उमगत गेली.\nमाझ्यासाठी त्यांनी खूप स्वप्नं पहिली. मी डॉक्टर होऊन निस्वार्थी भावनेने गोरगरिबांची सेवा करावी असे त्यांना वाटत होते. परंतु मेडिकल प्रवेशासाठी महत्वाचा असणारा टप्पा म्हणजे बारावीत माझी गाडी अडकली. दहावीपर्यंत 85-90 % मार्क्स असणारा मुलगा बारावीत चक्क नापास झाला त्यावेळी त्यांना काय दुःख झाले असेल याची कल्पनाही करवत नाही. इतके होऊनही मला ते एका शब्दानेही बोलले नाहीत. मला धीर दिला आणि पुढच्या वर्षी चांगला प्रयत्न करायला सांगितले. माझ्या निष्क्रियतेमूळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. पुढच्या वर्षी बारावी पास झालो मात्र CET ला कमी मार्क्स असल्याने मेडिकलला प्रवेश मिळू शकला नाही. ते आतून खूप उदास झाले होते. परंतु माझ्या क्षमतांवर त्यांनी नेहमी विश्वास ठेवला. मी पुरोगामी चळवळीत काम करत असताना मला खंबीर पाठिंबा दिला. प्रत्येक प्रसंगात ते पहाडासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. लालासाहेब पोळ यांचा मुलगा अशी माझी ओळख होती. परंतु प्रकाश पोळ याचा बाप अशी ओळख त्यांना पाहिजे असे ते नेहमी म्हणत असत. मी त्यांची काही स्वप्ने पूर्ण करू शकलो नाही. तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवत नव्या उमेदीने स्वप्नं पाहत राहिले. माझ्यासाठी त्यांनी पाहिलेलं शेवटचं स्वप्न म्हणजे आपला मुलगा प्रशासकीय अधिकारी झाला पाहिजे, कलेकटर झाला पाहिजे. ते त्यांच्या मित्रांमध्ये नेहमी म्हणायचे कि मी एक दिवस कलेक्टरचा बाप होणार. आता हे स्वप्न पूर्ण करणं माझ्या हातात होतं. त्यांनी दिलेल्या अनेक संधी मी हातातून घालवल्या. हि संधी व्यर्थ घालवायची नाही असे मनोमन ठरवले.\nनोव्हेंबर 2012 ला मी स्पर्धा परिक्षा करण्यासाठी पुण्यात आलो. फेब्रुवारी 2013 मध्ये पप्पा अपघातात गेले. त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहायची असेल तर त्यांचं स्वप्न पूर्ण करणे गरजेचे होते. भरपूर अभ्यास केला आणि मार्च 2017 मध्ये MPSC मधून उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी झालो. कलेक्टर झालो नाही तरी वर्ग 1 चा प्रशासकीय अधिकारी झालो. पप्पांचं अर्धं स्वप्न पूर्ण झालं. आज Father's Day च्या निमित्ताने या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. पप्पा आज हे सर्व पाहायला नसले तरी त्यांचे विचार, त्यांची स्वप्नं माझ्यासोबत आहेत. त्यांची उणीव सदैव भासत राहील. Miss u lot Pappa...\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-14T00:23:31Z", "digest": "sha1:VOHHWFI4UHBSKMUO7IUOOPZ5HOBIQ6AG", "length": 11025, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रकट मुलाखत- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nशरद पवार आणि राज ठाकरे एकाच विमानाने मुंबईला रवाना\nराज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. दौरा संपवून राज ठाकरे-शरद पवार यांच्यासोबत एकाच विमानात मुंबईला निघाले.\nमहाराष्ट्र Oct 17, 2018\nनाना असं काही करेल हे मान्य नाही - राज ठाकरे\nसर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकलाच फोन करून माहिती दिली होती -पंतप्रधान\nपंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे\nशिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून राणेंना घ्यावं लागलं -मुख्यमंत्री\nराज ठाकरेंनी शरद पवारांच्या घरी जाऊन घेतली भेट\nउद्धव की राज ठाकरे , शरद पवारांचं उत्तर...\nराज ठाकरे-शरद पवार यांच्या मुलाखतीतले ठळक मुद्दे\nराज ठाकरे पुण्यात उलगडणार शरद पवारांचे 'राज'कारण पर्व\nमहाराष्ट्र Feb 18, 2018\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता\nराज ठाकरे शरद पवारांची प्रकट मुलाखत घेणार \nमराठा मोर्चात आलेले 98 टक्के लोकं भाबडे होते -राज ठाकरे\nआर्ची उर्फ रिंकू अकरावीला पुण्यातच घेणार अॅडमिशन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/australia-ball-tampering-row-steve-smith-david-warner-banned-1-year-105953", "date_download": "2018-11-14T01:22:54Z", "digest": "sha1:EYVB44UOOGYCANTPOAUP3KHC6NXMTN6L", "length": 13977, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Australia Ball tampering row Steve Smith, David Warner banned for 1 year स्मिथ, वॉर्नरवर एक वर्षांची बंदी; बँक्रॉफ्ट 9 महिने निलंबित | eSakal", "raw_content": "\nस्मिथ, वॉर्नरवर एक वर्षांची बंदी; बँक्रॉफ्ट 9 महिने निलंबित\nबुधवार, 28 मार्च 2018\nया तिघांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दोषी ठरवले होते. त्यावेळीच त्यांच्यावरील अंतिम कारवाई २४ तासांत जाहीर केली जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. प्रशिक्षक डॅरेन लिमन यांना मात्र क्‍लिन चीट देण्यात आली आहे. यष्टिरक्षक टीम पेनी याची कसोटी कर्णधार म्हणूनदेखील निवड करण्यात आली.\nमेलबर्न : दक्षिण आफ्रिके-विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर, चेंडू कुरतडण्याची प्रत्यक्ष कृती करणारा कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याला नऊ महिने निलंबित करण्यात आले आहे.\nया तिघांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दोषी ठरवले होते. त्यावेळीच त्यांच्यावरील अंतिम कारवाई २४ तासांत जाहीर केली जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. प्रशिक्षक डॅरेन लिमन यांना मात्र क्‍लिन चीट देण्यात आली आहे. यष्टिरक्षक टीम पेनी याची कसोटी कर्णधार म्हणूनदेखील निवड करण्यात आली.\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत वर्चस्व मिळविण्यासाठी चेंडू कुरतडण्याची लबाडी स्मिथ, वॉर्नर आणि बॅंक्रॉफ्ट यांनी केल्यामुळे क्रिकेट विश्‍वात खळबळ उडाली होती. आयसीसीने याप्रकरणी स्मिथवर एका सामन्याची बंदी घातली असली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वतंत्र चौकशी सुरू केली होती. सदरलँड यांनी क्रिकेट विश्‍वाबरोबर ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफीही मागितली होती. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची पत आणि विश्‍वासार्हता कमी झाली आहे. याचा परिणाम लहान पिढीवर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.\nया प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथने राजस्थान रॉयल्सचे आणि डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद सोडले आहे. मात्र, या दोघांचा आयपीएलमध्ये सहभाग असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nलग्न सोहळ्यांसाठी ‘पॅकेज’ला पसंती\nजळगाव - विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. हा सोहळा आता केवळ विधींपुरताच मर्यादित राहिला नसून, लग्नाकडे ‘...\nभाजपचा भरोसा मोदींवर; काँग्रेसचा राहुलवर\nजयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत....\nराज्य दुष्काळमुक्तीच्या दिशेने ठोस काम : मंत्री जयकुमार रावल\nधुळे ः कमी पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती आणि पूर्वीच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्याला दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. मात्र, न डगमगता राज्याला लागलेल्या या...\nजागतिक बॅंकेच्या ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’बद्दलच्या अहवालात भारताचे स्थान उंचावले असले, तरी या अहवालाची उपयुक्तता मर्यादित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे...\nभारत आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत केली दिवाळी साजरी\nऔरंगाबाद : आकाश कंदील, पणत्या, फराळ, रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक रोषणाई म्हणजेच भारतातील दिवाळी. यंदा मात्र हीच दिवाळी आयर्लंडची राजधानी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/category/news/page/3/", "date_download": "2018-11-14T01:05:06Z", "digest": "sha1:7MJ55K5EUKGAURTXWXHAELSSW7JEKMHR", "length": 8854, "nlines": 100, "source_domain": "megamarathi.in", "title": "News Archives - Page 3 of 36 - MegaMarathi.IN", "raw_content": "\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर ला रिलीस होणार.\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हंसराज जगताप करतोय नक्षलवाद्यांवर हिंदी चित्रपट \nराष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हंसराज जगताप करतोय नक्षलवाद्यांवर हिंदी चित्रपट 'धग' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हंसराज नेहमीच वेगवेगळ्या भुमिका करण्यासाठी ओळखला जातो ....\nलग्नादरम्यान घडल्या अशा घटना ज्या बघून सगळे झाले अवाक् .. व्हिडीओ...\nलग्नादरम्यान घडल्या अशा घटना ज्या बघून सगळे झाले अवाक् .. व्हिडीओ पाहाच.. लग्नाचा दिवस असा असतो की तो प्रत्येकाला आयुष्यभर लक्षात राहतो. आपल्या लग्नाच्या आठवणी...\nविराट च्या आधी हा स्टार क्रिकेटर आवडत होता अनुष्काला… नाव बघून...\nविराट च्या आधी हा स्टार क्रिकेटर आवडत होता अनुष्काला... नाव बघून तुम्हाला बसेल धक्का...... अनुष्का शर्मा हि बॉलीवुड एकमेव अहि अभीनेत्री आहे,जी तिन्ही खानच्या सोबत...\nटीव्हीची सगळ्यात छोटी कृष्ण, आता ओळखता सुद्धा येत नाही..\nटीव्हीची सगळ्यात छोटी कृष्ण, आता ओळखता सुद्धा येत नाही.. आजवर टिव्हीवर अनेक बालकलाकारांनी कामं केली, मात्र त्यातल्या काहींनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. या कलाकारांनी...\nसरकारी नोकरी करायची आहे तर मग या गोष्टी तुम्हाला माहित आहेत...\nसरकारी नोकरी कारयची आहे तर नक्की बघा..... स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनिअर सेक्रेटरीयेट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट व...\nविराट ची आई तयार झाली असती तर,आज अनुष्का पेक्षा सुंदर हि...\nविराट ची आई तयार झाली असती तर,आज अनुष्का पेक्षा सुंदर हि महीला क्रिकेटर झाली असती विराट ची बायको.... टीम इंडिया के कप्तान विराट कोहली और...\nजहिर आणि सागरिकाच्या हनीमूनचे फोटो पाहून, सानिया मिर्झाने केली कमेंट.. वाचा...\nजहिर आणि सागरिकाच्या हनीमूनचे फोटो पाहून, सानिया मिर्झाने केली कमेंट.. वाचा काय म्हणाली सानिया.. भारताचा माजी क्रिकेटपटू जहिर खान आणि बॉलिवूड ऍक्ट्रेस सागरिका घाडगे यांच्या...\nरिलेशनशिप मध्ये असाल तर हि बातमी तुमच्या साठीच आहे……\nरिलेशनशिप मध्ये असाल तर हि बातमी तुमच्या साठीच आहे...... प्रत्येकजण आपले शरीर स्वच्छ ठेवू इच्छित आहे. पण काही लोक शरीराची स्वच्छतेसह जास्त महत्व देत नाहीत....\nहि आहे आमिर खानची मुलगी ..पहा तिचे कधीच न पाहिलेले फोटोज...\nहि आहे आमिर खानची मुलगी ..पहा तिचे कधीच न पाहिलेले फोटोज ... बॉलीवुड इंडस्ट्रीत आमिर खान यांचे नाव खुप प्रसिद्ध आहे. आमिर खान जेव्हा नवीन...\nदिड महिन्यात या व्हीडिओला मिळालेत 43 लाख पेक्षा जास्त व्ह्यूव, असं...\nदिड महिन्यात या व्हीडिओला मिळालेत 43 लाख पेक्षा जास्त व्ह्यूव, असं आहे तरी काय बघा तुम्हीच हा व्हिडीओ.. लग्न बघा तुम्हीच हा व्हिडीओ.. लग्न भारतीय समाज हा उत्सवधर्मी समाज आहे, इथे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/digvijaysingh-has-lost-his-mental-balance-after-second-marriage-15023", "date_download": "2018-11-14T00:44:06Z", "digest": "sha1:DUZGWFDIINCMDRDQXFIWLNHOG5P4I4TX", "length": 12945, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Digvijaysingh has lost his 'Mental Balance' after second marriage 'दुसऱ्या विवाहानंतर दिग्वियजयसिंहांचे संतुलन बिघडले' | eSakal", "raw_content": "\n'दुसऱ्या विवाहानंतर दिग्वियजयसिंहांचे संतुलन बिघडले'\nमंगळवार, 1 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून पळून गेलेल्या आणि नंतर पोलिसांनी ठार केलेल्या आठ दहशवाद्यांच्या घटनेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचे दुसऱ्या विवाहानंतर मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.\nनवी दिल्ली - भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून पळून गेलेल्या आणि नंतर पोलिसांनी ठार केलेल्या आठ दहशवाद्यांच्या घटनेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचे दुसऱ्या विवाहानंतर मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.\nवृत्तंसस्थेशी बोलताना स्वामी म्हणाले, \"दिग्वियजसिंह यांचे वक्तव्य चुकीचे आणि हास्यास्पद आहे. त्यांनी हेमंत करकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हत्या केल्याचे म्हटले होते. दुसरा विवाह झाल्यापासून त्यांचे मानसिक नियंत्रण बिघडले आहे.' तसेच त्यांच्या प्रतिक्रियेवर भाष्य करण्याला काहीही अर्थ नाही' असेही स्वामी पुढे म्हणाले.\nभोपाळ मध्यवर्ती तुरुंगात असलेले अमजद, झाकिर हुसेन सादिक, मोहम्मद सालिक, मुजीब शेख, मेहबूब गुड्‌डू, मोहम्मद खालिद अहमद, अकील आणि माजिद हे प्रतिबंधित स्टुडंटस्‌ इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचे दहशतवादी होते. त्यांनी तुरुंगातील सुरक्षारक्षक रामशंकर यांची गळा चिरून हत्या केली आणि पळ काढला. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते आठही जण ठार झाले. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिग्विजयसिंह यांनी \"तुरुंगातून मुस्लिम दहशतवादीच का पळून जातात हिंदू दहशतवादी का नाही' असे म्हणत प्रश्‍न उपस्थित केला आहे.\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/About-35-percent-water-storage-in-major-dams-in-the-nashik-district/", "date_download": "2018-11-14T00:28:14Z", "digest": "sha1:BPRV4K6MAPD2JJKWO6OQNG2FMGJCQOKS", "length": 6597, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये अवघा ३५ टक्के पाणीसाठा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये अवघा ३५ टक्के पाणीसाठा\nजिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये अवघा ३५ टक्के पाणीसाठा\nरणरणत्या उन्हाने तापलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये आजमितीस 35 टक्के, तर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणासह समूहात प्रत्येकी 48 टक्के साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील एकूणच उपलब्ध जलसाठा बघता तो जून अखेरपर्यंत पुरणार असल्याने नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी तीन टक्के जलसाठा अधिक आहे.\nयंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्याचा पारा चाळिशी पार पोहोचला होता. सद्यस्थितीत पारा 38 अंशांवर स्थिरावला आहे. या वाढत्या उन्हाने जिल्हावासीय घामाघूम झाले आहेत. ग्रामीण भागात काही तालुक्यांमध्ये टंचाईचे चटके बसायला सुरुवात झाली आहेे. अशा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पुरेसा साठा असल्याचे चित्र आहे. दरम्यान, चोवीस धरणांमध्ये 35 टक्के पाणी आहे. गतवर्षी याचकाळात हा साठा 20237 दलघफू म्हणजेच 30 टक्के इतका होता.\nनाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 2705 दलघफू पाणी आहे. समूहातील चार प्रकल्पांत 4957 दलघफू साठा आहे. त्यामुळे नाशिककरांची जून अखेरपर्यंतची पाण्याची समस्या सुटली आहे. जिल्ह्यातील दुसर्‍या महत्त्वाच्या दारणा समूहातील सात धरणांमध्ये आजमितीस 8 हजार 259 दलघफू एवढा साठा आहे. त्यातही एकट्या दारणात 4701 म्हणजेच 61 टक्के पाणी आहे. पालेखड समूहात 2516 दलघफू (30 टक्के) तर ओझरखेड समूहात 1093 दलघफू (34 टक्के) साठा आहे. गिरणा खोर्‍यातील सात धरणांमध्ये 6 हजार 900 तसेच चणकापूर धरणात 1203 दलघफू साठा आहे.\nजिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा तीन टक्के साठा अधिक आहे. यंदाच्या हंगामात धरणांमधून प्रमुख आवर्तने सोडण्यात आली आहे. आता मे महिन्याच्या मध्यात काही तालुक्यांसाठी प्रमुख धरणांमधून दोन ते तीन आवर्तने द्यावी लागणार आहे. त्यामुळे आजमितीस उपलब्ध पाण्याचा विचार केल्यास प्रमुख धरणांमधील पाणी हे जून अखेरपर्यंत पुरेल, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील यंदाचे पाणीकपातीचे संकट तूर्तास तरी दूर सरले आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Robbery-in-Yashwantagar-town-16-shop-Destroyed/", "date_download": "2018-11-14T00:56:36Z", "digest": "sha1:BFWCYJO5BDKVIHMNNGXCOOQU7YIOBU2I", "length": 5673, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रात्रीत यशवंतनगरातील सोळा दुकाने फोडली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › रात्रीत यशवंतनगरातील सोळा दुकाने फोडली\nरात्रीत यशवंतनगरातील सोळा दुकाने फोडली\nयशवंतनगर (ता. माळशिरस) येथील पानीव व विजयवाडी रस्त्यावर असणार्‍या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर असणारे सोळा व्यापारीगाळे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी केली आहे. यात हजारो रुपयांचा माल लंपास केला. एकाच रात्रीत तब्बल सोळा दुकानांची शटर उचकटून चोरी करण्यात आल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. अकलूज येथे गेल्या वर्षी नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यशवंतनगर येथे नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर या इमारतीसमोर व्यवसायासाठी व्यापारी गाळे उभारले.\nयामध्ये लायसन्स, विमा, हॉटेल, किराणा आदी दुकाने आहेत. दररोज या ठिकाणी करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस या चार तालुक्यांतील हजारो वाहनधारकांची विविध कामांसाठी रेलचेल असते. यामुळे येथे दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून, हीच बाब हेरून चोरट्यांनी डाव साधून एकाच रात्रीत तब्बल सोळा दुकानांची शटर उचकटून चोरी केली. यामध्ये हजारो रुपयांची रोकड चोरीला गेलेली आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.\nज्यांची दुकाने फोड़ली ते काल उशीरापर्यत दुरूस्ती करत असल्यामुळे गुन्हा नोंद होण्यास विलंब झाला. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसात या परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढलेले असून त्याला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. येथील दोन नंबर गाळयामध्ये काहीच व्यवहार होत नाही. तो गाळा मोकळा असतो. त्यामुळे या गाळ्याला चोरट्यांनी हातही लावलेला नाही. त्यामुळे चोरट्यांनी या परिसराची व्यवस्थित रेकी करून नियोजनबद्ध चोरी केलेली आहे, ही बाब लक्षात येण्यासारखी आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/aurangabad-dandia-and-girlfriend-boyfriend/", "date_download": "2018-11-14T01:09:03Z", "digest": "sha1:TJ4LLAYE7XNCELC4ZZ7DG4IOP3RV6NEK", "length": 13701, "nlines": 165, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दांडिया खेळायला आला नाही म्हणून प्रेयसीनं प्रियकराला भररस्त्यात चोपलं!", "raw_content": "\nदांडिया खेळायला आला नाही म्हणून प्रेयसीनं प्रियकराला भररस्त्यात चोपलं\nOctober 20, 2018 - औरंगाबाद, महाराष्ट्र\nदांडिया खेळायला आला नाही म्हणून प्रेयसीनं प्रियकराला भररस्त्यात चोपलं\nऔरंगाबाद | दांडिया खेळायला सोबत येत नाही म्हणून प्रेयसीने प्रियकराला भररस्त्यात मारहाण केली आहे. औरंगाबादमधील चिश्तिया कॉलनी चौकात हा अजब प्रकार घडला आहे.\nप्रेयसी नटून-थटून आली होती. तीने प्रियकराला दांडिया खेळण्यास ये म्हणून सांगितलं. मात्र काहीतरी काम असल्याचं सांगून त्याने दांडियाला येण्यास नकार दिला.\nप्रियकराच्या नकाराने संतापलेल्या प्रेयसीने त्याला भररस्त्यातच मारहाण करण्यात सुरुवात केली. धास्तावलेल्या प्रियकरानं जवळची पोलीस चौकी गाठली.\nपोलिसांना या घटनेनं आश्चर्य वाटलं. महिला पोलिसानं प्रेयसीला बोलवून आणलं. पोलिसांनी दोघांची समजूत काढली आणि दोघांना सोबत रवाना केलं.\n-“अयोध्या वारीसाठी शिवसेनेला शुभेच्छा, पण…”; शिवसेना भवनाबाहेर मनसेची पोस्टरबाजी\n-अमृतसर रेल्वे दुर्घटनेवरुन राजकारण; काँग्रेसवर आरोप करणारा भाजपचा प्रवक्ता\n-उद्धवजी, त्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना चिमटा\n-अमिताभ बच्चन उत्तर प्रदेशमधील 850 शेतकऱ्यांचं कर्ज फेडणार\n-भाजपचा सर्वात धक्कादायक निर्णय; 100 आमदारांचं तिकीट कापणार\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nभाजपचा सर्वात धक्कादायक निर्णय; 100 आमदारांचं तिकीट कापणार\n…म्हणून मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात नाकारला पुष्पगुच्छ\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/bipasha-basu-really-pregnant-her-first-child-15751", "date_download": "2018-11-14T01:17:23Z", "digest": "sha1:V5W6N56BX2EZ6QJTBNAA4R7IHH3IF5VP", "length": 12055, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bipasha Basu Really Pregnant With Her First Child बिपाशा आई होणार | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 8 नोव्हेंबर 2016\nअभिनेत्री बिपाशा बासू आई होणार असल्याचे समजते. या वेळी ती चित्रपटात आईची भूमिका करणार नसून तीच गर्भवती असल्याचे सांगण्यात येते. सहा महिन्यांपूर्वी ती अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत विवाहबंधनात अडकली होती. आई होण्याच्या वृत्ताबाबत अद्याप बिपाशा किंवा करणकडून दुजोरा मिळालेला नाही.\nकरण सिंग ग्रोव्हर बिपाशाला नुकताच स्त्रीरोग विशेषज्ज्ञाकडे घेऊन गेला होता. त्यांनी बिपाशाच्या वैद्यकीय तपासण्यांसाठी गेल्या महिन्यात अनेक वेळा दवाखान्यात धाव घेतली होती. त्यावेळी बाॅलिवूडमध्ये बिपाशा आई होणार अशी कुजबूज सुरू होती.\nअभिनेत्री बिपाशा बासू आई होणार असल्याचे समजते. या वेळी ती चित्रपटात आईची भूमिका करणार नसून तीच गर्भवती असल्याचे सांगण्यात येते. सहा महिन्यांपूर्वी ती अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत विवाहबंधनात अडकली होती. आई होण्याच्या वृत्ताबाबत अद्याप बिपाशा किंवा करणकडून दुजोरा मिळालेला नाही.\nकरण सिंग ग्रोव्हर बिपाशाला नुकताच स्त्रीरोग विशेषज्ज्ञाकडे घेऊन गेला होता. त्यांनी बिपाशाच्या वैद्यकीय तपासण्यांसाठी गेल्या महिन्यात अनेक वेळा दवाखान्यात धाव घेतली होती. त्यावेळी बाॅलिवूडमध्ये बिपाशा आई होणार अशी कुजबूज सुरू होती.\nया आनंदाच्या बातमीबाबबत अजून दोघांनीही माहिती दिली नाही, पण बॉलीवूडमध्ये चर्चा जोरात आहे. प्रेमप्रकरणे, चित्रपटांतील वैविध्यपूर्ण भूमिका आदींमुळे ही अभिनेत्री वारंवार चर्चेत राहीली आहे. आता ती वेगळ्या प्रकारच्या कारणामुळे चर्चेत आहे.\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nमुंबई - \"अवनी' या वाघिणीची हत्या केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 11) देशभरात सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. मुंबईत शिवाजी पार्क येथे...\n#MeToo : नवाजुद्दीन सिद्दिकीवर माजी मिस इंडिया निहारिका सिंगचा आरोप\nमुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप \"मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी...\nलालन सारंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या पार्थिवावर शनिवारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील अनेक जण...\n#MeToo निहारिकाच्या गौप्यस्फोटामुळे नवाझ अडचणीत\nमुंबई : सोशल मीडियात सुरू झालेल्या \"मी टू'च्या वादळाने पुन्हा एकदा सिनेसृष्टी हादरली. कधीकाळची \"मिस इंडिया' आणि अभिनेत्री निहारिका सिंह हिने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/519/RaajHans-Sangato-Kirtichya-Tuzya-Katha.php", "date_download": "2018-11-14T01:27:59Z", "digest": "sha1:WGQWX4JIPFUDCSBBSBTIWYBVB5CQ5QGY", "length": 8026, "nlines": 136, "source_domain": "www.gadima.com", "title": "RaajHans Sangato Kirtichya Tuzya Katha | राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nदैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा\nपराधीन आहे जगती पुत्र मानवाचा\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nराजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा\nराजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा\nहृदयि प्रीत जागते जाणता, अजाणता\nपाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते\nलाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते\nठाउका न मजसी जरी निषद देश कोणता\nदिवसरात्र ओढणी या मनास लागते\nतुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते\nमैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता\nनिमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी\nनादचित्र रेखीतो तुझेच मंद कूजनी\nवेड वाढवून तो उडून जाय मागुता\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nराजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा\nश्रावण आला ग वनी श्रावण आला\nहे वदन तुझे की कमळ निळे\nहेच ते ग तेच हे ते\nहेच ते चरण अनंताचे\nहोणार स्वयंवर तुझे जानकी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/railway-gate-issue-in-belgaum/", "date_download": "2018-11-14T00:29:04Z", "digest": "sha1:GKJK7TWVLJA5U7PZ73RTOYWX5AIPFC7A", "length": 8543, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिसरे गेट उड्डाणपुलाचे काम जुलैपासून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › तिसरे गेट उड्डाणपुलाचे काम जुलैपासून\nतिसरे गेट उड्डाणपुलाचे काम जुलैपासून\nशहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या दोन उड्डाणपुुलांचे काम पूर्ण तर तिसरा निर्मितीआधीन असतानाच चौथ्या पुलाची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. तिसर्‍या रेल्वे गेटवर हा उड्डाणपूल उभारला जाणार असून, त्याचे काम येत्या 15 जुलैपासून सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. या पुलामुळे उद्यमबाग आणि टिळकवाडी एकमेकांशी विनाअडथळा जोडले जातील.\nसध्या गोगटे चौकातील ओव्हरब्रीजचे काम सुरू आहे. तर कपिलेश्‍वर परिसर आणि जुन्या धारवाड रोडवरील शिवराय उड्डाणपूल वाहतुकीला खुले झाले आहेत. गोगटे चौक पुलाचे काम काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तिसर्‍या गेट पुलाचे कामही सुरू होईल. शहरातील हा चौथा पूल असेल. त्यानंतर पहिल्या आणि दुसर्‍या रेल्वेगेट दरम्यान आणखी एक उड्डाणपूल उभारला जाणार आहे.\nखा. सुरेश अंगडी यांनी मंगळवारी रेल्वे खात्याच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत तिसर्‍या गेट पुलाचे काम 15 जुलैपासून सुरू करा, असे बजावले आहे. जुलै मध्यावर जोरदार पावसाची शक्यता गृहित धरली तर जुलैअखेरपर्यंत तरी काम सुरू होऊ शकेल, असे संकेत आहेत.\nअंतिम टप्पा अन् सुरुवात\nसध्या शहरातील गोगटे चौक उड्डाणपुलाचे काम जोमाने सुरू असून 30 सप्टेंबरपर्यंत पूल तयार चिन्हे आहेत. शहरात कपिलेश्‍वर उड्डाणपूल हा नव्याने बांधण्यात आलेला पहिला पूल. त्याआधी ब्रिटिशांनी 1904 साली बांधलेला गोगटे ओव्हरब्रीज सोडला तर शहरात उड्डाणपूल नव्हता. कपिलेश्‍वर उड्डाणपूल गेल्या मे महिन्यात वाहतुकीला खुला झाला. त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात असतानाच जुन्या धारवाड रोडवरील पुलाचे काम सुरू करण्यात आले होते.\nयाच उदाहरणाप्रमाणे गोगटे चौक पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात असून, आता तिसरे गेट पुलाचे कामही सुरू होईल.\nखा. अंगडी यांनी रेल्वे खात्याच्या अधिकार्‍यांना याबाबत सूचना दिल्या. 15 जुलैपासून उड्डाणपूल कामाची सुरुवात करावयाची असून त्यानुसार अधिकार्‍यांनी तयारी करावी. कामाचा आवश्यक आराखडा तयार करावा. आजुबाजुची अतिक्रमणे हटविण्याबरोबरच अन्य बाबीमध्ये सहकार्य करावे,असे अधिकार्‍यांना सूचवण्यात आले आहे.\nपूल उभारणीच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर टिळकवाडी-उद्यमबागदरम्यान वाहतुकीची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून असणारी मोठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची कसरत पोलिसांना करावी लागेल. दुसर्‍या आणि पहिल्या रेल्वे गेटवर त्याचा ताण येईल. अशा स्थितीत पहिल्या रेल्वे गेटवरील बॅरिकेड काढण्याची गरज भासू शकते. पोलिस प्रशासनाने या भागातील वाहतूक कोणत्या प्रकारे वळविता येईल, याची तयारी करावी असेही सूचवण्यात आले आहे.\nतिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या सुरुवातीनंतर पहिल्या व दुसर्‍या रेल्वे गेटच्या उड्डाण पूल उभारणीला सुरुवात करण्यात येणार आहे . परंतु, मनपाने याबाबतचा अधिकृत प्रस्ताव दिलेला नाही. यामुळे हे काम त्यानंतर हाती घेण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/New-Born-Baby-Buying-Racket-In-Ichalkaranji/", "date_download": "2018-11-14T00:23:25Z", "digest": "sha1:QDPG2F3WKH5H6MMIOLODIBVMKWFL6CTH", "length": 12259, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवजात बालक दोन लाखांना; रॅकेटचा पर्दाफाश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नवजात बालक दोन लाखांना; रॅकेटचा पर्दाफाश\nनवजात बालक दोन लाखांना; रॅकेटचा पर्दाफाश\nजवाहरनगरमधील डॉ. अरुण पाटील यांच्या दवाखान्यावर मंगळवारी केंद्रीय पथकाने छापा टाकून नवजात बालकांची विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश केला. छत्तीसगड आणि मुंबई येथे दोन बालकांची लाखो रुपयांना विक्री केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला. गर्भवती कुमारी माता आणि विधवांच्या असहाय्यतेचा फायदा घेत बेकायदेशीर प्रसूती करून नवजात बालकांची विक्री करण्याच्या या लाजीरवाण्या आणि धक्‍कादायक प्रकारामुळे इचलकरंजीत मोठी खळबळ उडाली आहे.\nदरम्यान, डॉ. अरुण भूपाल पाटील, सौ. उज्ज्वला अरुण पाटील यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार 370, 317, 176, 34 सह बालन्याय अधिनियम 2015 च्या सुधारित कलम 75, 80 व 81 नुसार गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी इस्पितळातील महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. या घटनेमुळे इचलकरंजीचे वैद्यकीय क्षेत्र पुरते हादरून गेले आहे. यापूर्वी अनेक बालकांची विक्री झाल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांचा तपास सुरू असून, मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.\nजवाहरनगर येथे डॉ. अरुण पाटील यांचे जनरल सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटल आहे. समाजसेवेच्या नावाखाली या ठिकाणी बेकायदेशीररीत्या कुमारी माता व विधवांची प्रसूती केली जात असल्याची व नवजात बालकांना गरजूंना लाखो रुपयांत विकले जात असल्याची तक्रार दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाला प्राप्‍त झाली होती. त्यानुसार केंद्रीय पथकाने गेल्या दोन महिन्यांपासून या दवाखान्यातील हालचालींवर पाळत ठेवली होती. दरम्यान, पथकाकडे काही दिवसांपूर्वीच कुमारी मातेचे नवजात बालक छत्तीसगड येथील दाम्पत्याला देत असल्याचे फोटो मिळाले होते. त्यानुसार आज नवी दिल्लीतील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाचे चेअरमन रामचंद्र रेड्डी, शिवानंद डंबल, श्रीणूजी, बालकल्याण समिती अध्यक्षा सौ. प्रियदर्शनी चोरगे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रमिला जरग, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते यांच्या पथकाने सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास डॉ. पाटील यांच्या दवाखान्यावर छापा टाकला.\nपथकाने डॉ. पाटील यांच्याकडे दवाखान्याच्या कामकाजाबाबत चौकशी केली. त्यावेळी पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून आपण गरजूंना मदत करून त्यांचा औषधोपचार मोफत करत असल्याचे सांगितले. शिवाय, त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही करत असल्याचे सांगितले. वास्तविक, डॉ. पाटील आरएमपी असल्यामुळे त्यांना प्रसूती करण्याचा अधिकार नाही. डॉ. एस. एम. कोडोलीकर यांच्या मदतीने डॉ. पाटील प्रसूतीपूर्व गर्भ तपासणी करीत असल्याचे स्पष्ट झाले. वास्तविक, त्यासाठी रेडिऑलॉजिस्टची आवश्यकता असते. मात्र, कायदेशीर पदवी नसतानाही डॉ. पाटील यांनी हा उद्योग सुरू केल्याचे पथकाच्या लक्षात आले. दरम्यान, त्यांनी कुमारी मातेची चौकशी केली असता आणखी काही धक्‍कादायक माहिती समोर आली. जत परिसरातील एक कुमारी माता गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टरांच्या घरीच वास्तव्यास असल्याचे समोर आले. प्रसूतीनंतर जन्मलेल्या नवजात बालिकेला एका दाम्पत्याला दिल्यानंतर आपल्याला 2 लाख रुपये मिळाल्याची कबुली या कुमारी मातेने दिली. विशेष म्हणजे, ही कुमारी माता अल्पवयीन असून, जवाहरनगर परिसरातील तिच्या नातेवाइकांकडे सुरुवातीचे काही दिवस राहत असल्याची, तसेच प्रसूती नजीक आल्यानंतर डॉक्टरांच्या घरीच राहत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे या प्रकरणाच्या गांभीर्याची व्याप्‍ती पथकाच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी डॉ. पाटील यांच्याकडे रेकॉर्डची मागणी केली. मात्र, डॉ. पाटील यांनी सी.ए.कडे रेकॉर्ड दिल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, मुले नसणार्‍या दाम्पत्यांची यादी डॉक्टरांकडे आहे. नवजात मुलगी किंवा मुलासाठी डॉ. पाटील यांच्याशी अशी दाम्पत्ये संपर्क साधत असून, त्यानुसार मुलांची विक्री करण्याचा उद्योगच येथे चालत असल्याचा दावा पथकाने केला.\nकेंद्रीय पथकाने छापा टाकताना पोलिसांनाही त्याची माहिती दिली होती. त्यामुळे पोलिसांनी डॉ. अरुण पाटील, डॉ. एस. एम. कोडोलीकर, डॉ. पाटील यांची पत्नी सौ.उज्ज्वला पाटील, कुमारी माता यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. शिवाय, दवाखान्यातील रेकॉर्डही ताब्यात घेण्यात आले. छापा टाकल्यानंतर डॉ.पाटील यांच्याशी कोणीही संपर्क करू नये, यासाठी त्यांचा मोबाईलही ताब्यात घेण्यात आला होता. दरम्यान, डॉ. पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आणि राजकीय नेत्यांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. या धक्‍कादायक प्रकारामुळे शहर आणि वैद्यकीय क्षेत्र बदनाम झाल्याच्या संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/murder-from-financial-debate-in-nashik/", "date_download": "2018-11-14T01:03:57Z", "digest": "sha1:WAEFRTZKUAWPV4SIAJRJGBXK466PXHKZ", "length": 4489, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आर्थिक वादातून देवळ्यात खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › आर्थिक वादातून देवळ्यात खून\nआर्थिक वादातून देवळ्यात खून\nमेशी-महालपाटणे रस्त्यावर रणादेवपाडे शिवारात सडक सौंदाणे येथील प्रभाकर पवार यांचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.\nदेवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (दि.16) सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी संतोष श्रावण कुवर (20 रा. मेशी, आदिवासी वस्ती, ता. देवळा) व मयत प्रभाकर दत्तू पवार (40, रा. सौंदाणे, ता. मालेगाव) यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीतून वाद होऊन संशयित आरोपी संतोष याने मयत प्रभाकर पवार यांच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून रणादेवपाडे शिवारात भर रस्त्यात ठार केले व आरोपी तेथून पसार झाला रस्त्यावर रक्‍ताच्या थारोळयात मयत व्यक्‍ती बघून आसपासच्या लोकांनी देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता देवळ्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृताच्या मोबाइलवरून नातेवाइकांना घटनेची माहिती दिली.\nशवविच्छेदन झाल्यानंतर रात्री 10 वाजता संतोष श्रावण कुवर याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. याबाबत पंकज रमेश पवार यांच्या फिर्यादीवरून संतोष कुवर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रविवारी सकाळी 9 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी वळवी यांनी घटनास्थळी भेट दिली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-mayor-story/", "date_download": "2018-11-14T00:45:37Z", "digest": "sha1:XDE2U73U7EYIWYC7B7A33XVPUL2JO4EG", "length": 5704, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापौरांचे बोलणे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › महापौरांचे बोलणे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’\nमहापौरांचे बोलणे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’\nसोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी ते सोलापूर संमातर पाईपलाईनसाठी दोन्ही मंत्र्यांनी पाठपुरावा करून निधी खेचून आणावा. आपण त्यांचा जाहीर सत्कार करू, असे आवाहन केले होते. मात्र स्मार्ट सिटी आणि एनटीपीसीने दिलेला निधी आम्ही मंजूर करून आणला, असे महापौर सांगत आहेत. त्यामुळे महापौरांचे हे बोलणे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’ असे असल्याचा आरोप माजी महापौर यु.एन. बेरिया यांनी केला आहे.\nसोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी आपली राजकीय ताकद वापरून सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र आणि समांतर पाईपलाईनसाठी निधी आणावा, असे आवाहन केले होते. त्यावर रुपयांचाही निधी न आणता पाईपलाईनच्या कामाला मंजुरी मिळाली असून सत्कारासाठी बेरियांनी तयार राहावे, असे आवाहन महापौर शोभा बनशेट्टी केले आहे. त्याचा बेरिया यांनी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. महापौर बनशेट्टी या 492 कोटी रुपये आणल्याचा कांगावा करत आहेत. हे पैसे स्मार्ट सिटी योजनेतून 200 कोटी आणि एनटीपीसीकडून 250 कोटी मिळाले आहेत. यामध्ये विद्यमान मंत्र्यांचा काडीमात्र संबंध नाही. दोन्ही मंत्र्यांनी केवळ आपापले मतदारसंघ सांभाळण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्याचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.सोलापूर शहराच्या विकासासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांनी पूर्वी केलेल्या कामावरच सोलापूर शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली असल्याचे बेरिया यांनी यावेळी जाहीर केले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-HDLN-andre-russell-humbled-by-year-long-doping-ban-create-many-records-in-ipl-2018-5849732-PHO.html", "date_download": "2018-11-14T00:54:12Z", "digest": "sha1:XKN3KB7AEUXAXSKADTZ4Q6FO7G5SBHHQ", "length": 8612, "nlines": 174, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "andre russell humbled by year long doping ban create many records in ipl 2018 | 1 वर्षाच्या डोपिंग बॅननंतर मैदानात परतला हा क्रिकेटर, 11 षटकार ठोकून दाखवली चमक", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n1 वर्षाच्या डोपिंग बॅननंतर मैदानात परतला हा क्रिकेटर, 11 षटकार ठोकून दाखवली चमक\nआयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आंद्रे रसेलने दमदार सुरूवात केली आहे.\nआंद्रे रसेल आपली पत्नी जेसिम लॉरासमवेत मस्ती करताना...\nस्पोर्ट्स डेस्क- आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आंद्रे रसेलने दमदार सुरूवात केली आहे. चेन्नईविरूद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलने केवळ 36 चेंडूत नाबाद 88 धावा ठोकल्या ज्यात 11 षटकांराचा समावेश होता. आयपीएल टूर्नामेंटमध्ये तो कोलकाता नाईटरायडर्स टीमकडून खेळतो. मात्र, गेल्या वर्षी डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने रसेलवर एक वर्षाची बंदी घातली होती. 30 जानेवारी 2017 ते 30 जानेवारी 2018 या दरम्यान ही बंदी होती. ज्यामुळे हा कॅरेबियन क्रिकेटर 2017 साली आयपीएलसह इतर कोणत्याही टूर्नामेंटमध्ये खेळू शकला नव्हता. एक वर्षाच्या बंदीने झाला विन्रम....\n- बंदी घातल्यानंतर आंद्रे रसेल फॅमिली आणि फ्रेंड्ससमवेत वेळ घालवला. याच काळात त्याने आपला हॉटेलचा बिजनेस सुरु केला.\n- 'रसेल्स टी-20 रेस्त्रां & स्पोर्ट्स बार' नावाचे त्याचे हे हॉटेल ओल्ड हार्बरमध्ये सुरू करण्यात आले आहे.\n- आंद्रे रसेल खपूच रंगेल स्वभावाचा व्यक्ती आहे. तसेच कॅरेबियन क्रिकेटर्स प्रमाणेच मौज मस्तीचे जीवन जगणे पसंत करतो.\n- मात्र, कालच्या रात्रीच्या खेळीनंतर बोलताना तो म्हणाला की, डोपिंगच्या बंदीनंतर मला अधिक विन्रम बनविले.\n- अहंकार बड्या बड्या दिग्गजांना झोपवतो. मी गेल्या एका वर्षात खूप काही शिकलो आहे. या दरम्यान मी विन्रम होणे शिकलो. मला आता शिखरावर पोहचल्यानंतर विन्रम राहायला शिकायचे आहे. पुन्हा अशी चूक करणार नाही.\n- आता मात्र, माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. माझा आत्मविश्वास उंचावला आहे. ज्याची मला खूप गरज होती. मी आता हवी तशी गोलंदाजी करत आहे व फलंदाजीही चांगली करत आहे.\n- रसेल आपल्या खेळासोबतच आपली मॉडेल पत्नी जेसिम लॉरा मुळेही चर्चेत राहतो.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आंद्रे रसेल व त्याच्या फॅमिली लाईफचे फोटोज...\nPHOTOS: IPL मध्ये चीअरलीडर्स इतका कमवितात पैसा, मॅचपूर्वी असा असतो लुक\nअसा आहे रोहित शर्माचा 30 कोटींचा फ्लॅट, बाल्कनीतून दिसतो सी लिंकचा नजारा\nहे आहेत क्रिकेट वर्ल्डमधील अंपायर्स, जे फील्डवर करायचे असे Funny अॅक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/myanmar-leader-suu-kyi-should-have-resigned-on-rohingya-crisis-says-unhrc-chief-5948144.html", "date_download": "2018-11-14T00:58:37Z", "digest": "sha1:XFEKQ25QCVS3AS26J3TJAC5HQMLPVPYG", "length": 14974, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Myanmar leader Suu Kyi should have resigned on rohingya crisis, says unhrc chief | स्यू की यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा, म्यानमारच्या लष्कराची नरसंहारप्रकरणी चौकशी आवश्यक; UN चे मानवाधिकार प्रमुख बरसले", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nस्यू की यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा, म्यानमारच्या लष्कराची नरसंहारप्रकरणी चौकशी आवश्यक; UN चे मानवाधिकार प्रमुख बरसले\nआंग सान स्यू की जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी यूएन मानवाधिकार प्रमुखांनी केली.\nलंडन - म्यानमारमध्ये हजारो रोहिंग्यांच्या नरसंहारासाठी आंग सान स्यू की जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी यूएनच्या मानवाधिकार प्रमुखांनी केली आहे. संयुक्त राष्ट्रने (यूएन) रोहिंग्या नरसंहारावर सोमवारीच एक अहवाल जारी करून म्यानमारच्या लष्कराविरुद्ध चौकशीची मागणी केली. त्यानंतर ब्रिटिश माध्यम बीबीसीशी संवाद साधताना यूएन मानवाधिकार प्रमुख झैद राद अल-हुसैन यांनी स्यू की यांच्या नाकर्तेपणावर आक्षेप घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असतानाही हातावर हात ठेवून बसलेल्या नोबेल विजेत्या स्यू की यांनी लष्कराच्या प्रवक्त्या होण्याची गरज नाही असे ते पुढे म्हणाले आहेत. म्यानमारने हे आरोप आणि अहवाल दोन्ही एकतर्फी असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. ऑगस्ट 2017 पासून आतापर्यंत हजारो रोहिंग्यांचा नरसंहार झाला असून एक लाखांपेक्षा अधिक मुस्लिमांनी पलायन केले आहे.\nत्यांनी यापेक्षा नजरकैदेत राहण्याचा मार्ग निवडायला हवा...\n> बौद्ध लोकसंख्या बहुल म्यानमारच्या लष्करावर रोहिंग्या मुस्लिमांच्या जातीय नरसंहाराचे आरोप होत आहेत. सरकारकडून अभय मिळवलेल्या लष्कराने आतापर्यंत हजारो रोहिंग्या मुस्लिमांची कत्तल केली. तसेच लाखो रोहिंग्यांना देशाबाहेर हकलले. त्यावरच संयुक्त राष्ट्रने सोमवारी (27 ऑगस्ट 2018) अहवाल जारी करून म्यानमारच्या लष्कर विरोधात नरसंहाराच्या चौकशीची आवाहन केले. त्यावरच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुखांनी स्यू की यांच्या राजीनाम्याची मागणी केली.\n> झैद राद अल-हुसैन म्हणाले, \"नोबेल पुरस्कार विजेत्या 2 दशके नजरकैदेत होत्या. 2016 पासून त्या म्यानमार सरकारच्या सर्वोच्च प्रमुख आहेत. त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांना हवे असल्यास दखल त्यांनी रोहिंग्या विरोधी हिंसाचार थांबवता आला असता. स्यू की यांनी लष्कराच्या प्रवक्त्या होऊन प्रतिक्रिया देण्याची काहीच गरज नाही. लष्करावर आरोप खोटे आहेत, किंवा आरोप एकतर्फी आहे असे त्यांनी म्हणून नये. त्यांनी या प्रकरणात एक तर शांत राहायला हवे. किंवा त्याहून चांगला पर्याय म्हणून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा. असा म्यानमारच्या सत्तेची धुरा मला सांभाळता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट करून माघार घ्यायला हवी होती.\" उल्लेखनीय बाब म्हणजे, 1989 ते 2010 पर्यंत स्यू की यांना याच लष्कराने नजरकैदेत ठेवले होते.\nहिंसाचारावर काय म्हणाल्या आंग सान स्यू की\n- म्यानमारच्या सैनिकांकडून रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहारावर बोलताना त्या म्हणाल्या, \"मुस्लिमांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली जात आहे ही गोष्ट मी नकारत नाही. परंतु, हिंसाचाराचा फटका बौद्ध समुदायालाही बसला. याच भीतीमुळे हिंसाचार वाढत आहे. माध्यमांनी या हिंसाचाराला मुस्लिमांचा सफाया आणि जातीय दंगल असे म्हटले आहे. परंतु, एखाद्या विशिष्ट जात-समूहाविरोधी हिंसाचार आणि सध्या सुरू असलेल्या हिंसाचारात फरक आहे.\" त्यांनी लष्कराकडून होणाऱ्या नरसंहाराचे सुद्धा अप्रत्यक्ष समर्थनच केले आहे.\n- आंग सान स्यू की जगभरात शांतताप्रीय आणि लोकशाहीवादी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. 80 च्या दशकात म्यानमारच्या लष्कराने हिंसकरित्या सत्ता काबीज केली त्यावेळी त्यांनी हिंसाचार विरोधात नजरकैदेत राहण्याचा मार्ग निवडला. लोकशाही आणि अहिंसेसाठीच त्यांनी 16 वर्षे नजरकैदेत काढली. त्यासाठीच त्यांना नोबेलही मिळाला. परंतु, रोहिंग्या मुस्लिमांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांनी आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा मलीन होत असतानाचे दिसून येत आहे.\nस्यू कींचा नोबेल परत घेणार नाही - नोबेल समिती...\n1991 मध्ये स्यू की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. म्यानमारमध्ये हिंसाचार विरोधात आणि शांततेच्या प्रयत्नांसाठी केलेल्या कामगिरीमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. आजघडीला त्या रोहिंग्यांचे नरसंहार करणाऱ्या लष्कराच्या समर्थनात बोलत आहेत. हिंसाचारावर सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्यू की यांचे नोबेल परत घेण्यात यावे अशी मागणी उठली होती. परंतु, बुधवारीच नोबेल पुरस्कार समितीने स्यू की यांचा पुरस्कार परत घेणार नाही असे स्पष्ट केले.\nऑगस्ट 2017 पासून आतापर्यंत हजारो रोहिंग्यांचा नरसंहार झाला असून एक लाखांपेक्षा अधिक मुस्लिमांनी पलायन केले आहे.\nसंयुक्त राष्ट्रने सोमवारी (27 ऑगस्ट 2018) अहवाल जारी करून म्यानमारच्या लष्कर विरोधात नरसंहाराच्या चौकशीची आवाहन केले.\nगर्भवती होण्यासाठी केले बऱ्याचवेळा प्रयत्न, पण नाही मिळाले यश; डॉक्टरांकडे गेली असता समोर आले धक्कादायक कारण\nया कंपनीने सेक्शुअल अॅक्टिव्हीटीसाठी कर्मचाऱ्यांना दिली सुट्टी, सांगितले यामागचे विचित्र कारण\nगॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आली होती कार, अचानक डिक्कीतून येऊ लागले विचित्र आवाज, मेकॅनिकने उघडून पाहताच जागेवरच थिजला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/a-woman-who-had-converted-in-islam-denied-property-by-in-laws-1651858/", "date_download": "2018-11-14T00:45:34Z", "digest": "sha1:6UWBOM3DZIFOYEBFJVVQAZ6E4N2N6KXX", "length": 12316, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "A woman who had converted in Islam denied property by in-laws | इस्लाम स्विकारणा-या दलित महिलेला पतीच्या कुटुंबियांकडून संपत्तीत वाटा देण्यास नकार | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nइस्लाम स्विकारणा-या दलित महिलेला पतीच्या कुटुंबियांकडून संपत्तीत वाटा देण्यास नकार\nइस्लाम स्विकारणा-या दलित महिलेला पतीच्या कुटुंबियांकडून संपत्तीत वाटा देण्यास नकार\nगेल्या ५ वर्षांपासून न्यायाची प्रतिक्षा\nपतीच्या संपत्तीत वाटा मिळावा यासाठी सईदा बेगम (५०) गेल्या ४१ दिवसांपासून कालाहंडी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. सईदा यांच्या सासरच्यांनी गेल्या पाच वर्षांपासून त्यांना हा हक्क देण्यास नकार दिला आहे. शनिवारी अखेर ओडिशा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाने त्यांच्या तक्रारीवर सुनावणी करण्यास तयारी दर्शवली. १९९६ रोजी राज्य सरकारने गरिबांना कायदेशीर मदत मिळावी यासाठी राज्य कायदा सेवा प्राधिकरणाची स्थापना केली होती.\nसईदा बेगम यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला होता. त्यावेळी त्यांचं नाव कुमूदिनी नायक होतं. अब्दुल हबिब यांच्यासोबत लग्न करुन आपण धर्मांतर केलं होतं अशी माहिती त्यांनी दिली. मात्र त्यानंतरही सासरच्यांनी आपल्याला स्विकारलं नाही. मुलीने इच्छेविरुद्ध लग्न केल्याने आई-वडिलांनीही त्यांना स्विकारण्यास नकार दिला. पण ही त्यांच्यासमोर उभ्या राहिलेच्या अडचणींची फक्त सुरुवात होती. १९९९ मध्ये हबिब यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. यानंतर सासरच्यांनी सईदा यांना मारहाण करत घराबाहेर काढलं. यानंतर सईदा यांनी गोलगप्पा आणि लाकडं विकून आपला उदरनिर्वाह केला. पाच वर्षांपुर्वी त्यांनी आपल्या पतीच्या संपत्तीत वाटा मिळावा अशी मागणी सासरच्यांकडे केली. पण यावेळीही त्यांना धमकावण्यात आलं.\n‘मी माझ्या पतीच्या भावांकडे संपत्तीतला वाटा मिळावा यासाठी मागणी केली. माझ्या दोन मुलींच्या लग्नासाठी आणि मुलाला दुकान सुरु करुन देण्यासाठी पैशांची गरज होती. पण त्यांनी मला धमकावलं’, असा आरोप सईदा यांनी केला आहे. आपल्याला अजूनही बाहेरचे समजले जातं असा आरोप सईदाच्या मुलींनी केला आहे.\nसईदाची मुलगी रुकसाना सध्या कॉलेजात शिकत आहे. तिने सांगितल्यानुसार, ‘माझ्या चुलत भावांनी गळा कापण्याची धमकी दिली आहे त्यामुळे नेहमी मी आईसोबत असते’. सईदा यांची दुसरी मुलगी रुबी २३ वर्षांची असून, मुलगा सलमान १९ वर्षांचा आहे. मसजिद कमिटीने मात्र हे कौटुंबिक भांडण असून, त्यात आपण पडू शकत नसल्याचं म्हटलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-14T00:03:05Z", "digest": "sha1:Y2V7J2ETFH4ESQITRRNMISNGLX6AQSGP", "length": 7898, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मातंग समाजाचा बारामतीत मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमातंग समाजाचा बारामतीत मोर्चा\nमाळेगाव- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्‍यातील इसरुळ या गावमध्ये झालेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ बारामती शहर व तालुका मातंग समाजाच्या वतीने आज (सोमवारी) मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.\nअण्णाभाऊ साठे चौक कसबा येथून अण्णाभाऊ साठे यांच्या चौकास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा शहारातून मार्गक्रमण करीत हा मोर्चा भिगवण चौकामध्ये नागरपरिषदेसमोर या मोर्चाचे रूपांतर निषेध सभेमध्ये झाले. इसरुळ येथील उखडून काढलेला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा शासनाने पुन्हा बसवावा, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक काळेगावकर व त्यामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यामध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. आशा मागण्या घेऊन मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणातून निषेध व्यक्‍त केला. यामध्ये लहुजी शक्‍ती सेनेचे पुणे जिल्हा सचिव लक्ष्मण मांढरे, पुणे जिल्हा अध्यक्ष मस्कु शेंडगे, युवक अध्यक्ष पप्पू भिसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय खरात, माजी नगरसेविका आरती शेंडगे, अँड. अमृत नेटके, क्रांतिवीर लहुजी शक्‍ती सेनेचे संपर्क प्रमुख सोमनाथ पाटोळे, संजय रणदिवे, लहुजी शक्‍ती सेनेचे बारामती शहर अध्यक्ष अतुल गायकवाड, आरपीआयचे तालुका संपर्क प्रमुख निलेश जाधव, आरपीआय शहर युवक अध्यक्ष मयूर मोरे, तालुका अध्यक्ष जालिंदर घोडे, क्रांतिवीर लहजी शक्‍ती सेनेचे बारामती अध्यक्ष संजय खरात, विजय नेटके यांच्यासह शिरूर, फलटण, इंदापूर तालुक्‍यातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाचा शेवट नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना निवेदन झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकंटेनर चालकाने अंगावर गाडी घातल्याने वाहतूक पोलिसाचा बळी\nNext articleप्रकाश आंबेडकरांनी दिला सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Kalidas-Kalamandir-Independence-Day-celebrations/", "date_download": "2018-11-14T00:25:02Z", "digest": "sha1:HTYYZNBQATO4UFKPHLPL6UE4HDBADJ6S", "length": 6428, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कालिदास कलामंदिराचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › कालिदास कलामंदिराचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण\nकालिदास कलामंदिराचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण\nनूतनीकरण होऊनही गेल्या काही दिवसांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेले महाकवी कालिदास कलामंदिर अखेर स्वातंत्र्यदिनी (दि. 15) खुले होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून, शहरातील रसिकांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.\nबुधवारी (दि. 15) सकाळी 11 वाजता कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. शहराच्या सांस्कृतिक घडामोडींचा केंद्रबिंदू असलेेल्या कालिदास कलामंदिराची प्रचंड दुरवस्था झाल्यानंतर अखेर गेल्या वर्षी त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत सुमारे सव्वानऊ कोटींचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला. सुमारे वर्षभरानंतर नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले खरे. मात्र, त्याचे उद्घाटन होत नसल्याने यासंदर्भातील संभ्रम वाढला होता.\nकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाचे घोडे नेमके कशासाठी अडले, असा सवाल कलावंतांमधून उपस्थित केला जात होता. गेल्या महिन्यात महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नाट्यगृहात शिक्षकांची कार्यशाळा घेऊन नव्या सुविधांची चाचपणीही केली होती. त्यानंतर तरी नाट्यगृहाचे उद्घाटन होईल, अशी कलावंतांना अपेक्षा होती. मात्र, त्यावर अनेक दिवस उलटूनही नाट्यगृहाच्या उद्घाटनाची चिन्हे दिसत नसल्याने शहरातील कलावंत व रसिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. शहरात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग जवळपास थांबल्याने नाट्यरसिक नाटकांपासून वंचित राहत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कालिदास’चे उद्घाटन दिमाखात व्हावे, अशी राजकीय मंडळींची इच्छा असून, मुख्यमंत्री व्यस्त असल्याने नाट्यगृहाचे उद्घाटन खोळंबले असल्याची चर्चा होती. मात्र, आता स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्तेच कलामंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे सूत्रांकडून कळते. पालकमंत्री ध्वजवंदन सोहळ्यासाठी नाशिकला येणार असल्याने याच दिवशी ‘कालिदास’च्या लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Inauguration-of-Mega-Food-Park-in-satara/", "date_download": "2018-11-14T01:14:35Z", "digest": "sha1:3KBOQL4PN4J3XN6F7LNLTX6IJM4KXUJN", "length": 14159, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्ड स्टोअरेजला सवलतीत वीज : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कोल्ड स्टोअरेजला सवलतीत वीज : मुख्यमंत्री\nकोल्ड स्टोअरेजला सवलतीत वीज : मुख्यमंत्री\nशेतीमालासाठी असलेल्या कोल्ड स्टोअरेजला सवलतीच्या दरात वीज देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. ५०० मेगावॅट सौर उर्जा तयार करण्यासाठी राज्य सरकारने टेंडर मागवले आहे. त्या माध्यमातून राज्यातील कोल्ड स्टोअरेजला कमी दरात वीज देता येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, बीव्हीजीने साकारलेल्या राज्यातील पहिल्या मेगा फुड पार्कचे उद्घाटन सातार्‍यात झाले.\nयावेळी केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संजय काका पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, बीव्हीजीचे संस्थापक हणमंतराव गायकवाड उपाध्यक्ष उमेश माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nना. फडणवीस म्हणाले, सातारा मेगा फुड पार्कमुळे शेती व फलोत्पादनाचे क्षेत्र बदलेल. शेतमालाची योग्य साठवणूक होत नसल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होते. तसेच योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. मात्र, या फुड पार्कमुळे शेतमालावर प्रक्रिया होणार असल्याने शेतकर्‍यांचा फायदा होणार आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. किसान संपदा योजनेतून शेती क्षेत्रातील सर्व उणीवा भरून निघाल्या आहेत. तसेच ज्या गोष्टी सुटल्या आहेत त्याला पूरक अशी योजना राज्य सरकारने तयार केली आहे. हणमंत गायकवाड यांनी नॅनो टेक्नोलॉजीचा वापर करून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मदत केली आहे. यामुळे जैविक पध्दतीने उत्पादन वाढत आहे. शेतीवरील संकटे दूर करण्यासाठी तंत्रज्ञान आणावे लागेल, असेही ते म्हणाले.\nकेंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. त्याचाच सातारा मेगा फूड पार्क हा एक घटक आहे. या फुड पार्कमुळे परिसरातील 25 हजार शेतकर्‍यांच्या उत्पादनाला चांगली किंमत मिळणार आहे. यामुळे पंतप्रधानांचे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. खा. शरद पवार हे कृषीमंत्री असताना फुड पार्कची संकल्पना अमलात आणली गेली होती. या क्षेत्रात आतापर्यंत तब्बल 1 लाख कोटी रूपयांची विदेशी गुंतवणूक झाली आहे. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योगांबाबत सकारत्मकता दिसून येत आहे. देशात कोट्यवधी रूपयांच्या अन्न धान्याची नासाडी होते. यामुळे अन्नधान्याची कमतरता होत असल्याने महागाई वाढते. या उद्योगामुळे महागाई आटोक्यात येईल.\nखासदार शरद पवार म्हणाले, राज्यातील पहिला फुडपार्कचा प्रकल्प सातार्‍यातून सुरू होत आहे. बीव्हीजीच्या कामाच्या दर्जामुळेच हणमंतराव गायकवाड यांच्याकडे महत्वाची कामे देण्यात आली आहेत. देशात प्रतिवर्ष 50 हजार कोटी रूपयांचे अन्नधान्याचे नुकसान होते. त्यामुळे अन्न धान्य साठवणूकीसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. जगाच्या बाजारपेठेचा विचार करूनच फुड पार्क ही संकल्पना आणली. सरकारने शेतकर्‍यांच्या मालाची योग्य साठवणूक व्हावी यासाठी पायाभूत सुविधा करणे आवश्यक आहे. सातार्‍यात फुड पार्क झाल्याची माहिती बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी गुंतवणूक वाढून रोजगार उपलब्ध होतील. राज्यामध्ये कोल्ड स्टोरेजसाठी वीजेचे दर जास्त आहेत. त्याबाबत सरकारने सवलतीत वीज देण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे.\nप्रास्ताविकात हणमंतराव गायकवाड म्हणाले, शेतमालावर प्रक्रिया होत नसल्याने हे फुडपार्क तयार केले आहे. या उद्योगासाठी सातारा हे ठिकाण चांगले आहे. बीव्हीजीने तयार केलेल्या हर्बल नॅनो टेक्नॉलॉजीमुळे उत्पादनामध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सातार्‍याचा फूड पार्क हे वेगळे असून यामध्ये सर्व उद्योगांचा समावेश आहे. येथे येणार्‍या उद्योजकांना केवळ जागाच नव्हे तर कच्चा माल आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल.\nप्रारंभी मेगा फुड पार्कचे उद्घाटन झाल्यानंतर बीव्हीजीच्यावतीने हणमंतराव गायकवाड, वैशाली गायकवाड, उमेश माने, मोहिनी माने यांनी स्वागत केले.\nहणमंतराव मानलं तुम्हाला : खा. पवार\nशरद पवार यांनी आपल्या भाषणात हणमंतराव गायकवाड यांचे तुफान कौतुक केले. ते म्हणाले, देशाच्या संसद भवनाचीही जबाबदारी हणमंतरावांकडे आहे. राष्ट्रपती भवनाची जबाबदारी हणमंतरावांकडेच आहे. एवढेच कायं जिथे कुणाला एन्ट्री मिळत नाही. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराची जबाबदारीही हणमंतरावांकडेच आहे. मानलं रावं तुम्हाला हा गडी कुठे घुसेल याचा नेम नाही त्याच वेळी हणमंतरावांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण होत आहे. या दोघांचे सहकार्य ज्याला मिळाले तो नशिबवानच म्हणायचा. त्यामुळे तुम्हाला खरोखरच मानले पाहिजे, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.\nसातार्‍यातून उद्योगधंदे बाहेर जात आहेत. सातारा परिसरातील एमआयडीसीतील कारखाने का टिकत नाही. याच्या कारणावर आता मी बोलत नाही. ते सर्व माझ्या कानावर आहे. शेतकर्‍यांसाठी उभारलेला हा प्रकल्प टिकण्यासाठी वाढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. दोन्ही राजांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. त्याचवेळी हणमंतराव काळजी घ्या असे सांगायलाही ते विसरले नाहीत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Vitthal-Rao-Shinde-factory-to-crush-entire-sugarcane-this-season-said-mla-Shinde/", "date_download": "2018-11-14T00:26:42Z", "digest": "sha1:ZMQRPR5M3AYM6OEPBLN6H7XPSHGTDQC5", "length": 7269, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विठ्ठलराव शिंदे कारखाना संपूर्ण उसाचे गाळप करणार : आ. शिंदे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विठ्ठलराव शिंदे कारखाना संपूर्ण उसाचे गाळप करणार : आ. शिंदे\nविठ्ठलराव शिंदे कारखाना संपूर्ण उसाचे गाळप करणार : आ. शिंदे\nविठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करणार असून शेतकरी सभासदांनी नोंदविलेला ऊस इतरत्र न देता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.\nविठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले की, यंदा ऊस मुबलक होता. तरीही गाळपाचे योग्य नियोजन केल्याने ऊस गाळप आटोक्यात आले असून विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडे नोंद केलेल्या संपूर्ण उसाचे कारखाना गाळप करणार आहे. यामुळे कार्यक्षेत्रातील सर्व सभासद शेतकर्‍यांनी बाहेरच्या कारखान्यास देऊ नये अथवा ऊस गाळीताची अजिबात काळजी करू नये, असे म्हटले आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करूनच कारखाना बंद होईल.\nविठ्ठलराव शिंदे कारखान्याने गळीतास आलेल्या सर्व उसाचे जानेवारी अखेरपर्यंतचे पेमेंट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे तसेच सर्व कामगारांचे दरमहा वेळेवर पेमेंट दिले जात असून कामगारांच्या वेतन वाढीतील 16 टक्के फरकाची रक्कम एकरकमी कामगारांच्या बँक खात्यावर जमा केली आहे.\n14 दिवसांच्या आत शेतकर्‍यांचे सर्व पेमेंट देणारा, तोडणी व वाहतूकदारांची नियमित देणी देणारा व कामगारांना दरमहा वेळेवर वेतन देणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना हा जिल्ह्यातील एकमेव कारखाना असून राज्यातील काही मोजक्या कारखान्यांपैकी एक कारखाना असल्याचेही आ. बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nतसेच कार्यक्षेत्रातील सभासदांच्या व बिगर सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही असे ठामपणे सांगून सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही शेवटी आ. बबनराव शिंदे यांनी केले.\nया पत्रकार परिषदेस कारखान्याचे संचालक बबनराव पाटील, प्रभाकर कुटे, रमेश येवले-पाटील, शिवाजी डोके, लक्ष्मण खुपसे, वेताळा जाधव, कार्यकारी संचालक आर.एस. रणवरे, सचिव सुहास यादव, चीफ अकाऊटंट बी. एन. जगदाळे, वर्क्स मॅनेजर सी.एस. भोगडे, मुख्य रसायनी पी. एस. येलपले, मुख्य शेती अधिकारी एस. पी. थिटे, मुख्य ऊस विकास अधिकारी एम. आर. भादुले, डिस्टिलरी मॅनेजर पी. व्ही. बागल, शेती अधिकारी एस.एस. बंडगर आदी उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.psgoregaongov.in/", "date_download": "2018-11-14T00:37:32Z", "digest": "sha1:DKSLMX6B776HGNCI33VTLI3LTLSTII4I", "length": 3839, "nlines": 78, "source_domain": "www.psgoregaongov.in", "title": "पं.स. गोरेगाव,गोंदिया", "raw_content": "\nपंचायत समिती-गोरेगाव ( गोंदिया )\nपंचायत समिती - गोरेगाव\nआय एस ओ 9001-2015 मांनाकन प्राप्त\nपंचायत समिती - गोरेगाव\nपंचायत समिती - गोरेगाव\nआम्ही आमच्या विविध विभागातर्फे आपणास सेवा देण्यास सदैव तत्पर आहोत ...\nप्राथमिक शिक्षण व उच्च प्राथमिक शिक्षण\nप्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय\nमहिला व बालकल्याण विभाग\nमहिलांचे आणि बालकांचे पोषण आणि शिक्षण,अंगणवाडी शिक्षण,ई.\nपशुधन विकास व आरोग्य\nLatest Events ( नवीन कार्यक्रम )\nआमच्या विविध विभागा अंतर्गत घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे व माहिती .\nतालुक्यातील विविध विषयांची आढावा बैठक घेताना सभापती व प्रशासकीय अधिकारी\nहागणदारीमुक्त तालुका झालेबद्दल सत्कार\nजि.प. व पं.स स्तरावरील सभा / इतर सभा - बाबत सूचना\nपंचायत समिती कार्यालय - गोरेगाव ( गोंदिया )\n© 2017 पं. स. गोरेगाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/congress-party-candidate-Khalife-won-Rajapura-municipal-president-election/", "date_download": "2018-11-14T00:28:08Z", "digest": "sha1:CSRYV6YY6TYAMEY66LEGVVJYHS6QXYGK", "length": 6287, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अ‍ॅड. खलिफे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › राजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अ‍ॅड. खलिफे\nराजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अ‍ॅड. खलिफे\nअत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी शिवसेनेचे उमेदवार अभय मेळेकर यांचा 1 हजार 642 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत अ‍ॅड. खलिफे यांना जवळपास 61 टक्के मते देऊन मतदारांनी प्राधान्य दिले. हायटेक प्रचार यंत्रणा राबविणार्‍या भाजप उमेदवाराचे डिपॉझिट मतदारांनी जप्त करायला लावले.\nसंपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. येथील नगरपरिषद इमारतीच्या बॅ. नाथ पै सभागृहात सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला.\nउपविभागीय अधिकारी अभय करंगुटकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार प्रतिभा वराळे या सहाय्यक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. एकूण 8 फेर्‍यांमध्ये मतमोजणी पार पडली. त्यामध्ये शिवसेनेचे अभय मेळेकर यांना पहिल्या व तिसर्‍या फेरीमध्ये आघाडी घेता आली तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे यांना उर्वरित सहा फेर्‍यांमध्ये आघाडी मिळाली.रविवारी एकूण 7 हजार 551पैकी 5 हजार 141 मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. खलिफे यांना 3 हजार 150, शिवसेनेचे अभय मेळेकर यांना 1 हजार 508व भाजपचे गोविंद चव्हाण यांना 422 मते मिळाली. 61 मतदारांनी ‘नोटा’ चा वापर केला. या निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचे गतवेळेपेक्षा मतदान वाढले. तर स्वतंत्र लढलेल्या शिवसेना, भाजप उमेदवारांना गतवेळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेवढी मते मिळाली होती, तेवढा आकडाही गाठता आला नाही.भाजप उमेदवाराला आपले डिपॉझिटदेखील वाचविता आले नाही.\nविजयानंतर आघाडीच्या उमेदवारांनी जवाहर चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर नूतन लोकनियुक्‍त नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी तेथील शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. अ‍ॅड.जमीर खलीफे मंगळवार दि. 17 जुलैला पदभार स्वीकारणार आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-14T00:35:02Z", "digest": "sha1:UTGVQO45QCUUCBA3M2POZWOI6CIOBQL3", "length": 12872, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वसंवाद आणि आपण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमानवी भाव व भावना या जाणिवांच्या हिंदोळ्यावरील नाजूक अशी झुळूक आहेत. कारण भाव नेहमीच मानवाला स्वसंवाद साधण्यासाठी प्रवृत्त करत असतात. हे भाव नेमके काय व कसे होते हे समजून घेण्यासाठी आपण स्वसंवाद साधत असतो. आपण जो स्वसंवाद करतो तो भावनांच्या सहाय्याने पूर्ण होतो. म्हणजेच मला लहानशा वेळात कोणावर तरी फार टोकाचा राग येतो, पण तीच व्यक्ती तुम्ही काही बोलण्या आधी तुम्हाला एक छानशी दाद देते. आपल्याला आधी आलेला राग हा आपले भाव आहेत तर आपल्याला स्तुती किंवा दाद मिळाल्याने आपण सुखावतो ही भावना आहे.\nएखादं फार जुनं घर असतं, पण आपल्याला ते घर आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलवतं. कधी आपण रिझतो तर मधूनच खूप आधी केव्हातरी कोणातरी अनोळखी व्यक्तीशी आपण अशाच एखाद्या घराजवळून जाताना हडतूड करून बोललेलो असतो. ते सगळं आठवतं आणि आपण स्वतःशीच बोलतो, काय.. आपण अस्सेबोललो त्या व्यक्तीला आपण अस्सेबोललो त्या व्यक्तीला केवढे चूकिचे शब्द आणि तीव्र भावनांचा तो ओघ होता केवढे चूकिचे शब्द आणि तीव्र भावनांचा तो ओघ होता समजलंच नाही काय नेमकं घडलं ते. पण नेमका काय विषय ती व्यक्ती बोलत होती समजलंच नाही काय नेमकं घडलं ते. पण नेमका काय विषय ती व्यक्ती बोलत होती कसं आहे ना आपलं; ज्या गोष्टीबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत आपण चार गोष्टी सुनावल्या तो विषय अथवा घटना आठवत कशी नाही.’\nखरंतर आपण तेव्हा कोणत्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली हे महत्त्वाचे नाहीये, आपण स्वसंवाद साधला नाही हे फार महत्त्वाचे आहे. आपण जेव्हा आपल्यालाच संपूर्ण नाही पण थोडंफार ओळखतो तेव्हाच हा संवाद घडला पाहिजे. कारण मी’ने माझ्याशी, माझ्याबाबत, माझ्या अगदी महत्त्वाच्या वाटणा-या सर्व कामांना काही वेळेसाठी बाजूला ठेवून काही क्षण दिले तरी स्वसंवाद साधणे शक्‍य असते. पण हा स्वसंवाद आपल्याला खूप मोलाचे धडे देतो.\nआपल्या आईसोबत भांडण झालं आणि आई आपण वापरलेल्या अपशब्दांनी दुखावली तर बोलू नकोस माझ्याशी. परती सरक.’ असं म्हणून झटकते आणि आपण प्रश्न विचारतो की मी काय एवढं केलं की तुला इतकं वाईट वाटावं एक तर छोटुकला प्रश्न केलाय.’\nआई काही उत्तर देत नाही. आणि आपण तो विसंवाद का झाला ते आठवण्याचा प्रयत्न करत काही क्षण रिवाइंड करतो. आणि साधला जातो तो स्वसंवाद. मग ना आपण आईसोबत शब्द वाढवत नाही; ना आत्मक्‍लेश करून घेतो. दोघेजण आपापल्या कामात गढून जातो आणि त्यामध्येच कुठेतरी आपल्यामध्ये सुसंवाद घडतो.\nआपण की नई अलीकडे सॉरी गं माझ चूकलं’ असं म्हणत स्वसंवाद साधायला खरंच विसरलोय. त्यामुळेच आपण आपल्यातील सहज घडून आलेला संवाद गरज नसताना ताणत आहोत असं सतत जाणवतं. थोडा विस्ताराने विचार करू या.\nआधी बालपण ते शाळकरी वय यामध्ये सात वर्षांचं अंतर होतं. मूल घरी सात वर्ष आई, बाबा, आजे, पणजे आणि त्यांचा सगळा नातेवाईकांचा गोतावळा पाहत मोठी होत. आणि हळूहळू संवाद साधत आई नंतर बाबा, मग काका, मामा, आजी मधूनच नंबर लावायची तर कधी आजोबा आपल्या नात-नातीचे लाडके बनून जात. मग काकी, मामी, छोटूकली सगळी भावंडं, त्यात कितीतरी ताया, दादा यांची भाऊगर्दी असायची. गट्टी जमायची. मग त्या सगळ्यांच्या अभ्यासाच्या पुस्तकातील पाठांचा सराव पाहताना शिक्षण, अभ्यास, पुस्तकं आणि खूप सारी माहिती यांबद्दल अप्रुप असायचे. त्यामुळे माझा दादा, ताई कसे हुशार आहेत हे कळायला लागायचे की आपण लाड करून घेत साधासा शाळेचा गणवेश, पाटी व एखादी पाटीवर लिहायला चौकोनी किंवा गोल पण लांब बाबांच्या बोटां एवढी मोट्ठी पेन्सिल घेऊन शाळेत जायचो.\nया सात वर्षात आपसुकच लाड, कौतुक आणि खूप शब्द आपल्याकडे साठल्याने आणि घरी राहून खूप खेळ, गप्पा, खोड्या आणि शिक्षा व मार मिळाल्याने मनाने तय्यार’ होऊन शाळेत दाखल व्हायचो.\nआता ना आपण स्वसंवाद साधतो, ना भाव व भावनांची ओळख पुरेशी होईपर्यंत मुलांच्या सहवासात राहतो ना त्यासाठी वेळ राखून ठेवतो. आताच्या सॉरी ना गं’ या सांस्कृतिक संदर्भात आपण स्वसंवाद आणि आत्मसंवाद साधत नाही. त्यामुळे काय-काय हरवलंयते वाचू या पुढील लेखातून. तोपर्यंत या लेखातील बारकावे आणि मांडलेल्या सर्व मुद्‌द्‌यांवर स्वसंवाद नक्की साधा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपने लोकशाहीचा गळा घोटला: उद्धव ठाकरे\nNext articleश्रीदेवींचा कट रचून खून करण्यात आला; माजी एसीपीचा दावा\nसणांचा देश, भारत : एक अनुभव\nग्रेट पुस्तक : आजोबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/video-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-14T01:25:58Z", "digest": "sha1:YNFX7D2G2T7LYDS3MBZHPHKTYVOQREL5", "length": 6589, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "video…सागरी संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी तयार केला ‘रोबोट फिश’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nvideo…सागरी संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी तयार केला ‘रोबोट फिश’\nवॉशिंग्टन : खोल समुद्रात नेमक्या काय घडामोडी घडतात, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमेरिकन संशोधकांनी ‘रोबोट फिश’ तयार केला आहे. ‘सोफी’ असे नाव या ‘रोबोट फिश’ला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, समुद्रातील इतर माशांप्रमाणे हा ‘रोबोट फिश’ पोहू शकणार आहे.\nसरळ, मागे, पुढे आणि वर तसेच खालच्या बाजूने सूरही मारू शकतो. सिलिकॉन रबरपासून हा फिश बनवण्यात आला आहे. त्यात एक कॅमेरादेखील बसवण्यात आला आहे.\nमॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी हा मासा तयार केला आहे. या माशाची यशस्वी चाचणीही घेण्यात आली. सोफी सध्या तरी समुद्रात ५०फुटांपर्यंत पोहू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाग क्रुडमुळे भारताचा आयातीचा खर्च वाढणार\nNext articleवाहन क्षेत्रातही लवकरच धावणार ‘मेड इन चायना’\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\nकॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 42 वर\nआम्ही तालिबान्यांवर विजय मिळवत आहोत\nअफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात 6 ठार\nअमेरिकन नौदलाचे लढाऊ जेट जपानमध्ये कोसळले-वैमानिक सुरक्षित\nचीनी अत्याचारांविरोधात तिबेटी युवकाचे आत्मदहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2014/09/sahyadribana.html", "date_download": "2018-11-14T00:16:36Z", "digest": "sha1:XJPDEYKUUINKVIKXS23AT5QHVB5RN2ZW", "length": 17430, "nlines": 260, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "लोकप्रिय लेख- sahyadribana ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, सप्टेंबर ११, २०१४\nप्रकाश पोळ 2 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न \nसंभाजीराजांचा मृत्यू मनुस्मृती प्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार : सामाजिक अवनतीचे लक्षण\nयशवंतराव होळकर आणि इतिहासाचा विपर्यास\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z71013023053/view", "date_download": "2018-11-14T01:18:47Z", "digest": "sha1:5V3B7W6UVHA5EE7E322UUYBSDOYG5435", "length": 4796, "nlines": 95, "source_domain": "m.transliteral.org", "title": "माहेरचे आप्तेष्ट - संग्रह २", "raw_content": "\nओवी गीते : माहेरचे आप्तेष्ट|\nमाहेरचे आप्तेष्ट - संग्रह २\nलग्नानंतर मुलींना माहेरची ओढ विलक्षण असते,त्यातूनच सहजस्फूर्तिने ओव्या प्रकट होतात.\nतुझा माझा भाऊपना भाऊपनाची तारीफ\nरेशमाच्या गाठी कशा पडल्या बारीक\nतुझा माझा भाऊपना, तुझ्यापरास माझा चढ\nनारळीच झाड, चढाया अवघड\nतुझा माझा भाऊपना, जन तोडिती, तुटेना\nरेशमाचा दोरा, गाठ पडली सुटेना\nतुझा माझा भाऊपना लाल बागेतली हवा\nराजस बोलन्यान शाळू दीस गेले कवां\nतुझा माझा भाऊपना, भाऊपनची महिमा मोठी\nतुझा माझा भाऊपना, नगं बोलत उभा राहू\nतुझा माझा भाऊपना नग हाताला हात धरु\nतुझा माझा भाऊपना, जनालोकाची काय चोरी\nजोडिली मायबहिण, जात साळूची वायली\nएका ताटी जेवायाची हौस मनात र्‍हायली\nजोडिली मायबहिण पराया जातीची\nजीवाला जडभरी, येते मध्यान रातीची\nतुझा माझा भाऊपना जन सांगतो गार्‍हान\nजोडली मायबहीण, येव मागल्या दारानं\nतुझा माझा भाऊपना, हाई पराया जातीचा\nजेवायाला बसू, मधी अंतर वीतीचा\nतुझा माझा भाऊपना, कसा पडला येताजाता\nसाखरेचा लाडू म्यां दिलाया खाताखाता\nतुझा माझा भाऊपना, झाली बारावर वर्स लई\nकुनी तोडिली बागशाई, पडे पाऊल हुते सई\nतुझा माझा भाऊपना बारा वर्से लोटियली\nगडणी सांग कशी कटियेली \nतुझा माझा भाऊपना वरिंस झाली बारा\nआपुल्या चित्ताचा एक बसुन गेला दोरा\nतुझा माझा भाऊपना, जस डोंगरीचा झरा\nसांगुन धाडते दूरच्या मैतराला\nदिल्या घेतल्यान पानी पुरना नईच\nमाझ्या मैतरणी ग्वाड बोलन सुईच\nगेले वाटेन जपत अंतरीच गुज\nमाझी मैतरीण साठयाची गज\nतुझा माझा भाऊपना निरशा दुधावानी\nकुनी ओतल ऊन पानी\nगडणी म्या केल्या इसावर बारा\nत्यात जीवाची एक तारा\nगडणी म्या केल्या इसावर दोन\nतुझा माझा भाऊपना, कुनी कालवलं तीळ \nतुझा माझा भाऊपना, असा पडूं नये, पडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/featured/teaser-of-ganvesh-marathi-movie/", "date_download": "2018-11-14T00:13:38Z", "digest": "sha1:CYLSXRRNTF2FKJ26I3246HMCDXNTDOZF", "length": 11684, "nlines": 89, "source_domain": "megamarathi.in", "title": "गणवेशचा टीझर प्रदर्शित!", "raw_content": "\nHome News गणवेशचा टीझर प्रदर्शित\nगणवेश या आगळ्यावेगळ्या चित्रपटाचा खरा गणवेश (टीझर) सर्वांसाठी प्रदर्शित करण्यात आला. नुकताच या चित्रपटाच्या कलावंतांपैकी मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे, दिग्दर्शक अतुल जगदाळे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राष्ट्रीय सावरकर स्मारक येथील पुतळ्याला वंदन करून हा टीझर प्रकाशित झाल्याचे जाहीर केले.\nआपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांसह देशातील कित्येक सामान्य नागरिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हे स्वातंत्र्य मिळविले आहे. याचा आपल्या आजच्या पिढीला विसर पडता कामा नये, म्हणून या चित्रपटाचा घाट घातल्याचे निर्माते – दिग्दर्शक कॅमेरामन अतुल जगदाळे यांनी व्यक्त केले. तर उत्तम कलाकृती, भरपेट मनोरंजन आणि काहीसं आजच्या सर्व सामान्य माणसांच्या जगण्याच्या परिस्थीतीचं मिश्रण म्हणजेच “गणवेश”. हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येतोय, त्याची गम्मत अनुभवण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात येतील असा विश्वास किशोर कदम, मुक्ता बर्वे आणि स्मिता तांबे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.\nभारताला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे पुर्ण झाली. आज जगात भारत एक जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं जातं. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशाने फार प्रगती केली ही झाली एक बाजू. दुसऱ्या बाजूला आहेत बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार, महागाई अशा एक ना अनेक समस्या. आजही एखादा गरिब भारतीय माणूस त्याची अगदी किरकोळ गरज भागवायची असलीतरी हतबल होतो. शेपाचशे रूपये त्याला एखाद्या डोंगरासारखे वाटू लागतात. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक भारतीयाला वाटत होते की लुबाडणारे इंग्रज गेले आता आपल्या सगळ्या समस्या दूर होणार, आपण सुखी होणार. पण तसे झाले का याची सर्व उत्तरे आपल्याला ‘गणवेश’च्या प्रवासात उलगडत जाणार आहेत. या चित्रपटाची मांडणी अगदी साधी सरळ आणि मार्मिक असल्याने प्रेक्षकांच्या मनावर परिणाम करणारी आहे.\n‘विजयते एन्टरटेन्मेंट’ या संस्थेने ‘गणवेश’ची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध कॅमेरामन अतुल जगदाळे निर्मिती दिग्दर्शनात ‘गणवेश’सोबत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाचे कथा पटकथा आणि संवाद तेजस घाटगे यांनी लिहिले असून लोकप्रिय गीतकार गुरु ठाकूर यांच्या गीतांना संगीतकार निहार शेंबेकर यांनी संगीत दिले आहे.’ गणवेश’ला आघाडीचे गायक नंदेश उमप आणि उर्मिला धनगर यांनी स्वरसाज चढवला आहे, तर पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे. कलादिग्दर्शन ज्ञानदेव इंदुलकर यांनी केले असून वेशभूषा स्मिता कोळी तर रंगभूषा ललित कुलकर्णी यांनी केली आहे. साउंड डिझाईन मनीष यांचे असून अॅक्शन हरपाल सिंघ, रवी कुमार यांनी तर संकलनाची किमया राजेश राव साधली आहे. कार्यकारी निर्मिती राजेंद्र विश्वनाथ कुलकर्णी, शैलेंद्र घडे यांनी पाहिली आहे, निर्मिती व्यवस्थापन राजू झेंडे यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन कार्थिक पाल यांनी नृत्यावर ताल धरायला लावले आहे. ‘गणवेश’साठी रवी उंडाळे यांनी मुख्य सहाय्यक दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत किशोर कदम, मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे, गुरु ठाकूर, नागेश भोसले, सुहास पळशीकर, गणेश यादव, शरद पोंक्षे, जयंत सावरकर, बाळकृष्ण शिंदे, अरुण गीते, अशोक पावडे, प्रफुल कांबळी, विजया पालव आणि बालकलाकार तन्मय मांडे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nकिरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी २४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला\nविश्वास बसत नाही तर स्वतच बघा.. भारतात या तीन ठिकाणांच्या मुली असतात सर्वात सुंदर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/congress-trolled-after-saying-you-sonam-kapoor-twitter/", "date_download": "2018-11-14T00:50:12Z", "digest": "sha1:4G3XXIAWJM7B5LSXLZ4FLQZSFZDWHU5Z", "length": 10917, "nlines": 115, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोनम कपूरचे आभार मानने कॉंग्रेसला पडले महागात, नेटिझन्सने उडवली खिल्ली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसोनम कपूरचे आभार मानने कॉंग्रेसला पडले महागात, नेटिझन्सने उडवली खिल्ली\nमुंबई- सध्या सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवरवर काँग्रेस पक्षाला एका वेगळ्याच कारणासाठी ट्रोल केलं जातंय. सोनम कपूरला ट्विटवर थँक्यू बोलल्याने काँग्रेस पक्ष युजर्सच्या निशाण्यावर आला आहे. अभिनेत्री सोनम कपूरने गुरूवारी काँग्रेस पक्षाला ट्विटरवर फॉलो केलं. काँग्रेस पक्षाला ट्विटरवर फॉलो केल्याने पक्षाकडून सोनम कपूरचे आभार मानण्यासाठी धन्यवादचा मेसेज काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आला. याच ट्विटमुळे काँग्रेसला नेटिझन्स ट्रोल करत आहेत.\n‘धन्यवाद सोनम कपूर. तू सुंदर आणि प्रेरणादायी आहेस. वीर दी वेडिंग सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहोत, अजून वाट नाही पाहू शकत, असं ट्विट काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलं.\nराजकीय पक्ष आता सिनेमांचं प्रमोशन करायला लागली आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. काँग्रेस पक्षाला ट्विटवर इतरही अनेक जण फॉलो करतात. सगळ्यांना धन्यवाद न देता सोनम कपूरसाठी ट्विट केलं. काँग्रेस पक्ष लोक बघून आभार मानता का असा प्रश्नांचा भडीमार नेटिझन्सकडून केला जात आहे.\nमैं भी कांग्रेस को फॉलो करता हु मगर आप लोग मुझे thank you नही बोला\nचेहरा देखके कारपेट डालनेवाला पार्टी\nWow, कसम से पक्का #Piddi है ये हैंडल चलाने वाला नेहरू के इतने सारे गुण जरूर @digvijaya_28 से ट्रेनिंग लिया है इस ट्वीट की भाषा काँग्रेस के चाल, चरित्र का चित्रण करने को काफि है इस ट्वीट की भाषा काँग्रेस के चाल, चरित्र का चित्रण करने को काफि है \nकाँग्रेसच्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवरून हे ट्विट येताच लोकांनी कमेन्ट करायला सुरूवात केली व काँग्रेसला ट्रोल करायला सुरूवात केली. फक्त काँग्रेसलाच नाही तर सोनम कपूरलाही ट्रोल करण्यात आलं. एक सारख्या आयक्यू लेव्हलची लोक एकमेकांना फॉलो करतात, असं नेटिझन्सने म्हंटलं.\nकाँग्रेसला ट्रोल करताना अनेक युजर्सने म्हंटलं की, काँग्रेसला आता एक अॅक्टिंग स्कूल सुरू करायला हवी.\nकाँग्रेसच्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवरून झालेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर युजर्सने बोलायची एकही संधी सोडली नाही. लोकांनी टीका तर केली त्याबरोबर काँग्रेसचा स्वभाव असाच असल्याचं अनेकांनी म्हंटलं.\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचा पाठींबा\nटीम महाराष्ट्र देशा : ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला…\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://vivekvichar.vkendra.org/2010/05/blog-post_6861.html", "date_download": "2018-11-14T00:49:06Z", "digest": "sha1:H6NECOQIN6W24RAAOMT6NKRN2MFN45JR", "length": 21610, "nlines": 139, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: माधुरी गुप्ताचादेशद्रोह", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nमाधुरी गुप्ता या महिला अधिकाऱ्याने केलेला हा\nअपराध भारतीय जनमानसाला मोठा धक्का\nदेणारा आहे. एकीकडे आपले शूर जवान रात्रंदिवस\nडोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करीत आहेत,\nप्रसंगी शत्रूशी लढताना प्राण पणाला लावत आहेत\nआणि त्याचवेळी परराष्ट्र सेवेतील महिला\nअधिकारी देशाशी गद्दारी करीत आहे, ही बाब\nइस्लामाबाद (वृत्तसंस्था)- पाकिस्तानी गुप्तचर संस्था \"आयएसआय'साठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेली महिला राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता हिने सहा वर्षांपूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्रांनी दिले आहे.\nमाधुरी गुप्ता इस्लाम धर्मामुळे प्रभावित झाली होती व तिने सहा वर्षांपूर्वीच इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. ती शिया मुस्लिम आहे, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.\n\"\"इस्लामच्या शिकवणुकीमुळे प्रभावित झालेल्या माधुरी गुप्ता हिने इस्लाम धर्म स्वीकारला खरा; मात्र, आपली ही नवीन ओळख जाहीर करण्यास ती धजावत नव्हती. माधुरी गुप्ता हिच्या नातेवाईकांचे लखनौतील ़़ख्यातनाम मुस्लिम परिवार असलेल्या आशिक हुसेन जाफरी यांच्या कुटुंबीयांशी निकटचे संबंध आहेत. माधुरी गुप्ता हिने आपल्या पूर्वायुष्यातील मोठा कालावधी लखनौतील जाफरी कुटुंबीयांसमवेत काढलेला आहे. येथेच तिला मुस्लिम मूल्यांची शिकवणूक मिळाली,'' असेही प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटलेले आहे.\nरमझानच्या महिन्यात एका स्थानिक पत्रकाराने संवाद साधला असता माधुरी तेव्हा त्याला म्हणाली,\"\"माझे उपवास सुरू आहेत. मला इस्लामविषयी प्रचंड आदर आहे.''असेही वृत्तात म्हटलेले आहे.\nमाधुरी गुप्ता या महिला अधिकाऱ्याने केलेला हा अपराध भारतीय जनमानसाला मोठा धक्का देणारा आहे. एकीकडे आपले शूर जवान रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करीत आहेत, प्रसंगी शत्रूशी लढताना प्राण पणाला लावत आहेत आणि त्याचवेळी परराष्ट्र सेवेतील महिला अधिकारी देशाशी गद्दारी करीत आहे, ही बाब चिंताजनक आहे.\nभारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अतिशय गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसकट इतर पाकिस्तानी यंत्रणांना पुरविणाऱ्या रॅकेटचा वेळीच पर्दाफाश झाला, ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आनंदाची म्हटली पाहिजे. पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्तांचे जे कार्यालय आहे, त्या कार्यालयात काम करणाऱ्या द्वितीय सचिव दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने ही माहिती आयएसआयसारख्या संस्थेला पुरवावी, ही तशी गंभीर बाब होय. माधुरी गुप्ता नावाच्या महिला अधिकाऱ्याचे हे कृत्य म्हणजे देशाशी \"गद्दारी'च होय. पाकिस्तान अतिरेकी संघटनांच्या माध्यमातून सातत्याने भारतात घातपाती कारवाया घडवून निष्पाप लोकांचे जीव घेण्याचे कारस्थान करत असताना आपल्याच देशाच्या महिला अधिकाऱ्याने गोपनीय माहिती त्या देशाला पुरवावी, हा देशद्रोहही आहे.\nमाधुरी गुप्ता नावाच्या या महिलेने यासंदर्भात जो कबुलीजबाब दिला आहे, तो तर आणखी धक्कादायक आहे आणि भ्रष्टाचाराने कुठले टोक गाठले आहे, यंत्रणा कशा बरबटल्या आहेत, याचा परिचय देणारा आहे. परराष्ट्र सेवेअंतर्गत विदेशात काम करताना या महिलेला 70 हजार रुपये पगार असल्याची माहिती आहे. शिवाय, इतर सोई-सवलती आहेतच. असे असतानाही ही बाई म्हणते, मला पैशांची अतिशय आवश्यकता असल्याने मी ही माहिती आयएसआय व इतर पाकिस्तानी यंत्रणांना पुरवीत असे. लठ्ठ पगार आणि सोई-सवलती मिळत असतानाही या बाईला अतिरिक्त पैसा कशासाठी हवा होता आणि तो मिळविण्यासाठी तिने कोणकोणती माहिती आयएसआयला पुरविली, याचा शोध आता जरुरी आहे.\nदेशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. घोटाळ्यांवर घोटाळे होत आहेत. लाच घेताना पकडले, अशी बातमी वर्तमानपत्रात नाही, असा दिवसच उगवेनासा झाला आहे. त्याची आता लोकांना सवयही झाली आहे. बातमी आली की, लोक ती वाचतात, त्यावर चर्चा करतात अन्‌ दुसरी बातमी आली की, पहिली विसरतात व नव्याची चर्चा करतात. चार-पाच दिवसांपूर्वी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष केतन देसाई यांच्याकडे आयकर खात्याने धाड घातली असता जे घबाड मिळाले, त्याचे वृत्त वाचूनच अनेक जण चक्रावून गेले. त्यांच्याकडे अठराशे कोटी रुपये रोख आणि दीड टन सोने आढळून आले. कुठून आणला याने एवढा पैसा सामान्यांना त्याची आजही माहिती नाही आणि भविष्यातही होईल, याची शाश्वती नाही. मध्यंतरी महाराष्ट्राचे पोस्टमास्तर जनरल बाली यांना दोन कोटींची लाच घेताना पकडले, त्यानंतर सुमित्रा बॅनर्जी या आयकर सहआयुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्याला कोट्यवधींची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मध्यप्रदेशातील आयएएस जोशी दाम्पत्याकडे तीनशे कोटींची माया आढळून आल्याचे प्रकरणही अलीकडचेच आहे. आणखी एक घटना एकदम ताजी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयात सहसचिव पदावर असणारे अो. रवी यांच्यावर 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून, सीबीआयने त्यांच्या घरी छापा मारला आहे. पैसा दिल्याशिवाय कुठलेही काम करायचे नाही, असा निर्धारच जणु बहुतांश अधिकाऱ्यांनी केलेला दिसतोय्‌ आणि लाच दिल्याशिवाय काम होतच नाही, असा जनतेचाही समज झालेला आहे. या सगळ्या घटना बघितल्या, तर जनतेचा समज योग्यच म्हटला पाहिजे. सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने किती कुजली आहे, सडली आहे, चपराश्यापासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण कसे भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत, याचेच निदर्शक या सगळ्या घटना आहेत. माधुरी गुप्ता यांनीही पैशांसाठी (की इस्लामसाठी सामान्यांना त्याची आजही माहिती नाही आणि भविष्यातही होईल, याची शाश्वती नाही. मध्यंतरी महाराष्ट्राचे पोस्टमास्तर जनरल बाली यांना दोन कोटींची लाच घेताना पकडले, त्यानंतर सुमित्रा बॅनर्जी या आयकर सहआयुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्याला कोट्यवधींची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मध्यप्रदेशातील आयएएस जोशी दाम्पत्याकडे तीनशे कोटींची माया आढळून आल्याचे प्रकरणही अलीकडचेच आहे. आणखी एक घटना एकदम ताजी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयात सहसचिव पदावर असणारे अो. रवी यांच्यावर 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून, सीबीआयने त्यांच्या घरी छापा मारला आहे. पैसा दिल्याशिवाय कुठलेही काम करायचे नाही, असा निर्धारच जणु बहुतांश अधिकाऱ्यांनी केलेला दिसतोय्‌ आणि लाच दिल्याशिवाय काम होतच नाही, असा जनतेचाही समज झालेला आहे. या सगळ्या घटना बघितल्या, तर जनतेचा समज योग्यच म्हटला पाहिजे. सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने किती कुजली आहे, सडली आहे, चपराश्यापासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण कसे भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत, याचेच निदर्शक या सगळ्या घटना आहेत. माधुरी गुप्ता यांनीही पैशांसाठी (की इस्लामसाठी) गोपनीय माहिती विकून भ्रष्टाचारच केला आहे, पण त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे, तो देशाच्या सुरक्षेलाच धोका पोहोचविणारा आहे. पाकिस्तानसाठी चाललेली या बाईंची हेरगिरी उघड झाली नसती, तर आगामी काळात देशाला आणखी कोणकोणत्या संकटाला सामोरे जावे लागले असते, किती निष्पाप लोकांना नाहक जीव गमवावा लागला असता, याची कल्पना न केलेलीच बरी.\n53 वर्षे वय असलेल्या गुप्ता बाईंना उर्दू चांगले लिहिता, बोलता आणि वाचता येते म्हणून तिला पाकिस्तानात पाठविण्यात आले, तर तिने त्याचा असा दुरूपयोग केला. पकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांबाबत भारताचे जे धोरण आहे, त्याची माहिती आयएसआय व इतर पाकी यंत्रणांना पुरवून या बाईने देशाच्या सुरक्षेशीच खेळ केला आहे.\nगुप्ता बाईंची हेरगिरी दोन वर्षे बिनबोभाट चालली, पण आपल्या कार्यकक्षेबाहेरची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणे सुरू केले, तेव्हा संशय आल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली अन्‌ बाईची हेरगिरी उघड झाली. पाकिस्तानात राहून भारतासाठी हेरगिरी केली असती, तर समजण्यासारखी गोष्ट होती, पण बाईने आपल्या देशाशी संबंधित संवेदनशील माहिती त्या देशाला पुरवून फार मोठे पाप केले आहे. पैशांची एवढीच आवश्यकता होती, तर आपल्या सहकाऱ्यांना, वरिष्ठांना सांगून मदत मिळविता आली असती. पैशांच्या आवश्यकतेमागील कारण योग्य वाटले असते, तर सहकाऱ्यांनीही मदत केली असती. प्रसंगी सरकारकडून मदत मिळवून दिली असती, पण असे काही न करता गुप्ता बाईने एकाच वेळी भ्रष्टाचार, धर्मद्रोह अन्‌ देशद्रोह असे तीन गुन्हे केले आहेत. त्यामुळे गोपनीय माहिती कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुप्ता बाईला किमान दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, यात शंका नाही. या गुप्ता बाईने दिलेल्या आणखी एका माहितीची शहानिशा करणे क्रमप्राप्त आहे. दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये भारताची जी उच्चायुक्त कार्यालये आहेत, त्या कार्यालयांमधील काही अधिकारीही हेरगिरी करीत असल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर सरकारने अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. या हेरगिरी प्रकरणाच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्रालयाने जगभरातील आपल्या उच्चायुक्त कार्यालयांमधील कामकाजाच्या पद्धतीचा आढावा घेऊन यंत्रणा स्वच्छ केली पाहिजे. वास्तविक, पाकिस्तानमधील उच्चायुक्त कार्यालयात काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा माधुरी गुप्ता यांना देशसेवेसाठी फायदा करून घेता आला असता. अशी संधी सर्वांना मिळत नसते. ती नशिबाने माधुरी गुप्ता यांना मिळाली. देशासाठी उत्तम कामगिरी करून नाव कमावण्याऐवजी त्यांनी स्वत:ला व देशालाही खाली मान घालायला लावणारे कृत्य केले आहे.\nसाभार : तरुण भारत\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nएका अमेरिकन संन्यासी शिष्याला पत्र\nदर्शन, \"गणपत वाण्या' च्या चिवटपणाचे.....\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/rs-6000-cr-fraud-unearthed-himachal-pradesh-104681", "date_download": "2018-11-14T01:19:23Z", "digest": "sha1:OHRXQGQLX7HEFMQEEFMFABNSH4Q7VNUC", "length": 12292, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rs 6000 Cr. fraud unearthed in Himachal Pradesh आता सहा हजार कोटींचा नवीन गैरव्यवहार | eSakal", "raw_content": "\nआता सहा हजार कोटींचा नवीन गैरव्यवहार\nगुरुवार, 22 मार्च 2018\nआता हिमाचल प्रदेशात सहा हजार कोटींचा नवीन गैरव्यवहार समोर आला आहे. हिमाचल प्रदेशातील इंडियन टेक्नोमॅक कंपनी लिमिटेडचे संचालक विनय कुमार शर्मा याला अटक करण्यात आली असून ते माजी आयएएस अधिकारी एम एल शर्मा यांचा मुलगा आहे.\nसिमला : आता हिमाचल प्रदेशात सहा हजार कोटींचा नवीन गैरव्यवहार समोर आला आहे. हिमाचल प्रदेशातील इंडियन टेक्नोमॅक कंपनी लिमिटेडचे संचालक विनय कुमार शर्मा याला अटक करण्यात आली असून ते माजी आयएएस अधिकारी एम एल शर्मा यांचा मुलगा आहे. विनय अनेक दिवसांपासून फरारी होता. विनयच्या अटकेसाठी राज्यातील वेगवेगळ्या तपास यंत्रणा गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत होत्या. हिमाचलमधील जगतपूर गावातील पांवटा साहिब येथे कंपनीचे युनिट होते. विनयने कंपनीच्या माध्यमातून कर्मचा-यांचा निर्वाह निधी (ईपीएफ), सेल्स टॅक्स, प्राप्तिकर भरले नव्हते.\nविनयला आता पांवटा साहिब येथील स्थानिक न्यायालयात हजर केले असून त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा गैरव्यवहार समजला जात असून सीआयडी टीम सध्या मुख्य आरोपी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक राकेश कुमार शर्मा याच्या शोधात आहे. शर्मा देश सोडून पळून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, मात्र सीआयडीकडे याबाबत खात्रीलायक माहिती नाही.\nपोलिसांकडे असलेल्या माहितीनुसार, एकूण सहा हजार कोटींचा हा गैरव्यवहार असून शर्माने कंपनीत 2175 कोटी 51 लाखांचा गैरव्यवहार केला आहे. शिवाय विविध बँकांकडून 2300 कोटी आणि प्राप्तिकर विभागाचे 780 कोटी बुडवले .\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nतीन पानी पत्त्याच्या जुगारावर पोलिसांचा छापा\nकऱ्हाड : तीन पानी पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 हजारांच्या रोख रकमेसह तेरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/news/social-media-viral-content/", "date_download": "2018-11-14T01:16:17Z", "digest": "sha1:RACLOIA6TMBYYPB3AOXH5QB2WNIKYBXG", "length": 8767, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "पटलं तरच घ्या...नाहीतर सोडू द्या..!", "raw_content": "\nHome News पटलं तरच घ्या…नाहीतर सोडू द्या..\nपटलं तरच घ्या…नाहीतर सोडू द्या..\n‘सोशल मीडिया’ समाज प्रबोधनाचे साधन झाला आहे. तसाच तो लोकांच्या विरंगुळ्याचेही साधन आहे. आजकाल अनेकजण प्रत्यक्ष भेटण्याऐवजी ऑनलाईनच भेटत आसतात. जून्या आठवणी नव्याने शेअर करत असतात.(ऑनलाईन) थोडक्यात काय इंटरनेट मोबाईलवर सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे लोकांच्या आनंदाला पारावार नाही. त्यात व्हॉट्स अॅ्प, फेसबूकने तर क्रांतीच केली आहे. जुन्या काळी गावात पार किंवा कट्टा असायचा. या पारावर गावातल्या भानगडी, बऱ्यावाईट गोष्टींची चर्चा व्हायची. त्याची जागा आता व्हॉट्स अॅनप, फेसबूकने घेतली आहे.\nआता या सगळ्या गोष्टी ऑनलाईनच होतात. मित्रांशी भांडण, टिंगल-टवाळी, हास्य-विनोद, सुख-दुख:ची देवाणघेवाण हेही ऑनलाईन. काळ बदलला लोकही बदलले लोकांची संवादाची, व्यवहाराची साधनेही बदलली. पुर्वी लोक शब्दातून बोलायचे. स्मार्टफोन घराघरात पोहोचल्यापासून लोक चित्रात बोलतात. फोटो काढतात…त्यातून कधी विनोदाची निर्मीती होते. तर कधी उपहास. कधी कधी वास्तव स्थीतीवर ईतके छान भाष्य होते. की प्रतिक्रिया द्यायला शब्द सुचत नाहीत. आता पूढील काही ईमेजेसच पहा ना… ज्या सोशल मीडियात भलत्याच व्हायरल होत आहेत….\nसोशल मिडीयामुळे क्रियेटीव्हीटी ही कोणाची मक्तेदारी राहीली नाही. क्रियेटीव्हिटीला संपूर्ण जगाचे व्यसपीठ इंटरनेटने उपलब्ध करून दिले आहे. त्याच्या जोरावर कोणीही एका रात्रीत स्टार बनू शकतो ही इंटरनेटची ताकद आहे. कोणतीही घटना, समस्या असो किंवा एखादा आनंदाचा क्षण लोक एका क्लिकमध्ये तो जगापर्यंत पोहोचवू लागले आहेत. अनेकांचे व्हॉट्स अॅ्प, फेसबूक ईमेलचे इनबॉक्स अशा संदेशांनी भरून जाऊ लागले आहेत.\nनिवडणुका, राजकीय पक्ष, राजकीय नेते, समाजातली विसंगीत ही तर सोशल मीडियाचे खास खाद्य. जगात अशी एकही गोष्ट नाही की, ज्याच्यावर सोशल मीडिया भाष्य करत नाही. जगातल्या प्रत्येक घटना घडामोडीवर सोशल मीडियाची बारीक नजर आसते. ती एक मोठी ताकद बणू पाहात आहे. ज्या ताकदीला रोखून धरण आजच्या व्यवस्थेला अशक्य कोटीतील बाब बणत चालली आहे. हेच सोशल मिडीयाच्या लोकप्रियतेचे खरे कारण आहे.\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर ला रिलीस होणार.\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\n बघा काय आहेत मुलींची मते ..\n…म्हणून विराट अनुष्काच्या लग्नाचे सलमान खानला आमंत्रण नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6443-khandoba-devdut-nage-in-bigg-boss-marathi-coming-up", "date_download": "2018-11-14T00:03:52Z", "digest": "sha1:PNEXIE2FRIFAYJCB2HQKEMNPUVAD5N47", "length": 6216, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "'बिग बॉस मराठी' मध्ये खंडोबा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बिग बॉस मराठी' मध्ये खंडोबा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमराठी प्रेक्षकांना उत्सुकता लागलीये आता ती 'बिग बॉस मराठी'ची. 15 एप्रिलपासून हा मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणार आहे. पण या बिग बॉस मराठीमध्ये कोण कोण कलाकार सदस्य म्हणून असणार हे अद्याप कळलेलं नाही. बिग बॉस हा कार्यक्रम प्रत्येक भाषेत लोकप्रिय ठरला आहे. आता मराठीत हा प्रेक्षकांना किती भावतो हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.\nबिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहे. उषा नाडकर्णी यांच नाव आतापर्यंत समोर आलं आहे. मात्र अजून कुणाची नाव समोर आलेली नाहीत. असं म्हटलं जातं की जय मल्हार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा देवदत्त नागे या शोमध्ये असणार आहे अशी चर्चा आहे.\n‘बिग बॉस’च्या वादग्रस्त घरात अभिनेता ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी, गौरी सावंत या कलाकारांनी येण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरीही आता या घरात येणाऱ्या पहिल्या सेलिब्रिटीच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. आता यापुढे आणखी कुणाची नाव समोर येतात हे पाहणं देखील महत्वाच ठरणार आहेत.\nबिग बॉसमध्ये हुकशाहने केला स्त्रियांचा अपमान, महेश मांजरेकर म्हणाले ‘मला लाज वाटत आहे’...\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2011/04/blog-post_1563.html", "date_download": "2018-11-14T00:48:06Z", "digest": "sha1:IQCF5ZYRNG2CXYB6P4YUWUXVCLPDTTHW", "length": 21618, "nlines": 264, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ४ - भाषा आणि साहित्य ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nही बहुजनांची संस्कृती नाही\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १७ - फेरआढावा, परिश...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १६ - संकीर्ण\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १५ - क्रीडासंस्कृती...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १४ - महिलाविषयक सां...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १३ -स्‍मारके आणि पु...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १२ - कला\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ११ - प्राच्यविद्या\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १० - लेखन\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ९ - अमराठी भाषकांसा...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ८ - अनुवाद\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ७ - बृहन्महाराष्ट्र...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ६ - ग्रंथसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ४ - भाषा आणि साहित्...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ३ - अग्रक्रम\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- २ - धोरणाची पायाभूत...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १ - भूमिका\nबाबासाहेबांच्या गौरवशाली कार्य आणि विचारांना विनम्...\nमहात्मा फुलेंना विनम्र अभिवादन....\nक्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, एप्रिल १४, २०११\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ४ - भाषा आणि साहित्य\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nज्ञानाचे संचयन आणि संक्रमण स्थलकालांच्या मर्यादा ओलांडू शकते, ते प्रामुख्याने भाषेमुळेच होय. संगीतनृत्यांपासून ते चित्रशिल्पांपर्यंत नानाविध कलांना अधिक आस्वाद्य बनविण्याचे कार्यही भाषा नक्कीच करते. ती एकीकडे व्याकरणाच्या आणि लेखनपद्धतीच्या नियमांचा मानही राखते आणि दुसरीकडे काळाच्या ओघात त्या नियमांच्या संहितेला वेगळे वळण देऊन आशयाला सतत ताजेपणाही देत राहते. ती ललित साहित्यापासून ते गंभीर विवेचनापर्यंत विविध मार्गांनी अंतर्बाह्य सृष्टीला अभिव्यक्त करते. भाषेचे हे अंगभूत सामर्थ्य ओळखून मराठी भाषेला अधिक विकसित करणे आवश्यक आहे. शब्दसृष्टी आणि साहित्य यांच्या बाबतीत पूर्वीपासूनच समृद्ध असलेली मराठी भाषा आधुनिक काळाची आव्हाने पेलण्यासाठी सर्व अंगांनी सतत विकास पावत संपन्न अशी ज्ञानभाषा व्हायला हवी. मराठी भाषा आणि देशातील व विदेशांतील भाषा यांच्यामध्ये परस्पर साहित्य-व्यवहार वृद्धिंगत झाल्यास मराठीची समृद्धी होण्याबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती सर्वदूर पोहचण्यास मदत होईल. शिवाय, आशयाच्या संपन्नतेबरोबरच मराठीची लेखनपद्धती तर्कशुद्ध, सुलभ आणि गतिमान करणेही गरजेचे झाले आहे. या सर्व बाबी ध्यानात घेऊन शासन मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी विविध उपक्रम अमलात आणेल.\nPosted in: महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/raosaheb-danave-on-rahul-gandhi/", "date_download": "2018-11-14T00:44:30Z", "digest": "sha1:KKGU2TU5RO4BNB74WUCIUOAAN7AMZPT5", "length": 12821, "nlines": 166, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राहुल गांधी म्हणजे मुका आणि बहिरा प्राणी -रावसाहेब दानवे", "raw_content": "\nराहुल गांधी म्हणजे मुका आणि बहिरा प्राणी -रावसाहेब दानवे\nराहुल गांधी म्हणजे मुका आणि बहिरा प्राणी -रावसाहेब दानवे\nअहमदनगर | राहुल गांधी मुका आणि बहिरा प्राणी आहे, ते काय पंतप्रधानपदापर्यंत जाणार, असं वादग्रस्त विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. अहमदनगरमध्ये पंडित दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.\nराहुल गांधींना जनतेचे प्रश्न कळत नाहीत, असं दानवे म्हणाले. दरम्यान, भाजपमध्ये आलेल्या नगरच्या नेत्यांना उद्देशून, भाजप म्हणजे समुद्र आहे आणि त्यात आलेले पाणी मागे जात नाही, असं त्यांनी म्हटलं.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nशाळांमध्ये यापुढे ‘नो जंकफूड’, राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय\nशिखर-हेन्रिक्सची जबरदस्त खेळी, मुंबईचा दारुण पराभव\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\n2 thoughts on “राहुल गांधी म्हणजे मुका आणि बहिरा प्राणी -रावसाहेब दानवे”\nदनवेनी दुष्काळ पडनर नहि याची हामि द्यवि आमि शेतकरि आत्महत्या कर्नार नहित यचिभामि नक्कि देउ\nच्या आइला काय पन बोलतय\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7559-after-14-days-the-navy-stopped-the-rescue-operation-in-kerala", "date_download": "2018-11-14T00:04:05Z", "digest": "sha1:MB3QFGNPN6FU4GME7VGPFZ77LTYANFPD", "length": 5439, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "14 दिवसांनंतर केरळमधील रेस्क्यू ऑपरेशन नौदलाने थांबवलं... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n14 दिवसांनंतर केरळमधील रेस्क्यू ऑपरेशन नौदलाने थांबवलं...\nनौदलानं 14 दिवसांनंतर केरळमधील पूरग्रस्तांसाठी सुरू केलेलं ऑपेरशन मदत थांबवलं आहे. पूर ओसरल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने हे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात येत आल्याची माहिती नौदलातर्फे देण्यात आली आहे.\nनौदलाकडून 9 ऑगस्टपासून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मदत अंतर्गत आतापर्यंत 16 हजार 5 पूरग्रस्तांना रेस्क्यू करून मदतकार्य देण्यात आलं आहे.\nजाणून घ्या महाराष्ट्राच्या NDRF जवानांनी याबाबत दिलेली माहिती...\nपाहा केरळच्या पूरपरिस्थितीचा EXCLUSIVE रिपोर्ट...\nकेरळला पुरानंतर साथीच्या आजारांचं आव्हान...\n'कलवरी' पाणबुडीचा नौदलात समावेश\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nविकृत सैन्य अधिकारी गजाआड, पत्नीला देत होता ‘ही’ धमकी\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/2943-narayan-rane-new-party-announcement", "date_download": "2018-11-14T00:59:23Z", "digest": "sha1:RBLU45JBTHKOEN75RFOO6J7X2VFERXKS", "length": 6760, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सेनेवर प्रहार करत नारायण राणेंची पक्ष स्थापना - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसेनेवर प्रहार करत नारायण राणेंची पक्ष स्थापना\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nशिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, तेथेही त्यांची घुसमट झाली. परिणामी राणे नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या कारभारावर टीका करत पक्षाचा राजीनामा दिला.\nराजीनाम्यानंतर राणे नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या पार्श्वभूमिवर रविवारी नारायण राणेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.\nया पत्रकार परिषदेत राणेंनी सेनेवर जोरदार टिकास्त्र सोडले. आणि आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली.\n‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष‘ असे पक्षाचे नाव राणेंची या पत्रकार परिषदेत घोषित केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत राणेंनी राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे.\nकाय म्हणाले नारायण राणे\nशिवसेनेत उद्धव ठाकरे सोडून सगळेच मित्र\nकॉंग्रेसमध्ये अशोक चव्हाण सोडून सगळेच मित्र\nमहागाईसाठी रस्त्यावर येतात मग सेनेचे खासदार संसदेत शांत का\nमनसे केवळ प्रसारमाध्यमांमुळे जिवंत\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nसमृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उद्धव ठाकरे\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.mimoflow.com/mr/", "date_download": "2018-11-14T00:15:06Z", "digest": "sha1:4WHUMKV2MXEUT5RFSOXNU6AZVMWEHAEU", "length": 6740, "nlines": 206, "source_domain": "www.mimoflow.com", "title": "मळी पंप, वाळू पंप, पाणी पंप, सांडपाणी पंप, रासायनिक पंप - MIMO", "raw_content": "\nMAH समांतर मेटल जहाज पंप\nMAHR समांतर रबर जहाज पंप\nकिमान आधारभूत किंमत उभे मेटल जहाज पंप\nMSPR उभे रबर जहाज पंप\nएस हायड्रोलिक सबमर्सिबल पंप\nएस सबमर्सिबल मळी पंप\nमहासंचालक बॉयलर फीड पाणी पंप\nमिचेल हेवी शुल्क वाळू पंप\nएस बी समांतर वाळू पंप\nएस सबमर्सिबल वाळू Dredger पंप\nघातक कचरा प्रचंड प्रवाह मिश्र फ्लो पंप\nLJC Veritcal लाइन शाफ्ट पंप\nएमडी Multistage उच्च प्रमुख पंप\nव्यवस्थापन समांतर समाप्त सक्शन पंप\nQZB सबमर्सिबल axial फ्लो पंप\nएस बिग फ्लो डबल सक्शन पंप\nQJ सबमर्सिबल खोल विहिरीतून पंप\nWQ सबमर्सिबल सांडपाणी पंप\nZW स्वत: स्फोटाची दारु सांडपाण्यावर पंप\nहॉकी फ्लोरिन प्लॅस्टिक रासायनिक पंप\nMIH समांतर समाप्त सक्शन पंप\nMIMO प्रवाह नियंत्रण कंपनी ISO9001 गुणवत्ता मान्यताप्राप्त तंत्रज्ञानावर आधारित पंप रचना उत्पादन, सेवा आणि पुरवठा कंपनी खाणकाम, सिंचन, Dredging, प्रक्रिया उद्योग सेवा आहे. आमची सर्व उत्पादने मोठ्या मानाने जगात विविध बाजारात विविध कौतुक आहेत. आम्ही मळी पंप, सांडपाणी पम्प, स्वच्छ-पाणी पंप, झडपा, पाइपलाइन आणि तांत्रिक आधार आणि ऑन-साइट बॅक-अप 25 पेक्षा जास्त वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या खाण आणि औद्योगिक क्षेत्रात इतर संबंधित उत्पादने प्रदान करण्यात आले आहे.\nमहासंचालक बॉयलर फीड पाणी पंप\nडी Multistage उच्च प्रमुख पंप\nISA गोंगाट समाप्त सक्शन पंप उभा राहा\nHoriontal समाप्त सक्शन पंप आहे\nडबल हवा स्प्लिट प्रकरण पंप\nQZ सबमर्सिबल axial फ्लो पंप\nघातक कचरा समांतर मिश्र फ्लो पंप\nMSPR रबर जहाज पंप\nएस सबमर्सिबल मळी पंप मालिका\nएस हायड्रोलिक सबमर्सिबल मळी पंप\nMAH मळी पंप मालिका\nझहीर स्वत: स्फोटाची दारु पंप मालिका\nक्रमांक 2 Xidu गाव, Boye टाउन, बाओडिंग, हेबेई प्रांत 071000, जनसंपर्क चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-14T00:02:47Z", "digest": "sha1:DHOM2PULLM6QY5U5OKV2YTWGBEX6TZJL", "length": 6744, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अण्णाच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी माऊलींना साकडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअण्णाच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी माऊलींना साकडे\nआळंदी – शेतमालाला दर मिळावा, लोकपाल व लोकायुक्त यांसह विविध मागण्यांसाठी समाजसेवक अण्णा हजारे गुरुवारी (दि. 23) नवी दिल्ली येथे उपोषण करणार आहेत. या आंदोलनाला यश मिळावे यासाठी माऊलींना मंगळवारी (दि. 20) साकडे घालण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे जिल्हा अध्यक्ष राधेश्‍याम जगताप, तालुका अध्यक्ष सुरेश टाकळकर, आळंदी पालिकेचे उपाध्यक्ष सागर भोसले, पै.बाळासाहेब चौधरी, माजी सरपंच सोमनाथ मुंगसे, प्रकाश पाचारणे, महादेव पाखरे, किशोर कुऱ्हाडे, संदेश तापकीर, पुंडलिक कोहिनकर, शिरीष कारेकर, गोविंद बुट्टे सोपान शेळके राजु वाबळे आदींसह तालुक्‍यातील मान्यंवर उपस्थित होते. आंदोलन करण्याची वेळ शासनाने आंदोलनकऱ्यांवर आणू नये, त्यापुर्वीच मागण्या मान्य कराव्यात. यासाठी आळंदी माऊली मंदिरात श्रींना अभिषेक करून साकडे घालण्यात आले\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वराज्य संकल्प दिनी संभाजीराजे भोसले रायरेश्वरावर उपस्थित राहणार\nNext articleराजगुरूनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-diwali-news/", "date_download": "2018-11-14T00:32:55Z", "digest": "sha1:DUEMOYOHCR6WKB26AWV7ZNITFUPJAHIJ", "length": 13196, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगरच्या बाजरपेठेत खेरदीची लगबग ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनगरच्या बाजरपेठेत खेरदीची लगबग \nनगर : शहराच्या मुख्य कापडबाजारात दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी ग्राहकांची झालेली गर्दी. (छाया : देविप्रसाद अय्यंगार)\nनगर – दिव्यांचा उत्सव आणि वर्षातला मोठा सण असलेल्या दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी रविवार आल्याने नगरच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाजारपेठ या गर्दीने लखलखली होती. कपड्यांच्या दुकानांबरोबरच फराळाचे साहित्य, किल्ल्यावर ठेवायला खेळणी, पणती याबरोबरच घरगुती उपकरणे खरेदीसाठी नगरकरांची बाजारपेठेत दोन दिवसापासून गर्दी होऊ लागल्याने व्यापार तेजीत आला आहे.\nशनिवारी सायंकाळी अवेळी पावसाने हजेरी लावल्याने आणि पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला काहीसा दिलासा मिळाला आहे. बाजारपेठे गर्दी होऊ लागल्याने शहराला यात्रेचे स्वरूप आले आहे.\nदिवाळीच्या स्वागतासाठी गत सप्ताहापासून नगरची बाजारपेठ सज्ज झाली होती. कपडे व्यापाऱ्यांनी दिवाळीचा ट्रेन्ड बघून त्यानुसार आधुनिक स्टाईलचे पेहराव बाजारपेठेत आणले आहेत. मात्र, शाळेला सुटी लागल्यानंतरच कपडे बाजारपेठ फुलणार, असा कयास व्यापारी व्यक्त करीत होते. त्याची प्रचिती आजच्या रविवारी आली.\n“धंद्यात मंदी आहे, पैसाच नाही, दिवस खूपच वाईट आहेत, ही दुष्काळामुळं दिवाळी अवघडच जाणार आहे, हे वर्ष खूपच वाईट गेलंय, कस्टमरच नाही, भविष्यात आणखी अवघड परिस्थिती होईल, अशा नानाविध मार्गांनी नकारात्मक समोर येत असते. सततच्या नकारात्मक तक्रारीमुळे विचारही नकारात्मक होऊ लागतात. ही निराशात्मक मानसिकता कर्मचारी वर्गामध्ये निर्माण व्हायला वेळ लागत नाही. नकारात्मक ऊर्जा मित्र मंडळींसह ग्राहकांपर्यंत पोहोचत असते, याचा परिणाम व्यवसायावर होतो. मार्केट खालीवर होतंच असतं. “दोन पावले पुढे, एक पाऊल मागे’, हा मार्केटचा नियमच आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मार्केट काहीसे अस्थिर आहे. या अस्थिरतश नकारात्मता अधिकच तेजीने पसरत आहे. परंतु नकारात्मकतेवर दिव्यांचा उत्सवच म्हणजे दिवाळीच मात करते, याचाही विसर पडता कामा नये. दिवाळी उत्सवामुळे मार्केटमध्ये उत्साह दिसतो आहे. मार्केट तेजीत आहे. ग्राहकालाही ते पटवून द्या. दुष्काळसदृश परिस्थितीबरोबर आर्थिक मंदीचा तात्पुरता इफेक्‍ट आहे, परिस्थिती ही सतत बदलत असते. ही दिवाळी हाच सकारात्मकतेचा संदेश घेऊन आली आहे.\n– रमेश गुगळे संचालक, एच. यु. गुगळे फर्म, जामखेड\nशहरातील मुख्य कापडबाजारात आज सायंकाळनंतर मोठी गर्दी झाली होती. शहरातील मध्यवर्ती भागातील चितळेरोड, माळीवाडा, गाडगीळ पटांगण, सारसनगर रोड, बुरूडगाव रोडसह उपनगरातील केडगाव, सावेडी, भिंगार, बोल्हेगाव, नवनागापूर, नागापूर व एमआयडीसी परिसरातील वसहातींमधील दुकानांसह रस्त्यावर पुजाच्या साहित्याचे रस्त्याच्या दुतर्फा छोटी दुकाने थाटली होती.\nविविध आकाशदिव्यांसह आकर्षक अशा पणत्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. दिवाळीच्या तिथीवर घरात आवश्‍यक असणाऱ्या उपकरणांची बुकिंगसाठीही बाजारात गर्दी होती. वॉटर प्युरिफायर, आटा चक्की, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, फ्रीज, ग्रीजर, एसी, घरगुती सजावटीसाठी इंटरिअर डिझायनचे साहित्याची पूर्व नोंदणीही झाली होती. हे साहित्य घेण्यासाठीही बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे.\nलहान मुलांचे दिवाळी सण म्हटले की इतिहासाला उजाळा देण्याचा दिवस असतो. त्यासाठी किल्ल्यावर आवश्‍यक असलेली खेळणीही बाजारात दाखल झाली आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीसह, जिजाऊ, संताजी-धनाजी, शिपाई, गवळणी मातीपासून तयार करण्यात आल्या मूर्तींची खरेदी होत होती. कापड बाजारपेठेबरोबरच सुवर्ण बाजारपेठ देखील ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजननंतर बलिप्रतिपदाच्या दिवशी ग्राहकांची गर्दी सुवर्णपेढीत वाढू लागते, असे सराफ सागर कायगांवर यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमायलेकाच्या जिद्दीपुढे नियतीनेही टेकले हात\nNext articleजामखेड : घरातून डायमंड अंगठ्यांची चोरी\nराष्ट्रीय राखीव दलाचे जवान काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार\nअल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nकुख्यात गुंड ‘अंतोन गायकवाड’च्या तडीपारीवर शिक्कामोर्तब\nटंचाई काळात जखणगावात होतोय अवैध पाणीउपसा\nअरणगावच्या सरपंच पतीची झेडपीत अधिकाऱ्यांना अरेरावी\n‘दगडी पाटा’ डोक्‍यात टाकून पत्नीचा केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/7864-ckp-recipe-ninav-sweet-dishes", "date_download": "2018-11-14T00:59:55Z", "digest": "sha1:HFWUDNAYSAQ2OHXKEUSRXULH5A5JU7UK", "length": 6887, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "साध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण 'निनावं' पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसाध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण 'निनावं' पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसाध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण 'निनावं' पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा...\nश्रावण संपताच दाटा येतो आणि सीकेपी सुगरणी निनावं करायच्या तयारीला लागतात. निनावं म्हणजे फक्त सीकेप्यांच्या स्वयंपाक घरातला गोड पदार्थ नाहीये, निनावं म्हणजे आपल्या पाककलेचा आणि पाहुणचाराचा गोडवाच जणू.\nसीकेप्यांचं 'निनावं' हा नाव नसलेला गोड पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल.साध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण पदार्थ. कृती पण अतिशय सोप्पी. कृती पण अतिशय सोप्पी.\nअसे बनवतात निनावं -\nप्रथम दोन पेले बेसन व त्यात सुमारे चार टेबलस्पून येवढी कणीक घेऊन हे मिश्रण साजुक तुपावर खरपूस भाजून घ्यावे.\nनंतर हे मिश्रण तेवढ्याच मापाच्या नारळाच्या दुधात मिक्स करावे.\nतेवढ्याच प्रमाणात गूळ घेऊन हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून त्याती गुठळ्या काढून टाकाव्यात.\nया मिश्रणात स्वादानुसार जायफळ पूड घालावी.\nहे सर्व मिश्रण मध्यम आचेवर पिठल्यासारखे घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे.\nघट्टपणा आल्यावर मंद आचेवर शिजत ठेवावे.\nथोड्या वेळाने चाकूच्या सहाय्याने ते योग्य प्रमाणात घट्ट (खटखटीत) झाले आहे हे तपासून मग आच बंद करावी.\nवरुन बदाम, काजू, पिस्ते असे पसरवून सजवावे व थंड झाल्यावर सर्व्ह करावे. ही खास सीकेपी खासियत असलेली रेसिपी आहे\nतुम्ही जरुर करुन बघा आणि खाऊन नक्की मेसेज करा कसं वाटलं ते\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Electricity-audit-of-agricultural-pumps-in-the-state/", "date_download": "2018-11-14T00:25:45Z", "digest": "sha1:LJWFTRBLH7ZVZK2OFJI5QMCA5EDV3CVU", "length": 6740, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे; 45 लाख शेतीपंप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे; 45 लाख शेतीपंप\nराज्यातील शेतीपंपांच्या वीज वापराचे ऑडिट\nमहावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येणार्‍या राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांत स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल (दि.4)राळेगणसिद्धी येथे जाहीर केले. त्यामुळे शेतीपंपाचा वीजवापर निश्‍चित होऊन वीज बिलांबाबत तक्रारी राहणार नसल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nराज्यातील शेतकर्‍यांचा वीजवापर आणि त्यांना येणार्‍या वीज बिलाबाबत प्रश्‍न उपस्थित करणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बावनकुळे यांना पाठविले होते. या पत्राची दखल घेऊन बावनकुळे यांनी सोमवारी हजारेंची राळेगणसिद्धीत भेट घेतली.\nराज्य शासनाकडून यासंदर्भात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत त्यांनी हजारे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, शेतीपंपाचा वीजवापर निश्‍चित करण्यासाठी आयआयटीसारख्या नामांकित संस्थेकडून राज्यातील सर्वच शेतीपंपांच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हानिहाय ऑडिट केले जाईल. या ऑडिटनुसार त्यानंतरच्या तीन महिन्यांत हे बिल वसूल केले जाईल. कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला असून, शेतीपंपाची थकबाकी 29 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. शेतकर्‍यांकडे व्याज, दंड वगळता 18 हजार कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. ऑडिटनंतर वीज बिलाबाबतच्या तक्रारी संपुष्टात येतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला जमीन देणार्‍या गावातील शेतकर्‍यांना दिवसा अखंडित वीज देण्याचे धोरण आखल्याचे ना. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू शकणार्‍या या योजनेला अधिक गती देण्यात येत आहे. राळेगणसिद्धी येथे या योजनेतून साकारत असलेल्या दोन मेगावॅट प्रकल्पाचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. या प्रकल्पाची आणखी तीन मेगावॅटने क्षमता वाढविण्यास मंजुरी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चा व उपाययोजनांबाबत हजारे यांनी समाधान व्यक्त केले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Sai-Institute-Contract-Workers-Movement-in-Ahmednagar/", "date_download": "2018-11-14T01:25:46Z", "digest": "sha1:KC52UU6COTPRFW5PFFPW6DK4OWC6MMEE", "length": 5605, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साई संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › साई संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन\nसाई संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन\nसाईबाबा संस्थानमधील आऊट सोर्सिंग कर्मचार्‍यांचा इनसोसिर्र्ंगमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी साईबाबा संस्थानच्या हजारो कर्मचार्‍यांनी शिर्डी नगरपंचायतीच्या छत्रपती व्यापारी संकुलातील प्रांगणात कालपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.\nसाईबाबा संस्थानने एम.पी.एन्टरप्राईजेस, स्पीक एन स्पेन आदी कंपन्याना कंत्राटी पद्धतीने ठेका दिलेला असून या ठेकेदारांमार्फत 1700 कर्मचारी साईबाबा संस्थान प्रशासनास पुरविण्यात येत आहे. मात्र, ऐन गुरुपौर्णिमा उत्सवात या कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केल्याने पर्यायाने ठेकेदाराला नव्याने भरती करावी लागल्याचे कंपनीच्या व्यवस्थापकांनी सांगितले.\nया आंदोलनात शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, उपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजयराव कोते, नितिन कोते, सचिन कोते, गोपीनाथ गोंदकर, सचिन चौगुले, सचिन कोते, ताराचंद कोते, शिवाजीराजे चौधरी यांनी कर्मचार्‍यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने साईसंस्थानच्या कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांचेशी चर्चा केली. लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्ते कर्मचारी यांनी घेतली आहे. साईसंस्थान प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून नव्याने आऊट सोर्सीग भरती सुरू केली आहे.\nयाबाबत कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल म्हणाल्या, गुरू पोर्णिमा उत्सव असल्याने गर्दीच्या काळात आंदोलन करू नये, असे आवाहन करून आंदोलन करून साईभक्त व संस्थानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/20-pieces-of-gold-11-kg-silver-from-jewelery/", "date_download": "2018-11-14T00:28:48Z", "digest": "sha1:I6ZHAUC52GDE6KL55VYEU7553PBJ23BD", "length": 4564, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सराफाकडून 20 तोळे सोने, 11 किलो चांदी हस्तगत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सराफाकडून 20 तोळे सोने, 11 किलो चांदी हस्तगत\nसराफाकडून 20 तोळे सोने, 11 किलो चांदी हस्तगत\nकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सोनेतारण कर्जासाठी ठेवीदारांचे सोन्याचे दागिने बदलून ते वितळविल्याचे उघडकीस आले. सोनार सन्मुख ढेरे याच्या मध्यस्थीतून हे दागिने गुजरीतील अशोक माळी याला विकण्यात आले होते. माळीकडून 20 तोळे सोन्याची लगड व 11 किलो चांदी असा सुमारे दहा लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.\nकेडीसीसी बँकेतील सोनेतारण प्रकरणातील 31 कर्जदारांचे सोने बनावट असल्याचे उघडकीस आले होते. शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (वय 56, रा. शिये, करवीर), परशुराम कल्लाप्पा नाईक (48, रा. बलभीम गल्ली, कसबा बावडा), सोनार सन्मुख आनंदराव ढेरे (45, रा. पिंजार गल्ली, कसबा बावडा) या तिघांनी संगनमताने कर्जदारांचे सोन्याचे दागिने परस्पर बदलून त्याजागी बेंटेक्सचे दागिने ठेवले. सन्मुख ढेरे याने हे दागिने वितळवून त्याची सोन्याची लगड बनविली. या लगडी त्याने गुजरीतील महालक्ष्मी बुलियनच्या अशोक माळी याला विकल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. माळी याने या सोन्याच्या विक्रीतून चांदीचे दागिने खरेदी करून स्वत:च्या दुकानात विक्रीसाठी ठेवले होते. पोलिसांनी त्याच्याकडून 20 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 11 किलो चांदीचा ऐवज जप्त केला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Dead-Monkeys-at-mandura/", "date_download": "2018-11-14T00:36:46Z", "digest": "sha1:VTZQ53XW6RSI2ANRBGUBU65HEUTH6EWX", "length": 4954, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाडलोस येथे मृत माकडाचे अवशेष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पाडलोस येथे मृत माकडाचे अवशेष\nपाडलोस येथे मृत माकडाचे अवशेष\nसावंतवाडी तालुक्यातील पाडलोस- केणीवाडा येथील गोकुळदास परब यांच्या काजू बागेत रविवारी सकाळी कुजलेल्या स्थितीतील माकडाचे अवयव आढळून आले. विशेष म्हणजे परब यांच्या घरातील दोन मांजरे अचानक तडफडून मृत पावल्याने माकडतापाची लागण मांजरांना झाली काय, या भीतीने सर्वत्र खळबळ पसरली\nरविवारी सकाळी ग्रामस्थ गोकुळदास परब हे आपल्या घरामागील चाराचा होंडा येथे काजू बागायतीत गेले असता त्यांना कुजकट वास आला. श्री. परब यांनी शोध घेतला असता बागेत अर्धवट कुजलेल्या स्थितीत माकडाचे शेपूट व आजूबाजूला हाडे निदर्शनास आली. याची कल्पना त्यांनी रमण परब व शिवसेना शाखाप्रमुख तथा पाडलोस तंटामुक्‍त समिती अध्यक्ष महेश कुबल यांना दिली. कुबल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वनविभागाशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नसल्याचे त्यांनी सांगितले.\nगोकुळदास परब यांचे घर जंगला शेजारी असल्याने आणि घरातील दोन मांजरे अचानक तडफडून मृत पावल्याने केनिवाड्यासह गावात भीतीचे वातावरण आहे. या मांजरांना माकडतापाची लागण झाल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे. दरम्यान, पाडलोस गावात आतापर्यंत एकही माकडताप बाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, मृत माकड सापडल्याने पाडलोस गावातील जंगलाची वनविभागाने पाहणी करावी व वस्तीनजीक होत असलेला माकडांचा उच्छाद थांबवावा, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख महेश कुबल यांनी केली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/EDs-director-arrested-in-Chiplun/", "date_download": "2018-11-14T01:20:20Z", "digest": "sha1:CAS5HTYNJPCVPJYBXWKOL4UUCQZIOM4A", "length": 4735, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ईडू’च्या संचालकाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘ईडू’च्या संचालकाला अटक\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nईडू अँड अर्न कन्सल्टन्सीचा संचालक रविकिरण बटूला याला अखेर चिपळूण पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चिपळुणात कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला. सुमारे पन्‍नास ते साठ संगणकांच्या हार्ड डिस्क जप्‍त करण्यात आल्या. यामुळे आता या फसवणुकीचा उलगडा होणार आहे. ईडूने चिपळूणवासीयांना ‘येडू’ बनवल्यानंतर इम्तियाज मुकादम यांच्या एका तक्रारीने ही फसवणूक उजेडात आली. कोणत्याही प्रकारची नोंदणी नसताना हा व्यवसाय सुरू होता.\nबुधवारी रात्री उशिरा गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकार्‍यांनी शहरातील बहादूरशेखजवळ असलेल्या ईडूच्या कार्यालयावर छापा टाकला. ईडूचे जाळे सर्वत्र पसरले आहे. चिपळुणात कार्यालय असले तरी खेड, रत्नागिरी व अन्य तालुक्यांतही अनेकांनी यामध्ये पैसे गुंतविले आहेत. काही दिवसांपूर्वी याच कंपनीत दोन लाख गुंतवा आणि शंभर दिवसांत 21 लाख कमवा, असे आमिष दाखवण्यात आले होते. चिपळुणातील काही भाजी व्यापारी, शासकीय कर्मचारी आणि विशेष म्हणजे तरुणांनी यामध्ये पैसे गुंतविले. व्याजाने पैसे घेऊन गुंतविलल्याने अनेकांनी अडचण झाली आहे. याआधी पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी बैठक घेतली व अशा प्रकारच्या कंपनीत पैसे गुंतवू नका. त्यामध्ये फसवणूकच होते, असे सूचित केले होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Kankavali-79th-anniversary-of-the-daily-pudhari/", "date_download": "2018-11-14T01:31:06Z", "digest": "sha1:YNOC5O3ILJFDR643KA2MAYPKOUZNAASI", "length": 5949, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दै. ‘पुढारी’चा आज ७९ वा वर्धापन दिन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › दै. ‘पुढारी’चा आज ७९ वा वर्धापन दिन\nदै. ‘पुढारी’चा आज ७९ वा वर्धापन दिन\nमहाराष्ट्रातील आघाडीचे दैनिक म्हणून बहुमान मिळविलेल्या दै. ‘पुढारी’ने आपल्या देदीप्यमान कारकीर्दीची 79 वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. सोमवार, 1 जानेवारी 2018 रोजी दैनिक ‘पुढारी’ 80 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त दैनिक ‘पुढारी’च्या कणकवली येथील जिल्हा कार्यालयात सोमवारी सकाळी 10.30 वा. एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम आणि सिंधुदुर्ग जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी दिलीप पाटील हे उपस्थित राहणार आहेत.\nनिः पक्ष आणि निर्भीड दैनिक म्हणून दै.‘पुढारी’ची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. दै. ‘पुढारी’ला 79 वर्षांचा राष्ट्रीय, निर्भीड आणि निःपक्ष पत्रकारितेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील सर्वांत वेगाने वाढणारे दैनिक म्हणून दै. ‘पुढारी’ने आपले ‘पुढारी’पण सिद्ध केले आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातही दै. ‘पुढारी’ची यशस्वी घोडदौड सुरू आहे. आपल्या निःपक्ष आणि निर्भीड पत्रकारितेमुळे दै. ‘पुढारी’ हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘मुखपत्र’ बनले आहे. सोमवारी साजरा होणार्‍या वर्धापन दिन विशेष कार्यक्रमास सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, वाचक, जाहिरातदार, हितचिंतक आणि जिल्हावासीय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘पुढारी’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.\nराजापूरच्या गंगामाईचे विज्ञानालाच आव्हान\nनववर्ष ठरो विकास प्रकल्पांसाठी फलदायी\nदै. ‘पुढारी’चा आज ७९ वा वर्धापन दिन\nसिंधुदुर्गातील रस्त्यांसाठी १०४६ कोटी\nसिंधुदुर्ग : किल्‍ले होडी वाहतूक होणार\nसिंधुदुर्ग : आगीत ७५० काजू कलमे भस्मसात\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Politics-from-Bappa-Mandal/", "date_download": "2018-11-14T00:29:06Z", "digest": "sha1:ER7STK2JSPTUG7YULMLY4AA3OTJXZVKP", "length": 5697, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाप्पाच्या मंडपावरून राजकारण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाप्पाच्या मंडपावरून राजकारण\nमुंबईत शिवसेना-भाजपातील श्रेयवादाची लढाई आजही सुरूच आहे. अगदी गणेश मंडप परवानगीच्या मुदतवाढीचा मुद्दाही शिवसेना-भाजपाने उचलून धरला आहे. शिवसेनेने बुधवारी गणेश मंडपाच्या परवानगीची मुदत 2 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. यावर भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने गुरूवारी मंडप परवानगीची मुदत 5 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली.\nमुंबई शहरात गणेशोत्सवाचे महत्व गेल्या काही वर्षात वाढले आहे. गणेशोत्सवाशी लाखो मुंबईकर जोडले गेल्यामुळे या उत्सवात प्रत्यक पक्ष स्वत:ची छाप उठवण्यासाठी प्रयत्नशिल असतो. यात शिवसेना व भाजपा आघाडीवर आहेत. गेल्या काही दिवसापासून मुंबईतील सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानगीवरून गणेशोत्सव मंडळ व पालिका प्रशासनात खटके उडत आहेत. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सव मंडळांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यंदा प्रथमच ऑनलाईन मंडप परवानगी दिली जात आहे. तरीसुध्दा अनेक मंडळांना मंडपाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे बुधवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव समन्वय समिती पदाधिकारी व पालिका प्रशासन यांच्यात मंडप परवानगीवरून एक बैठक पार पडली होती. या बैठकीत मंडप परवानगीची मुदत 2 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nभाजपाने गणेशोत्सव मंडळांबाबत मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेत नाराजीचे सूर उमटत आहेत. शिवसेनेने कधीही श्रेयासाठी काम केले नाही, त्यामुळे श्रेय घेणार्‍यांना फारसे महत्व देण्यात येत नसल्याचा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मारला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Mayor-Haroon-Shikalgar-press-conference/", "date_download": "2018-11-14T00:36:06Z", "digest": "sha1:3LTVSXG2JLALUP4FMMRUW2ZFFBOR63IC", "length": 6967, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ईव्हीएमद्वारे पालकमंत्री आणणार भाजपच्या ६० जागा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ईव्हीएमद्वारे पालकमंत्री आणणार भाजपच्या ६० जागा\nईव्हीएमद्वारे पालकमंत्री आणणार भाजपच्या ६० जागा\nपालकमंत्री सुभाष देशमुख यांनी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला साठ जागा मिळणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यांनी हे भाकीत ईव्हीएम मशीनच्या आधारे केले आहे. साठ जागांसाठी त्यांनी ईव्हीएम मशीन सेट केले आहे काय, असा टोला महापौर हारुण शिकलगार यांनी पत्रकार बैठकीत लगावला.\nते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका पारदर्शीपणे पार पडण्यासाठी ईव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅट मशीन बसविण्याची गरज आहे. सोमवारी (दि. 21) आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या उपायुक्तांकडे तशी मागणी करणार आहे.\nशिकलगार म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली तर फायदेशीरच आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र दोन्ही पक्षांची आघाडी व्हावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. मनपाच्या प्रभाग क्रमांक दोन, तीन, आठ, तेरा, सतरा, अठरा, एकोणीस व वीस या प्रभागात आघाडी फायदेशीर आहे.\nते म्हणाले, सांगली व कुपवाड शहरातील नागरिकांसाठी उभारलेल्या 70 एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्पाचे रविवारी (दि. 27 मे) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते होणार आहे. दुपारी 4.30 वाजता तेथे सभा होणार आहे.\nते म्हणाले, सांगली व कुपवाडमधील सन 2040 मध्ये अंदाजे सात लाखांवर लोकसंख्या जाणार आहे. ती गृहित धरून माळबंगला येथे अत्याधुनिक पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. या योजनेतून माळ बंगला येथे दुरूस्तीसह 56 एमएलडी व नव्याने 70 एमएलडी जलशुध्दिकरण केंद्र उभारण्यात आले आहे. यातील 56 एमएलडीचे लोकार्पण पूर्वीच काँग्रेसनेत्या जयश्री पाटील यांच्याहस्ते झाले होते. आता 70 एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, गटनेते किशोर जामदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nदरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी होणार होईल. या मेळाव्यात काँग्रेसचे इच्छुक शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/dawood-ibrahims-assets-seized-uk-71729", "date_download": "2018-11-14T01:21:21Z", "digest": "sha1:KHVLOXW4TMJF54B7KT355XA56OM3SGEA", "length": 13930, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dawood Ibrahim's assets seized in UK दाऊदची ब्रिटनमधील कोट्यवधींची मालमत्ता जप्त | eSakal", "raw_content": "\nदाऊदची ब्रिटनमधील कोट्यवधींची मालमत्ता जप्त\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nब्रिटनकडील दाऊदची 21 उपनावे\nब्रिटिश सरकारकडे असलेल्या नोंदणी रजिस्टरमधे दाऊद इब्राहीमच्या 21 उपनावांचा समावेश आहे. यामध्ये अब्दुल, शेख, इस्माइल, अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान, शेख, मोहम्मद, अनीस, इब्राहिम, शेख, मोहम्मद भाई, बड़ा भाई, दाऊद भाई, इकबाल, दिलीप, अजीज, इब्राहिम, दाऊद, फारुकी, शेख, हसन, कासकर, दाऊद हसन, शेख कासकर, दाऊद, हसन, शेख, इब्राहिम, कासकर, इब्राहिम, मेमन, कासकर, दाऊद, हसन, इब्राहिम, मेमन, दाऊद, साहब, हाजी, सेठ आणि बडा या नावांचा समावेश आहे.\nलंडन : भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय ब्रिटन सरकारने घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे मोठे यश समजण्यात येत आहे.\nदाऊदची ब्रिटनमधील मालमत्ता आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय यापूर्वीच ब्रिटन सरकारने घेतला होता. त्यानंतर आता त्याच्या मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये दाऊदची 6.7 बिलियन डॉलर म्हणजे 43 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. ब्रिटन सरकारच्या या निर्णयामुळे भारताच्या कुटनितीचा विजय असल्याचे मानले जात आहे. भारताने 2015 मध्ये ब्रिटन सरकारला दाऊदच्या संपत्तीबाबतचे दस्तावेज दिले होते. दाऊद इब्राहिम हा मुंबईत 1993 मध्ये झालेल्या स्फोटातील मुख्य सूत्रधार आहे.\nब्रिटनने तयार केलेल्या यादीनुसार 'कासकर दाऊद इब्राहीम'चे मिडलँड येथे निवासस्थानाबरोबर अन्य मालमत्तांचा समावेश आहे. ब्रिटनने तयार केलेल्या यादीत दाऊदच्या पाकिस्तानातील तीन पत्ते- घर नं. 37, गल्ली नंबर 30, डिफेंस हाउसिंग ऑथोरिटी, कराची आणि कराचीतील नूराबाद येथील मालमत्ता तसेच व्हाईट हाउस, सऊदी मस्जिदीजवळ, क्‍लिफटर, कराची या मालमत्तांचा समावेश आहे.\nब्रिटनकडील दाऊदची 21 उपनावे\nब्रिटिश सरकारकडे असलेल्या नोंदणी रजिस्टरमधे दाऊद इब्राहीमच्या 21 उपनावांचा समावेश आहे. यामध्ये अब्दुल, शेख, इस्माइल, अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान, शेख, मोहम्मद, अनीस, इब्राहिम, शेख, मोहम्मद भाई, बड़ा भाई, दाऊद भाई, इकबाल, दिलीप, अजीज, इब्राहिम, दाऊद, फारुकी, शेख, हसन, कासकर, दाऊद हसन, शेख कासकर, दाऊद, हसन, शेख, इब्राहिम, कासकर, इब्राहिम, मेमन, कासकर, दाऊद, हसन, इब्राहिम, मेमन, दाऊद, साहब, हाजी, सेठ आणि बडा या नावांचा समावेश आहे.\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nभाजपचा भरोसा मोदींवर; काँग्रेसचा राहुलवर\nजयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत....\nसोनिया-राहुल मला काय प्रमाणपत्र देणार : नरेंद्र मोदी\nविलासपूर : नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य करत जे स्वतः आर्थिक गेैरव्यवहारप्रकरणी जामीनावर आहेत,...\nकडव्या संघर्षानंतर मॅग्नस कार्लसनची बरोबरी\nलंडन - फॅबिआनो करुआना याच्याविरुद्धच्या जागतिक बुद्धिबळ विजेतेपदाच्या लढतीतील दुसऱ्या डावात मॅग्नस कार्लसनने कडव्या संघर्षानंतर हार टाळण्यात यश...\nभारतीय महिलांचा पाकवर विजय\nप्रोव्हिडन्स (गयाना) - क्षेत्ररक्षणातील अपयशानंतर अनुभवी मिताली राजच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिलांनी विश्‍वकरंडक टी-२० स्पर्धेत रविवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/03/", "date_download": "2018-11-14T00:57:34Z", "digest": "sha1:G5SUHVMY4RQW2GZ7BLXM75I56VAIV3TD", "length": 17084, "nlines": 259, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "03 – November – 2018 – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nमहिला बचत गटांची उद्योगविश्वात भरारी\nराज्यातील तीन लाख बचत गटात सहभागी झालेल्या व उद्यमशीलतेच्या वाटेवर असलेल्या ३० लाख महिलांचा व्यवसाय केवळ प्रदर्शनापुरता मर्यदित न राहता बाजारपेठेशी जोडला जाण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. येथे आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला उद्योजकांशी बातचीत केल्यानंतर त्यांना मोठय़ा बाजारपेठेची आस असल्याचे जाणवले. उद्योग विश्वात महिलांनी घेतलेली ही...\nप्रभू रामचंद्र स्वप्नात आले, शहजादचा झाला संजू राणा\nउत्तर प्रदेशात शामली येथे रहाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह धर्मांतर करुन हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नात आले. त्यांनी मला हिंदू धर्म स्वीकारायला सांगितला असा दावा या व्यक्तीने केला आहे. धर्मपरिवर्तनानंतर पूर्वीचा शहजाद आता संजू राणा झाला आहे. माझे पूर्वज हिंदू होते पण धर्मांतर...\nवसई रोड स्थानकात एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत\nवसई स्थानकात शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या वातानुकूलीत लोकल ट्रेनचे दरवाजेच उघडले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना पुढील नालासोपारा स्थानकात उतरून माघारी फिरावे लागले. या प्रकाराबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी चर्चगेटहून विरारसाठी एसी लोकल सुटते. ती वसईला संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचते. शुक्रवारीनेहमीप्रमाणे ही लोकल वसई स्थानकात...\nRailway ने यूपी-बिहार जाने वाली ट्रेनों में किया बदलाव, सफर से पहले जान लें\nअगर आप भी दिवाली या छठ के मौके पर ट्रेन से घर जा रहे हैं तो यह खबर आपके लिए बहुत जरूरी साबित होगी. दरअसल रेलवे ने यूपी से होते हुए बिहार की ओर जाने वाली दो ट्रेनों में अहम बदलाव किए हैं. इन बदलावों के बारे में आप पहले ही जानकारी से...\nउंदरांनी कुरतडल्यानं नवजात बालकाचा मृत्यू, आरोग्यमंत्री म्हणतात…\nबिहारच्या मधुबनी भागातील सरकारी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडलीय. अवघ्या आठ दिवसांच्या एका नवजात बालकाला रुग्णालयातील आयसीयूमध्ये उंदरांनी कुरतडून ठार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याच प्रकरणात शुक्रवारी दरभंगाला पोहचलेल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी अत्यंत घृणास्पद असं वक्तव्य केलंय. सरकारी...\nबिहार के लोग बदलाव के मूड में आ रहे हैं: लालजी टंडन\nइंडिया टुडे स्टेट ऑफ स्टेट्स बिहार के मंच पर राज्य के गवर्नर लालजी टंडन ने कहा ने बिहार के आर्थिक, सामाजिक और शिक्षा पर अपने विचार रखे. उन्होंने कहा कि बिहार के लोग बदलाव के मूड में नजर आ रहे हैं. लालजी टंडन ने कहा,’ बिहार के सभी विश्वविद्यालय...\nबिहारमध्ये 400 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांचा रस्त्यावर धुडगूस, अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न\nवरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील नाराजीचा उद्रेक झाल्याने बिहारमध्ये जवळपास 400 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला. यामध्ये महिलांची संख्या जास्त होती. सह-कर्मचारी सविता पाठकचा मृत्यू झाल्याने हे सर्वजण नाराज होते. पोलीस लाइनच्या बाहेर कित्येक तास हा राडा सुरु होता. मिळालेल्या माहितीनुसार, सविताला डेंग्यू झाला असतानाही वरिष्ठांनी तिला सुट्टी देण्यास नकार...\nमुंबईतील ओला, उबेरचा संप मिटला\nओला, उबेरच्या संपावर आज १२ व्या दिवशी रात्री उशिरा तोडगा निघाला. या संप मागे घेण्याचा आलाय. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संपाचा तिढा सोडवण्यात आलाय. ओला, उबेर चालकांनी पुकारलेला संप आज मागे घेतला. दरम्यान, १५ नोव्हेंबर पुन्हा बैठक होणार आहे. जर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा...\nखाडीकिनारी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन\nथंडीचा हंगाम सुरू होताच अतिशीत प्रदेशातून भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशात मुक्कामाला येणारे स्थलांतरित पक्षी यंदा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ठाणे, मुंबईतील खाडीकिनारी दाखल झाले आहेत. उत्तरेकडून आलेले फ्लेमिंगो पक्षी पर्यटकांना आकर्षित करत असतानाच युरोप, लडाख, अमेरिका येथून मैलोन्मैल प्रवास करत पक्ष्यांचे थवेही आता लक्ष वेधून घेत आहेत. ठाणे, ऐरोली, कल्याण,...\nवयोवृद्ध पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अटक\nin अपराध समाचार, समाचार\nदारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या वयोवृद्ध पतीचा गळा दाबून खून करून नंतर आत्महत्येचा बनाव केला आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीविरूध्द पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे गेल्या २२ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता. न्यायवैद्यक तपासणीनंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला....\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nआज छठ का पहला अर्घ्य, राहुल गांधी ने देशवासियों को दी शुभकामनाएं\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nकेमस्पेक कारखाना ते साई मंदिर वहाल पायी दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z71013022458/view", "date_download": "2018-11-14T00:17:19Z", "digest": "sha1:DXE7KDDLU7QOWU3MHZGXZ6XUKZNU2FAN", "length": 6610, "nlines": 128, "source_domain": "m.transliteral.org", "title": "माहेरचे आप्तेष्ट - संग्रह १", "raw_content": "\nओवी गीते : माहेरचे आप्तेष्ट|\nमाहेरचे आप्तेष्ट - संग्रह १\nलग्नानंतर मुलींना माहेरची ओढ विलक्षण असते,त्यातूनच सहजस्फूर्तिने ओव्या प्रकट होतात.\nभरल्या बाजारांत भरणी आलीया रताळ्याची\nअंगडया टोपडयाचा बाजार कवां झाला\nरात्री भडंग्या मामा आला\nमाझा अंगलोट बहिणाई तुझ्यावाणी\nएका झर्‍याच प्यालो पाणी\nआम्ही दोघी बहिणी एकाच चालणीच्या\nअक्काची ग चोळी येते माझ्या अंगा\nआम्ही दोघी बहिणी एका वेलाच्या दोन शेंगा\nमाऊलीपरास आशा थोरल्या बहिणीची\nमावळा इच्यारतो भाचीबाईचा कंचा वाडा\nमामाच्या पंगतीला भाचा बसला नटवा\nमेहुना राजस माडीचा कडीपाट\nमाझी बहिणाई जिन्याची चवकट\nमेहुन्याच नात नका शिरू आडरानी\nमी तुमच्या धाकल्या बहिनीवानी\nआऊक्ष मागत्ये मेहुन्या दाजिला\nमाझ्या बहिणाईला सुख मेथीच्या भाजीला\nमेहुन्या रजसाचा पलंग अवघड\nबहिणाई, कडी धरून वर चढ\nबहिनीच्या गांवा जाते, माझा चढानं पाय पडे\nबहिणाई माझी, जाई शेवंती पाया पडे\nपाची परकाराच ताट घालत्ये सजुरी ऊनऊन\nमेहुन्या राजसा जेवा, तुम्हाला पाठची न्हाई भन\nगळा भरीला दागिन्यान, सराला न्हाई जागा\nमाझी बहिणाई, सुभंदाराला दिली राधा\nमेहुना रागस,किती नटशील जमादारा\nमाझी बहिणाई पंख्यान घाली वारा\nपाटाच ग पानी उसासंग एरंडाला\nसांगुन मी धाडी बहिनीकारण मेव्हन्याला\nआजोळी जातो बाळ, आजी घेतीया अलाबला\nअवखळ नातू एकला कसा आला\nचुलत भावंड नका म्हनूसा लोक लोक\nचुलत भावंड नका म्हनूंसा वंगाळ\nपाया पडू आली, ओटी भरुया गव्हाची\nआईला म्हनु आई , चुलतीला म्हनु आऊ\nमाझ्या कापाला मोती लावू\nघराला पाव्हणा, अंगनी सुपारीच्या डाल्या\nमावळन आत्याबाई तुमच्या माहयारी माझी सत्ता\nतुमचा बंधुजी माझा पिता\nमावळ्याच्या घरी भाचीबाईच संवळं\nमामी वाढते जेवाया, मामा बसला जवळ\nबंधुजी परायास, भाच्या राघुची आगत\nमुदला परायास मला याजाची लजत\nपाया पडूं आली भावजई गुजर अंगनात\nबंधुजीचं बाळ, हिरा झळकितो कंकनात\nमावळन आत्याबाई वाडा तुझा चहुकोनी\nसोनसळे गहुं शेवाई बारा वावु\nमायबाई, आला माझा मावळा तुमचा भाऊ\nसोनसळे गहु त्याचे प्रकार केले बहु\nएका ताटी जेवले साडभाऊ\nमला हौस मोठा भाचा मुराळी मला यावा\nऊन लागता पुढं घ्यावा\nपाच पकवान करीते ताजंताजं\nमामाच्या पंगतीला जेवत बाळ माझं\nमामाच्या पंगतीला भाचा बसला नटुन\nपाया पडू आली, म्या धरिली वरच्यावर\nभावजईच्या कडेला भाचा दुणीदार\nभावजय गुजरीच पाया पडण चांगल\nहळद्कुंकवान माझ जोडव रंगल\nआपुली माया, लोकाची तशी जाणा\nधनी किती सांगू, नातू आजोळाला आणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/category/marathi-serials/?filter_by=random_posts", "date_download": "2018-11-14T00:13:24Z", "digest": "sha1:QOVNNK4YTVW6G2ZCDKRDBSCX7HANMAAR", "length": 10822, "nlines": 101, "source_domain": "megamarathi.in", "title": "Marathi Serials Zone Archives - MegaMarathi.IN", "raw_content": "\n‘गोठ’चा रविवारी १ तासाचा महाएपिसोड\n‘लागीरं झालं जी’मध्ये शीतलीची पहिली वटपौर्णिमा\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nझी युवा वर “शौर्य – गाथा अभिमानाची”\nझी युवा वर “शौर्य – गाथा अभिमानाची”\nझी युवा वर \"शौर्य - गाथा अभिमानाची\" पहिली शौर्य कथा - अतिरेक्यांचा मुंबईवरील २६/११ चा हल्ला नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला ही तमाम भारतीयांसाठी कधीही...\n‘गं सहाजणी’ च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री… ५ डिसेंबरला विशेष भाग\n'गं सहाजणी' च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री... ५ डिसेंबरला विशेष भाग स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ग सहाजणी' ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पात्र आणिघडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्याजुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यामालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे हसतखेळत समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातआवडीने पहिली जात आहे.सध्या सुरु असलेल्या चलनबदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादमिळाला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे. या मालिकेच्या सोमवार ५ डिसेंबरच्या विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने यासहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. १००० आणि ५०० रु. च्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्तताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरणआहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणारआहे. .\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\n'लागीरं झालं जी' मध्ये अजिंक्य समोर अनोखा पेच लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या एका...\nकैकालीत पुन्हा एकदा पडणार सरस्वतीचं पाउल … सरू आणि राघवची...\nसरस्वती मालिकेमध्ये सरस्वती परतली असून यामुळे मालिकेला लवकरच वेगळे वळण मिळणार आहे. सरस्वती आता एका नव्या कुटुंबासोबत रहात आहे. याच कुटुंबामध्ये असलेल्या देवाशीष सोबत...\nकार्यक्रमाची वेळ : २० जुलैपासून, सोम ते शनि. संध्या. ७.३० वाजता Synopsis : स्वानंदीचं म्हणणं आहे \"माणसं खरी असली, की नात्यात खोटं येत नाही\". 'नांदा...\n‘विकता का उत्तर’ च्या सेटवर पहिल्यांदाच करावा लागला ट्रेडर्सना‘भाव’\n‘विकता का उत्तर’ च्या सेटवर पहिल्यांदाच करावा लागला ट्रेडर्सना‘भाव’ स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विकता का उत्तर’ हा कार्यक्रम दिवसेंदिवस रंगात येत असून त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.. दर शुक्रवार...\nकाळ्या पैशांमुळे निशा चिंताग्रस्त, शिव आणि आजी फोडणार तिचं बिंग\nकाळ्या पैशांमुळे निशा चिंताग्रस्त शिव आणि आजी फोडणार तिचं बिंग पाचशे आणि हजारांच्या चलनताील नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि सगळीकडे लोकांची एकच...\nसमीर धावून आला सहकलाकारांच्या मदतीला\nसमीर धावून आला सहकलाकारांच्या मदतीला सेटवर असलेल्या सहकलाकाराच्या मदतीसाठी कलाकार काय करू शकतात, याचा गमतीशीर घटना स्टार प्रवाहवरील 'गोठ' या मालिकेच्या सेटवर घडली. मालिकेतला...\n‘वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या’ – मनोरंजनाचं वादळ...\n'वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या' - मनोरंजनाचं वादळ परत येतंय तमाम मराठी प्रेक्षकांना दर सोमवारी आणि मंगळवारी जो प्रश्न ऐकायची सवयच लागलीये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Kidnapping-of-seventeen-year-old-girl-sexual-abuse/", "date_download": "2018-11-14T00:54:05Z", "digest": "sha1:TIU5PCU4SR37PIJVHVPXOGA542PKCWLK", "length": 6068, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण, लैंगिक शोषण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण, लैंगिक शोषण\nसतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण, लैंगिक शोषण\nतीन दिवसांपूर्वी इस्टाग्रामवर ओळख झालेल्या एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका 20 वर्षांच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आदित्य जगदीशचंद्र गुप्ता असे या 20 वर्षीय आरोपी तरुणाचे नाव असून तो 2007 सालच्या इंडियाज गॉट टॅलेंटचा स्पर्धेक असल्याचे समोर येत आहेे.\nआदित्य गुप्ताचा ताबा रात्री उशिरा डी. एन. नगर पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे. त्याच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. पीडित सतरा वर्षांची मुलगी अंधेरी परिसरात राहते. तीन दिवसांपूर्वीच तिची इस्टाग्रामवर आदित्यसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी ती रविवारी अंधेरी येथे आली होती. या दोघांची भेट झाली आणि त्याने तिला नालासोपारा येथे आणले. तिथेच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.\nमुलगी घरातून निघून गेली आणि रात्री उशिरापर्यंत न आल्याने तिच्या पालकांनी डी. एन. नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्याचा समातर तपास गुन्हे शाखेचे वांद्रे युनिटचे अधिकारी करीत होते. सोमवारी ही मुलगी अंधेरीतील मॅकडोनाल्ड रेस्ट्रॉरंटवर अत्यंत वाईट परिस्थितीत पोलिसांना सापडली. तिला नंतर वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. चौकशीत तिने आदित्य गुप्ता याचे नाव सांगितले होते. गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने नालासोपारा येथून आदित्य गुप्ताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/ashok-chavhan-comment-on-maratha-reservation/", "date_download": "2018-11-14T00:28:25Z", "digest": "sha1:TK5CZY37XRCUQLBEGERDYZ6FWNKQ7RHV", "length": 5625, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरक्षणाची अंमलबजावणी करा; अशोक चव्हाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरक्षणाची अंमलबजावणी करा; अशोक चव्हाण\nआरक्षणाची अंमलबजावणी करा; अशोक चव्हाण\n‘‘राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सामाजिक संघर्ष निर्माण होतो की काय अशी चिंता आज अनेकांना वाटत आहे. त्या-त्या वेळच्या सरकारने आरक्षणे दिली मात्र, त्याची अंमलबजावणी होते की नाही हा खरा प्रश्न आहे. देशात सामाजिक संघर्षाऐवजी सामाजिक एकोपा निर्माण झाला पाहिजे. तसेच देशात ज्या समाजाला आरक्षण दिले आणि जेवढे दिले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्‍त केले आहे.\nवरळी येथे आयोजित केलेल्‍या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनात अशोक चव्हाण बोलत होते. ते म्‍हणाले, ‘‘ज्या राजकारण्यांना संधी मिळाली, त्यांचे भले झाले, अनेकजण आमदार, खासदार, मंत्री झाले, पण समाज आहे तिथेच आहे. समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. सरकारने या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावू नयेत.’’\nअशोक चव्हाण यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांनी ओबीसी समाजासाठी केलेल्‍या घोषणांची अम्मल बजावणी करण्याचीही विनंती केली. ते म्‍हणाले, ‘‘ज्या घोषणा तुम्ही करता त्याची अंमलबजावणी आपण करतो की नाही याचा वर्षातून एकदा आढावा तरी घ्या. महाअधिवेशनाच्या आयोजकांना माझी विनंती आहे, या व्यासपीठावरून ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली की नाही याचा आढावा पुढच्या अधिवेशनात घ्यावा.’’\n‘‘येत्या दोन अर्थसंकल्पात ओबीसी महामंडळासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली जाईल. तसेच ओबीसींच्या हिताच्या योजना राबवताना भाजप सरकार हात आखडता घेणार नाही. त्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवू.’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी केली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2011/04/blog-post_6466.html", "date_download": "2018-11-14T00:37:51Z", "digest": "sha1:RFJTOHERKVJAODO7W6U3RIJJIMNEOPSD", "length": 25745, "nlines": 272, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १४ - महिलाविषयक सांस्कृतिक दृष्टिकोण ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nही बहुजनांची संस्कृती नाही\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १७ - फेरआढावा, परिश...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १६ - संकीर्ण\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १५ - क्रीडासंस्कृती...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १४ - महिलाविषयक सां...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १३ -स्‍मारके आणि पु...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १२ - कला\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ११ - प्राच्यविद्या\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १० - लेखन\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ९ - अमराठी भाषकांसा...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ८ - अनुवाद\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ७ - बृहन्महाराष्ट्र...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ६ - ग्रंथसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ४ - भाषा आणि साहित्...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ३ - अग्रक्रम\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- २ - धोरणाची पायाभूत...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १ - भूमिका\nबाबासाहेबांच्या गौरवशाली कार्य आणि विचारांना विनम्...\nमहात्मा फुलेंना विनम्र अभिवादन....\nक्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, एप्रिल १४, २०११\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १४ - महिलाविषयक सांस्कृतिक दृष्टिकोण\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nस्त्रीविषयक जीवनमूल्यांचा विचार केल्याखेरीज सांस्कृतिक जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. आपल्या समाजातील काही विवेकी लोक स्त्रीचे सांस्कृतिक जीवनातील उचित स्‍थान ओळखत होते. परंतु त्याच वेळी स्त्रीचा अनादर करणार्‍या काही प्रथाही आपल्या समाजात अस्तित्वात होत्या. महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक स्त्री-पुरुषांनी केलेला त्याग व संघर्ष यांच्यामुळे अशा प्रथा दूर करण्याच्या बाबतीत अनुकूल\nवातावरण निर्माण झाले आहे. तरीही महिलांच्या विविध क्षमता विकसित करणे, त्यांना सर्व बाबतींत उचित प्रतिष्ठा प्रत्यक्षात मिळवून देणे इत्यादी अंगांनी अजूनही खूप काही करण्याची गरज आहे. हे ध्यानात घेऊनच राज्य शासनाने या पूर्वी महिलांविषयी स्वतंत्र धोरण जाहीर केले आहे. त्या धोरणाला पूरक ठरणार्‍या आणि सांस्कृतिक अंगाने महत्त्वाच्या असलेल्या काही बाबी प्रस्तुत सांस्कृतिक धोरणात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.\n१. समित्यांवर महिलांना प्रतिनिधित्व - शासनाकडून नियुक्‍त करण्‍यात येणा-या विविध समित्यांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्‍व मिळाल्याची खात्री करून घेतली जाईल.\n२. नियुक्तिसमित्यांमध्ये महिला प्रतिनिधी - शासकीय-निमशासकीय पदांवरील नियुक्त्या आणि बढत्या या संदर्भात निर्णय घेण्यासाठी गठित करण्यात येणार्‍या समित्यांमध्ये महिला प्रतिनिधी असण्याची तरतूद सेवानियमांत करण्यात येईल.\n३. स्त्री-पुरुष प्रमाण संतुलन - राज्यात काही ठिकाणी मुलींचा जन्मदर मुलांच्या जन्मदराच्या तुलनेत कमी होत चालला आहे. या परिस्थितीबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने, ज्या विभागांमध्ये/जिल्ह्यांमध्ये/गावांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण (स्त्री-पुरुष प्रमाण अर्थात सेक्स रेशो) चिंताजनक वाटेल इतके कमी असेल, त्या ठिकाणी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.\n४. महिला विकास योजना - मुलीच्या जन्मापासून ते तिच्या विवाहापर्यंत/ती स्वावलंबी होईपर्यंत/वयाच्या २०व्या वर्षापर्यंत तिच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात तिला विशिष्ट रक्कम उपलब्ध होईल, अशा रीतीने विशिष्ट योजना राबविण्यात येईल. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येईल.\n५. महिला संत अध्यासन - संत जनाबाई, संत बहिणाबाई सिऊरकर इत्यादी महिला संतांच्‍या नावाने स्‍वायत्त स्‍वरूपात अथवा विद्यापीठीय पातळीवर अध्‍यासने स्‍थापन करण्‍यात येतील.\n६. महिला प्रबोधन कार्य – महिलांच्या समस्यांविषयी प्रबोधनाचे कार्य करणारी पथनाट्यपथके/अन्य कलापथके यांना प्रयोगांसाठी आर्थिक साहाय्य देऊन प्रोत्साहन देण्यात येईल. ही पथके मुलींच्या जन्माचे स्वागत, मुलींचे शिक्षण, महिलांचे आरोग्य, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन, विधवा पुनर्विवाहास प्रतिष्ठा, सर्व क्षेत्रांत महिलांचे प्रतिनिधित्व यांसारख्या सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण बाबींवर कार्यक्रम करतील.\n७. देवदासी सर्वेक्षण - देवदासींच्या प्रश्नांसंदर्भात पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच, त्यांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या विकासासाठी योजना राबविण्यात येईल.\nPosted in: महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2018-11-14T00:14:52Z", "digest": "sha1:SHB3OTAIJFUAEECUPLGXES2CTHGCSGTZ", "length": 7305, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रेरणा सहकारी बॅंकेची कात्रजमध्ये चौदावी शाखा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रेरणा सहकारी बॅंकेची कात्रजमध्ये चौदावी शाखा\nपिंपरी – थेरगाव येथील प्रेरणा सहकारी बॅंकेची कात्रजमध्ये चौदावी शाखा नुकतीच सुरू करण्यात आली. आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅंकेचे संस्थापक तुकाराम गुजर होते. पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते एटीएम सुविधेचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष आप्पा रेणुसे, बॅंकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, उपाध्यक्ष गबाजी वाकडकर, नगरसेवक स्मिता कोंढरे, विशाल तांबे, युवराज बेलदरे, पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य बाळासाहेब गरुड, पीडीसीसीचे संचालक भालचंद्र जगताप, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बेलदरे, आप्पा दावणे, श्रीरंग आहेर आदी उपस्थित होते.\nकांतीलाल गुजर यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ संचालक श्रीधर वाल्हेकर यांनी आभार मानले. बॅंकेच्या पालक संचालिका मीना शेळके, लक्ष्मण काटे, श्रीधर वाल्हेकर, अंकुश पऱ्हाड, सुरेश पारखी, राजाराम रंदील, संजय पठारे, राजेंद्र शिरसाठ, उमेश आगम, सुजाता पारखी, नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रभागा भिसे यांनी संयोजन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articlevideo…माधुरीने दिले चाहत्यांना ‘हे’ रिटर्न गिफ्ट\nNext articleमिथुन चक्रवर्ती पाठीच्या दुखण्याने त्रस्त\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/pune-distributed-a-total-of-371000-permits-for-thirty-firspune-distributed-371000-alcohol-permits-for-thirty-first-in-punet-in-pune-278455.html", "date_download": "2018-11-14T00:46:20Z", "digest": "sha1:3G26IZG7YMW66DCUTW2MNTRV6LQO6PMS", "length": 3529, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पुण्यात थर्टी फर्स्टसाठी तळीरामांना तब्बल 3 लाख 71 हजार परवाने वाटप–News18 Lokmat", "raw_content": "\nपुण्यात थर्टी फर्स्टसाठी तळीरामांना तब्बल 3 लाख 71 हजार परवाने वाटप\nत्यामुळे आतापर्यंत तब्बल ३ लाख ७१ हजार वैयक्तिक १ दिवसाचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहे.\n29 डिसेंबर : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी तब्बल तळीरामांनी ३ लाख ७१ हजार वैयक्तिक एक दिवसाचे परवाने मिळवले आहे.पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने दारू पिऊन सोलिब्रेशन करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. यंदा १ दिवसाच्या दारू पिण्याच्या परवान्याची मागणी मोठी आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल ३ लाख ७१ हजार वैयक्तिक १ दिवसाचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहे.या परवान्याचं वितरण हे बारमालक आणि एव्हेंट ऑर्गनायजर यांना करावं लागणार आहे. जवळपास १५० विशेष कार्यक्रमांना परवानगी ही उत्पादनशुल्क विभागाने दिलीये.\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/all/page-858/", "date_download": "2018-11-14T00:19:14Z", "digest": "sha1:ADWO4XRF6R73EALPERAQFWJIFIVV6YO3", "length": 10130, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई- News18 Lokmat Official Website Page-858", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nभांडुपमध्ये RTI कार्यकर्त्याची निर्घृण हत्या\nब्लॉग स्पेस Jul 20, 2013\nलखनभैया काय संत होता का\n'नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र द्वेषी'\nमुंबईकरांना 'चायनीझ फाईटिंग' शिकण्याची संधी\nगणेश नाईकांच्या ग्लास हाऊसवर अजूनही हातोडा नाही\n7 फुटांचा अजगर आढळला\nसलमानचा 24 जुलैला फैसला\n'...तर निलंबित आमदारांचा अहवाल जनतेमध्ये जाहीर करू'\n'कॉलेजमध्ये निवडणुकीबाबत 2 ते 3 दिवसांत निर्णय'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A4%A8", "date_download": "2018-11-14T00:27:59Z", "digest": "sha1:QVBJDEUWN7K6B4VURUZUEDZNAEY3OS6V", "length": 5941, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रायझन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १६०४\nक्षेत्रफळ २२४.१६ चौ. किमी (८६.५५ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २८५ फूट (८७ मी)\n- घनता २,३४२ /चौ. किमी (६,०७० /चौ. मैल)\nरायझन (रशियन: Рязань) हे रशिया देशाच्या रायझन ओब्लास्तचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. रायझन शहर रशियाच्या पश्चिम भागात ओका नदीच्या किनाऱ्यावर मॉस्कोच्या १९६ किमी आग्नेयेस वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.२४ लाख इतकी होती.\nसोव्हियेत काळात झपाट्याने वाढलेले रायझन हे सध्या रशियामधील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे.\nविकिव्हॉयेज वरील रायझन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑगस्ट २०१८ रोजी ००:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-marathi-filmography/page/filmography-marathi2.php", "date_download": "2018-11-14T01:29:22Z", "digest": "sha1:FNCRNM5VKSLTRUEBZOL7CZ4H6QBVBLJ3", "length": 9932, "nlines": 344, "source_domain": "www.gadima.com", "title": "Marathi Filmography Of Ga Di Madgulkar(GaDiMa)| ग. दि. माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nनजिक नाझरें श्रीधर कविंचे,नदी माणगंगा\nनित्य नांदते खेडे माझें धरुनि संतसंगा\nगदिमांची मराठी चित्रपट सूची | Marathi Film List Of Gadima\n1951 बाळा जो जो रे\n1952 स्त्री जन्मा ही तुझी कहाणी\n1953 औक्षवंत हो बाळ\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37110?page=19", "date_download": "2018-11-14T00:32:10Z", "digest": "sha1:IAOJL7NXCKQTDOIIOWLOCRL674JAP66T", "length": 4505, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - चित्रकला | Page 20 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /चित्रकला\nमी तयार केलेली साडी लेखनाचा धागा\nरांगोळी पोर्ट्रेट्स लेखनाचा धागा\nपेन्सिल पोट्रेट्स - पेन्सिल आर्ट लेखनाचा धागा\nमी काढलेले नवीन पेन्सिल स्केच लेखनाचा धागा\nमाझे चित्रकलेचे प्रयोग लेखनाचा धागा\nरंगोत्सव ( water colors ) - भाग १ वाहते पान\nरंगीत पेन्सिल्स - डोंगरी चिमणी (माऊंटन स्पॅरो) वाहते पान\nएक \"candid\" art वाहते पान\nरंगीत पेन्सिल्स - स्वीचबोर्ड\nशुभेछा पत्र वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/narendra-modi-man-ki-baat-3004/", "date_download": "2018-11-14T00:57:01Z", "digest": "sha1:Q3WCDBSYWYJSBJWPVVNWSJS6RPQMS5P3", "length": 12637, "nlines": 162, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "देशात VIP नव्हे EPI वर भर दिला जाणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी", "raw_content": "\nदेशात VIP नव्हे EPI वर भर दिला जाणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी\nदेशात VIP नव्हे EPI वर भर दिला जाणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली | केंद्र सरकारनं लाल दिवा हटवण्याचा निर्णय घेतला, आता त्याचा लाभ घेणारांनी मनातूनही लाल दिवा काढून टाकावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यापुढे देशात VIP नव्हे तर EPI (Every Person is Important) वर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.\nमन की बात कार्यक्रमाचा 30 वा भाग आकाशवाणीवरुन प्रदर्शित करण्यात आला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. सुट्टीच्या काळात तरुणाईला मनसोक्त फिरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. तसेच उन्हापासून काळजी घेण्याचा सल्लाही दिला.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसक्तीने नव्हे, ट्रिपल तलाकवर मुस्लीम स्वतः मार्ग काढतील- मोदी\nभय्यूजी महाराज विवाहबंधनात, डॉ. आयुषी यांच्याशी विवाहबद्ध\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल\nराम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी\nमंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक\nशहा हा पर्शियन शब्द; भाजपाध्यक्ष अमित शहांचं नाव बदलण्याची मागणी\nभाजपऐवजी जेडीयूमध्ये का प्रवेश केला; पाहा काय म्हणाले प्रशांत किशोर…\n रथयात्रेला रोखण्याचा प्रयत्न कराल तर रथाखाली चिरडू- भाजप नेत्या\nकाँग्रेसची सत्ता आल्यास 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीत सर्वात मोठा अडथळा काँग्रेसच\nआग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी\n1 thought on “देशात VIP नव्हे EPI वर भर दिला जाणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी”\nआपण कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बातम्या दाखवल्या तर अधिक आनंद होईल कृष्णा जी\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-122637.html", "date_download": "2018-11-14T01:01:29Z", "digest": "sha1:CKMUFOHMWSPAIXBLWI4NDC5GLW6VGKSU", "length": 14538, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयुष्यावर बोलू काही@1000", "raw_content": "\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\n44व्या वर्षीही सोनालीच्या फिटनेसचं 'हे' आहे रहस्य\nVIDEO : शोएब -सानियाच्या 'बेबी मिर्झा मलिक'चं नाव ठरलं\nVIDEO: 51 वर्षांच्या माधुरीचा डान्स पाहिल्यावर तुम्ही पुन्हा तिच्या प्रेमात पडाल\nVIDEO #TRPमीटर : 'शनया'ची जादू फिकी झाली का\nVIDEO शाहरूख खानच्या वाढदिवसासाठी 'मन्नत' नटली नववधूसारखी\nVIDEO : एकदा लहानपणी हरवले होते अमिताभ बच्चन\nश्रद्धा कपूरला कोणाची तरी नजर लागली - शक्ती कपूर\nVIDEO सलमानच्या एक्स वहिनीसोबत अर्जून कपूर करतोय रोमान्स\nVIDEO : राखी सावंतचा तनुश्रीवर खळबळजनक आरोप\nVIDEO या कारणासाठी 'CID'ला घ्यावा लागतोय ब्रेक\nVIDEO : पहा दीपिकाच्या ज्योतिष्यानं लग्नानंतरचं वर्तवलंय भविष्य\nVIDEO: प्रियांका आणि दीपिकाचं लग्न 'या' बाॅलिवूड लग्नांपेक्षा गाजणार का\nन्यूयॉर्कमध्ये आलिया-रणबीर करत आहेत शॉपिंग\nBIGG BOSS12 मधून बाहेर पडल्यावर नेहा पेंडसेची पहिली मुलाखत\n#TRPमीटर : 'संभाजी'च्या तलवारीची धार वाढली कुठल्या मालिकांना टाकलं मागे पाहा\nVIDEO : जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nVIDEO : अमिताभ कुटुंबासह जेव्हा देवीच्या दर्शनाला जातात...\nVIDEO : '20 वर्षांपूर्वी सलमानची 'दुल्हन' पळवली होती... ' शाहरुख आणि करणच्या भन्नाट आठवणी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nकंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती\nVIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन #TRPमीटर काय सांगतोय बघा\nVIDEO : अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या\nVIDEO : 76 वर्षांच्या अमिताभच्या फिटनेसचं हे आहे सिक्रेट\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/pune-family-sucide-in-shivne-new-282516.html", "date_download": "2018-11-14T00:20:15Z", "digest": "sha1:FWSKJODFV6PPZSJ7R4Q4X4TMP3IP7LPR", "length": 12795, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात कर्जाला कंटाळून व्यापाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या !", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपुण्यात कर्जाला कंटाळून व्यापाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या \nपुण्यातील शिवणे भागात एका व्यापाऱ्याने कर्जाला कंटाळून आपलं अख्खं कुटुंबं संपवून स्वतःही आत्महत्या केलीय.\n17 फेब्रुवारी, पुणे : पुण्यातील शिवणे भागात एका व्यापाऱ्याने कर्जाला कंटाळून आपलं अख्खं कुटुंबं संपवून स्वतःही आत्महत्या केलीय. शुक्रवारी रात्री पोकळेनगर भागात ही घटना उघडकीस आलीय. निलेश सुरेश चौधरी (वय 38), नीलम निलेश चौधरी (वय 33), श्रेया निलेश चौधरी (वय 7), श्रावणी निलेश चौधरी (वय 9 ) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश यांच्यावर डोक्यावर मोठे कर्ज झाले होते, ते फेडणे शक्य नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे. निलेश यांनी आधी तिघांची हत्या केली मग स्वतःलाही गळफास घेऊन आत्महत्या केली.\nनिलेश चौधरी यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून, त्यात कर्जामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आले असून उत्तम नगर पोलीस तपास करीत आहे. निलेश चौधरी यांच्या दोन्ही मुली पुण्यातच शिक्षण घेत होत्या. या दोन्ही मुली शाळेत खूप हुशार होत्या. त्यांचा नेहमी पहिला, दुसरा क्रमांक असायचा. त्यामुळे या घटनेनंतर शिवणे परिसरात हळहळ व्यक्त होतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-india-austrolia-one-day-cricket-match-72448", "date_download": "2018-11-14T01:10:42Z", "digest": "sha1:WJR2PCU2UNHZCEWFQACEQCAH2ZKJQ3GQ", "length": 14684, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news india-austrolia one day cricket match फिरकी ठरणार निर्णायक? | eSakal", "raw_content": "\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली वन-डे आजपासून\nचेन्नई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका मैदानाबाहेरही गाजते. उद्यापासून (ता. १७) सुरू होणारी प्रतिस्पर्ध्यांतील एकदिवसीय मालिका भारतातील फलंदाजीस मैत्री राखणाऱ्या खेळपट्ट्यांवर होणार आहे. त्यात भारतीय फिरकीची कामगिरी निर्णायक ठरेल, असेच मानले जात आहे.\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली वन-डे आजपासून\nचेन्नई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका मैदानाबाहेरही गाजते. उद्यापासून (ता. १७) सुरू होणारी प्रतिस्पर्ध्यांतील एकदिवसीय मालिका भारतातील फलंदाजीस मैत्री राखणाऱ्या खेळपट्ट्यांवर होणार आहे. त्यात भारतीय फिरकीची कामगिरी निर्णायक ठरेल, असेच मानले जात आहे.\nगेल्या काही वर्षांत भारतास मायदेशात केवळ ऑस्ट्रेलियानेच कसोटीत आव्हान दिले आहे; पण त्यांना मायदेशाबाहेरील गेल्या आठ एकदिवसीय सामन्यांत यश लाभलेले नाही; मात्र स्टीवन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा चिवट ऑस्ट्रेलियन संघ चित्र बदलण्याची नक्कीच क्षमता बाळगून आहे; पण भारतास भारतात हरविणे दिवसेंदिवस अवघड आहे, याची त्यांना जाणीव आहे.\nभारताने गेल्या पंधरांपैकी तीनच वन-डे गमावल्या आहेत. हे अपयशही परदेशात आहे. त्यातच कांगारूंची डोकेदुखी वाढवण्यासाठी मनगटाच्या साह्याने चेंडू फिरक करणाऱ्या युजवेंद्र चाहल आणि कुलदीप यादवला भारताने पसंती दिली आहे. त्यासाठी बोटाने चेंडूस फिरक देणाऱ्या आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजाला संघाबाहेर ठेवले आहे.\nया मालिकेत भारताची भक्कम बाजू असलेल्या फलंदाजीतच काही फटी दिसत आहेत. शिखर धवनऐवजी संघात आलेला अजिंक्‍य रहाणे स्फोटक सुरवात देण्याची शक्‍यता कमी आहे. मार्गदर्शक रवी शास्त्री कितीही सांगत असले तरी महेंद्रसिंह धोनी पूर्वीसारखा फिनिशर राहिलेला नाही. केएल राहुल, मनीष पांडे आणि केदार जाधव यांचे संघातील स्थान अद्याप निश्‍चित नाही. त्यातच चांगल्या अष्टपैलू खेळाडूचा शोध संपलेला नाही. खरे तर दोन्ही संघांसाठी ही मालिका पूर्वतयारीचा भाग आहे. भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचा योग्य संघ शोधत आहे, तर ऑस्ट्रेलियाला ॲशेसची पूर्वतयारी करायची आहे.\nभारतीय उपखंडात फिरकी महत्त्वाची ठरते. ही मालिकाही यास अपवाद नसेल. डावाच्या मधल्या षटकात फिरकी गोलंदाज कशी कामगिरी करतात, त्यावर खूप काही अवलंबून असेल.\n- स्टीव स्मिथ, ऑस्ट्रेलिया कर्णधार\nआम्हाला संघात परिपूर्ण अष्टपैलू हवे आहेत. तो गोलंदाज किंवा फलंदाज अष्टपैलू नसावा. आम्ही त्याकडे लक्ष केंद्रित करीत आहोत. त्यांच्यामुळे संघात समतोल साधला जातो.\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nMaratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच\nमुंबई - सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असली, तरी रुग्णालयात दाखल होणार नाही, असे सोमवारी जाहीर करण्यात आले....\nअखेरच्या टी-२० सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय चेन्नई - विंडीजच्या निकोलस पूरनने जिगरबाज फटकेबाजी करून विंडीजचे आव्हान उभे केले खरे; पण भारताच्या...\n‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले\nनागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी...\nराहुल गांधीच्या प्रचाराला 'नरेंद्र मोदी'\nरायपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधूमीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चक्क नरेंद्र मोदींसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या...\nकाँग्रेस सत्तेत आल्यास 10 दिवसांत कर्जमाफी : राहुल गांधी\nकांकेर : मध्यप्रदेश राज्यात 5 हजार कोटी रुपयांचा चिटफंड गैरव्यवहार झाला. त्यादरम्यान अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, काही वर्षांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/10/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-14T00:07:25Z", "digest": "sha1:STOXWDUKHMLC4VDJ4CMILZYH4MPJOAEH", "length": 6829, "nlines": 122, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "ड्रेसचे माप घेताना नको तिथे स्पर्श, टेलरला अटक – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome अपराध समाचार ड्रेसचे माप घेताना नको तिथे स्पर्श, टेलरला अटक\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nड्रेसचे माप घेताना नको तिथे स्पर्श, टेलरला अटक\nin अपराध समाचार, समाचार\nड्रेस शिवण्यासाठी माप घेताना महिलेच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्या प्रकरणी खार पोलिसांनी ४४ वर्षीय टेलर हाफीझ लाडली साब शेखला अटक केली आहे. हा टेलर खार लिंकिंग रोडवर महिलांच्या कपडयांसाठी प्रसिद्ध असलेल्या दुकानासाठी काम करतो. हाफीझ शेखवर ३४ वर्षीय महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.\nड्रेस शिवण्यासाठी माप घेताना आरोपीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असा आरोप महिलेने केला आहे. टेलरच्या स्पर्शाने अस्वस्थ झालेल्या त्या महिलेने लगेच शो रुमच्या मॅनेजरला या प्रकाराची माहिती दिली व १०० नंबरवर कॉल करुन पोलिसांना बोलावून घेतले. अवघ्या काही मिनिटात खार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी लगेच आरोपीला अटक केली. तक्रारदार महिला शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दिवाळीची खरेदी करण्यासाठी दुकानात आली होती. त्यावेळी आरोपी टेलरने कुर्तीसाठी माप घेत असताना तिचा विनयभंग केला असे पोलिसांनी सांगितले.\nआमच्या दुकानात ग्राहकाबरोबर जे घडले त्याबद्दल आम्हाला खेद आहे. आम्ही असे प्रकार अजिबात सहन करणार नाही. त्या टेलरला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. ग्राहकांच्या सुरक्षेला आमचे पहिले प्राधान्य आहे. पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य करु असे दुकानाच्या प्रवक्त्याने सांगितले.\nचौथे दोहरे शतक से...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z101016054856/view", "date_download": "2018-11-14T00:32:38Z", "digest": "sha1:3W3PPFR2R4NLYRWOFHMQKIRKTKZ6MXTF", "length": 3465, "nlines": 47, "source_domain": "m.transliteral.org", "title": "जय मृत्युंजय - अनभिषिक्त नृप अंदमानाचा म...", "raw_content": "\nजय मृत्युंजय - अनभिषिक्त नृप अंदमानाचा म...\nगोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.\nTags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर\nअनभिषिक्त नृप अंदमानाचा मार्ग दाखवी दल चाले \nहिंदु राहिला हिंदू म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥धृ०॥\nकदन्न, कोंडा त्याचा घास् \nपरंतु राही बुद्वि विचक्षण मनश्चक्ष भंवती हाले \nहिंदु राहिला हिंदु म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥१॥\nकेले गोळा घाण्यामधले समधर्माचे मतवाले \nहिंदु राहिला हिंदु म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥२॥\nराज्य पठाणी जणु होते \nहिंदु नृपाच्या परंतु वाचें दीनांनाही बळ आले \nहिंदु राहिला हिंदु म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥३॥\nविषम शक्तिच्या उभ्या रणी \nशिर फुटले परि भिंतहि फुटली रक्ताला त्या फळ आले \nहिंदु राहिला हिंदु म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥४॥\nझाले भारत-भाग बेट ते भारतभूकी जय बोले \nहिंदु राहिला हिंदु म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/2ac858078a/swati-employment-opportunities-for-people-living-on-the-street-who-bondiya", "date_download": "2018-11-14T01:32:17Z", "digest": "sha1:BJX6F7GFFR3I6KDFC2SPVGZ4AXTBVFIM", "length": 18014, "nlines": 88, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना रोजगाराची संधी देणाऱ्या स्वाती बोंडिया", "raw_content": "\nरस्त्यावर राहणाऱ्या लोकांना रोजगाराची संधी देणाऱ्या स्वाती बोंडिया\nएखादी धडधाकट व्यक्ती जेव्हा सिग्नल लागल्यानंतर गाडीजवळ जाऊन भीक मागते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक सहज विचार येतो की, ʻयांना भीक मागायची गरज काय आहे. त्यांच्याकडे धडधाकट शरीर आहे. त्यामुळे ते कोठेही सहज मजूरी करुन आपला उदरनिर्वाह करू शकतात.ʼ तुमच्या मनात कधी असे आले आहे का, की त्यापैकी अनेकजणांनी आपले नशीब आजमावून पाहिले असेल, कदाचित शंभरहून अधिक वेळा. या प्रयत्नात त्यांचा पैसा, श्रम आणि वेळ वाया गेले असतील. आपल्यापैकी अनेकांनी भीक मागणाऱ्या या धडधाकट व्यक्तिंच्या उदरनिर्वाहाकरिता किंवा नोकरीकरिता काही प्रयत्न केले नसतीलच. मात्र स्वाती बोंडिया यांनी माणुसकीच्या नात्याने या सर्व गोष्टींचा विचार केला.\nस्वाती सांगतात की, ʻएकदा मी रिक्षातून जात होते. तेव्हा एक पाच वर्षांची मुलगी माझ्याजवळ भीक मागण्यासाठी आली. मी तिला पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा ती जोरजोरात रडू लागली. मी माझ्या रिक्षातून खाली उतरले आणि तेथील विविध दुकानात गेले. मी तिच्यासाठी कपडे आणि खाऊ घेतला. त्यावर मला त्या मुलीने सांगितले की, दीदी या गोष्टींचा काहीच उपयोग होणार नाही. मला फक्त दहा रुपयांची गरज आहे. माझ्या आईला या कोणत्याही वस्तूंचा फरक पडत नाही. मी जर पैसे न घेता घरी गेले तर ती मला मारेल.ʼ त्यानंतर स्वाती बोंडिया या त्या मुलीच्या आईशी बोलण्यासाठी तिच्या घरी गेल्या. खरे पाहता, त्या फक्त तिच्या घरी विदारक सत्य पाहण्यासाठी जात होत्या. राजस्थान येथून स्थलांतरीत झालेले ते कुटुंब होते. त्यांना येथे एक नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र येथे पोहोचल्यानंतर त्यांना येथील स्थानिक भाषेत संवाद साधता येत नसल्याने नोकरीकरिता नकार देण्यात आला होता. स्वाती सांगतात की, ʻतीन ते चार महिन्यात रवी आणि त्यांच्या कुटुंबियांकडे असलेला तुटपुंजा पैसादेखील संपला होता. अखेरचा पर्याय म्हणून त्यांनी भीक मागणे सुरू केले होते. मला माहित होते की, त्यांना मी मदत करणे गरजेचे होते. त्यांच्यासाठी नोकरी शोधण्याचे आश्वासन देऊन मी तेथून बाहेर पडले. माझ्या ओळखीत असलेली कोणतीही कंपनी त्यांना नोकरीची संधी देईल, याबाबत मला साशंकता होती. अपेक्षाभंग झाल्याने मी निराश होऊन त्यांच्याकडे परतले. तेव्हा मला फक्त त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि दृष्टीकोनात झालेला बदल पाहायचा होता. त्या मुलांचे वडिल दाढी करुन आणि स्वच्छ कपडे परिधान करुन बसले होते. तसेच मुले आणि त्यांच्या आईनेदेखील स्वच्छ कपडे परिधान केले होते. मी तेथे गेल्यानंतर अपेक्षेने त्या मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली आणि त्यामुळे मी अधिकच निराश झाले. मला माहित होते की, मी त्यांच्याकरिता नोकरीची संधी उपलब्ध करुन देऊ शकते. मला त्यांच्या कलाकुसरीवर विश्वास होता. कला ही त्यांच्या रक्तातच असते.ʼ त्यानंतर स्वाती घरी परतल्या आणि त्यांनी त्यांना नोकरीची संधी मिळेल, असा एक प्रस्ताव तयार केला.\nरवी सांगतात की, ʻआम्ही फूटपाथवर राहत होतो. आमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी माझी मुले रस्त्यावर भीक मागत असत. आमच्या सर्व अपेक्षा स्वातीजींवर अवलंबून होत्या. नोकरीच्या अनेक संधी हुकल्याने आमच्यावर भीक मागण्याची वेळ आली होती.ʼ स्वाती त्यांना एका दुकानात घेऊन गेल्या, जेथे त्यांनी फर्निचर बनवण्यासाठी लागणारे सामान विकत घेतले. त्यानंतर त्यांनी एक लहान खुर्ची तयार केली. फुटपाथवरील आपल्या घराशेजारीच त्यांनी ती विक्रीकरिता ठेवली. त्या खुर्चीची विक्री ७५० रुपयात झाली. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट होती, असे स्वाती सांगतात. या कल्पनेतील सामर्थ्य लक्षात आल्यानंतर स्वाती यांनी वयाच्या अठराव्या वर्षी ओम शांती ट्रेडर्सची स्थापना केली. ज्या माध्यमातून त्यांनी यांसारख्या अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. त्यानंतर महाविद्यालय आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे त्यांनी एका संस्थेची स्थापना केली, जी रस्त्यालगत राहणाऱ्या अशा अनेक लोकांची भेट घेऊन त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असे. स्वाती सांगतात की, ʻघरदार नसलेल्या आणि अनेक गरिब लोकांना आम्ही रोजगाराची संधी देऊ केली. आम्ही त्यांना कलाकुसरीचे धडे दिले, ज्यामुळे त्यांना विक्री करण्यास योग्य असे आकर्षक फर्निचर तयार करण्यास मदत होऊ लागली. त्या फर्निचरची लीला पॅलेस, ताज विवांता आणि आचार्य इन्स्टिट्युटसारख्या ग्राहकांना विक्री करण्यात आली.ʼ या संस्थेत सध्या २२९ लोक कामाला असून, त्यात अनेक कुटुंबांचादेखील समावेश आहे. ʻसामानाच्या विक्रीतून येणारा पैसा त्यांच्याकरिताच पुन्हा वापरण्यात येतो. ४२ टक्के महसूल त्यांच्या कुटुंबांना देण्यात येतो. ज्याचा वापर त्यांच्या रेशनिंगकरिता, मुलांच्या शिक्षणाकरिता, आऱोग्याकरिता करण्यात येतो.ʼ\nशिरीष सांगतात की, ʻमला आता जिवंत असल्यासारखे वाटत आहे. स्वातीजींची भेट होणे, हे आमच्यासाठी एका वरदानाप्रमाणे होते, ज्यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे पालटून गेले. माझी मुले आता शाळेत जातात, इंग्रजी बोलतात. माझी बायकोदेखील आता सुखात आहे.ʼ ʻआम्ही या लोकांच्या कुटुंबियांकरिता केलेली पहिली गोष्ट म्हणजे आमच्याशी संबंधित असलेल्या शासकीय शाळांमध्ये त्यांच्या मुलींना शिक्षणाकरिता भरती केले. हा प्रयत्न आम्ही त्यांच्या मुलांकरितादेखील केला. मात्र मुलांना आम्ही शाळेपासून दूर पळतानाच पाहिले. तर मुली मात्र शाळेत जाण्याकरिता, शिकण्याकरिता खूप उत्सुक होत्या.ʼ, असे स्वाती सांगतात. स्वाती यांच्या या प्रयत्नांची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली. दोन प्रतिष्ठित व्यासपीठांवर त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ज्युनियर चेंबर येथे वर्ल्ड कॉंग्रेस दिनादिवशी पहिल्यांदाच भारताचा झेंडा फडकावण्यात आला आणि या सर्वांचे श्रेय जाते ते स्वाती यांना. कनाझवा येथे संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात जगातील १० प्रभावी व्यक्तिमत्वाच्या (१० आऊटस्टॅडिंग यंग पर्सन) यादीत त्यांना स्थान देण्यात आले होते. ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलच्या गेल्या १०० वर्षाच्या इतिहासात कोणाही भारतीयाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. तळागाळातील लोकांपर्यंत प्रभाव पोहोचण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघांनी त्यांचा प्रस्ताव कोलंबियाला रवाना केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपआपल्या देशांमध्ये सामाजिक कार्यात विशेष ठसा उमटवणाऱ्या सहा व्यक्तींच्या संघात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना देण्यात आली. स्वाती यांच्या या कार्य़ाने एका मोठ्या वर्गातील लोकांचे जीवनमान उंचावले असून, सध्या ते अभिमानाने दरमहा अकरा हजारापर्यंत पगार घेतात. २०१८ पर्यंत दोन हजार कुटुंबांचे जीवन स्थिर करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.\nलेखक - बिंजल शाह\nअनुवाद - रंजिता परब\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nमहिलांनी चालविलेले ‘फिरते उपहारगृह’ जे कर्नाटकच्या रस्त्यावर प्रसिध्द होत आहे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-pnb-scam-vipul-chitalia-detained-cbi-101381", "date_download": "2018-11-14T00:49:45Z", "digest": "sha1:IQWLK5YADNOH5CXBQQN7GBMW35C6JRGW", "length": 11942, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National News PNB Scam Vipul Chitalia Detained by CBI पीएनबी गैरव्यवहार ; गितांजली ग्रुपच्या चितळीया सीबीआयकडून ताब्यात | eSakal", "raw_content": "\nपीएनबी गैरव्यवहार ; गितांजली ग्रुपच्या चितळीया सीबीआयकडून ताब्यात\nमंगळवार, 6 मार्च 2018\nचितळीया यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना सीबीआयच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे चौकशीसाठी आणण्यात आले. मात्र, यामधील अन्य कोणत्याही विवरणाचा तपशील मिळाला नाही. तसेच पीएनबी गैरव्यवहारप्रकरणात चितळीया यांचा समावेश आहे का हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nमुंबई : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 'गितांजली ग्रुप ऑफ कंपनी'चे उपाध्यक्ष विपुल चितळीया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोट्यवधींच्या गैरव्यवहारात त्यांचा समावेश असल्याचा संशयावरून त्यांना सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.\nचितळीया यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना सीबीआयच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे चौकशीसाठी आणण्यात आले. मात्र, यामधील अन्य कोणत्याही विवरणाचा तपशील मिळाला नाही. तसेच पीएनबी गैरव्यवहारप्रकरणात चितळीया यांचा समावेश आहे का हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. 12,636 कोटींच्या पीएनबी गैरव्यवहारप्रकरणी हिरे व्यावसायिक नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.\nदरम्यान, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यानंतर आता विपुल चितळीया यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे.\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ls-2017-diwali-news/poems-and-sketches-1651847/lite/", "date_download": "2018-11-14T00:45:07Z", "digest": "sha1:FNMMW7GDKQ3OY3TZ7LVHLQNXEM26F47R", "length": 6675, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "poems and sketches | कविता आणि रेखाटने | Loksatta", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१७ »\nइवलासा जीव उडतो मैलो दूर..\nलोकसत्ता टीम |माधवी ग्रेस |\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nलोकसत्ता दिवाळी अंक २०१७\nइवलासा जीव उडतो मैलो दूर..\nइवलासा जीव उडतो मैलो दूर..\nइवलासा जीव उडतो मैलो दूर…\nइवलासा जीव उडतो मैलो दूर…\nकधी इकडे कधी तिकडे\nपक्षी उडतो मैलो दूर\nत्या दिशेने चालत आहे..\nमुक्त करते जखडून ठेवलेल्या रक्तवाहिनींना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/10/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%90%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-14T00:52:31Z", "digest": "sha1:HGYLPP5TG3A55RVWADULUQP5FVNKATY6", "length": 6658, "nlines": 123, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "नाण्याची एक बाजू ऐकून दुसऱ्या व्यक्तीला दोष देऊ शकत नाही – आयुषमान – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश नाण्याची एक बाजू ऐकून दुसऱ्या व्यक्तीला दोष देऊ शकत नाही – आयुषमान\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nनाण्याची एक बाजू ऐकून दुसऱ्या व्यक्तीला दोष देऊ शकत नाही – आयुषमान\nदेशभरामध्ये सध्या ‘मी टू’ या मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. # MeToo मोहिमेच्या माध्यमातून अनेक महिला व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक जण याविषयी आता उघडपणे त्यांचं मत मांडत आहेत. यामध्येच आता अभिनेता आयुषमान खुरानाने त्याचं मत व्यक्त केलं आहे.\nसध्या जोरदार चर्चा होत असलेलं ‘मी टू’ हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी बोलत आहेत. परंतु आपण केवळ आरोप करणाऱ्या व्यक्तीचीच बाजू ऐकून न घेता आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीचीही बाजू ऐकून घेणं तेवढंच गरजेचं आहे. जर दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्या तर सत्य परिस्थिती काय आहे हे समोर येईल. परंतु केवळ एकाच व्यक्तीचं ऐकून आपण दुसऱ्या व्यक्तीला दोषी ठरवू शकत नाही’, असं आयुषमान म्हणाला.\nपुढे तो असंही म्हणाला, ‘कार्यालयाच्या ठिकाणी काही नियम सक्तीचे करणे गरजेचे आहे. खरंतर कार्यालयच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे’.\nदरम्यान, ‘मी टू’ वर भाष्य करणाऱ्या आयुषमानचा ‘बधाई हो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने काही कालावधीच लोकप्रियता मिळविली आहे. विशेष म्हणजे आयुषमानच्या करिअरमधील पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.\nचाहे कोई चुनौती आए,...\nविदेश में जमा काले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T01:14:32Z", "digest": "sha1:GZRE2D7GPWTDZFO3WX763MX7EERWMGUF", "length": 7953, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एनिमी प्रॉपर्टी घोषित झालेल्या 9400 मालमत्तांची विक्री सुरू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएनिमी प्रॉपर्टी घोषित झालेल्या 9400 मालमत्तांची विक्री सुरू\nकिमान एक लाख कोटी रूपये मिळण्याची शक्‍यता\nनवी दिल्ली – फाळणीच्यावेळी किंवा अन्य कारणांनी देश सोडून निघून गेलेल्या नागरीकांच्या भारतातील मालमत्ता विकण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. चीन किंवा पाकिस्तान या राष्ट्रांमध्ये स्थलांतरीत झालेल्यांच्या या मालमत्ता असून या मालमत्तांची सध्याची संख्या 9400 इतकी आहे. या मालमत्तांच्या विक्रीतून किमान एक लाख कोटी रूपयांचा महसुल सरकारला मिळेल अशी अपेक्षा आहे. या मालमत्तांचे व्हॅल्युएशन करण्यासाठी सरकारने जिल्हाधिकारी पातळीवर समित्या नियुक्ती केल्या असून व्हॅल्युएशनचे काम कालबद्ध पद्धतीने करण्याची सूचना या समित्यांना करण्यात आली आहे.\nया मालमत्तांच्या संबंधात अलिकडेच सुधारीत कायदा करण्यात आला असून त्यामुळे या मालमत्तांवर स्थलांतरीतांच्या वारसांना हक्क सांगता येणार नाहीं अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या मालमत्ता आता पुर्णपणे सरकारच्या ताब्यात असून त्यांची विक्री करणे सोपे झाले आहे. या 9400 मालमत्तांपैकी 9280 मालमत्ता या भारतातून पाकिस्तानात स्थलांतरीत झालेल्यांच्या असून 126 मालत्ता या चीन मध्ये स्थलांतरीत झालेल्यांच्या आहेत. यातील सर्वाधिक मालमत्ता उत्तरप्रदेशात आहेत. त्यांची संख्या 4991 इतकी आहे तर त्या खालोखाल पश्‍चिम बंगाल मध्ये 2735 इतक्‍या मालमत्ता आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article15 दिवसात केवळ 9 तास चालले संसदेचे कामकाज – रु.120 कोटींची बरबादी\nNext article15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी मानधन 5 कोटी\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\nसंघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख जाहीरनाम्यात नाही : कॉंग्रेसचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-14T01:19:30Z", "digest": "sha1:MCJRNRH6H2RHGSYMPYLNUQVPW3YBUKH5", "length": 8705, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘वाह आयसीसी वाह,वेगवेगळे लोक-वेगवेगळे नियम-हरभजन सिंह | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘वाह आयसीसी वाह,वेगवेगळे लोक-वेगवेगळे नियम-हरभजन सिंह\nमुंबई : ऑस्ट्रेलियाच्या बॉल टेम्परिंग प्रकरणी टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंहने आयसीसीवर नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर सामन्याच्या मानधनाच्या 75 टक्के रकमेचा दंड आणि बंदी न घातल्यामुळे त्याने आयसीसीच्या निर्णयावर टीका केली.\nहरभजन सिंहने 2001 साली खेळवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतील एका निर्णयाचा दाखला दिला. या कसोटीत भारताचे पाच खेळाडू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, शिवसुंदर दास आणि दीपदास गुप्ता यांच्यावर मॅफ रेफरीने विविध आरोप लावत एका कसोटीची बंदी घातली होती. हरभजनने 2008 सालच्या सिडनी कसोटीचाही हवाला दिला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अँड्र्यू सायमंडवर कमेंट केल्यामुळे तीन कसोटी सामन्यांसाठी बंदीची कारवाई करण्यात आली होती.\nहरभजनने आयसीसीला टॅग करत ट्वीट केले. ”वाह आयसीसी वाह, पुरावे असतानाही बॅनक्रॉफ्टवर कोणतीही कारवाई नाही, तर 2001 साली दक्षिण आफ्रिकेत जोरात अपील केल्यामुळे आम्हा सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती, कोणत्याही पुराव्यांअभावी 2008 सालच्या सिडनी कसोटीत दोषी सिद्ध न होऊनही तीन कसोटी सामन्यांची बंद घातली होती. वेगवेगळे लोक-वेगवेगळे नियम,” असे हरभजन म्हणाला.\nदुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही आयसीसीच्या निर्णयावर टीका केली. ”स्मिथवर एका सामन्याची बंदी आणि एका सामन्याच्या मानधनाचा दंड. तर बेनक्रॉफ्टवर मानधनाच्या 75 टक्के दंड आणि एक डिमेरट गुण. चांगली शिक्षा देऊन एक उदाहरण निर्माण करण्याची ही वेळ होती. मात्र ही कसली शिक्षा सुनावली,” असा प्रश्न वॉनने उपस्थित केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविद्युत खांबास धडकून अपघात ; एकाचा मृत्यू\nNext articleकाँग्रेस तोंडघशी ; पक्षाचे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन काढले\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा 17 नोव्हेंबरपासून\nजोकोव्हिचच्या सामन्याला ‘रोनाल्डो’ची हजेरी\nरॉजर फेडरर पहिल्याच फेरीत गारद; जोकोव्हिचची विजयी सलामी\nपारुपल्ली कश्‍यपचा अग्रमानांकीत ‘जेन हा ओ’ला धक्‍का\n#PAKvNZ Odi Series : तिसरा सामना रद्द, मालिका बरोबरीत\nमहिला वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप : ग्रॅण्डमास्टर डी. हरिका स्पर्धेतून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/indvwi-2nd-t20i-windies-win-the-toss-and-elect-to-field/", "date_download": "2018-11-14T00:33:15Z", "digest": "sha1:55EKRF52HACO2DYOEFAYHC6YVTXJSKUN", "length": 6740, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#IndvWI 2nd T20I : नाणेफेक जिंकून वेस्टइंडीजचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#IndvWI 2nd T20I : नाणेफेक जिंकून वेस्टइंडीजचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nलखनऊ: कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील विजयी परंपरा कायम राखताना भारताने वेस्ट इंडीजचा पहिल्या टी-20 सामन्यात रडत पडत का होइना पण विजय आपल्या नावे केल्यानंतर आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेण्यास भारतीय संघ उत्सूक असून आजचा सामना जिंकून विंडीज मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.\nभारत वि. वेस्टइंडीज यांच्यातील सामन्यास काही वेळातच लखनऊ येथील एकाना आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीचा कौल वेस्टइंडीजच्या बाजूनं लागला आहे. वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘मैत्रेय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल\nNext articleबालसुधारगृहातील दिवाळी पहाट ठरली आनंददायी\nजोकोव्हिचच्या सामन्याला ‘रोनाल्डो’ची हजेरी\nरॉजर फेडरर पहिल्याच फेरीत गारद; जोकोव्हिचची विजयी सलामी\nपारुपल्ली कश्‍यपचा अग्रमानांकीत ‘जेन हा ओ’ला धक्‍का\n#PAKvNZ Odi Series : तिसरा सामना रद्द, मालिका बरोबरीत\nमहिला वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप : ग्रॅण्डमास्टर डी. हरिका स्पर्धेतून बाहेर\nमहिला एएफसी आॅलिंपिक 2020 पात्रता स्पर्धा : ‘भारत-म्यानमार’ लढत आज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/course/dcac9k-cisco-nexus-9000-series/", "date_download": "2018-11-14T00:36:14Z", "digest": "sha1:23ERK67PZLBUGSDZITWE2YBLIDNRO6X4", "length": 35183, "nlines": 561, "source_domain": "itstechschool.com", "title": "DCAC9K - Cisco Nexus 9000 Series Training Course & Certification - ITS", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\nDCINX9 एक 2- दिवस आय.एल.टी. प्रशिक्षण कार्यक्रम आहे जे एनएक्स-ओएस मोडमध्ये सिस्को नेक्सस 9000 स्विचचे सिस्टीम आणि फिल्ड इंजिनीयरची स्थापना आणि अंमलबजावणी करतात. या कोर्समध्ये आपण स्थापित, कॉन्फिगर, व्यवस्थापन आणि समस्यानिवारण करण्यासाठी आवश्यक घटक आणि कार्यपद्धती यांचा समावेश आहे सिस्को नेक्सस 9000 प्लॅटफॉर्म स्विच करा\nहा कोर्स पूर्ण केल्यावर, विद्यार्थी या एकूण उद्दीष्ट्यांना पूर्ण करण्यात सक्षम होईल:\nडेटा सेंटरमधील मार्केट ट्रेंडबद्दल माहिती असलेल्या सिस्को उत्पादनांचे वर्णन करा\nवर्णन करणे सिस्को Nexus XNUM सीरीज हार्डवेअर घटक स्विच करा\nमॉड्यूलर चेसिसचे हार्डवेअर आर्किटेक्चर, मॉड्यूलर चेसिस लाइन कार्ड आणि निश्चित कॉन्फिगरेशनचे वर्णन करा सिस्को Nexus XNUM सीरीज स्विचेस\nसिस्को नेक्सस 9000 सिरीज स्विचवर उपलब्ध असलेली एनएक्स-ओएसमध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा\nसिस्को नेक्सस 9000 सिरीज स्विचवर व्हीएक्सएलएएन वैशिष्ट्ये कॉन्फिगर करा\nसिस्कोएक्स 9000 स्विचेसवर उपलब्ध असलेल्या प्रोग्रॅमयोग्यता, ऑटोमेशन आणि व्यवस्थापन वैशिष्ट्यांची वर्णन करा\nयासाठी सामान्य टोपोलॉजी पर्यायांचे वर्णन करा कॉन्फिगर करीत आहे सिस्को Nexus XNUM सीरीज स्विच\nसिस्कोएक्सएक्सएक्सएक्सएक्ससीएक्स स्विचेसवर सिस्को एसीआय फॅब्रिक मोडचा अवलंब करण्याच्या फायद्यांचे वर्णन करा\nया अभ्यासक्रमास उपस्थित होण्याआधी विद्यार्थ्याला आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये खालीलप्रमाणे आहेत:\nनेटवर्किंग प्रोटोकॉलची चांगली समज, रूटिंग आणि स्विचिंग\nपूर्वीच्या आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी, सिस्को जोरदारपणे खालील अभ्यासक्रमांचे ज्ञान करण्यास सूचवितो:\nCCNA प्रमाणीकरण ICND1 आणि ICND2 किंवा CCNABC\nसिस्को IP रूटिंग क्लास (ROUTE)\nसिस्को स्विचिंग क्लास (SWITCH)\nहा कोर्स यासाठी तयार केला आहे:\nNX-OS मोडमध्ये सिस्कोनेक्स्ट XXXX स्विचचे इंस्टॉलेशन आणि अंमलबजावणी करणारी कोणतीही अभियंते किंवा प्रशासक\nसिस्को नेक्सस 9000 एनएक्स-ओएस मोड सोल्यूशन\nसिस्को नेक्सस 9000 सोल्यूशन\nवर्धित सिस्को नेक्सस ऑपरेटिंग सिस्टम\nसिस्को Nexus XNUM सीरीज हार्डवेअर\nसिस्को नेक्सस 9500 मॉड्यूलर चेसिस\nसिस्को Nexus 9500 पर्यवेक्षक मॉड्यूल\nसिस्को Nexus 9500 सिस्टम कंट्रोलर\nसिस्को नेक्सस 9500 फॅन्स आणि पॉवर सप्लाय\nसिस्को नेक्सस 9500 फॅब्रिक मॉड्यूल\nसिस्को Nexus 9500 कार्ड कार्ड मॉड्यूल\nसिस्को नेक्सस 9300 फिक्स्ड कॉन्फिगरेशन स्विच\nफैब्रिक विस्तारकांसाठी सिस्को नेक्सस 9000 समर्थन\nकेबलिंग 40GE आणि 100GE नेटवर्किंग\nसिस्को नेक्सस 9000 स्विचेस द्वारे समर्थीत ऑप्टिक्स\nसिस्को नेक्सस 9000 हार्डवेअर आर्किटेक्चर\nसिस्को नेक्सस 9500 मॉड्यूलर स्विच आर्किटेक्चर\nसिस्को Nexus 9500 कार्ड कार्ड मॉड्यूल\nसिस्को फोन 9000 सिरीज स्विचमध्ये पॅकेट फॉरवर्डिंग\nसिस्को नेक्सस 9300 आर्किटेक्चर\nसिस्को नेक्सस ऑपरेटिंग सिस्टम\nसीएसओएक्स 9000 स्विचेसची उच्च उपलब्धता वैशिष्ट्ये\nसिस्कोनेड XXXX Switch Family च्या व्यवस्थापन वैशिष्टये\nसिस्कोएक्स 9000 स्विचेस वर VXLAN कॉन्फिगर करणे\nडेटा सेंटर डिझाइन मधील नेटवर्क आच्छादन\nव्हीएक्सएलएएन डेटा प्लेन ऑपरेशन\nसिस्को नेक्सस 9500 सिरीज स्विचवर VXLAN कॉन्फिगर करा\nनेटवर्क प्रोग्राममेबिलिटी आणि ऑटोमेशन\nNexus 9000 स्विचेसवरील प्रोग्रामिंग वैशिष्ट्ये\nसिस्को नेक्सस 9000 स्विचेसवर देखरेख वैशिष्ट्ये\nसिस्को फोन 9000 स्विचेससाठी टोपोलॉजी पर्याय\nपारंपारिक डेटा केंद्र सिस्को फोन 9000 मालिका स्विचेस वर टॉपlogies\nसिस्को नेक्सस 9000 सिरीज स्विचवरील स्पाईन व लीफ टोपोलॉजी\nसिस्को Nexus 9000 स्विचेसवर आच्छादन Toplogies\nसिस्को एसीआय फैब्रिकचे मुख्य संकल्पना\nCico ACI Fabric वापरण्याचे फायदे\nसिस्को एसीआय फॅब्रिकची प्रगत सेवा\nकृपया आम्हाला info@itstechschool.com येथे लिहा आणि पाठ्यक्रम किंमत आणि प्रमाणपत्र खर्च, वेळापत्रक आणि स्थानासाठी + 91-9870480053 वर आमच्याशी संपर्क साधा.\nआमच्यास एक प्रश्न ठेवा\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nधन्यवाद आणि तो एक आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण सत्र होता\nसखोल डोमेन ज्ञानाने उत्कृष्ट ट्रेनर चांगले प्रशिक्षण पायाभूत सुविधा.\nबदला आणि क्षमता व्यवस्थापक\nसेवा व्यवस्थापन प्रक्रिया लीड\nतो चांगला सत्र होता. ट्रेनर चांगला होता. मला शिकवण्याचा त्यांचा मार्ग आवडला.\nसुस्थापित आणि व्यवस्थित प्रशिक्षण\nखूप चांगले प्रशिक्षण आणि ज्ञानी ट्रेनर\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/irb-employees-sent-away-from-top-village-385380/", "date_download": "2018-11-14T01:44:43Z", "digest": "sha1:R2C3JMP7GFXYL7XZQQY32BHJ7TAFVSRH", "length": 12993, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘आयआरबी’ कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळले | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\n‘आयआरबी’ कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळले\n‘आयआरबी’ कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळले\nअंतर्गत रस्ते प्रकल्पांतर्गत टोल आकारणी करणाऱ्या आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी टोप या गावातून पिटाळून लावले. या गावात एका इमारतीत सुमारे १०० कर्मचारी राहत होते.\nअंतर्गत रस्ते प्रकल्पांतर्गत टोल आकारणी करणाऱ्या आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी टोप या गावातून पिटाळून लावले. या गावात एका इमारतीत सुमारे १०० कर्मचारी राहत होते. त्यापैकी ५० कर्मचाऱ्यांना तत्काळ हाकलून लावले, तर बाकीच्यांना तेथे राहण्यास देऊ नये, असा इशारा घरमालकास दिला.\nटोल आकारणी करणारे कर्मचारी शहरालगत असलेल्या गावांमध्ये राहत आहेत. टोप (ता.हातकणंगले)या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गावातील बापू पाटील यांच्या घरामध्ये सुमारे १०० कर्मचारी राहत होते. टोलविरोधात जिल्हभर कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. तर अलीकडे शिवसेनेने आंदोलनात स्वतंत्र बाणा दाखविण्यास सुरूवात केली आहे. युवासेनेच्या वडगाव येथील कार्यकर्त्यांना टोप गावात आयआरबी कंपनीचे कर्मचारी राहत असल्याची माहिती मिळाली. या शिवसैनिकांकडे तेथील नागरिकांनी गुन्हेगारी प्रवृतीच्या परप्रांतीय कामगारांविषयी तक्रारीही केल्या होत्या.\nया माहितीच्या आधारे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल सुर्वे, चेतन खाडे, सागर पाटील, अनिल चव्हाण,अंकुश माने, चेतन अष्टेकर, योगेश शिंदे, अनिकेत जाधव, साईनाथ शिंदे, आशिष ढाले, अमोर सुर्वे आदी कार्यकर्ते कर्मचारी राहत असलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी घरमालक बापू पाटील यांना जिल्ह्य़ात टोलविरोधात आंदोलन सुरू असतांना तुम्ही टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यास जागा कशी दिली, कर्मचाऱ्यांची कसलीही ओळख नसतांना त्यांना ठेवून कशाला घेतले, त्यांच्या चारित्र्याची नोंद कशाप्रकारे ठेवली आहे आदी प्रश्न उपस्थित करीत धारेवर धरले. त्यावर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करीत पुन्हा असा प्रकार घडणार नाही, असे शिवसैनिकांना सांगितले. त्यावर शिवसैनिकांनी तेथे राहत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे मोर्चा वळवून सामानासह त्यांना घरातून पिटाळून लावले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकोल्हापूर डीसीसी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, पेन्शनमध्ये चौपट वाढ\nकुस्तीच्या मैदानात कोसळलेल्या निलेश कंदूरकरचा अखेर मृत्यू\nलग्नासाठी दोन महिला पोलिसांकडून छळ, कोल्हापूरात पोलिसाने संपवले जीवन\n कोल्हापुरात २० नगरसेवकांचं पद रद्द\nमुसळधार पावसामुळे कोल्हापूर तुंबलं, पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/shah-uddhav-meet-and-danave-insult-180617/", "date_download": "2018-11-14T01:21:54Z", "digest": "sha1:EYXALSWEMRAEVG2Q5FQTTJ7K3NBLNFR6", "length": 12195, "nlines": 159, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "...आणि शहांनी दानवेंना मातोश्रीच्या सभागृहातच बसवून ठेवलं!", "raw_content": "\n…आणि शहांनी दानवेंना मातोश्रीच्या सभागृहातच बसवून ठेवलं\n…आणि शहांनी दानवेंना मातोश्रीच्या सभागृहातच बसवून ठेवलं\nमुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र यावेळी उपस्थित रावसाहेब दानवेंना बैठकीला बसू दिलं नसल्याची माहिती आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे बैठकीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. बैठक दुसऱ्या मजल्यावर होती, मात्र या बैठकीत दानवेंना सहभागी न करता त्यांना सभागृहातच बसवण्यात आलं.\nविशेष म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना या बैठकीला बसू देण्यात आलं.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nअखेर पाकिस्तानला मिळाला हक्काचा विराट कोहली\nधारकरी आणि वारकऱ्यांमध्ये वादविवाद, पोलिसांची मध्यस्थी\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mahapolice.gov.in/Acts?page=3", "date_download": "2018-11-14T01:05:31Z", "digest": "sha1:4FJUP7MR76TFZCSQAX6UUWO2WTNQ2BHX", "length": 5546, "nlines": 126, "source_domain": "mahapolice.gov.in", "title": "कायदे व अधिनियम | महाराष्ट्र राज्य पोलीस", "raw_content": "\nEnglish A- A A+ मुख्य विषया कडे जा मेनू\nपोलीस ध्वज आणि स्टार-बक्कल\nराज्य गुप्तचर विभाग (SID)\nगुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे\nदहशतवाद विरोधी पथक (एटीएस)\nराज्य राखीव पोलीस दल (SRPF)\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार\nगोपनीय माहिती सांगण्या करीता\nपोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य\nगोपनीय माहिती प्रदान करा\nचोरीचे / सापडलेले वाहने\nसर्वाधिक पाहिजे असलेले गुन्हेगार\nMPD मध्ये सहभागी व्हा\nआधुनिक पोलिस गोळीबार श्रेणी\nसंकेतस्थळ अभ्यागत : २४४४८\nअस्वीकरण साइट मॅप ध्वज चे कोड\n© 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस\nसंकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/one-year-baby-boy-drown-water-tank-died-sinner-shivde-nashik-news/", "date_download": "2018-11-14T00:54:24Z", "digest": "sha1:FN6JWCTAIQRWVSSH3SSSNUZINMKMWRZF", "length": 6917, "nlines": 70, "source_domain": "nashikonweb.com", "title": "हौदात पडून बुडून बालकाचा मृत्यू - Nashik On Web", "raw_content": "\nनाशिकचे वीरपुत्र केशव सीमेवर गोळीबारात शहीद , पाकड्याचे मनसुभे उधळले\nदिशा पटनीचा सणात लेहेंगा आणि “त्यात” फोटो, झाली ट्रोल ( फोटो फिचर)\nशिवाजी गार्डनमध्ये युवकाचा खून , सीसीटीव्ही फुटेजचा आधार\nरस्त्यांच्या निर्मितीतून ग्रामीण विकास शक्य – चंद्रकांत पाटील\nपुन्हा युतीचे चिन्ह, उद्धव ठाकरे यांनी दिले नाशिकमध्ये संकेत, चंद्रकांत पाटील -ठाकरे एकत्र प्रवास\nहौदात पडून बुडून बालकाचा मृत्यू\nनाशिक : सिन्नर येथील शिवडे गावातील आहाळात (हौदात) पडून सव्वा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शिवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात शिवडे गावापासूनच जवळच बुवाजी बाबा मळा आहे. या मळ्यात जनावरांना पाणी पिण्यासाठी आहाळ बांधण्यात आला आहे.oone year baby boy drown water tank died sinner shivde nashik news\nआज सकाळी सकाळी विद्युत पंपातून पाणी आहाळात जेव्हा पडत होते. त्यावेळी सव्वा वर्षाचे बालक स्वराज विजय गाडे हे अंगणात खेळत-खेळत आहाळाजवळ पोहोचले होते . यावेळी पाणी खेळता-खेळता त्याचा तोल जावून तो आहाळात पडला, पाण्याची मोटार सुरु असल्याने त्याचा नाका-तोंडातून पाणी जावून मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे शिवडे गावावर शोककळा पसरली.\nआमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा \nमायलेकाचा निर्घुण खून करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्या कंटेनरने घेतला दुचाकीस्वाराचा जीव\nशेतकरी संप : ‘नाम’चा पाठींबा, श्रीमंत शेतकऱ्यांनी स्वतःहून कर्जमाफी नाकारावी – नाना\nभूजबळांवरील अन्यायाच्या विरोधात लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्णय\nशिवकार्य गडकोट मोहिमेचे गाळणा किल्ल्यावर दुर्गदर्शन,बीजारोपण,व वृक्षारोपण\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/cfd5ed7cb1/nazir-ahmed-who-has-p", "date_download": "2018-11-14T01:31:03Z", "digest": "sha1:6SY4PGWAXPU2GCN4SQKDOLTHKWRZH5RA", "length": 14192, "nlines": 88, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "नाझीर अहमद, रिक्षाचालक ज्यांनी गणेश मूर्ती आणण्यासाठी भाविकांना विनामुल्य सेवा दिली आहे!", "raw_content": "\nनाझीर अहमद, रिक्षाचालक ज्यांनी गणेश मूर्ती आणण्यासाठी भाविकांना विनामुल्य सेवा दिली आहे\nइस्लामचा पाईक, नाझिर अका नानाजी यांनी धार्मिक सौहार्दाचा नवा वस्तुपाठ घालून देत गणेश मुर्तीच्या आगमनासाठी गेल्या दोन वर्षांपासून ते मोफत रिक्षा सेवा देत आहेत.\n“नाम अनेक है पर भगवान एक है सरजी,” असे हे रिक्षाचालक त्य़ांच्या प्रवाश्यांना सांगतात जे त्यांचा रिक्षाचा व्यवसाय जवळच्या बाजारपेठ परिसरात करतात. सफेद धोतर परिधान करून आणि हातात गणेश मुर्ती घेवून हे प्रवासी मागील सिटवर बसलेले असतात. सोबत पुजाविधीची सामुग्री असते, या रिक्षात ते आनंदाने बसतात आणि रिक्षाचालकाला मनापासून धन्यवाद देतात. अशाप्रकारचे दृश्य गणपतीच्या आगमनप्रसंगी अनेकदा पहायला मिळते आणि ती रिक्षा असते नाझिर अहमद एम कुरेशी अका नानाजी यांची\nइस्लामचे पाईक असलेले ‘नानाजी’ यांनी सामाजिक सौहार्दाची नवी व्याख्या आचरणात आणली आहे, त्यांनी गणेशमुर्ती घेवून येणा-यांना मोफत रिक्षासेवा गेल्या दोन वर्षापासून देऊ केली आहे. त्यांचे फोटो काढले जात आहेत आणि मुलाखत घेतली जात आहे हे समजल्यानंतर त्यापासून दूर जात त्यांनी सांगितले की, “ हा सण साजरा करण्याची ही माझी पध्दत आहे, मला वाटत नाही की, मी खूप मोठे काही करतो आहे. मला प्रसिध्दीसाठी हे काही नको आहे. त्यामुळे मला प्रसिध्दी देवू नका” असे नानाजी म्हणाले.\nआपल्याच मार्गाने कर्नाटक मधील धारवाड येथे ४०वर्षांच्या या व्यक्तीचा रिक्षाचालवून उदरनिर्वाह करण्याचा व्यवसाय आहे. येथे नानाजी त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांसोबत राहतात. हैद्राबाद मध्ये ते लहानाचे मोठे झाले तेच मुळी सय्यद हुसैन तवाकली यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांनी नेहमी धार्मिक सौहार्दाची शिकवण दिली. तवाकली यांना गरजूंना मदत करण्यात विश्वास होता, त्याचा प्रभाव नानाजी यांच्या मनावर झाला. ज्यावेळी ते त्यांच्या लग्नानंतर हैद्राबाद येथून धारवाड येथे गेले, त्यावेळी या नितीमुल्यांना देखील त्यांनी सोबत नेले आणि आचरणात आणले.\nधारवाडमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी जाताना रिक्षा मिटरने चालविली जात नाही त्याचा फायदा घेत अनेक रिक्षाचालक वाटेल त्या किमती सणासुदीला सांगतात. हा खर्च टाळण्यासाठी बरेच लोक ‘शेअर रिक्षा’चा पर्याय निवडतात आणि भाडे विभागून देतात. शहरातील लोक ऐरवी बस किंवा टेंम्पोचा वापर सर्रास पणे प्रवासासाठी करतात.\nत्यामुळेच नानाजींच्या या रिक्षाची फेरी स्वस्त असते, खूपच आग्रह झाला तर ते दहा रूपये घेतात. त्यांच्या नेहमीच्या प्रवाश्यांबाबत ते सांगतात की, “ माझा भर त्यावर असतो की त्यांना मदत करवी जे रोज माझ्या रिक्षातून येतात. मी त्यांना रोज भेटतो आणि धारवाडमध्ये काही रिक्षाचालक त्यांना वाटेल तेवढे भाडे सांगतात. त्यामुळे त्यांना अनेकदा वाहनाची वाट पहात उन्हात देखील उभे रहावे लागते. त्यावेळी त्यांना चालत जाण्याचे बळ नसते आणि उन्हात उभे राहण्याचा धीर नसतो.”\nनानाजींचा दिवस सुरू होतो सकाळी सात वाजता आणि ते त्यांच्या पायावर सायंकाळी सातपर्यंत उभे राहतात. त्यांच्या बहुतांश प्रवाश्यांकडे स्पिड डायल मध्ये त्यांचा क्रमांक असतो. “ जरी ती लहान मुले असली, किंवा ज्येष्ट लोक असले, मी सा-यांना घेवून जातो आणि आणतो.”\nनानाजी म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीला दिवसातून दोनदा भोजन, रहायला घर आणि खर्चासाठी थोडे पैसे असले की झाले त्यानंतर त्याने इतरांना मदत करण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या या कामात त्यांच्या कुटूंबियांच्या सहभागाबाबत बोलताना ते म्हणाले की, “ मी दर्जेदार शिक्षणावर नेहमी विश्वास ठेवतो. आम्ही नशिबवान आहोत कारण सरकारच्या सर्वाना सक्तिचे शिक्षण या योजनेखाली माझ्या दोन मुलांना धारवाडच्या चांगल्या शाळेत मोफत शिक्षण मिळत आहे. माझी मुलगी जी खूप हुशार आहे, तिने उर्दू शाळेत प्रवेश घेतला आहे आणि ती इंग्रजी देखील शिकते. आमच्या समाजात, स्त्रिया याच ख-या भक्कम आधारस्तंभ असतात त्यामुळा आम्ही तिला उर्दू शिकवत आहोत आणि आमच्या श्रध्दा ज्या आहेत त्या तिला सुरूवातीपासून देण्याचा प्रयत्न करतो आहोत.”\nगणपती बाप्पांच्या आगमनापासून २१दिवस धारवाड मध्ये घरोघरी नानाजी त्यांच्या सेवा मनापासून देत असतात. केवळ याच वेळी असे नाही तर नेहमीच ते अशा सेवा देतात. जसे की, स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस. नानाजी शाळेच्या मुलांना प्राधान्य देतात ज्यांना शाळेला जायची घाई असते.\nलोकांच्या सेवेमध्ये त्यांना एका प्रकारे मानसिक समाधान मिळते, ज्यावेळी ते गरजू लोकांना मदत करतात असे ते सांगतात. धारवाड मध्ये त्यामुळेच नानाजींच्या या कामाने बरेच लोक त्यांना धन्यवाद देतात, मात्र त्यांच्या सोबत काम करणारे रिक्षाचालक मात्र त्यामुळे त्यांच्यावर काहीसे नाखूश असतात.\n“ या भागातील बाकीचे रिक्षाचालक मला मारायला येतात, ज्यावेळी मी माझी रिक्षा त्यांच्या स्टॅण्डजवळ लावायला येतो. त्यामुळे मला तेथे अनेकदा भाडे घेवू दिले जात नाही मात्र मला माझे ग्राहक रस्त्याने जाताना भेटतात.”\nधर्माच्या पलिकडे जावून गरजूना मदत करणारे नानाजी हे आमच्या देशाच्या धार्मिक अनेकतेमध्ये असलेल्या एकतेचे प्रतिक आहेत, जे आम्ही एक आहोत हा संदेश आपल्या कृतीमधून देतात जी दिसायला साधी सरळ मात्र त्यातून खूप मोठा आदर्श ते निर्माण करतात नाही का\nलेखिका - श्रुथी मोहन\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/25000-people-leave-rakhi-for-the-soldiers-on-the-border-1735154/", "date_download": "2018-11-14T01:22:58Z", "digest": "sha1:QI6C5BPGK722YAP2JZM2UQRMB6THOSWM", "length": 10508, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "25,000 people leave rakhi for the soldiers on the border | सीमेवरील सैनिकांकरिता पुणेकरांतर्फे २५ हजार राख्या रवाना | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nसीमेवरील सैनिकांकरिता पुणेकरांतर्फे २५ हजार राख्या रवाना\nसीमेवरील सैनिकांकरिता पुणेकरांतर्फे २५ हजार राख्या रवाना\nसैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला.\n‘भारत माता की जय’च्या जयघोषात देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी २५ हजार राख्या रवाना करण्यात आल्या. अनुराधा मराठे यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले.\n‘भारत माता की जय’च्या जयघोषात देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पुणेकरांतर्फे २५ हजार राख्या नुकत्याच रवाना करण्यात आल्या.\nसैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला. सैनिक मित्र परिवार आणि त्वष्टा कासार समाज गणेशोत्सव मंडळातर्फे कसबा पेठेतील महाकालिका मंदिर येथे ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे आणि पारंपरिक वेषात आलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष सुरेश पोटफोडे, अॅड. बिपीन पाटोळे, सैनिक मित्र परिवाराचे अशोक मेहेंदळे, आनंद सराफ, नीता करडे, वीरमाता सुवर्णा गोडबोले, वीरपत्नी दीपाली मोरे, सुनीता गायकवाड, स्व-रूपवर्धिनीच्या पुष्पा नढे या वेळी उपस्थित होत्या. ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या अनुराधा मराठे यांनी गायलेल्या आणि ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या मनीषा निजामपूरकर यांनी गायलेल्या गीताने वातावरण भारावले. कल्याणी सराफ, गिरिजा पोटफोडे, रूपाली मावळे, राजू पाटसकर यांनी संयोजन केल होते. योगिनी समेळ-हजारे यांनी सूत्रसंचालन केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/23957", "date_download": "2018-11-14T00:25:01Z", "digest": "sha1:O7E5OBQTVE6DHIYGG777SZHMYLUZ35GV", "length": 15775, "nlines": 164, "source_domain": "www.maayboli.com", "title": "छोट्या जाहिराती अधिक सुरक्षित | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /छोट्या जाहिराती अधिक सुरक्षित\nछोट्या जाहिराती अधिक सुरक्षित\nडिसेंबरच्या सुरवातीला मायबोलीचा \"छोट्या जाहिराती\" हा विभाग तातडीने बंद केला होता. हा विभाग नुकताच पुन्हा सुरु केला आहे. प्रशासनात पारदर्शकता असावी यासाठी काय झाले हे सांगणे आम्हाला आवश्यक वाटते.\nस्वप्निल वडवळकर (आयडी नीळूभाऊ) या आपल्यातल्याच एका मायबोलीकराने , जाहिरात विभागातल्या संगणक प्रणालीत एक मोठी सुरक्षा त्रूटी ( Security hole) असल्याचे आम्हाला दाखवून दिले. या विभागातले सॉफ्टवेअर मायबोलीच्या इतर भागांपेक्षा वेगळे होते आणि विकत घेतले होते. त्रूटी नक्कीच मोठी असल्याने आम्ही आधी तातडीने तो विभाग बंद केला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या त्रूटीचा गैरफायदा घेतल्या जाण्याअगोदर आम्हाला हे करता आले.\nमूळ सॉफ्टवेअर तयार करणार्‍या कंपनीशी संपर्क साधून ही त्रूटी बुजवणे हा एक पर्याय आमच्याकडे होता. पण तो मार्ग न पत्करता आम्ही पूर्णपणे ती साईट (सबडोमेन) पुसून टाकली आणि एका नवीन सर्वरवर नव्याने सुरुवात केली. पुन्हा त्याच कंपनीचे सॉफ्टवेअर न वापरता, जाहिरात विभागही ड्रूपल याच प्रणालीवर विकसित करायचे ठरवले.\nनवीन जाहिराती विभाग तयार झाल्यावर स्वप्नील वडवळकर यांनी तपासणी करून तो सुरक्षीत असल्याचा निर्वाळा दिला. आमच्याही चाचण्यातून नवीन काही त्रूटी आढळल्या नाहीत.\nयातून निर्माण होण्यार्‍या काही प्रश्नांची उत्तरे आधिच देतो.\nतुम्ही ड्रूपल का निवडले तिथेही परत सुरक्षा त्रूटी निर्माण होणार नाही कशावरून\nड्रूपल ही सध्यातरी एक सगळ्यात सुरक्षीत प्रणाली समजली जाते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अधिकृत वेबसाईट ( Whitehouse.gov) ही ड्रूपलवर आधारीत एक मोठी साईट आहे. ह्या साईटवर जगातून सतत हल्ले होण्याचा प्रयत्न चालू असतो. तसेच ड्रूपलमधे काही सुरक्षा त्रूटी आहेत का हे सारखे शोधणारा आणि असल्यातर त्या लगेच बुजवणारा एक चमू आहे. या सगळ्या साधनसामुग्रीचा आपल्यालाही लगेच उपयोग होईल हा आमचा हेतू आहे.\nमायबोलीच्या इतर काही विभागांवर यामुळे काही परिणाम झाला का\nआम्ही केलेल्या चाचण्यानुसार मायबोलीच्या इतर विभागांवर काहीही परिणाम झालेला नाही. विशेषतः मायबोलीचा खरेदी विभाग सुरक्षित आहे याची पुन्हा खात्री करून घेतली.\nसमजा , चोरांनी अगदी नवी काही क्लूप्ती शोधून काढली की जि आतापर्यंत कुणालाच माहीती नसेल\nसुरक्षिततेचे उपाय हा नेहमीच चोरपोलिसांचा खेळ असतो. नवीन सुरक्षा त्रूटी शोधल्या जात असतात आणि त्या बुजवल्या जात असतात. त्यामुळे हे होऊ शकते हे आम्ही गृहित धरले आहे. म्हणूनच खरेदी विभागात कुठेही मुद्दामच क्रेडीटकार्डची माहीती साठवली जात नाही. एकदा यशस्वी झालेल्या Transaction मधल्या क्रेडिट कार्डाबद्दल कुणालाही (अगदी वेबमास्तर, अ‍ॅडमीन यांनाही ) पाहता येत नाही कारण ती मायबोलीवर साठवलीच जात नाही. याच कारणामुळे रंगिबेरंगी सारख्या सुविधेचे आपोआप नूतणीकरण करता येत नाही (आम्ही आपोआप दरवर्षी तुमचे क्रेडीटकार्ड वापरू शकत नाही)\nस्वप्नील वडवळकरांनी दाखवलेल्या जागरूकतेबद्दल मायबोली त्यांची ऋणी आहे.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nहे सगळ आमच्याबरोबर शेअर\nहे सगळ आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल आणि जाहिरातींची सुविधा पुन्हा सुरू केल्याबद्दल धन्यवाद. नीळूभाऊंना ही धन्यवाद.\nमाहितीबद्दल धन्यवाद. जागरुक माबोकर ''निळूभाऊ'' यांचे आभार आणि अभिनंदन.\nअभिनंदन आणि आभार नीळू \nअभिनंदन आणि आभार नीळू \nहे उत्तम झाले. स्वप्नील\nस्वप्नील वडवळकर ह्यांचे आभार. ही माहिती इथे दिल्याबद्दल अ‍ॅडमिन टीमला धन्यवाद.\nही माहिती इथे शेअर\nही माहिती इथे शेअर केल्याबद्दल अ‍ॅडमीन टिमला धन्यवाद आणि निळू भाऊ ह्या आयडीचे आभार\nनिळूभाऊंचे आभार त्या फाईंडीग\nही माहिती शेअर केल्याबद्दल\nही माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद.\nनवीन 'छोट्या जाहिराती' विभाग\nनवीन 'छोट्या जाहिराती' विभाग पहिल्यापेक्षा जास्त चांगला आणि वापरायला सोपा असा झाला आहे.\nधन्यवाद स्वप्नील आणि अ‍ॅडमिन टीम.\n१) वर लिहल्याप्रमाणे काही दुरुपयोग होण्याआधी ( Thanks to निळुभाऊ) हे लक्षात आले.\n२) छोटया जाहिराती हि विनामूल्य सेवा आहे ती १.५ महिने बंद होती. विनामूल्य सेवा बंद पडल्यावर Business Impact नसावा\nयापेक्षा अधिक तांत्रिक माहिती हवी असल्यास निळुभाऊ यांना संपर्क करा.\nही माहिती इथे देऊन मायबोली प्रशासनाने शक्य तितकी पारदर्शकता दाखवली आहे. माझ्या माहितीत अशी माहिती क्चचितच जाहिर केली जाते. ती पारदर्शकता आणि त्यामागचा चांगला हेतू न पाहता, Out of context, फक्त वर दिलेली माहीती आणि इथल्या प्रतिक्रिया वापरून मायबोलीचा अपप्रचार होण्याची शक्यता आहे इतके आपण सगळे लक्षात ठेवूया.\nवरील प्रतिसादात काही offensive वाटत असेल तर क्षमस्व आहे..\nनीळूभांऊचे कौतूक आहे. आणि हे\nआणि हे सगळे सभासदांना मोकळेपणी, सांगण्याचा पारदर्शीपणा मायबोली सोडून आणखी कुठे दिसणार \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/42267?page=2", "date_download": "2018-11-14T00:36:03Z", "digest": "sha1:QZI5F7TO6JL74YMRTA3AMURKP7RPQBKY", "length": 8389, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लंब बेटावरील बर्फाळ चहा! (Long Island Ice Tea) | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लंब बेटावरील बर्फाळ चहा\nलंब बेटावरील बर्फाळ चहा\nदारवा ५ व्हाइट दारवा\n५. ट्रिपल सेक किंवा कॉइंत्रु किंवा व्हर्माउथ/ व्हर्मूथ( vermouth) (शक्यतो ऑरेंज लिक्योर्स)\nग्लासच्या कडेला जेमतेम मीठ लावून घेणे.\nउंच ग्लासात २/३ पातळीपर्यंत बर्फाचे तुकडे भरायचे.\nमग काचेच्या स्टररवरून एकेक अल्कोहोल सोडायचे.\nपाचही अल्कोहोल्सचे प्रमाण १:१:१:१:१ असे हवे.\nनवखे असाल तर प्रत्येकी १५ मिलि च घ्या. मिडियम टॉलरन्स असेल तर २० मिलि चालेल. टाकी असाल तर ३० मिलि प्रत्येकी घ्यायला हरकत नाही.\nदारवा ग्लासात स्थानापन्न झाल्यावर मग हळूहळू कोक सोडायचा. फुगायला जागा राहील इतपत. लिंबाचे चार थेंब टाकायचे.\nगार्निशला एकदोन पुदिन्याची पाने.\nग्लासला लिंबाची चकती खोचायची.\nअसा एक ग्लास करायचा. :)\nआपण प्यायलेल्या दारूची मजा आपल्यालाच मिळायला हवी. इतरांचे मनोरंजन हा हेतू नाही त्यामुळे बॉटम्स अप करायचं नाही. हळूहळू पित जायचं. पाची द्रव्यांपैकी प्रत्येकाची वळणे, चवी ओळखत घोळवत ग्लास संपवायचा.\nयानंतर चुकूनही ड्रायव्हिंगच्या फंदात पडायचे नाही. आपला टॉलरन्स वाला इगो चपला काढल्यासारखा बाजूला ठेवायचा.\nअथेन्स, जॉर्जिया मधल्या द ग्लोबचा बार टेण्डर आणि इंटरनेट. :)\nनंदिनी बर्फाचा गोळा करताना\nबर्फाचा गोळा करताना गोळेवाला बर्फ किसतो. तसा घरच्या जाड बटाटा किस घालण्याच्या किंवा गूळ किसायच्या किसणीने किसून बघावा . किंवा अमाची आयडिया मस्त आहे चुरा करण्याची.\nजाड बटाटा हाडापर्यंत गोठवतो\nजाड बटाटा हाडापर्यंत गोठवतो का गं केश्वे\nअमाची आयडीयाच करून बघणारे एकदा.\nअगं ते गोळेवाले टर्किश\nअगं ते गोळेवाले टर्किश टॉवेलातच धरतात तो बर्फ आणि किसतात. त्यांचापण नाही गोठत हात त्यामुळे.\nबर्फ कुटण्यासाठी वापरलेले फडके १-२ वेळा कुटले की फाटते.\nकॅनव्हास,(वॉटरबॅग्ज असतात याच्या) किंवा जुन्या जीन्स चा पाय वापरणे जास्त योग्य.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-11-14T00:11:32Z", "digest": "sha1:5RRQMTQKFS6KHA3EOK4XJAYTYLG64N4L", "length": 4054, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२९४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२९४ मधील मृत्यू\n\"इ.स. १२९४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/sin-virtue-strategies-1138673/lite/", "date_download": "2018-11-14T00:54:04Z", "digest": "sha1:4LGWRJUBYSAPKRIMEKMHPVFLIJCGUHJ6", "length": 25901, "nlines": 109, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पाप-पुण्य-नीती – Loksatta", "raw_content": "\nमुंबई उपनगरात माझ्या घरापासून जवळ रस्त्यावरच एक लहानसे शिवमंदिर आहे.\nरत्नाकर पवार |शरद बेडेकर |\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nआपल्याला ईश्वराप्रति काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले नाही, त्यांना आपण मदत करणे हीच देवाप्रति व समाजाप्रति खरी कृतज्ञता होय.\nमुंबई उपनगरात माझ्या घरापासून जवळ रस्त्यावरच एक लहानसे शिवमंदिर आहे. तिथे रोज सकाळी एक भटजी काहीतरी मंत्र पुटपुटत, पूजाअर्चा करीत बसलेला असतो. तो पंचांग व हात बघून भविष्यही सांगतो म्हणे. अनेक स्त्री-पुरुष तिथे लहान तांब्याभर दूध आणि पूजेचे साहित्य घेऊन येतात. पिंडीवर दूध ओततात. गंभीर चेहऱ्याने व मनोभावे शंकराची पूजा करून देवाला व भटजीला नमस्कार करून, काही दक्षिणा ठेवून शांतपणे निघून जातात. त्याच वेळी त्या देवळाच्या बाहेर भिकाऱ्यांची मुले (की भिकाऱ्यांनी भीक मागण्यासाठी पळवून आणलेली मुले, कोण जाणे) ती भुकेली, उपाशी मुले, पिंडीवर ओतल्या जाणाऱ्या त्या दुधाकडे आशाळभूत नजरेने पाहात असतात. आता मला सांगा, पूजा करणारी ती माणसे पुण्य करीत असतात की पाप) ती भुकेली, उपाशी मुले, पिंडीवर ओतल्या जाणाऱ्या त्या दुधाकडे आशाळभूत नजरेने पाहात असतात. आता मला सांगा, पूजा करणारी ती माणसे पुण्य करीत असतात की पाप दुधाच्या थेंबाथेंबासाठी तडफडणारी ती मुले समोर आणि देशभर असताना, शंकराच्या पिंडीवर लोटीभर दूध ओतून भक्ताला पुण्य मिळेल का दुधाच्या थेंबाथेंबासाठी तडफडणारी ती मुले समोर आणि देशभर असताना, शंकराच्या पिंडीवर लोटीभर दूध ओतून भक्ताला पुण्य मिळेल का काय या आपल्या पुण्यप्राप्तीच्या कल्पना काय या आपल्या पुण्यप्राप्तीच्या कल्पना रोज अशा पूजा करणारे काही जण, भिकाऱ्यांच्या त्या पोरांना काही बिस्किट वगैरे खायला देतात हे जरी खरे आहे, तरी भुकेल्या पोरांसमोर दूध पिंडीवर ओतण्याचे, त्यामुळे समर्थन होते का\nबहुतेक लोकांना असे वाटते की देवाची पूजा-प्रार्थना किंवा परंपरेनुसार काही धार्मिक विधी करणे हे पुण्यकारक असते व ते न करणे हे पाप असते. त्यापेक्षा संतांनी सांगितलेली ‘परोपकार हे पुण्य व परपीडा हे पाप’ ही कल्पना योग्य वाटते. आम्हाला असे वाटते की आपण जर देवाची पूजा-प्रार्थना केली तर त्यासाठी (देव असला तरी) आपल्याला पुण्य का देईल आपल्या पूजा-प्रार्थनांचा व नैवेद्याचा त्याला काय उपयोग आपल्या पूजा-प्रार्थनांचा व नैवेद्याचा त्याला काय उपयोग आणि त्याला हव्यातच कशाला आपल्या पूजा-प्रार्थना आणि त्याला हव्यातच कशाला आपल्या पूजा-प्रार्थना आपल्याला ईश्वराप्रति काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले नाही, त्यांना आपण मदत करणे हीच देवाप्रति व समाजाप्रति खरी कृतज्ञता होय. कुठलाही धार्मिक विधी करण्यामुळे, न पापनिरसन होईल, न पुण्यप्राप्ती, न त्यामुळे तुम्ही धार्मिक ठराल, न नीतिमान ठराल, न समाजाला त्याचा काही उपयोग. एक मोठे वकीलसाहेब, धार्मिक वृत्तीचे व पूजापाठ करणारे आहेत. भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशा लोकांच्या केसेस घेऊन, स्वकौशल्याने व कायद्यांतील पळवाटांच्या ज्ञानाने ते त्यांच्या अशिलांना शिक्षा होण्यापासून वाचवतात व भरपूर पैसा कमवतात. त्यांचा व्यवसाय ‘ईश्वर कृपेने’ चांगला चाललाय असे ते म्हणतात. खरे तर तो ‘भ्रष्टाचाऱ्यांच्या कृपेने’ नीट चाललेला आहे. तुम्ही काय म्हणाल आपल्याला ईश्वराप्रति काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले नाही, त्यांना आपण मदत करणे हीच देवाप्रति व समाजाप्रति खरी कृतज्ञता होय. कुठलाही धार्मिक विधी करण्यामुळे, न पापनिरसन होईल, न पुण्यप्राप्ती, न त्यामुळे तुम्ही धार्मिक ठराल, न नीतिमान ठराल, न समाजाला त्याचा काही उपयोग. एक मोठे वकीलसाहेब, धार्मिक वृत्तीचे व पूजापाठ करणारे आहेत. भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशा लोकांच्या केसेस घेऊन, स्वकौशल्याने व कायद्यांतील पळवाटांच्या ज्ञानाने ते त्यांच्या अशिलांना शिक्षा होण्यापासून वाचवतात व भरपूर पैसा कमवतात. त्यांचा व्यवसाय ‘ईश्वर कृपेने’ चांगला चाललाय असे ते म्हणतात. खरे तर तो ‘भ्रष्टाचाऱ्यांच्या कृपेने’ नीट चाललेला आहे. तुम्ही काय म्हणाल हे पाप, पुण्य की व्यवसाय\nमानवी इतिहासात वेगवेगळ्या स्थळीकाळी ज्या नीतिकल्पना प्रचलित होत्या, त्याच कल्पना त्या त्या काळी निर्माण झालेल्या धर्मानी, धर्म-नियम व देवाच्या अपरिवर्तनीय आज्ञा म्हणून सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ, भारतात ऋग्वेदरचनाकाळी निसर्ग व निसर्गनियमांना देवत्व दिले गेले होते व त्यांच्या उपासना ते काटेकोर नियमबद्ध यज्ञांनी करत असत. त्यामुळे निसर्गानुनय व यज्ञानुनय हे त्या वेळी पुण्य व त्याविरुद्ध वर्तन हे पाप मानले जाई. अर्थात तेव्हासुद्धा कुठलेही दुष्कृत्य हे निसर्गविरुद्ध कृत्य म्हणून अनीतिमय व पापच मानले जाई. त्या काळी ब्रह्मा, विष्णू, महेश असे देवही नव्हते व त्यांची देवळे, मूर्तिपूजाही नव्हत्या; व्रतवैकल्ये, प्रायश्चित्ते व तीर्थयात्राही नव्हत्या. फक्त नदीच्या पवित्र जलात स्नान करून पाप धुतले जाते असे मात्र ते साधारणत: मानीत असत असे दिसते. भटकंती करीत आलेल्या आर्याना अफगाणिस्तानमार्गे भारतप्रवेश करीपर्यंत नद्याच माहीत नव्हत्या हे त्याचे कारण असू शकेल. भारतात वेदसंहितेच्या रचना काळानंतर, प्राचीन उपनिषदे (वेदान्त) व त्यांच्यानंतर धर्मसूत्रांच्या रचना झाल्या. येथपर्यंतसुद्धा देव, देवळे, मूर्तिपूजा, व्रतवैकल्ये अशा गोष्टी वैदिक धर्मात नव्हत्या. शिवाय वेदान्ताने यज्ञांना ‘फुटक्या होडय़ा’ असे संबोधून त्यांची उपयुक्तता नाकारलेली होती. शिवाय त्या काळात तपश्चर्येला यज्ञाहून श्रेष्ठ स्थान दिले जाऊ लागले होते. तरीही उपनिषदांत आणि पुढील काळांतील धर्मसूत्रांमध्येसुद्धा ‘पापाचे कर्मफळ भोगल्याशिवाय कुणाचीही सुटका नाही’ असा पूर्वीचा कडक नियम मात्र कायमच ठेवलेला दिसतो. मला विशेष सांगायचे आहे ते हे की त्यापाठोपाठ आलेल्या ‘स्मृतिपुराणकाळात’ मात्र, या कडक नियमाला अनेक फाटे फोडले गेले. जप, तप, उपोषणे, व्रते इत्यादी केल्याने आणि ‘पुरोहितांना’ विविध प्रकारची दाने दिल्याने, दुष्कर्माचे वाईट फळ भोगावे लागत नाही असे ‘नवीन नियम’ घालून दिले गेले. अशा या कालपरिस्थितीनुसार होणाऱ्या बदलांवरून असे म्हणता येते की सर्व धर्मग्रंथीय ‘पाप-पुण्य प्रायश्चित्तादी कल्पना’ या तत्कालीन परिस्थितीची प्रतिबिंबे असून, त्या ‘ईश्वराज्ञा’ वगैरे काही नव्हेत.\nविविध स्मृतींमध्ये सांगितलेल्या पातकांचा (पापांचा) व त्यावरील प्रायश्चित्तांचा, स्मृतींच्या कालानुक्रमे अभ्यास केला तर असे दिसते की (१) काही पातकांना, प्राचीन ग्रंथांनी फार कठोर, अगदी देहान्तसुद्धा घडविणारी प्रायश्चित्ते सांगितली होती. त्या पातकांना नंतरच्या काळांतील स्मृतींनी, सौम्य प्रायश्चित्ते सांगितली, जसे गायत्री मंत्राचा जप, ब्राह्मण भोजन घालणे, ब्राह्मणाला गाईचे किंवा सुवर्णाचे दान देणे वगैरे. यावरून असे दिसते की ही प्रायश्चित्ते कुणा देवाने, ईश्वराने नव्हे तर ग्रंथकर्त्यां ब्राह्मणांनी, पुरोहितांनी सांगितलेली आहेत. (२) काही स्मृतिपुराणांनी सांगितले की, पुरोहिताला इतके दान दिले म्हणजे त्या प्रमाणात इतके पाप माफ होते किंवा इतके दान दिले की स्वर्गात इतके काळ सुख मिळते वगैरे. याच्या मुळाशी पुरोहितांची धंदेवाईक वृत्ती दिसून येते. (३) म्हणजे ‘धार्मिक प्रायश्चित्ते’ ही देवाने दिलेली पापाची माफी नसून, पुरोहितांनी दिलेली पापाची माफी आहे. त्यांना मिळणारी दक्षिणा व दान जेवढे मोठे व घसघशीत असेल, तेवढी मोठय़ात मोठय़ा पापालाही जास्त माफी मिळत असे. असे हे निष्कर्ष माझ्यासारख्या निरीश्वरवाद्याचे नसून ते भारतरत्न महामहोपाध्याय काणे यांनी काढलेले निष्कर्ष आहेत. (प्र.स.सा.सं.मं. प्रकाशित ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ सारांशरूप ग्रंथ, उत्तरार्ध खंड ४ विभाग १ मधील सर्व प्रकरणे). स्मृतिपुराणकारांनी प्रायश्चित्ते सांगताना आणखी एक मोठे पाप केलेले आहे. त्यांनी सांगितलेल्या प्रायश्चित्तांची तीव्रता/सौम्यता ही ते पातक करणारा ‘चातुर्वर्णापैकी कुठल्या वर्णाचा आहे’ आणि त्याने ते पातक ‘कुठल्या वर्णाच्या माणसाविरुद्ध केले’ त्यावर अवलंबून आहे. म्हणजे हे कायदे उघडपणे एकाला एक नियम व दुसऱ्याला दुसरा असे आहेत. स्मृतिपुराणकारांना समाजात जन्माधारित विषमता हवी होती म्हणून त्यांनी असे केलेले आहे. प्रत्यक्षात जरी कुणी ईश्वर असला तरी तो स्वत: सामाजिक विषमतेचा व अन्यायाचा पुरस्कर्ता असणे काही शक्य नाही. हे तुम्हाला पटते ना\nप्रायश्चित्त या संकल्पनेतील ‘वाईट कर्म करणाऱ्याला शिक्षा होणे’ व ‘त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे’ हे मूळ हेतू स्तुत्यच आहेत. पातक करणाऱ्याच्या मनावर उपचार होणे व त्याने पुन्हा ते पातक न करण्याचा निश्चय करणे हे मानसिकदृष्टय़ा आणि सामाजिक हिताच्या दृष्टीनेही आवश्यक आहे यात काही संशय नाही. परंतु कुणा लोभी ढोंगी माणसाने अगदी काशीरामेश्वरासह भारतातील सर्व पवित्र तीर्थामध्ये जरी अगदी शास्त्रोक्त विधिवत स्नान केले तरी त्याची पातके धुतली जातील का कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या मुहूर्तावर गंगा-गोदावरी स्नान करणाऱ्यांना देव खरेच पापमुक्त करील का कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या मुहूर्तावर गंगा-गोदावरी स्नान करणाऱ्यांना देव खरेच पापमुक्त करील का किंवा त्या बदल्यात त्याला काही पुण्य देईल का किंवा त्या बदल्यात त्याला काही पुण्य देईल का त्याच्या विकारग्रस्त मनावर अशा स्नानामुळे काही उपचार होतील का त्याच्या विकारग्रस्त मनावर अशा स्नानामुळे काही उपचार होतील का संत तुकारामानेसुद्धा सांगितलेले आहे की तीर्थस्नानाने आपली फक्त कातडी धुतली जाईल. भारतातील तीर्थस्थळे ही सर्व सौंदर्यस्थळे आहेत. त्यामुळे तीर्थस्थळी जायचे तर अवश्य जा. पण मुहूर्ताची गर्दी व धक्काबुक्की टाळून जा. (उदाहरणार्थ कुंभमेळा). पाणी स्वच्छ असेल (खात्री करून घ्या) तर त्यात स्नानही करा. पण तसे करून व काही कर्मकांड करून पापक्षालन होईल किंवा पुण्य, स्वर्ग, मोक्ष मिळेल या आशा मात्र निर्थक आहेत. तसेच कुठलेही व्रताचरण हे साधे सत्कृत्यसुद्धा नसून, तो वेळेचा व पैशाचा अपव्यय मात्र आहे. कारण त्यातून दुर्बलांना, रोगपीडितांना, संकटग्रस्तांना काहीही मदत होत नाही. व्रते व कर्मकांडे करून तुम्हाला खोटेच कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल. शुभाशुभ, मुहूर्त, सोवळे-ओवळे पाळून तुम्ही स्वत:ला धार्मिक समजाल. पण तेही खरे नव्हे. व्रते व दैवी उपाय विसरून, फक्त सत्कृत्ये करा. कारण प्रत्येकाने जमेल तेवढी सत्कृत्ये करणे हीच सामाजिक गरज आहे.\nमानवाच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात, नीतिमत्तेचे महत्त्व सर्वोच्च आहे यात काही शंका नाही. ईश्वराचे अस्तित्व न मानणारे लोकसुद्धा, सत्य व नीती यांनाच जीवनात सर्वोच्च स्थान देतात. मानवाने अत्यंत प्राचीन काळी जेव्हापासून ‘सामाजिक जीवन’ सुरू केले तेव्हापासूनच नीतिमत्ता ही त्याची सर्वात महत्त्वाची सामाजिक गरज ठरली आहे व तीच पाप, पुण्य, धर्म इत्यादी मानवी संकल्पनांचा मजबूत पाया आहे. हे खरे आणि योग्यच आहे. पण काही लोक मानतात त्याप्रमाणे धर्मग्रंथीय नीतिकल्पना या ‘ईश्वरीय किंवा अपरिवर्तनीय’ मात्र मुळीच नव्हेत. आता समजा तुम्ही हिंदू आहात व तुमच्या मुलीला तुम्ही पदवीपर्यंत शिक्षण दिलेत आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी तिचे योग्य वराशी लग्न लावून दिलेत, तर तुम्ही हे कर्तव्य केलेत की दुष्कृत्य अहो, तुम्ही जर एकोणिसाव्या शतकात हेच केले असते तर देवाच्या दफ्तरी त्याची ‘महत्पाप’ म्हणून नोंद झाली असती असे तत्कालीन मोठमोठे पंडित व पुरोहित आम्हाला सांगत होते. त्या काळी स्त्रीला शिक्षण देणे व मासिक पाळी येण्यापूर्वी तिचे ‘लग्न न करणे’ ही ‘आईबापांसाठी नरकाची साधने’ मानली गेली होती. मग कुठे आहे ती सर्वकालीन नीती अहो, तुम्ही जर एकोणिसाव्या शतकात हेच केले असते तर देवाच्या दफ्तरी त्याची ‘महत्पाप’ म्हणून नोंद झाली असती असे तत्कालीन मोठमोठे पंडित व पुरोहित आम्हाला सांगत होते. त्या काळी स्त्रीला शिक्षण देणे व मासिक पाळी येण्यापूर्वी तिचे ‘लग्न न करणे’ ही ‘आईबापांसाठी नरकाची साधने’ मानली गेली होती. मग कुठे आहे ती सर्वकालीन नीती आज आपण स्त्रीशिक्षण आवश्यक मानतो हे काय पाप आहे काय आज आपण स्त्रीशिक्षण आवश्यक मानतो हे काय पाप आहे काय आणि मुलीचे लहानपणीच लग्न लावून देणे हे पुण्य आहे काय आणि मुलीचे लहानपणीच लग्न लावून देणे हे पुण्य आहे काय नीतिकल्पना आपणच त्या त्या कालपरिस्थितीत तयार करतो व त्यांना अपरिवर्तनीय मानणे चूक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-14T01:15:58Z", "digest": "sha1:BM5SM63WLUXPXHSUA3CGJBPI4WDB2OKM", "length": 14569, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले कांदा काढणी यंत्र राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले कांदा काढणी यंत्र राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम\nसंगमनेर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ व सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित स्वयंचलित कृषियंत्रे बनविण्याच्या स्पर्धेमध्ये अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मावेरिक्‍स संघाला राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीत प्रथम क्रमांक मिळाला आहे. या यंत्राला उकृष्ठ रचनेसाठी 25 हजार, उत्कृष्ठ निर्मितीसाठी 25 हजार व उत्पादकतेसाठी 25 हजार असे एकुण 2 लाख 75 हजार रुपयांची बक्षिसे मिळाली आहे.\nअमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कांदा तिफन यंत्राची पाहणी माजी कृषी मंत्री व शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज केली. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने सातत्याने गुणवत्ता जपली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात वाव देतांना संशोधनावर भर दिला आहे. संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी जगभरात विविध ठिकाणी चांगल्या पदावर काम करत आहे. खरे तर राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठे ही संशोधनाची केंद्र ठरली पाहिले. अमृतवाहिनीतील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीवरच भर दिला पाहिजे. येथे सातत्याने विविध विषयांवर संशोधन झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात संशोधनात मोठा वाव आहे. या नवीन कांदा काढणी यंत्रामुळे शेतकर्‍यांच्या वेळेची व श्रमाची बचत होणार आहे. आज शेतकर्‍यांपुढे समस्यांचे डोंगर आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी युवकांनी संशोधन करा. तंत्रज्ञानाची कास धरा असा मौलीक सल्ला देतांना मायभगीनींसाठी आधुनिक घास कापणी यंत्र ही तयार करावे असे आवाहन केले.\nमजुरांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी व काळाची गरज ओळखून कमी खर्चात कांदा काढण्यासाठी स्वयंचलित यंत्र आरेखनाचे राहुरी कृषी विद्यापीठ येथे झालेल्या स्पर्धेत सादरीकरण करण्यात आले. संघाने तयार केलेले आरेखन, संरचना, उपयुक्‍तता व किंमत या कसोट्यांवर आधारित घटकांचे परीक्षण करण्यात येऊन उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्यामुळे संघाला प्रथम मानांकन मिळाले. या यंत्राच्या निर्मितीसाठी विभाग प्रमुख डॉ. व्ही.डी. वाकचौरे, प्रा. बी.के. वर्पे, महेश हर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत संघाचा कॅप्टन प्रशांत कानडे व मेकॅनिकेल विभागातील 24 विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले होते. संघातील सर्व विद्यार्थी हे शेतकऱ्यांची असल्यामुळे शेतीसाठी उपयुक्‍त व आर्थिकदृष्ट्‌या कमी खर्चात यांत्रिकीकरण उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांची जॉन डीअर, वाहन विकास संस्था पुणे येथील शास्त्रज्ञ यांनी प्रशंसा केली. कांदा काढणी यंत्र बनविणाऱ्या 25 विद्यार्थ्यांमधील संघप्रमुख प्रशांत कानवडे याची जॉन डिअर कंपनीत तर इतर 5 विद्यार्थ्यांची कमीन्स इंडिया लि. या कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nया कांदा काढणी यंत्रात आठ एच पी चे इंजिन असून एका लिटरमध्ये हे यंत्र 3 तास चालते. तर दिड तासात 1 एकर शेतातील कांदा काढण्याचे काम करते. याची किंमत अवघी 1 लाख 75 हजार आहे.यापूर्वीदेखील कॉलेजमधील मेकॅनिकल विभागाच्या एसएई क्‍लबने राष्ट्रीयस्तरावरील बाहा, सुप्रा तसेच इफ्फी सायकल या स्पर्धांमध्ये लक्षणीय यश संपादन केले. मेकॅनिकल विभागाच्यावतीने यापूर्वी खुरपणी यंत्र, बटाटा काढणी यंत्र, स्वयंचलित दूध काढणी यंत्र आदी शेती उपयोगी अवजारे विकसित केलेली आहेत.\nयावेळी संस्थेचे विश्‍वस्त लक्ष्मणराव कुटे, शरयुताई देशमुख, उपसभापती नवनाथ आरगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, प्रांत अधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी. धुमाळ, प्राचार्य केशवराव जाधव, डॉ. चव्हाण, प्राचार्य शिरभाते, विभागप्रमुख डॉ. व्ही.डी. वाकचौरे, उपप्राचार्य अशोक मिश्रा, रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे, श्रीमती जे.बी. शेठ्ठी, प्रा. जी.बी. काळे, प्रा. आर.एस. ताजणे, आर.एन. कानवडे, डॉ. एम. आर. वाकचौरे, नामदेव गायकवाड आदिंसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम.ए. व्यंकटेश यांनी केले. सुत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले तर डॉ. व्ही.डी. वाकचौरे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअग्रलेख | अविश्वासाचे वातावरण\nNext articleहाती शस्त्रे घेऊन फिरणे हीच का प्रभू रामचंद्राची शिकवण\nराष्ट्रीय राखीव दलाचे जवान काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार\nअल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nकुख्यात गुंड ‘अंतोन गायकवाड’च्या तडीपारीवर शिक्कामोर्तब\nटंचाई काळात जखणगावात होतोय अवैध पाणीउपसा\nअरणगावच्या सरपंच पतीची झेडपीत अधिकाऱ्यांना अरेरावी\n‘दगडी पाटा’ डोक्‍यात टाकून पत्नीचा केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-diwali-news-2/", "date_download": "2018-11-14T00:33:14Z", "digest": "sha1:22UKXO25C5BBE5AMRKPAUKC5C3ML5URE", "length": 7583, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रांगोळीतून विद्यार्थिनींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरांगोळीतून विद्यार्थिनींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा\nपी.ए. इनामदार शाळेचा उपक्रम शिक्षकांच्यावतीने विद्यार्थ्यांना फराळ वाटप\nनगर – सर्व समाजबांधवांसाठी खास आकर्षण असलेला दिवाळी सण मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. शाळेत मुलींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर शिक्षकांनी बनविलेले फराळचे पदार्थ विद्यार्थ्यांना वाटप करुन दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.\nशाळेत शिकत असलेल्या मुस्लिम समाजातील विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभागी होत, आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर विद्यार्थ्यांनी आकर्षक शुभेच्छा पत्र बनविले होते. या उपक्रमाद्वारे फटाकेमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प व्यक्त करीत, विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.\nविद्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव देऊन दिवाळी साजरी करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्राचार्य हारुन खान व उपप्राचार्य फरहाना शेख यांनी सांगितले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक राजश्री भिंगारदिवे, सरोज नायर, मुशिर साने, संतोष जाधव, राजिक खान, प्रकाश पठारे, जालिंदर काळे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने ब्लेडने वार\nNext article…अखेर “एजीओ’ कंपनीतील कामगारांना बोन\nराष्ट्रीय राखीव दलाचे जवान काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार\nअल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nकुख्यात गुंड ‘अंतोन गायकवाड’च्या तडीपारीवर शिक्कामोर्तब\nटंचाई काळात जखणगावात होतोय अवैध पाणीउपसा\nअरणगावच्या सरपंच पतीची झेडपीत अधिकाऱ्यांना अरेरावी\n‘दगडी पाटा’ डोक्‍यात टाकून पत्नीचा केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2015/05/blog-post_12.html", "date_download": "2018-11-14T00:10:47Z", "digest": "sha1:3WYCGHGYAJ43G3LKGFBXKNIRTABHSX2G", "length": 45386, "nlines": 321, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक ...\nविचारांची लढाई विचारानेच लढा...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nबुधवार, मे १३, २०१५\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nप्रकाश पोळ 9 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nबाबासाहेब पुरंदरे याना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. पुरंदरे हे शिवचरित्राचे अभ्यासक मानले जातात. त्यानी 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी लिहिली आहे. पुरंदरे यांच्या समर्थकांचे असे म्हणने आहे कि पुरंदरे यानी शिवराय घराघरात पोहचवले. शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यात पुरंदरे यांचा मोलाचा वाटा आहे.\nयाउलट पुरंदरे यांचे विरोधक असा दावा करतात कि पुरंदरे यानी शिवाजी महाराज घराघरात पोहचवले परंतु विकृत स्वरुपात. पुरंदरे यानी शिवराय, जिजाऊ यांची बदनामी केली आहे. तसेच त्यानी जेम्स लेनला चुकीची माहिती आणि संदर्भ पुरवले आहेत, असा पुरंदरे यांच्यावर आरोप आहे. ही पार्श्वभूमी पुरंदरे यांना मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध करण्यामागे आहे. पुरंदरे याना संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा यासह अनेक मराठा संघटना विरोध करत आहेत. त्यामुळे या विषयावर उलटसुलट चर्चा चालू आहे. इतिहासाशी संबंधित असे अनेक वाद गेल्या काही वर्षात निर्माण झाल्याने महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण कलुषित झाले आहे.\nपुरंदरे यांचे वादग्रस्त इतिहासलेखन -\nबाबासाहेब पुरंदरे यानी 'राजा शिवछत्रपती' ही भली मोठी कादंबरी लिहून महाराष्ट्रातील मराठी वाचकांवर प्रभाव निर्माण केला आहे. पुरंदरे यांची भाषा ओघवती आणि अलंकारिक असल्याने अनेक लोक आवडीने ही कादंबरी वाचतात. असे सांगितले जाते कि या कादंबरीच्या पाच लाख प्रती खपल्या आहेत. पुरंदरे यांची ही कादंबरी इतर कोणत्याही मराठी पुस्तकापेक्षा खूपच लोकप्रिय ठरली आहे. परंतु एवढ्याने पुरंदरे यांच्या कादंबरीची योग्यता मोजणे बरोबर नाही. इतिहासलेखन करताना ते किती निष्पक्ष पद्धतीने, पुर्वग्रह मनातून काढून लिहिणे गरजेचे असते. आपल्या मनातील कल्पना, धारणा इतिहासाच्या माथ्यावर मारणे हा खूप मोठा अपराध आहे. इतिहास हा विषयच अनेकजणाना रटाळ आणि कंटाळवाना वाटत असलेल्या तो थोडा अलंकारिक भाषेत लिहिला तर लोक आवडीने वाचतात. परंतु याचा अर्थ असा नाही कि इतिहासातील मूळच्या प्रसंग, पात्रामध्ये सोयीस्कर बदल करावा. इतिहासातील काही गोष्टी आपणाला अप्रिय असल्या, गैरसोयीच्या असल्या तरी त्या टाळता कामा नये. किंवा त्याचे स्वरुप बदलून सोयीस्कर इतिहास लिहिता कामा नये. हे सर्व संकेत इतिहास अभ्यासकाने पाळावे अशी अपेक्षा असते. परंतु पुरंदरे यांच्या शिवचरित्राकडे पाहिले तर असे दिसते कि पुरंदरे यानी सोयीस्कर इतिहास लिहिला आहे. ब्राह्मणी चष्म्यातून लिहिलेला इतिहास, शिवरायांच्या मुस्लिम सहकार्यांची उपेक्षा, काल्पनिक कथा-प्रसंग-पात्रे याना अग्रक्रम अशा पद्धतीच्या अनेक चुका पुरंदरे यांच्या इतिहासलेखनात आढळतात. त्यामुळे पुरंदरे यानी सदोष शिवचरित्र लिहिले याबद्दल शंका नाही.\nवैचारिक स्वातंत्र्य आहे कि नाही \nपुरंदरे यांचे इतिहासलेखन सदोष आहे हे अनेकांप्रमाणे माझेही मत आहे. मात्र सर्वानी अशीच भूमिका घ्यावी हा अट्टहास योग्य नाही. पुरंदरे याना विरोध करण्याचा अधिकार मला आहे, त्याप्रमाणेच पुरंदरे यांचे समर्थन करण्याचा अधिकारही इतराना असायला हवा. संजय सोनवणी यानी पुरंदरे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली हे त्यांचे वैय्यक्तिक मत आहे. सोनवणी हेही एक अभ्यासक आहेत. त्यामुळे tयानी जी भूमिका मांडली आहे तिचा वैचारिक प्रतिवाद करायला हवा. परंतु घडते उलटेच. सोनवणी सराना संपर्क करुन घाणेरड्या शिव्या दिल्या जातात. धमक्या दिल्या जातात. हा सांस्क्रुतिक दहशतवाद आहे. पुरंदरे यांच्याबाबतच्या माझ्या आणि सोनवणी सरांच्या भूमिकाही भिन्न आहेत. परंतु मला जसे वैचारिक स्वातंतत्र्य आहे, तसे ते सोनवणी सरानाही आहे याचे भान आम्ही ठेवले पाहिजे. सोनवणी सरानी पुरंदरे प्रकरणात लक्ष घालावे का, घातले तर नेमकी कोणती भूमिका घ्यावी हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्यांची भूमिका पटली नाही तर प्रतिवाद करण्याचे स्वातंत्र्य इतरानाही आहेच.\nआता अनेकजणाना सांस्क्रुतिक दहशतवाद हा शब्द आवडणार नाही. परंतु ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत ते पाहता हाच शब्द योग्य वाटतो. गेल्या काही वर्षात इतिहासातील वादांवरुन महाराष्ट्राचे वातावरण चांगलेच तापले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा या संघटना अनेकवेळा आक्रमक झाल्या. त्यानी इतिहासलेखनातील त्रुटी दाखवून देणे, इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी आग्रह धरणे गैर नाही. परंतु अशा वादात विरोधी गटाचे स्वातंत्र्य मान्य न करण्याच्या चुका घडतात. काही हिंसक घटना घडतात. ब्रह्मणानी चुकिचा इतिहास लिहिला हे पुराव्यानिशी दाखवून द्यायचे. जो वादाचा मुद्दा आहे तो चर्चेने सोडवायचा. परंतु बरेच वेळा आततायी क्रुती केली जाते. भांडारकर हल्ला प्रकरण, वाघ्या कुत्रा प्रकरण यामध्ये संभाजी ब्रिगेडने हिंसक आततायी क्रुती केल्या. चर्चेने प्रश्न सुटू शकतो यावर त्यानी विश्वास ठेवायला हवा. हिंसेला थारा दिल्याने सांस्क्रुतिक दहशतवाद निर्माण होतो. उदा. वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून फेकणे.\nइतिहासातील प्रश्नांवरुन वातावरण तापण्यास ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची पार्श्वभूमी आहे. त्यातही ब्राह्मण-मराठा वाद असेच त्याचे स्वरुप आहे. ब्राह्मण इतिहासकारानी जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास लिहिला आणि मराठा/बहुजनांची बदनामी केली असे संभाजी ब्रिगेड म्हणत असते. त्यात तथ्यही आहे. परंतु वैचारिक मार्गाने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. त्यामूळे जातीजातीत शत्रुत्व निर्माण होणार नाही. ब्राह्मण-मराठा, ब्राह्मण-बहुजन, मराठा-दलित अशा वादानी कुणाचेच भले होणार नाही.\nमराठा संघटनांची दुटप्पी भूमिका-\nमराठा संघटनांच्या चुकिच्या भूमिका आणि मराठा वर्चस्ववाद यावर लिहिले असता सर्वच मराठा समाजाला दोष दिल्याचा आरोप केला जातो. कोणताही समाज संपूर्णत: वाईट किंवा संपूर्णत: चांगला नसतो. त्यामूळे चुकिचा इतिहास लिहिणारे, वर्चस्ववाद वाढवणारे जसे ब्राह्मण होते तसे समाजसुधारणा करण्यात अग्रभागी असणारे, फुले-आंबेडकरांच्या कामात त्याना मदत करणारेही ब्राह्मण होते. तसेच मराठा समाजातही चांगल्या आणि वाईट प्रव्रुत्ती आहेत. वर्चस्ववादी मानसिकेच्या मूठभर मराठ्यांवर टिका केली म्हणजे संपूर्ण मराठा समाजाला दोष दिला असे होत नाही. असो. तर मुद्दा हा आहे कि ब्रिगेडसारख्या संघटना स्वतला बहुजनवादी म्हणवून घेतात आणि मराठावादी भूमिका घेतात. 'मराठा तितुका मेळवावा, गुणदोषासहित स्विकारावा' असे ब्रीद असल्याने मराठ्यांच्या दोषावरही पांघरुण घातले जाते. दलित-सवर्ण वादात नेहमी दलितविरोधी भूमिका घेतली जाते. खर्डा, जवखेडे प्रकरणात हे दिसून आले. खैरलांजी प्रकरणातील आरोपीना मदत करणार्या, दलितविरोधी बोलणार्या, बाबासाहेब आंबेडकरांवर घाणेरड्या भाषेत टिका करणार्या शालिनीताई पाटील ब्रिगेडला जवळच्या वाटतात. का..तर ताई मराठा आहेत. ताईंचा विरोध करण्याचे धाडस ब्रिगेड दाखवत नाहीत. इतर मराठा संघटनानी दलितविरोधी भूमिका घेतली तरी त्यांचा कधी निषेध केला नाही. उलट मराठा संघटना, त्यांचे नेते यांचे काही चुकले तरी दुर्लक्ष करायचे, कारण ते मराठा आहेत म्हणून. दादोजी कोंडदेव वादात मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यानी दादोजींच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. त्यावर मी फेसबूकवर लिहिले असता मला माझी पोस्ट डिलिट करायला ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानी भाग पाडले. कारण पवार आपले आहेत (म्हणजे मराठा आहेत ). आणि आता सोनवणी यानी पुरंदरे यांची बाजू घेतली तर त्यांच्यावर शिव्यांचा पाऊस हा दुजाभाव का हा मुख्य प्रश्न आहे. मराठा समाजातील राजकीय नेत्यांचे समर्थन करायचे. विलासराव देशमुख, आर. आर. आबा, नारायण राणे, शरद पवार, अजित पवार यांचे समर्थन करायचे आणि त्याचवेळी गोपीनाथ मुंडे, भुजबळ, जानकर, आठवले याना शिव्या द्यायच्या. या नेत्यांबद्दल अफवा पसरवायच्या असे का हा मुख्य प्रश्न आहे. मराठा समाजातील राजकीय नेत्यांचे समर्थन करायचे. विलासराव देशमुख, आर. आर. आबा, नारायण राणे, शरद पवार, अजित पवार यांचे समर्थन करायचे आणि त्याचवेळी गोपीनाथ मुंडे, भुजबळ, जानकर, आठवले याना शिव्या द्यायच्या. या नेत्यांबद्दल अफवा पसरवायच्या असे का आणि या गोष्टी घडतात, किंबहुना त्या जाणीवपोर्वक घडवल्या जातात याचा मी साक्षीदार आहे. मग अशा गोष्टींबद्दल लिहिले कि अनेकाना वाटते कि मराठाद्वेष केला. मी फक्त वस्तुस्थिती सांगतोय. पटत असेल तर बघा. त्यावर विचार करा. चुकत असेन तर दाखवून द्या. पण सभ्य, वैचारिक मार्गाने हे होऊद्या...\nशेवटी इतकेच सांगणे आहे कि उथळ विचार न करता पूर्ण भूमिका समजून घ्या. आणि नंतर व्यक्त व्हा. चर्चेतून मार्ग निघतो यावर माझा विश्वास आहे. तुम्हीही ठेवायला हरकत नाही. फक्त भावना प्रामाणिक असल्या पाहिजेत.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपले माघिल काही लेख वाचल्या नंतर हां लेख ज़रा विशेष वाटला\nहां बदल आपल्या मधे कसा झाला हे त्या देवालाच माहीत\nसंजय सोनावनि बद्दल आपण बोलला तर एक सांगतो\nसंभाजी ब्रिगेडचे आक्षेप आणि त्यानी पुरंधरेंच्या पुस्तका बद्दल दिलेली खोटी माहिती\nही प्रत्येक मुद्दा घेऊन तो मुद्दा पुराव्या सह कसा चुकीचा आहे हे विश्लेषण त्यानी केलेल आहे\nआणि आपण फ़क्त पुरंधरेनि चुकीचा इतिहास लिहिला एवढाच बोलता आहात\nआता त्यामधे काय चुकीच् आहे हे नाही सांगिताल आपण म्हणजे आम्हा सामान्य मानसना पण त्या पुस्तका मधली चुकीचा इतिहास समाजाला असता\nआणि इतिहासाच् विकृत लिखाण काय असत\nहे ज़रा कोकाटे आणि खेडेकर साहेबांच् लिखाण वाचा आणि त्याबद्दल पण आम्हाला सांगा ज़रा की आपल् मत काय आहे\nएक कृष्णजी भास्कर सापडला याना इतिहासात त्यावरून संपूर्ण ब्राम्हण समाजाची पीस काढली आपन लोकांनी\nअरे व्यक्ति वाईट असू शकते म्हणून संपूर्ण समाज वाइट कसा ठरतो..\nआणि एक कृष्णजी भास्कर पण मग बाकीच्यांच् काय\nबाजीप्रभु, मुररबाजी, बाळाजी आवजी,कृष्णजीपंत बोकिल\nसगळे भट वाइट तर मग आग्रा प्रकरना वेळी एक भट जाऊन औरंगजेबाला भेटतो तर काय झाल असत..\nआणि जो न्याय कृष्णजीभास्कर ला तोच न्याय आम्हा मराठ्यांना पण लावा की ज़रा\nही यादि एवढी पुरेशी आहे का अजुन सविस्तार देऊ\nहां फ़क्त आमचा 96 कुळी समाज आहे आणि ही फ़क्त झलक आहे\nखोलात शिरू नका आणि जुन्या गोष्टी उगाळून एकमेकांना दोष देऊ नका\nहिंसा किंवा असभ्य मार्गाचे मी कधीही समर्थन केले नाही आणि करणारही नाही. वरील लेख लिहिण्याचा हेतू हाच कि संजय सोनवणी यांचे वैचारिक स्वातंत्र्य आपण मान्य केले पाहिजे. प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. मी बाबासाहेब पुरंदरे यांचे पुस्तक वाचले आहे. त्याबद्दल नंतर सविस्तर लिहिले जाईल. बाबासाहेबांनी काल्पनिक गोष्टी, प्रसंग, पात्रे, संवाद याद्वारे आपली कादंबरी सजवली आहे. पण हे करताना इतिहासाचे विकृतीकरण होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती ती घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर आक्षेप आहेत. आणि हे आक्षेप महाराष्ट्रातील अनेकानी आजपर्यंत मांडले असताना बाबासाहेबांनी एकदाही सकारात्मक दृष्टीकोन दाखवून चर्चेला अथवा वैचारिक वाद-विवादाला तयारी दर्शवली नाही. तरीही बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी लिहिताना या ब्लॉगवर कुठेही भडक मांडणी अथवा असभ्य टीका केलेली तुम्हाला दिसणार नाही. बाबासाहेब पुरंदरे यांच्या विचारांबद्दल मतभेद असले तरी एक व्यक्ती म्हणून मी त्यांचा आदरच करतो.\nपुरुषोत्तम खेडेकर यांच्या अनेक पुस्तकातील भडक मजकूर अनेकांप्रमाणे मलाही मान्य नाही. ब्राह्मण किंवा कोणत्याही जाती धर्मावर लिहिताना संयमाने लिहिले पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळे खेडेकर किंवा इतर कुणी अशा प्रकारे चुकीची मांडणी केली तर त्याचे समर्थन कुणीही करता कामा नये.\nकृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा स्वराज्याचा, शिवरायांचा शत्रू होता. त्याला विरोध केला तर बिघडले कुठे. अर्थात कृष्णाजीच्या आडून ब्राह्मण समाजाला टार्गेट करता कामा नये हेही योग्य आहे. परंतु अनेक ब्राह्मण कृष्णाजीचा निषेध न करता त्याची बाजुच घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. आपण मराठा सरदारांची उदाहरणे दिली आहेत तीही योग्यच आहेत. स्वताला ९६ कुळी समजून शिवरायांना विरोध करणाऱ्या मराठा सारादारानाही स्वराज्याचे शत्रू मानले पाहिजे, याबद्दल दुमत नाही. परंतु आजही अनेक ब्राम्हण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचा बचाव करतात आणि मराठे शिवरायांच्या शत्रू असलेल्या मराठा सरदारांचा बचाव करतात हे चुकीचे आहे.\nशिवरायांचे खरे शत्रू कोण असतील तर ते आहेत स्वताला ९६ कुळी, देशमुख समजणारे तत्कालीन मराठा सरदार आणि आपणच धर्माचे ठेकेदार आहोत असा आव आणणारे ब्राह्मण....(सर्व मराठे आणि सर्व ब्राह्मण नव्हे....त्यांच्यातील काही वर्ग...जो आपल्याकडील सत्तेने मातला होता...)\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/krishna-river-swimming-37739", "date_download": "2018-11-14T01:00:49Z", "digest": "sha1:LUTDOSSK53LPUHATXX5I5OPN4B4WGLH6", "length": 13976, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "krishna river swimming कृष्णेत पोहण्यावर संक्रात | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 31 मार्च 2017\nपाण्याला दुर्गंधी; मगरीचीही भीती, ऐन उन्हाळ्यात स्थिती\nसांगली - उन्हाळ्याच्या सुटीची चाहूल लागताच येथील कृष्णा नदी पात्रात पोहण्यास गर्दी वाढू लागली आहे. मात्र कृष्णेच्या पाण्याला दुर्गंधी सुटल्याने पोहणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मगरीच्या वावराची त्यात भर पडली आहे. वाढत्या गर्दीच्या काळात सुरक्षेचा भाग म्हणून येथे पट्टीच्या पोहणाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.\nपाण्याला दुर्गंधी; मगरीचीही भीती, ऐन उन्हाळ्यात स्थिती\nसांगली - उन्हाळ्याच्या सुटीची चाहूल लागताच येथील कृष्णा नदी पात्रात पोहण्यास गर्दी वाढू लागली आहे. मात्र कृष्णेच्या पाण्याला दुर्गंधी सुटल्याने पोहणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मगरीच्या वावराची त्यात भर पडली आहे. वाढत्या गर्दीच्या काळात सुरक्षेचा भाग म्हणून येथे पट्टीच्या पोहणाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.\nदहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. असह्य उकाड्याने हैराण झालेल्यांनी पोहण्यास नदीकडे धाव घेतली आहे. माईघाटावर दुपारीही पोहणाऱ्यांची गर्दी दिसत आहे. मात्र दोन वर्षे अधूनमधून माईघाट नदीपात्रात मगरीचे अनेकदा दर्शन झाले आहे. त्याचीही भीतीची छाया आहे.\nवनविभागाने मगरीला पकडण्यास बायपास पुलालगत पिंजरे लावले. मात्र मगर सापडलीच नाही. मगर पकडावी किंवा नाही यावरचा प्रशासकीय खल सुरू आहे. एकीकडे मगरीची भीती तर कृष्णेच्या पाण्याची अक्षरशः गटारगंगा झाली आहे. पाण्याला दुर्गंधी येत असल्याने सकाळी नियमित पोहणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. महाबळेश्‍वरपासून कृष्णा नदीत सर्रास गटारीचे पाणी मिसळत असते. अधूनमधून सांगलीचा प्रसिद्ध शेरीनालाही मिसळतो. त्यामुळे एकूण नदीची अवस्था गटारीप्रमाणेच झाली आहे. पाणी प्रदूषणाबाबत नागरिक, ओघानेच प्रशासनही गंभीर नाही.\nदोन दिवसांपूर्वी रोटरीच्या जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला. त्यापासून धडा घेऊन किमान माई घाट परिसरात तरी पट्टीच्या पोहणाऱ्यांची जीवरक्षकांची महापालिकेने स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने रक्षक म्हणून नियुक्ती करावी, अशी अपेक्षा आहे. कृष्णामाई जलतरण केंद्रातर्फे २५ ते ३० वर्षे पोहण्याची शिबिरे घेतली जातात. मगरीच्या दर्शनाने या शिबिरांवरही परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी शिबिर झाले नाही. यंदाही अजून निर्णय झालेला नाही, असे संयोजक भास्कर कुलकर्णी यांनी सांगितले.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/jayant-salgaonkar-astrologer-passed-away-178455/", "date_download": "2018-11-14T01:37:21Z", "digest": "sha1:FKVI4GJJIO64DVXDFJRJH3XXYROCYCOI", "length": 12677, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "काळनिर्णय.. : ‘कालनिर्णय’चे संस्थापक, ज्योतिष जयंतराव साळगांवकर यांचे निधन | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nकाळनिर्णय.. : ‘कालनिर्णय’चे संस्थापक, ज्योतिष जयंतराव साळगांवकर यांचे निधन\nकाळनिर्णय.. : ‘कालनिर्णय’चे संस्थापक, ज्योतिष जयंतराव साळगांवकर यांचे निधन\nमहाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचून प्रत्येकाला काळाचे भान करून देणाऱ्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिका आणि पंचांगाचे संस्थापक, ज्योतिष आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मराठी व्यापारी संस्था, मराठी\nमहाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचून प्रत्येकाला काळाचे भान करून देणाऱ्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिका आणि पंचांगाचे संस्थापक, ज्योतिष आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मराठी व्यापारी संस्था, मराठी उद्योजक-व्यावसायिकांचे प्रमुख आधारस्तंभ ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांचे मंगळवारी पहाटे हिंदुजा रुग्णालयात वृद्धापकालीन आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. साळगांवकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि धर्मशास्त्राचा गाढा अभ्यासक काळाआड गेल्याची भावना विविध थरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.\nगेल्या तीन दिवसांपासून प्रकृती-अस्वास्थ्यामुळे साळगांवकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी दुपारनंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. जयंतरावांच्या निधनाचे वृत्त पसरताच सकाळपासूनच माटुंगा येथील लक्ष्मी सदन या त्यांच्या निवासस्थानी असंख्य चाहत्यांची रीघ लागली. संध्याकाळी साळगांवकर यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाल्यावर वाटेतही असंख्य चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. शिवाजी पार्क स्मशानभूमीत जयंतरावांचे ज्येष्ठ पुत्र जयराज यांनी त्यांच्यावर अग्निसंस्कार केले. विविध क्षेत्रातील त्यांचे असंख्य चाहते यावेळी उपस्थित होते.\nराजकारण, उद्योग, कला, साहित्यक्षेत्रातील नामवंतांनी साळगांवकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. सार्वजनिक गणेशोत्सवाला शिस्तीचे भान देण्यासाठी साळगांवकरांनी अविरत प्रयत्न केले होते. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवापूर्वीच साळगांवकर यांचे निधन झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना धक्का बसला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजयंत साळगावकरांच्या मृत्युपत्राचा वाद न्यायालयात\nस्वप्नं प्रत्यक्षात आणणारा माणूस\n‘साळगावकर समाजाशी एकरुप झाले होते’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahapolice.gov.in/Acts?page=7", "date_download": "2018-11-14T00:45:20Z", "digest": "sha1:XQ262G6IGETJGK6SNO7SNEOEG2OIDEO2", "length": 5406, "nlines": 120, "source_domain": "mahapolice.gov.in", "title": "कायदे व अधिनियम | महाराष्ट्र राज्य पोलीस", "raw_content": "\nEnglish A- A A+ मुख्य विषया कडे जा मेनू\nपोलीस ध्वज आणि स्टार-बक्कल\nराज्य गुप्तचर विभाग (SID)\nगुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे\nदहशतवाद विरोधी पथक (एटीएस)\nराज्य राखीव पोलीस दल (SRPF)\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार\nगोपनीय माहिती सांगण्या करीता\nपोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य\nगोपनीय माहिती प्रदान करा\nचोरीचे / सापडलेले वाहने\nसर्वाधिक पाहिजे असलेले गुन्हेगार\nMPD मध्ये सहभागी व्हा\nआधुनिक पोलिस गोळीबार श्रेणी\nसंकेतस्थळ अभ्यागत : २४३९६\nअस्वीकरण साइट मॅप ध्वज चे कोड\n© 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस\nसंकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/district-administration-denied-permission-for-bhagvan-gad-dasara-melava/", "date_download": "2018-11-14T00:35:45Z", "digest": "sha1:FVPMBBQSJZRLAQXJJLYISE7IBV4DAUZJ", "length": 8347, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जिल्हा प्रशासनानेही भगवान गडावरील दसरा मेळाव्यास परवानगी नाकारली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजिल्हा प्रशासनानेही भगवान गडावरील दसरा मेळाव्यास परवानगी नाकारली\nअहमदनगर : भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी पंकजा मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांना भावनिक पत्र लिहून आवाहन केले होते. त्याचबरोबर जिल्हा प्रसासानाकडे देखील याबाबतची परवानगी मागितली होती. परंतु, पोलिसांचा गोपनीय अहवाल आणि अर्जदाराकडे विश्वस्तांचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नाही.\nयात विशेष बाब म्हणजे पंकजा मुंडे समर्थकांनी पालक मंत्री राम शिंदे यांना साकड घालत गडावर मेळाव्यास परवानगी मिळावी म्हणून विनवणी केली होती, पण यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील अस सांगत पालकमंत्री राम शिंदे यांनी आपले हात वर केले आहेत. स्व.गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक असलेले राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्या बाबतीत मात्र हात वर केल्याने चर्चेला उधान आले आहे.\nदरम्यान, मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असल्याने या सगळ्या घडामोडींना नवं वळण लागण्याची शक्यता आहे. आधीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांची आस काही लपून नाहीये. त्यामुळे पंकजा समर्थक याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धक्का समजून आपली भावना व्यक्त करतील अशी चर्चा रंगत आहे.\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nपुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुण्यातून निवडणूक लढविणार असल्याची…\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/news-about-jijaujayanti-sindkhedraja/", "date_download": "2018-11-14T01:39:02Z", "digest": "sha1:BW4QQBM2CW7A33GWFUC34ODNYKYM4445", "length": 7378, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "''जय जिजाऊ, जय शिवराय'' च्या जयघोषाने दुमदुमले मातृतिर्थ;", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n”जय जिजाऊ, जय शिवराय” च्या जयघोषाने दुमदुमले मातृतिर्थ;\nजिजाऊंच्या जन्मगावी अलोट गर्दी\nसिंदखेडराजा-राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सिंदखेडराजा या त्यांच्या जन्मगावी जिजाऊ भक्तांची अलोट गर्दी पहायला मिळाली. डोक्यावर भगवा फेटा अन हातात स्वराज्याचे प्रतीक भगवा झेंडा घेऊन दाखल झालेले मावळ्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक याठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले होते.\n”जय जिजाऊ जय शिवराय”, ”तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय” या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. लखोजीराजे जाधव यांच्या राजवाड्यावर असलेल्या जिजामाता यांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेऊन ही गर्दी जिजाऊ सृष्टी कडे वळली. याठिकाणी जिजाऊ भक्तांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ भक्तांसाठी सोयीसाठी मराठा महासंघ व संभाजी ब्रिगेड यांनी या ठिकाणी नियोजनाची चोख व्यवस्था केली होती.\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nपुणे- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जोडीला नशिबाची साथ असते, त्यामुळे, तो भरपूर प्रमाणात आपल्या नशिबावर…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/nagpur-ravindra-bavanthade-arrest-050717/", "date_download": "2018-11-14T00:44:44Z", "digest": "sha1:UH23MEHRLXPZHPXI6Q5JC32XULAIYQNS", "length": 12117, "nlines": 158, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "चालत्या बसमधील सेक्स प्रकरणी भाजपचा पदाधिकारी अटकेत", "raw_content": "\nचालत्या बसमधील सेक्स प्रकरणी भाजपचा पदाधिकारी अटकेत\nचालत्या बसमधील सेक्स प्रकरणी भाजपचा पदाधिकारी अटकेत\nनागपूर | चालत्या बसमधील सेक्स प्रकरणी गडचिरोली भाजपचा पदाधिकारी रवींद्र बावनथडेला अखेर अटक करण्यात आलीय. पीडित तरुणीने बलात्काराची तक्रार केल्यानंतर नागभीड पोलिसांनी ही कारवाई केलीय.\nचालत्या बसमधील सेक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.\nनोकरी आणि लग्नाच्या अमिषाने बावनथडेने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार या तरुणीने दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n#आपलीमेट्रोहिंदीनको चळवळ जोरात, सोशल मीडियावर संताप\nबिअर आरोग्यवर्धक पेय, हवं तर सिद्ध करुन दाखवतो- आंध्रचे मंत्री\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/647/Mazya-Gharat-Diwali.php", "date_download": "2018-11-14T01:28:37Z", "digest": "sha1:YMUVPMKYCL4PW7DHF6V335BWNH3OQW3Q", "length": 10415, "nlines": 143, "source_domain": "www.gadima.com", "title": "Mazya Gharat Diwali -: माझ्या घरात दिवाळी : NonFilmy (Ga.Di.Madgulkar|Suvarna Mategaonkar|Sudhir Moghe) | Marathi Song", "raw_content": "\nदगडाच्या देवा दह्याच्या घागरी,अस्पृश्याच्या घरी पाणी नाही.\nपाळीव पोपट गोड फळे त्याला आणि गरिबांना कदांन्न का\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nमी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी\nरघुवीर आज घरी येणार\nरघूवीर आज घरी येणार\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-14T00:02:19Z", "digest": "sha1:NTJYQC7ICSD3PPD473GJJUMSNYAOMBHR", "length": 6967, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : चेन्नईला विजेतेपदाचे वेध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIPL 2018 : चेन्नईला विजेतेपदाचे वेध\nचेन्नई सुपर किंग्जने हंगामाच्या सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवताना दोन वर्षाच्या बंदीनंतर यशस्वी पुनरागमन केले आहे. इतकेच नव्हे तर चेन्नईने 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकाने बाद फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले आहे. या हंगामात चेन्नईच्या सर्वच खेळाडूंनी पहिल्याच सामन्यापासून समतोल कामगिरीचे प्रदर्शन करताना संघाच्या विजयाला मोलाचा हातभार लावला आहे. या खेळाडूंमध्ये चेन्नईचे सलामीवीर अंबाती रायुडू आणि शेन वॉटसन यांचा मोलाचा सहभाग आहे. दोघांनीही हंगामात एक-एक शतक झळकावले असून त्यांच्या व्यतिरिक्‍त चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, ड्‌वेन ब्राव्हो यांनी देखील उत्कृष्ट फलंदाजी केली असून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. ब्राव्होच्या अष्टपैलू गुणवत्तेचा चेन्नईला मोठा फायदा झाला आहे. तसेच धोनीचे नेतृत्वही झळाळून उठले आहे. धोनीची वैयक्‍तिक कामगिरीही जगभरातील समीक्षकांच्या प्रशंसेचा विषय ठरली आहे. त्यामुळे चेन्नई संघाला आता विजेतेपदाचे वेध लागेल आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण\nNext articleभाजपला आणखी एक झटका ; अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती अवैध\n‘आयपीएल बेटिंग’ मधील वास्तव\nआयपीएल बेटिंग प्रकरणात साजिद खानचाही सहभाग\nकाही बडे सेलिब्रिटी अडकणार…\nIPL 2018 : विजेतेपद पटकावण्यात धोनीचा वाटा मोलाचा\nIPL 2018 : चेन्नईच्या संघाचे जल्लोषात स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/yashwantrao-chavan-indira-gandhi-1729960/", "date_download": "2018-11-14T00:48:57Z", "digest": "sha1:SJXANZL3KF536G6QFLRS7VMN4MZW7BFE", "length": 37719, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Yashwantrao Chavan Indira Gandhi | अखेरचे पर्व | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nइंदिराजींनी देशात आणीबाणी लागू केली. विरोधकांसाठी हा मोठा धक्काच होता.\nइंदिराजींनी देशात आणीबाणी लागू केली. विरोधकांसाठी हा मोठा धक्काच होता. मात्र, यशवंतरावांसारख्या निष्ठावान काँग्रेसजनांचीही त्यामुळे कुचंबणा झाली. आणीबाणीची गरज का आहे, हे जनतेला पटवून देण्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली. त्यामुळे यशवंतराव टीकेचे धनी झाले होते. परंतु त्यांची मानसिकता आणि मनातील असंतोष कुणाच्याच लक्षात आला नव्हता..\nयशवंतराव एकमेव परराष्ट्रमंत्री असावेत- ज्यांनी परदेशात असताना दिवसभराच्या घटना, चर्चा, भेटीगाठींसंबंधीचा वृत्तान्त पत्ररूपाने लिहून ठेवला असेल. ते परदेशात जाताना वेणूताई त्यांच्या सुटकेसमध्ये काही पोस्टकार्ड्स, आंतर्देशीय पत्रे व लिफाफ्यासह लेटरहेड्स ठेवत. रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराच्या घटनांनुसार या तीनपैकी एकाची निवड यशवंतराव करीत. फारसा मजकूर नसेल तर पोस्टकार्ड, जास्त असेल तर लेटरहेडचा वापर होत असे. लिहून झाली की ही पत्रे पुन्हा सुटकेसमध्ये ठेवली जात. दिल्लीत परतल्यावर यशवंतराव कार्यालयात गेले की वेणूताई सुटकेस उघडून यशवंतरावांनी त्यांना लिहिलेली ही पत्रे काढून निवांतपणे वाचत असत. पोस्टाचे साहित्य असूनही ही पत्रे पोस्टात कधीच टाकली जात नसत. ही पत्रे अतिशय बोलकी होती. वेणूताईंनी शेवटपर्यंत ती जपून ठेवली होती.\nआपल्याकडे म्हण आहे- ‘सुख जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’.. यशवंतरावांच्या बाबतीत तिचा अनेकदा प्रत्यय येत असे. परराष्ट्र खात्यात यशवंतराव सुखावले असतानाच सात-आठ महिन्यांत देशच नाही, तर जगही हादरेल असे एक भीषण राजकीय वादळ आले. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात इंदिराजींच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचा निकाल १२ जून १९७५ रोजी इंदिराजींविरुद्ध लागून त्यांची निवड अवैध ठरवण्यात आली. गांधी घराण्याला हा जबरदस्त धक्का होता. आपल्याकडे काहीही घडले की त्यात परकीयांचा हात असावा असे सांगून सत्ताधारी मोकळे होतात. इंदिराजींनाही असाच संशय येत होता. त्यांचे तोवरचे वर्तन पाहता त्या सहजासहजी सत्ता सोडण्याची शक्यता नव्हतीच. झालेही तसेच. त्यांनी राजीनामा न देता २५ जून १९७५ रोजी राष्ट्रपती फकरुद्दीन अहमद यांच्या स्वीकृतीने देशात आणीबाणी लागू केली. विरोधकांसाठी हा मोठा धक्का होता. त्यांनी आंदोलने व जेल भरो सुरू केले. यात काँग्रेसचे काही लोकही सहभागी झाले होते.\nयशवंतरावांसारख्या काँग्रेसच्या अनेक निष्ठावान सदस्यांची या प्रकरणी कुचंबणा झाली होती. मनातील वेदना मनातच ठेवून त्यांना आणीबाणीची गरज का भासली, हे जनतेला पटवून देण्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली. आणीबाणीचे कारण सांगितले जात होते- ‘देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि देशाची खराब आर्थिक स्थिती’ आणीबाणी लागू करण्यापुरतेच या स्पष्टीकरणाला महत्त्व आहे, हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नव्हती. ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’ करण्याची बीजे या घटनेमुळे प्रथमच राजकारणात रुजली. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. इंदिराजींची साथ केल्यामुळे यशवंतराव टीकेचे धनी झाले होते. यशवंतरावांची मानसिकता व त्यांच्या मनातील असंतोष मात्र कुणाच्याच लक्षात आला नव्हता.\n१९७१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने संघटना उभी करण्यासाठी काँग्रेसकडून मिळेल त्या उमेदवार तिकिटे देण्यात आली होती. त्यात ३५२ खासदार निवडून आले होते. यापैकी अनेकांना पक्षाच्या ध्येयधोरणांशी काही घेणेदेणे नव्हते. त्यामुळे पुढे पक्षात, राजकारणात व प्रशासनात कसलाच धरबंद उरला नाही. महाराष्ट्रातही हे वारे वाहू लागले होते. १९७४ च्या सप्टेंबरमध्ये लिहिलेल्या एका पत्रात यशवंतराव म्हणतात, ‘महाराष्ट्राचे राजकारण अधिकच ताणतणावाचे झाले आहे. मंत्रिमंडळात मतभेद, गटबाजी, परस्परांबद्दल वेडेवाकडे बोलण्याची प्रवृत्ती यामुळे मनाला यातना होतात. महाराष्ट्र काँग्रेस छिन्नविच्छिन्न बनत आहे. स्वत:ला नेते समजणारे सत्ता-स्वार्थाने झपाटले आहेत. जातीय तेढीतून महाराष्ट्राने बाहेर यावे म्हणून मी १०-१५ वर्षे सतत प्रयत्न करीत आलो आहे. पण काही धूर्त लोक या कार्याचा खेळखंडोबा करण्याची जणू काय प्रतिज्ञाच केल्यासारखे वागत आहेत. काँग्रेस पक्ष हेच मी माझे सर्व जीवन मानले. ती काँग्रेस कुठे आहे काँग्रेसमध्ये लोकशाही राहिली आहे का काँग्रेसमध्ये लोकशाही राहिली आहे का सत्ता मिळवून ती ताब्यात ठेवण्याचे यंत्र म्हणून आज काँग्रेस वापरली जात आहे.’\nही भावना केवळ यशवंतरावांचीच नव्हे, तर त्यांच्यासारख्या इतरही काही निष्ठावान काँग्रेसजनांची होती. म्हणूनच १९७०-७१ नंतर यशवंतरावांनी हळूहळू महाराष्ट्रातील राजकारणातून आपले अंग काढून घेण्यास सुरुवात केली होती. दिल्लीतही ते फारसे खूश नव्हते. त्याकाळी राजकारण व प्रशासनात निर्माण झालेले गढूळ वातावरण आज अधिकच गढुळले आहे. आणि बहुतेक सर्वच पक्षांनी ते आत्मसात केले आहे.\nआजवर आणीबाणीची नकारात्मकताच फक्त जनतेसमोर आली. परंतु तिचे काही फायदेसुद्धा मी पाहिले आहेत. मुख्य म्हणजे प्रशासनात सुधारणा सकाळी वेळेच्या पाच मिनिटे आधी १०० टक्के कर्मचारी कार्यालयात हजर असत आणि टेबल सोडून कोणीही व्हरांडय़ात भटकत नसे. अध्र्या तासाची भोजन सुट्टीही लोक केवळ २५ मिनिटे घेत. त्यामुळे कामातील दिरंगाई दूर झाली. याचे जनतेनेही मनापासून स्वागत केल्याचे त्यावेळच्या बातम्यांवरून लक्षात येईल. दिल्लीत भेसळीविरुद्धच्या धाडीमुळे नामांकित मिठाईची दुकाने बंद झाली होती. तर तुर्कमान गेटसारख्या भागात जाण्याचे कधीही धाडस न करणाऱ्यांनी तिथे जाऊन अनधिकृत बांधकामे पाडली होती. हे सर्व पाहता बरेच जण म्हणत- आणीबाणी नेहमीकरताच पाहिजे सकाळी वेळेच्या पाच मिनिटे आधी १०० टक्के कर्मचारी कार्यालयात हजर असत आणि टेबल सोडून कोणीही व्हरांडय़ात भटकत नसे. अध्र्या तासाची भोजन सुट्टीही लोक केवळ २५ मिनिटे घेत. त्यामुळे कामातील दिरंगाई दूर झाली. याचे जनतेनेही मनापासून स्वागत केल्याचे त्यावेळच्या बातम्यांवरून लक्षात येईल. दिल्लीत भेसळीविरुद्धच्या धाडीमुळे नामांकित मिठाईची दुकाने बंद झाली होती. तर तुर्कमान गेटसारख्या भागात जाण्याचे कधीही धाडस न करणाऱ्यांनी तिथे जाऊन अनधिकृत बांधकामे पाडली होती. हे सर्व पाहता बरेच जण म्हणत- आणीबाणी नेहमीकरताच पाहिजे\n१९७७ साली आणीबाणी संपून सार्वत्रिक निवडणुका झाल्या. जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने जनता पक्ष अस्तित्वात येऊन त्यांची सत्ता स्थापित झाली. नेहमीप्रमाणेच पहिलाच प्रश्न उपस्थित झाला : आता पंतप्रधान कोण होणार सर्वानुमते जगजीवन राम यांचे नाव निश्चित झाले होते. त्यांच्या बंगल्यावर आनंदोत्सवही सुरू झाला. सर्व तयारी झाली. मात्र, ऐनवेळी एका मोठय़ा पक्षाने पलटी खाऊन मोरारजी देसाई यांना पंतप्रधान केले. भाई, यह दिल्ली है सर्वानुमते जगजीवन राम यांचे नाव निश्चित झाले होते. त्यांच्या बंगल्यावर आनंदोत्सवही सुरू झाला. सर्व तयारी झाली. मात्र, ऐनवेळी एका मोठय़ा पक्षाने पलटी खाऊन मोरारजी देसाई यांना पंतप्रधान केले. भाई, यह दिल्ली है लालबहादूर शास्त्रीजींनंतर यशवंतरावांनी घेतलेली भूमिका किती योग्य होती, याचे हे उत्तर होय. जनतेला या सरकारकडून खूप आशा-अपेक्षा होत्या. मोरारजींसारखे कुशल प्रशासक पंतप्रधानपदी आले होते. मी त्या काळात वाणिज्य मंत्री मोहन धारिया यांच्याकडे होतो. त्याच इमारतीत उद्योग खातेही होते. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे तर दूरच; वर्षभरातच या सरकारला घरघर लागली. सरकार शेवटचा श्वास केव्हा घेईल, याची शाश्वती उरली नव्हती.\nइंदिराजींच्या गैरहजेरीत यशवंतराव विरोधी पक्षनेते झाले होते. ज्या दिवशी इंदिराजींचे सरकार जाऊन मोरारजींचे सरकार आले त्या दिवशी यशवंतराव जबाबदारीतून मुक्त झाल्याचा आनंद लुटत होते. सायंकाळी ५.३० ची वेळ. मला म्हणाले, ‘‘ड्रायव्हरला गाडी काढावयास सांगा. सूरजकुंडला जाऊ.’’ सूरजकुंड हे दिल्लीपासून सुमारे २० कि. मी.वर असलेले पर्यटनस्थळ आहे, असे मी फक्त ऐकून होतो. तिथे एक छोटासा गोलाकार तलाव असून सभोवताली १५-२० पायऱ्या आहेत. सुदैवाने गाडीचा चालक जुना असल्यामुळे त्याला ते ठिकाण माहीत होते. गाडीतून उतरल्यावर यशवंतराव एकदम उत्साही वाटत होते. त्यांच्या हातात स्टिक होती. ते जवळपास अध्र्या तासाहून अधिक वेळ तलावाच्या बाजूच्या पायऱ्या चढत-उतरत होते. त्यांनी तलावाला पूर्ण फेरी मारली. मी मात्र खरोखर थकलो होतो. यशवंतरावांचा हा उत्साह पाहण्याचे भाग्य केवळ आणि केवळ मलाच मिळाले. ६५ वर्षांच्या यशवंतरावांचा तो उत्साह पंचविशीतील तरुणालाही लाजवेल असा होता. अंधार पडू लागल्यावर आम्ही परत फिरलो. मोटारीत सुहास्यवदनाने यशवंतराव शांत बसले होते. सत्ता गेल्यावर आनंद मानणारे यशवंतराव सत्तेसाठी भुकेले होते असे म्हणणे कितपत उचित वेणूताईंना मी घडला प्रकार सांगितला तेव्हा त्यांचाही विश्वास बसेना.\nकेवळ दोन वर्षांच्या कालावधीतच जनता सरकारमधील वाढता असंतोष पाहून काँग्रेसजनांना सत्तेची पुन्हा आस लागली. यशवंतरावांनी अविश्वास प्रस्ताव आणावा म्हणून त्यांनी दबावतंत्र योजण्यास सुरुवात केली. सुज्ञ यशवंतरावांचे म्हणणे होते, की हे सरकार आपणहून गडगडण्यातच काँग्रेसला जास्त फायदा आहे. पण ऐकतो कोण दुसरी गोष्ट म्हणजे जनता सरकारने काँग्रेसच्या धोरणांचाच पाठपुरावा केला होता. त्यामुळे टीका करणार तरी कशावर दुसरी गोष्ट म्हणजे जनता सरकारने काँग्रेसच्या धोरणांचाच पाठपुरावा केला होता. त्यामुळे टीका करणार तरी कशावर शेवटी अविश्वास प्रस्ताव आणला गेला व तो मंजूरही झाला. या काळात काँग्रेसजनांनी चतुराईने यशवंतरावांच्या मनाविरुद्ध इंदिराजींना दूर ठेवले होते. सरकारने इंदिराजींना त्रास देण्यात वेळ खर्च केला खरा; पण हे करताना योजनाबद्धता नसल्याने मुरब्बी राजकारणी असलेल्या इंदिराजींना त्याचा उलट फायदाच झाला. इंदिराजीची लोकप्रियता वाढत गेली.\nअविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यावर प्रथेप्रमाणे राष्ट्रपतींनी यशवंतरावांना सरकार बनवण्यासाठी आमंत्रित केले. राष्ट्रपती भवनात जाण्यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीचे बरेच सदस्य यशवंतरावांच्या बंगल्यावर जमले होते. काँग्रेसची सदस्यसंख्या पाहता सरकार बनवणे अशक्य आहे, असाच त्यातील बहुतेकांचा सूर होता. हाच विचार घेऊन यशवंतराव राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांना भेटले. यशवंतरावांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर काळाची गरज लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी दुसऱ्या पक्षांची मदत घेऊन प्रयत्न करण्यास सुचवून तसे पत्रही दिले. इतकेच नव्हे, तर आवश्यकता असल्यास वेळ वाढवून देण्याची तयारीही दर्शवली. तिथून ते परतल्यावर चर्चेचा वृत्तान्त सांगितल्यावरही काँग्रेस सदस्यांचा तोच सूर तेव्हा यशवंतरावांनी चिडून ते पत्र सदस्यांकडे फिरकावून त्यांनाच उत्तर पाठविण्यास सांगितले. यामागे केवळ यशवंतरावांना पंतप्रधानपद मिळू नये, हीच भावना असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु यामुळे पक्षाचे किती नुकसान होत आहे याची काँग्रेसजनांना पर्वा नसावी. केवळ कॉंग्रेस सदस्यांच्या आग्रहाखातर चौधरी चरणसिंह यांच्या अतिशय कमी संख्याबळ असलेल्या पक्षाच्या सरकारला पाठिंबाच नव्हे, तर त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय यशवंतरावांना घ्यावा लागला. जनता सरकारच्या आततायीपणाचा इंदिराजींनी पूर्ण फायदा घेऊन जनतेची पुन्हा सहानुभूती मिळवली. विश्वास प्रस्तावाच्या दिवशी सकाळीच इंदिराजींच्या हितचिंतकांनी पाठिंबा काढून घेण्याचे ठरवले आणि पंतप्रधान चरणसिंह यांना संसदेत न जाता राष्ट्रपती भवनात जाऊन राजीनामा द्यावा लागला. मात्र, हे भाकीत यशवंतरावांनी पूर्वीच केले होते.\nयानंतर मृत्यूपर्यंतचा यशवंतरावांचा काळ कष्टदायी ठरला. पुन्हा काँग्रेस दुभंगली. पण यशवंतराव इंदिराजींसोबत गेले नाहीत. पुन्हा निवडणुका होऊन इंदिराजी तब्बल ३५१ सदस्यांसह निवडून येऊन पंतप्रधानपदी आसनस्थ झाल्या. यावेळीही १९७१ चीच पुनरावृत्ती होऊन मागेल त्याला तिकीट देण्यात आले. काही वर्षांतच यशवंतरावांचा उजवा हात असलेले सचिव डोंगरे यांचा मृत्यू झाला. दिल्लीच्या रिवाजानुसार सत्ता नसलेल्यांच्या नशिबी एकांतवास येतो.यशवंतराव सत्तेत असताना हक्काने केव्हाही भेटायला येणाऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.\nया विजनवासाच्या काळात यशवंतराव सकाळी थोडेसे उशिराच उठत. वर्तमानपत्रे वाचून झाली की साडेदहाच्या सुमारास तीन-चार पुस्तके घेऊन दिवाणखान्यात येऊन वाचत बसत. आणि कोणी भेटीस येते का, याची प्रतीक्षा करत. दुपारी एक वाजता जेवण करून थोडी झोप घेत. सायंकाळी पाचनंतर पुन्हा दिवाणखाना किंवा वेणूताईंच्या आग्रहाखातर त्यांच्याबरोबर बाजारहाट करण्यास जात. अर्थात ते गाडीतच बसून राहात. महाराष्ट्रातील खासदारही त्यांच्याकडे फारसे येत नसत. महाराष्ट्रातले लोक मात्र येऊन भेटत असत. अधूनमधून चर्चेसाठी बोलावले तर किंवा यशवंतरावांना वाटले तर ते इंदिराजींकडे जात. व्यक्तिगत संबंध व राजकारण हे नेहमी वेगळे असते. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर इंदिराजींनी राजीव गांधींकडे पक्षाचे काम सोपवले. तेव्हा राजीवजींना राजकारण व प्रशासनाचे धडे देण्यासाठी त्यांनी यशवंतरावांना विनंती केली होती. एवढेच नाही, तर गाडीतून उतरल्यानंतर ते सरळ राजीवजींच्या खोलीत जातील अशी व्यवस्था केली होती.\nइंदिरा काँग्रेसमधून बाहेर पडल्याने सोबतच्या कार्यकर्त्यांची कुचंबणा होते आहे, तसेच सत्तेत असतानाही आपण या जिवाभावाच्या मित्रांसाठी काही करू शकलो नाही याची खंत वाटून, टीकाकारांची पर्वा न करता यशवंतरावांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आपल्या सहकाऱ्यांना मुख्य राजकीय प्रवाहात आणून सोडले. यशवंतरावांनी जिवाला जीव देणाऱ्या सहकाऱ्यांना इतरांसारखी मलईची पदे दिली नव्हती, हे वास्तव होते. वेणूताई असेपर्यंत मी कार्यालय सुटल्यावर साडेसातच्या सुमारास यशवंतरावांकडे डिक्टेशन व त्यांच्या इतर कामांसाठी जात असे. रात्री साडेनऊ-दहापर्यंत पत्रं टंकित करून त्यांची सही घेऊन मग घरी जात असे. वेणूताई गेल्यानंतर मात्र मी सकाळी साडेआठला कमीत कमी आठवडय़ातून दोनदा तरी डिक्टेशनला त्यांच्याकडे जात असे. नंतर यशवंतरावांबरोबर नाश्ता करून कार्यालयात जात असे. मी तिथे येतो हे कोणाच्या नजरेस पडू नये याची यशवंतराव, वेणूताई व मी काळजी घेत असू. कारण दिल्लीत चुगलखोरांची कमी नव्हती. १९९१ पर्यंत मी कार्यालयात जाणे-येणे सायकलवरच करत असल्यामुळे उशीर झाला तर वेणूताई टॅक्सीने जावयास सांगत. पण दुसऱ्या दिवशी सायकलनेच कार्यालयात जावे लागणार असल्यामुळे ते शक्य नव्हते.\n१९८३ हे वर्ष यशवंतरावांना दु:खाच्या खाईत लोटणारे ठरले. या वर्षांत त्यांचा डॉक्टर असलेला तरुण पुतण्या अपघातात गेला. तर एक जून रोजी वेणूताईंचे निधन झाले. त्या दिवसापासून यशवंतरावांचे आयुष्य केवळ शोक करण्यातच गेले. पत्नीवियोगाचे दु:ख सहन न होऊन सतत अश्रू ढाळणारा पती मी तरी दुसरा पाहिला नाही. जीवलगासाठीचे हे अश्रू म्हणजे कृतज्ञतेच्या जाणिवेचे आविष्करणच असते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news/7869-union-minister-smriti-irani-attacked-congress-after-statement-by-raghuram-rajan", "date_download": "2018-11-14T01:13:29Z", "digest": "sha1:D2KZ6Z5TNBDDN2SZLPLEVZV5QACCS7EI", "length": 6498, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "स्मृती इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल...गांधी कुटुंबावर साधले शरसंधान - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nस्मृती इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल...गांधी कुटुंबावर साधले शरसंधान\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी गांधी कुटुंबावर शरसंधान साधलं. कोट्यवधींची कंपनी कवडीमोल दराने घेतल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.\nरिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या विधानानंतर भाजप आक्रमक\nस्मृती इराणी यांनी या वक्तव्याचा दाखला घेतला\nकॉग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे बँकाचा एनपीएमध्ये वाढ\nरिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं विधान -\nसततच्या वाढणाऱ्या एनपीएसाठी युपीएच्या काळातील घोटाळा आणि प्रशासनातील इतर अडचणी प्रामुख्याने कारणीभूत\nएनडीए सरकारने वेळीच निर्णय न घेतल्याचे कारणही महत्त्वाचे असल्याचे राजन म्हणाले.\nहिटलरपासून नेमकी प्रेरणा कुणी घेतली- स्मृती इराणींचा राहुल गांधींना टोला\n#NationalHandloomDay : राष्ट्रीय हातमाग दिनाचे महत्व...\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nस्मृती इराणी यांचं आधी 'ते' वक्तव्य, आणि आता 'ही' इन्स्टाग्राम पोस्ट\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6181-kerala-radio-jockey-stabbed-to-death", "date_download": "2018-11-14T01:01:49Z", "digest": "sha1:LIF7DMWFPAX4ATCBSJADTWEJWCOPBG6B", "length": 7092, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "केरळमधील रेडिओ जॉकी रसिकन राजेश याची स्टुडिओत घुसून हत्या - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकेरळमधील रेडिओ जॉकी रसिकन राजेश याची स्टुडिओत घुसून हत्या\nजय महाराष्ट्र न्यूज, केरळ\nकेरळमधील लोकप्रिय आरजे (रेडिओ जॉकी) रसिकन राजेश यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.\nराजेश उर्फ रसिकन राजेश काही दिवसांपूर्वीच दोहामधून भारतामध्ये परतला होता. राजेश आणि त्याचा मित्र कुट्टन हे दोघे एक कार्यक्रम संपल्यानंतर मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास राजेशच्या मेट्रो स्टुडिओमध्ये बसले होते. लाल रंगाच्या मारूती स्वीफ्ट कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी स्टुडिओत घुसून धारदार शस्त्रांनी राजेश आणि त्याचा मित्र कट्टन यांच्यावर हल्ला चढवला. दोघेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना राजेशचा मृत्यू झाला.\nराजेश मिमिक्री आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध होता. 'रेडएफएम'मध्ये आरजे म्हणून त्याने अनेक वर्ष काम केलं. याआधी दोहामधील 'व्हॉईस ऑफ केरळ' च्या एफएम स्टेशनसाठी काम करायचा. काही दिवसांपूर्वी राजेश भारतात परतला होता. भारतात आल्यानंतर त्याने मिमिक्री सुरू केली होती. दरम्यान, पोलीस या घटनेचा आणि हल्लेखोरांचा तपास करीत आहे.\nमहिला हॉकीपटू ज्योती गुप्ताचा मृतदेह आढळला रेल्वे ट्रॅकवर\nनवजात बालकांचा जीव धोक्यात; एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार\nरचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना\n...म्हणून जन्मदात्या मातेनेच घेतला जुळ्या मुलांचा जीव\nएल्फिस्टनच्या चेंगराचेंगरीत ‘त्या’ दोघींच्या अतूट मैत्रीचा अंत\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/fifa-world-cup-quarter-finals-fifth-contenders-out-brazils-exit-294963.html", "date_download": "2018-11-14T00:18:17Z", "digest": "sha1:3JYCIGVQBAKOHMVRVVUQ55MRG3FR4MHS", "length": 14134, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "FIFA WC 2018 : बेल्जियमकडून बलाढ्य ब्राझीलचा पराभव", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nFIFA WC 2018 : बेल्जियमकडून बलाढ्य ब्राझीलचा पराभव\nजर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, उरूग्वे यांच्या पाठोपाठ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाच्या पाचव्या दावेदाराला घरचा रस्ता धरावा लागलाय.\nरशिया, 07 जुलै : जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, उरूग्वे यांच्या पाठोपाठ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाच्या पाचव्या दावेदाराला घरचा रस्ता धरावा लागलाय. ब्राझीलचा पराभव करत बेल्जियमने अनपेक्षित निकाल नोंदवताना 2-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. 1986मध्ये त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. ब्राझीलने अखेरच्या मिनिटाला सोप्या संधी गमावल्यानं त्यांना विजय मिळवता आला नाही. 2002 नंतर त्यांची जेतेपदाची पाटी कोरीच राहिलीय. उपांत्य फेरीत बेल्जियमला फ्रान्सचा सामना करावा लागणाराय.\nदुसऱ्या सत्रात ब्राझीलने विलियनला बाकावर बसवून फर्मिनोला पाचारण केले. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या सत्रात दोन किंवा त्याहून अधिक गोलने पिछाडीवरून एकाही संघाला विजय मिळवता आलेला नाही. ब्राझीलने विजयासाठी जंगजंग पछाडले, परंतु नशीब त्यांच्यावर रुसले होते. गोलपोस्टच्या अगदी जवळ जाऊनही त्यांना गोल करता येत नव्हता. प्रत्येक वेळी त्यांच्या तोंडचा घास कुणीतरी पळवत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे ब्राझिलचे खेळाडू वैतागलेले पाहायला मिळाले.\nघरात जेवायला बोलावले, पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल ओतले\nदुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव\nFIFA WC 2018 : उपान्य फेरीत फ्रान्सचा दिमाखदार प्रवेश\n76व्या मिनिटाला अखेर ब्राझिलला यशप्राप्त झाले. रेनाटो ऑगस्टोने अप्रतिम हेडर लगावत ब्राझीलचे गोल खाते उघडले. 21 प्रयत्नांनंतर ब्राझिलला मिळालेले हे पहिले यश ठरले. त्यानंतर सोप्या संधीवर गोल करण्यात आलेले अपयश ब्राझिलच्या पराभवाला कारणीभूत ठरले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/all/page-3/", "date_download": "2018-11-14T01:25:01Z", "digest": "sha1:DWFUK2TGWNWULIPTBDCR6ZB2FBYPLGAV", "length": 11662, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतात- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमुंबईला नशेत बुडवणारे 'नायजेरियन' रॅकेट उध्वस्त, पोलिसांची मोठी कारवाई\nमुंबईमध्ये ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या नायजेरियन टोळीतील एकाला मुंबई पोलीस आणि आरपीएफने ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी ही सगळ्यात मोठी कारावई केली आहे.\nदुग्धोत्पादन क्षेत्रात 'चितळे' क्रांती : यापुढे फक्त मादीच येणार जन्माला \nअकबर यांचा अखेर राजीनामा, लैंगिक गैरवर्तनाचे आरोप भोवले\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nब्लॉग स्पेस Oct 15, 2018\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nअकबर यांचा महिला पत्रकाराविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nएम. जे अकबर यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास गडकरींचा नकार\n#MeToo: निवडणुकांआधी माझ्यावर आरोप लावण्याचा अजेंडा असू शकतो - एम जे अकबर\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपुन्हा समोर आलं नवज्योत सिंग सिद्धूचं ‘पाकिस्तान प्रेम’\nअभी तक \u0003खेलने के लिए\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/expensive-men+shirts-price-list.html", "date_download": "2018-11-14T00:46:51Z", "digest": "sha1:EVOV4AI6HXWRMVUUUBMZYQTX2OA74JWT", "length": 16539, "nlines": 474, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग में शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nExpensive में शिर्ट्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 8,792 पर्यंत ह्या 14 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग शिर्ट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग में शर्ट India मध्ये मक जॉन में s सॉलिड फॉर्मल शर्ट पॅक ऑफ 2 SKUPDbHXiN Rs. 999 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी में शिर्ट्स < / strong>\n14 में शिर्ट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 5,275. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 8,792 येथे आपल्याला गॅस में s प्रिंटेड सासूल शर्ट SKUPDdembf उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 8586 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nगॅस में s प्रिंटेड सासूल शर्ट\nगंत में s चेकेरेड सासूल शर्ट\nगंत में s चेकेरेड सासूल शर्ट\nगंत में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nगंत में s चेकेरेड सासूल शर्ट\nसुपर ड्राय में s सॉलिड सासूल शर्ट\nसुपर ड्राय में s सॉलिड सासूल शर्ट\nसुपर ड्राय में s सॉलिड सासूल शर्ट\nगंत में s सॉलिड सासूल शर्ट\nगंत में s चेकेरेड सासूल शर्ट\nगंत में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nसुपर ड्राय में s सॉलिड सासूल शर्ट\nगंत में स सॉलिड सासूल शर्ट\nगंत में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nगंत में s चेकेरेड सासूल शर्ट\nगंत में s चेकेरेड सासूल शर्ट\nगंत में s चेकेरेड सासूल शर्ट\nगंत में s चेकेरेड सासूल शर्ट\nगंत में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nसुपर ड्राय में s सॉलिड सासूल शर्ट\nसुपर ड्राय में s सॉलिड सासूल शर्ट\nनौतिक में s चेकेरेड सासूल शर्ट\nकेल्विन क्लाईन में s सॉलिड सासूल शर्ट\nगंत में s चेकेरेड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-i-am-not-hindustan-leaver-others-says-karti-chidambaram-100531", "date_download": "2018-11-14T01:19:08Z", "digest": "sha1:OL7MC7KK4CMVGPRP6V7YZ46E7CI3CR3H", "length": 11679, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National News I am not a Hindustan Leaver like others says Karti Chidambaram मी इतरांप्रमाणे भारत सोडून जाणारा नाही : कार्ती चिदंबरम | eSakal", "raw_content": "\nमी इतरांप्रमाणे भारत सोडून जाणारा नाही : कार्ती चिदंबरम\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\n''मी भारतात परतताना सीबीआयने मला विमानतळावरून अटक केली. पण मी इतरांप्रमाणे भारत सोडून पळून जाणारा नाही''.\nनवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आज (बुधवार) सकाळी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर कार्ती चिंदबरम यांना आज सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. ''मी इतरांसारखा भारत सोडून जाणार नाही'' असे कार्ती चिदंबरम यांनी त्यांचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांच्यामार्फत न्यायालयात सांगितले.\nअभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात सांगितले, की ''कार्ती यांना अटक करण्यापूर्वी त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळही दिला गेला नाही किंवा त्यांना अटकेपूर्वी मागील 6 महिन्यांत कोणतेही समन्सही दिले गेले नाही. त्यांना ऑगस्ट 2017 मध्ये समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर एकही समन्स बजावण्यात आले नाही'', असे सिंघवी म्हणाले.\n''मी भारतात परतताना सीबीआयने मला विमानतळावरून अटक केली. पण मी इतरांप्रमाणे भारत सोडून पळून जाणारा नाही'', असेही सिंघवी यांनी कार्ती यांच्या वतीने सांगितले.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-police-officer-accident-101304", "date_download": "2018-11-14T01:07:37Z", "digest": "sha1:4QTG7DQLBRMLN65AR656RCDKE2TFLTV4", "length": 11011, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news police officer accident पोलिस अधिकाऱ्याचा वाहन अपघातात मृत्यू | eSakal", "raw_content": "\nपोलिस अधिकाऱ्याचा वाहन अपघातात मृत्यू\nमंगळवार, 6 मार्च 2018\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा (२) मध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचा वाहन अपघातात मृत्यू झाला. शत्रुघ्न दिनकर राणे (वय ४५) असे त्याचे नाव आहे. अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा (२) मध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचा वाहन अपघातात मृत्यू झाला. शत्रुघ्न दिनकर राणे (वय ४५) असे त्याचे नाव आहे. अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसीसीटीव्ही फुटेजवरून त्या चालकाचा शोध घेण्यात येत आहे. ते सध्या विशेष शाखा (२) येथे कर्तव्यास होते. रविवारी रात्री उशिरा ते मित्राला भेटून घरी परतत होते. बोरिवली-पूर्वच्या मागठाणे उड्डाण पुलावरून ते मोटारसायकलने कांदिवलीच्या दिशेला जात होते. तेव्हा भरधाव अज्ञात वाहनाने राणे यांच्या मोटारसायकलला धडक दिली. वाहनाच्या धडकेमुळे त्यांच्या पायाला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/raju-sheety-on-farmer-0405/", "date_download": "2018-11-14T01:27:25Z", "digest": "sha1:FU4F55HQN5OR2PCTGGLETKIZXFKR4TY3", "length": 12280, "nlines": 157, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "खासदार राजू शेट्टी कोल्हापूरहून मुंबईला पायी चालत जाणार", "raw_content": "\nखासदार राजू शेट्टी कोल्हापूरहून मुंबईला पायी चालत जाणार\nMay 4, 2017 May 5, 2017 - कोल्हापूर, महाराष्ट्र\nखासदार राजू शेट्टी कोल्हापूरहून मुंबईला पायी चालत जाणार\nकोल्हापूर | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. येत्या २२ मे पासून खासदार राजू शेट्टी कोल्हापूरहून मुंबईला पायी जाऊन राज्यपालांना आपल्या मागण्याचं निवेदन देणार आहेत.\nशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली. यावेळी उपस्थित कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफीसाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून भू-सुरुंग स्फोट, १ कमांडो शहीद\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना एक पैसाही न आकारणारं दुकान\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2011/08/blog-post_12.html", "date_download": "2018-11-14T00:11:19Z", "digest": "sha1:T2CRYJPM6LWZNXRSEDDQQTGQSKUGTHSE", "length": 71595, "nlines": 368, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "मेरीटच्या गप्पा कुणाला सांगता ? ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nमेरीटच्या गप्पा कुणाला सांगता \n'आरक्षण' चित्रपट आणि मेडीयाचा पक्षपात\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nशुक्रवार, ऑगस्ट १२, २०११\nमेरीटच्या गप्पा कुणाला सांगता \nप्रकाश पोळ 21 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nआरक्षण हा विषय जेव्हा जेव्हा चर्चेला आला तेव्हा तेव्हा आरक्षण विरोधकांनी मेरीट चा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. जणू काही आरक्षणाचा लाभ घेनार्यांकडे मेरीटची वानवा असते अशा पद्धतीने मांडणी केली गेली. आरक्षण समर्थकांना अत्यंत हीन पद्धतीने हिणवले गेले. आरक्षण व्यवस्थेमुळे भारताची नोकरशाही आणि प्रशासन दुर्बल होईल अशा प्रकारच्या टीका केल्या गेल्या. प्रकाश झा च्याच भाषेत बोलायचे झाले तर \"हम मेरीट में विश्वास करते है, आरक्षण में नही.\" थोडक्यात काय तर मागास समाज आणि मेरीट यांचा जन्मोजन्मीचा काहीही संबंध नाही अशीच भारतातील अभिजन वर्गाची धारणा आहे.\nभारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाने अथक परिश्रम घेवून घटना लिहिली. बाबासाहेब या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असल्याने मागास, शोषित घटकांच्या हक्क-अधिकारांना कायदेशीर रूप देण्यात बाबासाहेबांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी मागास घटकांच्या विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठराविक राखीव जागांची तरतूद केली. आरक्षणाची सुरुवात झाल्यानंतर मागास समाजाचे मेरीट साहजिकच खुल्या वर्गातील इतर मुलांपेक्षा कमी होते. कारण इथल्या अभिजन ब्राम्हण वर्गाने पिढ्यानपिढ्या त्यांना शिक्षण, संपत्ती आणि इतर सामाजिक, राजकीय, आर्थिक अधिकारांपासून वंचित ठेवले होते. त्यामुळे ज्यांना नीट शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत, ज्यांना दोन वेळेला पोटभर अन्न मिळत नाही त्यांची तुलना ए. सी. मध्ये बसून अभ्यास करणाऱ्या, अभ्यासासाठी सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या मुलांशी करणे चूकच आहे. परंतु आजपर्यंत भारतात अशाच प्रकारे समान संधी न मिळालेल्या दोन घटकांची एकमेकांशी खोटी तुलना करून मेरीट चा बागुलबुवा निर्माण केला.\nभारतात आजपर्यंत अभिजन वर्गाला १०० % आरक्षण समाजाच्या सर्व क्षेत्रात उपलब्ध होते असे असूनही त्यांना म्हणावी तशी देशाची किंवा समाजाची प्रगती साधता आली नाही. आजपर्यंत जे-जे महत्वाचे शोध लागले आहेत ते परदेशातील शास्त्रज्ञांनी लावले आहेत. विमान, रेल्वे इंजिन, पंखा, इस्त्री, वीज, सायकल, दूरदर्शन संच, रेडीओ, कॉम्पुटर आदी अनेक महत्वाचे शोध परकीय शास्त्रज्ञांनी लावले आहेत. आमच्या शास्त्रज्ञांना तसे शोध का लावता आले नाहीत आमचे विद्वान मात्र वेदांत किती ज्ञान आहे, नवनवीन शोध आहेत त्याच्या हाकाट्या पिटत राहिले. जर त्यांच्या ठिकाणी मेरीट खच्चून भरले आहे तर अजून देश विज्ञान, संशोधनाच्या क्षेत्रात सर्वांच्या मागे का आहे आमचे विद्वान मात्र वेदांत किती ज्ञान आहे, नवनवीन शोध आहेत त्याच्या हाकाट्या पिटत राहिले. जर त्यांच्या ठिकाणी मेरीट खच्चून भरले आहे तर अजून देश विज्ञान, संशोधनाच्या क्षेत्रात सर्वांच्या मागे का आहे आजपर्यंत सर्व समाजासाठी निस्वार्थी भावनेने झटणारे महामानव बहुतांशी बहुजन समाजातूनच पुढे आलेले आहेत. आजही अनेक बडी मंडळी आपला वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी परदेशातील दवाखान्यात जातात. जर इथल्या एम्स किंवा इतर ठिकाणच्या लोकांना मेरीट चा पुळका आहे तर त्यांनी अंतर्मुख व्हायला हरकत नाही. अटलबिहारी वाजपेयी आणि अगदी कालपरवा सोनिया गांधी उपचारासाठी का परदेशी गेले आजपर्यंत सर्व समाजासाठी निस्वार्थी भावनेने झटणारे महामानव बहुतांशी बहुजन समाजातूनच पुढे आलेले आहेत. आजही अनेक बडी मंडळी आपला वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी परदेशातील दवाखान्यात जातात. जर इथल्या एम्स किंवा इतर ठिकाणच्या लोकांना मेरीट चा पुळका आहे तर त्यांनी अंतर्मुख व्हायला हरकत नाही. अटलबिहारी वाजपेयी आणि अगदी कालपरवा सोनिया गांधी उपचारासाठी का परदेशी गेले इथे खुल्या वर्गातील लोकांकडे मेरीट नाही कि काय \nत्यामुळे मेरीट च्या गप्पा खोटारड्या आहेत. बहुजन समाजात न्यूनगंड निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची मांडणी केली जाते हे वरचेवर दिसून आले आहे. आणि वेळ पडताच मेरीट च्या समर्थकांचेच मेरीट उघडे पडते. त्यामुळे बहुजन वर्गाला मेरीट च्या गप्पा सांगण्याचा प्रयत्न कुणी करू नये. हिम्मत असेल तर आधी स्वतःचे मेरीट सिद्ध करा.\nPosted in: आरक्षण,चळवळ,जागृती,प्रकाश झा,प्रतिक्रिया,महामानव,रोखठोक,death of merit,Dr.Ambedkar,merit\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nपोळ साहेब तुम्ही 'मेरीट'ची चांगलीच पोल खोललीत...आणि ही खरीच वास्तविकता आहे...या संबंधी यांना सतत जाणीव करून देण्याची गरज आहे\nIIT, IIM यासारख्या संस्थांमधून कोणत्याही आरक्षणाशिवाय प्रवेश घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जे अभिजन प्रवेश मिळवतात त्यातील प्रत्येकाच्या घरी ए. सी. नसतो. खासगी शिक्षण संस्थांच्या शुल्काचे ओझे सर्वच अभिजनांना पेलवत नाही. महागडे क्लासेस लावणे सर्वच अभिजनांना परवडत नाही. तरीही केवळ स्वत:च्या कष्टांच्या आणि जिद्दीच्या जोरावर ते स्वत:चे भविष्य घडवतात.\nज्या सोनिया गांधींच्या परदेशी उपचारांबद्दल तुम्ही इतके हिणवून बोलत आहात त्या सोनियाजींची शस्त्रक्रिया Dr Dattatreyudu Nori या दाक्षिणात्य ब्राह्मणानेच केली आहे. तेव्हा अभिजन वर्गाने आपले मेरीट न बोलता परत एकदा सिद्ध करून दाखवले आहे. तसेच परदेशांतून Microsoft , Google , Yahoo , IBM , Intel अशा अनेक कंपन्या भारतात येत आहेत त्या काय खुल्या वर्गाकडे मेरीट नाही म्हणून येतात का आता एकच उपकार करा. या सर्व कंपन्यांना मेरीट ऐवजी आरक्षण कसे योग्य आहे हे पटवून द्या आणि त्यांना पटले नाही तर अभिजनांनी या परदेशी कंपन्यांच्या मालकांवर कसा ताबा मिळवला आहे याचे रसभरीत वर्णन करणारे लेख लिहा. आणि असे लेख लिहायला इंटरनेटवर जागा कमी पडत असेल तर इंटरनेटवर देखील मागास घटकांसाठी आरक्षणाची मागणी करा.\nआपण आपला बहुमोल असा वेळ देवून माझ्या भुरटा या ब्लोगला प्रतिक्रिया दिली त्यासाठी मी आपला आभारी आहे.मला तुम्हाला कळवायला वेळ झाला याबाबत दिलगीर आहे.\nखरे तर मी तुम्हाला गेल्या ४ वर्षापासून ओळखतो.मी लोकमत दैनिकात तुमची वाचकाचा पत्रव्यवहार या सदरातील पत्रे वाचत होतो.ती पत्रे वाचून मला तुमच्याबद्दल आदर होता आणि आजही आहेच .तुमच्याबाबत मी ओंड गावातील एका अज्ञात व्यक्तीबाबत चौकशीही केली होती.कारण मीही पुरोगामी आहे.मलाही शाहू फुले आंबेडकरांचे विचार पटतात आवडतात.\nसर तुम्ही लिहिता कि प्रकाश झा हे ब्राह्मण असल्याने ते मागासवर्गीय समाजाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील असे वाटत नाही. मग हे वाक्य म्हणजे आपण ब्राह्मण जात पाहून त्याविषयी पूर्वग्रहाने वागल्यासारखे नाही का मला एवढेच म्हणायचे आहे कि ब्राह्मण सगळे वाईट या मताने सरसकट सर्वाना दोष देवून काय फायदा मला एवढेच म्हणायचे आहे कि ब्राह्मण सगळे वाईट या मताने सरसकट सर्वाना दोष देवून काय फायदा शिवाय हा चित्रपट जर शासनाने पाहायला मागितला तर तो दाखवू असे झा यांनी स्पष्ट केले आहे मग इतर कोणीही नेता पाहायला मागायला लागला तर कसे होईल शिवाय हा चित्रपट जर शासनाने पाहायला मागितला तर तो दाखवू असे झा यांनी स्पष्ट केले आहे मग इतर कोणीही नेता पाहायला मागायला लागला तर कसे होईल मला वाटते चित्रपट पाहूनच ठरवावे.\nबाकी मी माझ्या ब्लोगमध्ये काही चुकीची व भडक विधाने केली आहेत हे मला मान्य .पान तरीही तुम्ही जि प्रतिक्रिया दिली त्यात खूपच नम्रतेने आणि चांगल्या भाषेत मला समजावले.हे मला खूप आवडले.\nयापुढेही आपला संवाद चालू राहील.नमस्कार.\nप्रकाश पोळ, कराड. म्हणाले...\nआपण आरक्षण विरोधी आहात तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु आरक्षण आणि मेरीट यांचा काहीही संबंध नाही ही तुम्हा लोकांची धारणा अजिबात योग्य नाही. आरक्षणाचा हेतू वंचित, शोषित अशा मागास समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देणे हा आहे. गुणवत्ता ही काय एका जातीची मक्तेदारी नाही. मेरीट म्हणजे मार्क्स हे पण बरोबर नाही. ७५ % गुण मिळवणारा विद्यार्थी हुशार असतो, त्याच्याकडे मेरीट असते आणि ७० % गुण मिळवणाऱ्याकडे मेरीट नसते हे बरोबर नाही.\nआजवर हजारो वर्षे मागास बहुजन समाजावर ब्राम्हणी व्यवस्थेने अन्याय केला आहे. बहुजनांना शिक्षण, सत्ता, संपत्ती इ. गोष्टींपासून वंचित ठेवले गेले. त्यामुळे या समूहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आरक्षणाची अंमलबजावणी सुरु झाली हे खरे नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक वर्षे एस्सी, एसटी ला आरक्षण मिळत नव्हते. ओबीसी ची तर स्थिती विचारायलाच नको. या सर्व बहुजन समाजाची फार फार तर दुसरी-तिसरी पिढी शिक्षण घेत आहे. अशा लोकांची बरोबरी आपण हजारो वर्षे शिक्षणाची गंगा ज्यांनी आपल्याच घरात कोंडून ठेवली अशा लोकांशी करावी हे योग्य नाही.\nखाजगी क्षेत्रातही आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे. तुम्ही आम्हाला मुर्ख समजा, आमच्याकडे मेरीट नाही असे समजा, काही फरक पडत नाही. तुमचे तथाकथित मेरीट कधीच उघडे पडले आहे.\nआपण आरक्षण विरोध आहात तर सर्व क्षेत्रातील आरक्षणाला आपला विरोध असायला हवा. आज भारतात धार्मिक क्षेत्रातील सर्व अधिकार ब्राम्हण वर्गाकडे आहेत. सर्व शंकराचार्य ब्राम्हण आहेत. बहुतांशी मंदिरे ब्राम्हण वर्गाच्या ताब्यात आहेत. या मंदिरांचे एका दिवसाचे उत्पन्न काही करोडो रुपये आहे. या सर्व मंदिरातून ब्राम्हण हटवावे, ब्राम्हणांचे अनिर्बंध आरक्षण बंद करावे अशी मागणी आपण कधी करता का पौरोहीत्यासाठी लागणारी गुणवत्ता फक्त ब्राम्हनाकडेच आहे का पौरोहीत्यासाठी लागणारी गुणवत्ता फक्त ब्राम्हनाकडेच आहे का या प्रश्नांची उत्तरे द्या.\nप्रकाश पोळ, कराड. म्हणाले...\nविनायक देशपांडे जी- सोनिया गांधी यांची शस्त्रक्रिया एका ब्राम्हणाने केली याचा आपणाला भलताच आनंद झालेला दिसतोय. हरकत नाही, परंतु विचार करा हे ब्राम्हण भारतासारख्या गरीब देशात सर्व-सामान्य लोकांची सेवा करायला का थांबत नाहीत. या देशात शिक्षण घेतात, देश सोडून परदेशात जातात आणि वरून मेरीट च्या गप्पा मारतात. जे मेरीट गरीब, सामान्य लोकांच्या उपयोगाचे नाही ते काय कामाचे \n म्हणजे आमच्या मेरिटच्या नुसत्याच गप्पा नसून खरोखरच मेरीट असल्याचे तुम्ही मान्य केले तर \"आमच्या\" मेरीटला \"तुमची\" मान्यता मिळाल्याबद्दल धन्यवाद. सोनियाजींची शस्त्रक्रिया एका ब्राह्मणाने केली हे तुम्ही मुद्दा उपस्थित केला म्हणून सांगावे लागले. अन्यथा \"आम्हाला आमच्या\" मेरिटची जाहिरात करण्यात रस नाही. शिवाय तुमच्या लेखात तुम्हीच \"इथल्या लोकांकडे मेरीट नाही म्हणून सोनियाजी परदेशी गेल्या\", असा सूर लावला होता. याचा अर्थ अभिजन समाजातील लोक उच्चशिक्षण घेऊन भारतात काम करतात हे तुम्ही मान्य केले आहे. आणि मी एका ब्राह्मणाचे नाव सांगितल्याबरोबर लगेच \"ब्राह्मण परदेशी जातात इथे थांबत नाहीत\", असे तुम्हीच लिहिता \"आमच्या\" मेरीटला \"तुमची\" मान्यता मिळाल्याबद्दल धन्यवाद. सोनियाजींची शस्त्रक्रिया एका ब्राह्मणाने केली हे तुम्ही मुद्दा उपस्थित केला म्हणून सांगावे लागले. अन्यथा \"आम्हाला आमच्या\" मेरिटची जाहिरात करण्यात रस नाही. शिवाय तुमच्या लेखात तुम्हीच \"इथल्या लोकांकडे मेरीट नाही म्हणून सोनियाजी परदेशी गेल्या\", असा सूर लावला होता. याचा अर्थ अभिजन समाजातील लोक उच्चशिक्षण घेऊन भारतात काम करतात हे तुम्ही मान्य केले आहे. आणि मी एका ब्राह्मणाचे नाव सांगितल्याबरोबर लगेच \"ब्राह्मण परदेशी जातात इथे थांबत नाहीत\", असे तुम्हीच लिहिता म्हणजे आम्ही भारतात राहिलो तर मेरीट नाही असा आरोप तुम्ही करणार आणि परदेशात यशस्वी झालेल्यांची उदाहरणे दिली तर आम्ही भारतात थांबत नाही असा धोशा लावणार; याला अभिजनांमध्ये दुतोंडीपणा (आणि परदेशात Double Standard) असे म्हणतात.\nसर्व सामान्य लोकांबद्दल बोलायचे तर बाबा आमटे, प्रकाश आमटे यांच्या आसपास जाणारे कर्तृत्व जर तुम्ही दाखवू शकलात तर 'सेवा' या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळेल. तसेच आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांपैकी किती जण \"गरीब, सामान्य\" लोकांची सेवा करायला उत्सुक असतात यावरही 'प्रकाश' टाकावा.\nइथे आरक्षण असावे कि नसावे हा मुद्दा नाही. मुद्धा आहे मेरिटचा. १२वीत मेरीट मद्धे आलेला विद्यार्थी हा उत्कृष्ट डॉक्टर बनेलच याची शाश्वती नाही, उलट आरक्षणातून वर आलेले विद्यार्थीच डॉक्टरी पेशात अग्रेसर असल्याचे चित्र साफ आहे. डॉक्टर किंवा अभियंता होण्यासाठी आवश्यकता असते ती किमान पात्रतेची, मेरिटची नव्हे. पूल ढासळतात मेरीट मधून अभियंता झाले किंवा आरक्षणातून आले म्हणून नव्हे तर भ्रष्टाचारामुळे हे लक्षात ठेवा.\nवस्तुतः गुणवत्ता हि काय आहे , तिचे निकष कोणते , ती निसर्ग निर्मित आहे कि , मानव निर्मित आहे , प्रयत्नाने ती मिळविता येते कि नाही , वैज्ञानिक परीप्रेक्षमद्धे त्याचे नेमके उत्तर आहे कि नाही ; याचा शास्त्रशुद्ध विचार न करता हाकाटी पिटण्याची आणि त्या द्वारे बुद्धीभ्रंश करण्याची स्पर्धा चालू आहे .\nमूल्यवर्धित हि ज्ञान शाखा असल्याने सामाजिक , आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटकांना या ज्ञानशाखनमद्धे प्रवेश घेणे अशक्य असते . त्यामुळे आर्थिक , सामाजिक , व शैक्षणिक प्रतिष्ठितांच्या ताब्यात असलेली हि ज्ञानशाखा आहे . दुर्बल घटकान्मद्धे बौद्धिक क्षमता असते , परंतु या ज्ञान शाखेमद्धे आर्थिक दुर्बलतेमुळे प्रवेश करता येत नाही . परिणामी हि ज्ञानशाखा उच्चजाती आणि भांडवलदारांची मिरासदारी होऊन बसली आहे . अशा उच्चजाती आणि भांडवलदारांचे या\nज्ञानशाखांमद्धे वर्चस्व असल्यामुळे केवळ आपल्याकडेच गुणवत्ता आहे अशी त्यांची मनोधारणा झालेली आहे . त्यातूनच सामाजिक , आर्थिक , आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाज्याविषयी तुच्छता दृष्ठी वाढलेली आहे . मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध हा त्याचाच एक भाग आहे . वास्तविक उच्च जातींची ज्ञानक्षेत्रातील गुणवत्ता काय आहे त्याला खरोखर गुणवत्ता म्हणता येईल का त्याला खरोखर गुणवत्ता म्हणता येईल का याचाही विचार करणे आवश्यक वाटते .\nवैद्यकीय , अभियांत्रिकी , भौतिकशास्त्र , व्यावासाहिक , तंत्रज्ञानिक ज्ञानशाखांमद्धे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमापासून खाजगी शिकविण्या असतात . शाळेतील फी पेक्ष्या अनेक पटींनी फी देऊन खाजगी शिकविण्या सुरु होतात . पाठांतर आणि केवळ परीक्षा हे लक्ष्य खाजगी शिकविण्यानचे असते . त्यामुळे विद्यार्थ्यांमद्धे बौद्धिक प्रगल्भता येण्या ऐवजी केवळ परीक्षेसाठी अपेक्षित उत्तर\nयेव्हडाच सराव करण्याची मानसिकता रूढ होते . गुणांची अधिक टक्केवारी मिळविण्याचा हा जलद गती मार्ग असला तरी या ज्ञानाचा व्यवहारात फार उपयोग होत नाही . परंतु आपणाकडे ज्ञानाची कसोटी मोजण्याची पद्दत केवळ गुणांच्या टक्केवारीवर अवलंबून असल्यामुळे गुणवत्ताधारक म्हणून अशा अपेक्षित उत्तरांचा सराव करणाऱ्या विद्धार्थांचीच संभावना केली जाते . त्यांच्या अपेक्षित मार्गाने ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेतून नवनिर्मिती होणे शक्य नाही . नवनिर्मिती किंवा नवसंशोधनासाठी मुलातील ज्ञानभांडार आत्मसात करणे अनिवार्य असते . दुय्यम साधनांवर आम्ही विसंबून असल्यामुळे केवळ गुणांची टक्केवारी वाढली , परंतु गुणवत्ता पूर्णतः ढासळून गेली आहे .\nकायद्याचे आणि संविधानाचे जेष्ठ अभ्यासक सत्यरंजन साठे यांनी मांडलेले मत विचारात घेण्यासारखे आहे . ते म्हणतात कि “ केवळ कायद्यापुढे सर्व समान आहेत किंवा कायद्याने समान संरक्षण मिळेल एवढे सांगून भागणार नाही , कारण अशी हमी असूनही अमेरिकेत काळ्या लोकांना अनेक जाचक निर्बंद्धांना तोंड द्यावे लागले होते . १८९६ मद्धे प्लेसी विरुद्ध फर्गुसन या प्रसिद्ध खटल्यात काळ्या वर्णाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या सोयी केल्याने समतेचा भंग होत नाही , असा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता .” आरक्षण , गुणवत्ता , आर्थिक निकष आणि भारतीय संविधानातील समतेचे तत्व याची चिकित्सा करताना न्यायपालिका , राजकारणी आणि उच्चजातीतील लोकांनी सत्यरंजन साठेंच्या मनाचा विवेक ठेवून विचार केला तर कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न उद्भवणार नाही .\nमाजी राज्यमंत्री व महाराष्ट्रातील सर्वात ज्यास्त पदव्या मिळविणारे पहिलेच विद्वान दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांनी मंडल आयोगावरील चर्चेत विधान परिषदेत दि . १० डिसेंबर , १९९० रोजी दिलेली माहिती अशी “महाराष्ट्रात झालेल्या चार मोठ्या संपाच्या काळात एकूण १ लाख , ६ हजार कर्मचारी भरले गेले . त्यापैकी ९६ हजार ब्राम्हण होते . या ९६ हजारांचे आई किंवा वडील अगोदरच सरकारी नोकरीत होते, तर १६ हजारांचे आई व वडील दोघेही सरकारी नोकरीत होते.\"\nयालाच गुणवत्ता आणि समान संधी म्हणावयाचे काय \nवस्तुतः गुणवत्ता हि काय आहे , तिचे निकष कोणते , ती निसर्ग निर्मित आहे कि , मानव निर्मित आहे , प्रयत्नाने ती मिळविता येते कि नाही , वैज्ञानिक परीप्रेक्षमद्धे त्याचे नेमके उत्तर आहे कि नाही ; याचा शास्त्रशुद्ध विचार न करता हाकाटी पिटण्याची आणि त्या द्वारे बुद्धीभ्रंश करण्याची स्पर्धा चालू आहे .\nमूल्यवर्धित हि ज्ञान शाखा असल्याने सामाजिक , आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटकांना या ज्ञानशाखनमद्धे प्रवेश घेणे अशक्य असते . त्यामुळे आर्थिक , सामाजिक , व शैक्षणिक प्रतिष्ठितांच्या ताब्यात असलेली हि ज्ञानशाखा आहे . दुर्बल घटकान्मद्धे बौद्धिक क्षमता असते , परंतु या ज्ञान शाखेमद्धे आर्थिक दुर्बलतेमुळे प्रवेश करता येत नाही . परिणामी हि ज्ञानशाखा उच्चजाती आणि भांडवलदारांची मिरासदारी होऊन बसली आहे . अशा उच्चजाती आणि भांडवलदारांचे या\nज्ञानशाखांमद्धे वर्चस्व असल्यामुळे केवळ आपल्याकडेच गुणवत्ता आहे अशी त्यांची मनोधारणा झालेली आहे . त्यातूनच सामाजिक , आर्थिक , आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाज्याविषयी तुच्छता दृष्ठी वाढलेली आहे . मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध हा त्याचाच एक भाग आहे . वास्तविक उच्च जातींची ज्ञानक्षेत्रातील गुणवत्ता काय आहे त्याला खरोखर गुणवत्ता म्हणता येईल का त्याला खरोखर गुणवत्ता म्हणता येईल का याचाही विचार करणे आवश्यक वाटते .\nवैद्यकीय , अभियांत्रिकी , भौतिकशास्त्र , व्यावासाहिक , तंत्रज्ञानिक ज्ञानशाखांमद्धे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमापासून खाजगी शिकविण्या असतात . शाळेतील फी पेक्ष्या अनेक पटींनी फी देऊन खाजगी शिकविण्या सुरु होतात . पाठांतर आणि केवळ परीक्षा हे लक्ष्य खाजगी शिकविण्यानचे असते . त्यामुळे विद्यार्थ्यांमद्धे बौद्धिक प्रगल्भता येण्या ऐवजी केवळ परीक्षेसाठी अपेक्षित उत्तर\nयेव्हडाच सराव करण्याची मानसिकता रूढ होते . गुणांची अधिक टक्केवारी मिळविण्याचा हा जलद गती मार्ग असला तरी या ज्ञानाचा व्यवहारात फार उपयोग होत नाही . परंतु आपणाकडे ज्ञानाची कसोटी मोजण्याची पद्दत केवळ गुणांच्या टक्केवारीवर अवलंबून असल्यामुळे गुणवत्ताधारक म्हणून अशा अपेक्षित उत्तरांचा सराव करणाऱ्या विद्धार्थांचीच संभावना केली जाते . त्यांच्या अपेक्षित मार्गाने ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेतून नवनिर्मिती होणे शक्य नाही . नवनिर्मिती किंवा नवसंशोधनासाठी मुलातील ज्ञानभांडार आत्मसात करणे अनिवार्य असते . दुय्यम साधनांवर आम्ही विसंबून असल्यामुळे केवळ गुणांची टक्केवारी वाढली , परंतु गुणवत्ता पूर्णतः ढासळून गेली आहे .\nकायद्याचे आणि संविधानाचे जेष्ठ अभ्यासक सत्यरंजन साठे यांनी मांडलेले मत विचारात घेण्यासारखे आहे . ते म्हणतात कि “ केवळ कायद्यापुढे सर्व समान आहेत किंवा कायद्याने समान संरक्षण मिळेल एवढे सांगून भागणार नाही , कारण अशी हमी असूनही अमेरिकेत काळ्या लोकांना अनेक जाचक निर्बंद्धांना तोंड द्यावे लागले होते . १८९६ मद्धे प्लेसी विरुद्ध फर्गुसन या प्रसिद्ध खटल्यात काळ्या वर्णाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या सोयी केल्याने समतेचा भंग होत नाही , असा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता .” आरक्षण , गुणवत्ता , आर्थिक निकष आणि भारतीय संविधानातील समतेचे तत्व याची चिकित्सा करताना न्यायपालिका , राजकारणी आणि उच्चजातीतील लोकांनी सत्यरंजन साठेंच्या मनाचा विवेक ठेवून विचार केला तर कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न उद्भवणार नाही .\nमाजी राज्यमंत्री व महाराष्ट्रातील ज्यास्त पदव्या मिळविणारे विद्वान दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांनी मंडल आयोगावरील चर्चेत विधान परिषदेत दि . १० डिसेंबर , १९९० रोजी दिलेली माहिती अशी “महाराष्ट्रात झालेल्या चार मोठ्या संपाच्या काळात एकूण १ लाख , ६ हजार कर्मचारी भरले गेले . त्यापैकी ९६ हजार ब्राम्हण होते . या ९६ हजारांचे आई किंवा वडील अगोदरच सरकारी नोकरीत होते, तर १६ हजारांचे आई व वडील दोघेही सरकारी नोकरीत होते.\"\nयालाच गुणवत्ता आणि समान संधी म्हणावयाचे काय \nबामनांची 'ढ' मुले काय करतात\nबामनाच्या हाती फावडे द्यायचे असेल, तर\nपंचांग अन् सत्यनारायणाच्या पोथीचा नायनाट करा\nअभ्यासात फारशी गती नसलेल्या बहुजनांच्या पोरांचे काय होते ...ही मुले १० वी किंवा १२ वीला नापास होतात. आपल्या गावाकडे जाऊन शेती पाहू लागतात. शेती नसेल, तर मोलमजुरी करतात. शहरात राहिली तर कुठे तरी सिमेंट वगैरे कालवण्याचे, खडी टाकण्याचे काम करतात\nअभ्यासात फारशी गती नसलेल्या ब्राह्मणांच्या मुलांचे काय होते ही मुले १० वी किंवा १२ वीला नापास होतात. पण त्यांना शेती करावी लागत नाही. मोलमजुरी तर नाहीच नाही. सिमेंट कालवण्याचे, खडी टाकण्याचे काम करण्याचा तर काही विषयच येत नाही. मग ही ढ मुले करतात तरी काय ही मुले १० वी किंवा १२ वीला नापास होतात. पण त्यांना शेती करावी लागत नाही. मोलमजुरी तर नाहीच नाही. सिमेंट कालवण्याचे, खडी टाकण्याचे काम करण्याचा तर काही विषयच येत नाही. मग ही ढ मुले करतात तरी काय ही मुले २५ रुपयांचे पंचांग आणि १० रुपयांची सत्य नारायाणाची पोथी विकत घेतात. ‘मम, आत्मनाम, श्रूती-स्मृती, पुराणोक्त...ङ्क असे पाच दहा मंत्र पाठ करतात आणि भट-भिक्षुकी करून लाखो रुपयांची कमाई करतात\nअभ्यासात अपयशी ठरलेली हे अत्यंत ढ बामणच सध्या भारतभर पौरोहित्याचे काम करतात. कारण हुशार बामन नोक-यांत आणि उद्योग धंद्यांत अडकले आहेत. महाराष्ट्रात तर या ढ बामणांना फारच मान आहे. काडीचीही अक्कल नसलेल्या, संस्कृताचा नीट उच्चारही करता येत नसलेल्या या बामणांना ३५ रुपयांच्या दोन पुस्तकांमुळे देवाचेच रूप येऊन जाते. मुर्ख बहुजन या ढ बामनांना ‘पाय पडू देवा ङ्क असे म्हणून लांबूनच दंडवत घालतात. हे बामनही ‘कल्याण कल्याणङ्क असे म्हणून बहुजनांना आशीर्वाद देतात. बहुजनांचे कल्याण तर काही होत नाही. उलट कल्याण होते ढ बामणाचे. कारण त्याला भरपूर दक्षिणा मिळते.\nमातीकाम करणारा बामन दाखवा\nपंचांग आणि सत्यनारायण या दोन खोट्या पुस्तकांनी ढ बामणांचे कल्याण केले आहे. बहुजन समाजाने या दोन पुस्तकांची होळी कोली, तर या ढ बामणांनाही बहुजनांबरोबर मातीकाम करावे लागेल. इतक्यात तरी मातीकाम किंवा मोलमजुरी करणारा बामण कुठे सापडणार नाही. मातीकाम करणारा बामन दाखवा आणि बामणांच्या हातात फावडे द्यायचे असेल, पंचांग आणि सत्यनारायणाची पोथी या दोन पुस्तकांची बहुजनांनी होळी करायला हवी.\nमी देतो उत्तर तुम्हाला तुमच्या मेरिट च्या गप्पा खोट्या च मानल्या पाहिजेत .आज आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या विविध शोधांपैकी 90 टक्क्याहून जास्त शोध भारताबाहेरच लागलेले आहेत .असे कसे झाले आज खेळ क्षेत्रात कसलेच आरक्षण नाही .मग आपण अॉलंम्पिकमध्ये किती पदके मिळविली आज खेळ क्षेत्रात कसलेच आरक्षण नाही .मग आपण अॉलंम्पिकमध्ये किती पदके मिळविली प्रमोद महाजन शेवटची घटका मोजत होते तेव्हा लंडन हून मोहम्मद रेला हे डॉक्टर का बोलवावे लागले . शेतीप्रधान देशातील संकरित बी-बियाणे,खते,जंतूनाशके यांचा शोध परकीयांनीच लावलेले आहेत ना प्रमोद महाजन शेवटची घटका मोजत होते तेव्हा लंडन हून मोहम्मद रेला हे डॉक्टर का बोलवावे लागले . शेतीप्रधान देशातील संकरित बी-बियाणे,खते,जंतूनाशके यांचा शोध परकीयांनीच लावलेले आहेत ना अजून असे अनेक मुद्दे उत्पन्न केली जातील .\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/marathi-movie-trailers-videos-hd/and-jara-hatke-marathi-movie-official-teaser/", "date_download": "2018-11-14T01:08:05Z", "digest": "sha1:DGQFCRTW2S5Q3OGL5ZRAFCCMCLPJWYKR", "length": 4319, "nlines": 85, "source_domain": "megamarathi.in", "title": "& जरा हटके ... मराठी मूवी टीझर ...", "raw_content": "\n& जरा हटके … मराठी मूवी टीझर …\nजरा हटके … मराठी मूवी टीझर …\nरॅपर डॅनी सिंगचे “दारू पीने दे” सोशल मीडियावर हिट\nगुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. ‘अॅटमगिरी’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nउल्का गुप्ताला मराठीची ‘ओढ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/ipl-2018?start=54", "date_download": "2018-11-14T00:50:28Z", "digest": "sha1:RD6N7H3QHFTA6RPQ3BE6NE4RMJZ5FFSC", "length": 4423, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "IPL 2018 - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#FifaWorldCup2018 मोरॅक्को-स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत\n#FifaWorldCup2018 सौदी अरेबियाचा अखेरच्या लढतीत इजिप्तवर विजय\n#FifaWorldCup2018 उरुग्वेचा रशियावर 3-0 ने दमदार विजय\n#FifaWorldCup2018 इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा 6-1 धुव्वा उडवला\nभारतीय कबड्डी मास्टर्सने पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय...\n#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी\n#FifaWorldCup2018 कोलंबियाचा पोलंडवर 3-0 ने विजय...\n#FifaWorldCup2018 ब्राझीलने कोस्टा रिकाला 2-0 ने पराभूत केले...\n#FifaWorldCup2018 पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 ने केला पराभव..\n#FifaWorldCup2018 जपान - सेनेगलमध्ये पार पडला बरोबरीचा सामना...\n#Fifaworldcup2018 नायजेरियाचा आईसलॅँडवर 2-0 ने विजय...\n#FifaWorldCup2018 लुई सुआरेझनंच्या गोलने रचला इतिहास, उरुग्वेचा सलग दुसऱ्यांदा विजय...\n#FifaWorldCup2018 मेक्सिकोची कोरियावर 2-1 ने मात...\n#FifaWorldCup2018 १९ वर्षीय एमबापेचा विजयी गोल, फ्रान्सचा पेरूवर विजय\n#FifaWorldCup2018 स्पेन - इराण स्पर्धेत स्पेनने 1–0 ने मिळवला पहिला विजय...\n#FifaWorldCup2018 जर्मनीचा स्वीडनवर 2-1 ने विजय...\n#FifaWorldCup2018 बलाढ्य अर्जेंटिनाला क्रोएशियाने ३-० ने नमविले\n#FifaWorldCup2018 सातव्या दिवशी आज हे तीन सामने रंगणार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/zen-m2-black-red-price-p4KPMv.html", "date_download": "2018-11-14T01:15:57Z", "digest": "sha1:W2GDLMCL3GU4MTA5BUXRLEFESMZLFMIW", "length": 8357, "nlines": 178, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "झेन म२ ब्लॅक & रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nझेन म२ ब्लॅक & रेड\nझेन म२ ब्लॅक & रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nझेन म२ ब्लॅक & रेड\nझेन म२ ब्लॅक & रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये झेन म२ ब्लॅक & रेड किंमत ## आहे.\nझेन म२ ब्लॅक & रेड नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nझेन म२ ब्लॅक & रेडहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nझेन म२ ब्लॅक & रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 1,299)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nझेन म२ ब्लॅक & रेड दर नियमितपणे बदलते. कृपया झेन म२ ब्लॅक & रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nझेन म२ ब्लॅक & रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nझेन म२ ब्लॅक & रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nझेन म२ ब्लॅक & रेड वैशिष्ट्य\nनेटवर्क तुपे Yes, GSM + GSM\nडिस्प्ले सिझे 2 Inches\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nबॅटरी कॅपॅसिटी 1500 mAh\nटाळकं तिने 15 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 480 hrs\nसिम ओप्टिव Dual SIM\nझेन म२ ब्लॅक & रेड\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/news/kshitij-will-tell-importance-of-education/", "date_download": "2018-11-14T00:13:14Z", "digest": "sha1:H34FWNG3WLIA7DRHK5MUCEIZDVA624Y7", "length": 12083, "nlines": 91, "source_domain": "megamarathi.in", "title": "शिक्षणाचे महत्व सांगणार 'क्षितिज'", "raw_content": "\nHome News शिक्षणाचे महत्व सांगणार ‘क्षितिज’\nशिक्षणाचे महत्व सांगणार ‘क्षितिज’\nशिक्षणाचे महत्व सांगणार ‘क्षितिज’\nसामाजिक घटनांचा आणि समस्यांचा उहापोह मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजेच सिनेमा. जनसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या काही सामाजिक गोष्टींचा वेध घेण्यासाठी सिनेमा नेहमीच महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे आपले मत परखड मांडण्यासाठी आणि काही सामाजिक संदेश देण्यासाठी या माध्यमाचा सर्रास उपयोग केला जातो. सामाजिक बांधिलकी जपू इच्छिणाऱ्या अशाच काही संवेदनशील व्यक्तींद्वारे ‘क्षितिज’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रसला प्रोडक्शन्सचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर यांची सहनिर्मिती असलेल्या ‘क्षितिज’ या वास्तववादी सिनेमाचे दिग्दर्शन मनौज कदम यांनी केले आहे. शिक्षणाचे महत्व सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच सामाजिक मूल्यांचा देखील संदेश देणार आहे. अभिनय नव्हे तर आपल्या अभिनयातून सामाजिक शिकवण देणारा कुशाग्र अभिनेता उपेंद्र लिमये यात प्रमुख भूमिकेत असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे गोरेगाव येथील वेस्टीन हॉटेलमध्ये ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंग लॉंच करण्यात आले. .\n‘क्षितिज’ या सिनेमातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीत सादर झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंगला उपस्थितांचा भरघोस प्रतिसाद लाभला. आजही खेड्यापाड्यात अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहे. प्रतिकूल परिस्थितींमुळे शिक्षण घेण्यास उत्सुक असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेली अनेक मुले- मुली आपणास पाहायला मिळतात. अशा या मुलांच्या मानसिकतेचा परिमाण मांडण्याचा प्रयत्न ‘क्षितिज’ या चित्रपटामधून केला आहे. या सिनेमाचे प्रमोशनल सॉंग गुरु ठाकूर यांनी लिहिले असून या गाण्याला शैलेंद्र बर्वे यांचे संगीत लाभले आहे, लहान मुलांवर आधारित असलेले हे गाणे सागर म्हाडोलकर यांनी कोरियोग्राफ केले आहे. शाळकरी मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या या गाण्याचे सिनेमाची प्रमुख बालकलाकार वैष्णवी तांगडे आणि काही लहान मुलांनी मिळून या कार्यक्रमादरम्यान सादरीकरण केले.\nशिक्षणाचा सामाजिक संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ‘क्षितिज’ सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार केला असल्याचे सिनेमाचे निर्माते नवरोज प्रसला यांनी यावेळी सांगितले. तर या सिनेमाबद्दल बोलताना अभिनेता उपेंद्र लिमये यांनी सांगितले की, हा सिनेमा वास्तववादी जीवनावर आधारित असून, समाजातील प्रतिकूल परिस्थितीला मात करत शिक्षणासाठी एका सामान्य मुलीने केलेला संघर्ष यात असल्याचे उपेंद्र लिमये यांनी सांगितले. या सिनेमात उपेंद्र सोबतच वैष्णवी तांगडे ही बालकलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे.\nप्रोफेसर रेबन देवांगे लिखित या सिनेमाचे नीरज वोरलीया यांनी संकलन केले आहे. तसेच योगेश राजगुरू यांच्या केमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे ध्वनीमुद्रण रसूल पुकुट्टी यांनी केले आहे, विशेष म्हणजे या सिनेमाचे ध्वनिमुद्रण करताना रसूल यांनी कोणत्याही तांत्रिक गोष्टीचा वापर न करता नैसर्गिक आवाजांचा वापर यात केलेला आहे.\nया सिनेमात मनोज जोशी, विद्याधर जोशी, संजय मोने, कांचन जाधव, राजकुमार तांगडे, प्रकाश धोत्रे अशा दिग्गज कलाकारांची फळी पाहायला मिळणार असून, अर्णव मंद्रुपकर आणि आकांक्षा पिंगळे हे बालकलाकार देखील आहेत. समाजातील तळागाळातील लोकांच्या जीवनावर हा सिनेमा थेट भाष्य करणारा असून हा सिनेमा भविष्यात अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरेल, अशी आशा सिनेमाच्या टीमला वाटते.\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर ला रिलीस होणार.\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nकोरिओग्राफर गणेश आचार्य आता करणार दिग्दर्शन\nसुयश टिळकला फॅनने दिली अनोखी भेट\nकृष्णाजी एक योद्धा चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mp-shrikant-shinde-news/", "date_download": "2018-11-14T00:36:22Z", "digest": "sha1:5SRKRZIEAWBTOG5N6DTABVCD55NJMZT7", "length": 10215, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ही तर गुरुवर्य दिघे साहेबांचीच प्रेरणा- खासदार डॉ.श्रीकांत शिंदे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nही तर गुरुवर्य दिघे साहेबांचीच प्रेरणा- खासदार डॉ.श्रीकांत शिंदे\nअल्लेपी/केरळ – केरळ राज्यात निर्माण झालेल्या महापुराच्या प्रलयकारी संकटाने संबंध हिंदुस्थानच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आपल्यापरीने प्रत्येक जण खारीचा वाटा उचलून केरळला मदत करत आहे. केरळात सेनेचे अजिबात अस्तित्व नसले तरी माणुसकी ह्या आमच्या गुरुमंत्रासाठी आम्ही आज इथे आहोत. ही गुरुवर्य दिघे साहेबांचीच प्रेरणा आणि त्यांचेच बळ असे म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर आदी सेनेचे पदाधिकारी केरळात डॉक्टरांच्या पथकासाहित उपस्थित आहेत.तसेच ठाणे जिल्हा शाखेकडून ५० टन सामान देखील अल्लेपी या सर्वाधिक बाधित जिल्ह्यात वाटले जाणार आहे. त्यावेळी खासदार डॉ. शिंदे बोलत होते.\nआज दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख व ठाण्यातील जनमानसांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या आनंद दिघे यांची पुण्यतिथी. आजच्या दिवशी सन २००१ मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. सर्वसामान्य लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, सेनेची शाखा हेच घर मानणारे, सर्वांचे आदराचे स्थान म्हणून आनंद दिघेनची ओळख आहे. जनतेने अफाट प्रेम केलेला नेता ही त्यांची ओळख आजही तशीच आहे. त्यांच्याच मुशीत तयार झालेले पालकमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांचा हा वारसा पुढे नेत आहेत.\n‘ गुरुवर्य दिघे साहेबांनी दाखवलेला समाजसेवेचा मार्ग हाच आमचा मार्ग असून सेना त्या रस्त्यावरून कायम मार्गक्रमण करत राहू’,असेही खासदार डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. ‘आमची बांधिलकी जनतेशी असून माणुसकी जपणं हा आमचा मंत्र आहे, असे म्हणत ही केरळातील मदत दिघे साहेबांना खरी श्रद्धांजली आहे, साहेब आमच्यासोबत कायम आहेत आणि नेहमी मार्ग दाखवत राहतील’ असे देखील ते म्हणाले.\nएकंदरीत, ठाणे जिल्हा सेनेने दिघेसाहेबांना दिलेली ही खरी-खुरी श्रद्धांजली आहे, अशी चर्चा ठाण्यातील जनसामन्यात सध्या चालू आहे.\nखा. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामातून कल्याणचा सुभा झाला चिरेबंदी\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/1609?page=3", "date_download": "2018-11-14T00:56:07Z", "digest": "sha1:74S7J3BM6DHKRPKYWYYM4T7ASRFKELEU", "length": 5839, "nlines": 140, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुणे\nपुण्यातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक लेखनाचा धागा\nपुणे: लालु जीटीजी- वृतांत. लेखनाचा धागा\nफक्त माझंच डोकं फिरलंय का\nढेकणांसाठीची ट्रीटमेंट | पुण्यातले कॉन्टॅक्ट्स हवे आहेत लेखनाचा धागा\nतोंडाची दुर्गंधी - उपचार लेखनाचा धागा\nघाबरताय कशाला हो डुक्करतापाला \nपुणे: लालु जीटीजी- रविवार १७ जानेवारी २०१० लेखनाचा धागा\nमाझी बायको लेखनाचा धागा\nखादाडी: तुळशीबाग, शनिपार लेखनाचा धागा\nखादाडी: सदाशिव पेठ, नवीपेठ, टिळकरोड लेखनाचा धागा\nमायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटग कार्यक्रम\nसायकल राईड - ५ कार्यक्रम\nरैना, अस्चिग, अनुदोन, रूनी ह्यांना भेटण्यासाठी गटग कार्यक्रम\nपुणे - श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी गटग - १३ नोव्हेंबर, २०१० कार्यक्रम\nवैभव जोशी यांच्या गझल, कवितांची अनोखी मैफील - शब्द झाले मायबाप कार्यक्रम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2018-11-14T01:28:40Z", "digest": "sha1:XHRXRAZUXZ7AOWMGXCQ3Z3NDI47XK2AP", "length": 7546, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘या’ आमदारांचा भाजपाला पाठिंबा मिळणार ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘या’ आमदारांचा भाजपाला पाठिंबा मिळणार \nबंगळूरू : कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण देताच आज सकाळी भाजपाचे विधीमंडळातील नेते येडीयुरप्पा यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता आमदारांची जुळवाजुळव करण्याचे जोरदार प्रयत्न भाजपाकडून सुरू झाले आहेत.\nकाँग्रेस आणि जेडीएसच्या लिंगायत आमदारांकडे भाजपाचं विशेष लक्ष आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या युतीमुळे दोन्ही पक्षांमधील लिंगायत समाजाचे आमदार नाराज आहेत. याच फायदा घेत या आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत.\nमुख्यमंत्री येडियुरप्पा लिंगायत समाजाचे राज्यातील मोठे नेते मानले जातात. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वावर नाराज असलेले काँग्रेस आणि जेडीएसमधील जवळभर डझनभर आमदार भाजपाला पाठिंबा देऊ शकतात. भाजपाचे 104 आमदार असल्यानं त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 8 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. काँग्रेस, जेडीएसच्या नाराज आमदारांचं समर्थन मिळवण्यात भाजपा यशस्वी झाल्यास त्यांना बहुमत सिद्ध करण्यात यश येऊ शकतं. असं घडल्यास भाजपासाठी ते मोठं यश असेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनुसरत भरुचाने केले ऋषभ पंतचे कौतुक\nNext article‘हे’ केवळ पाकिस्तान किंवा हुकूमशाहीतच घडू शकते- राहुल गांधी\nशक्‍तीप्रदर्शनाने भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरू\nराफेल करार : राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; ‘दसॉल्ट’च्या सीईओंचे स्पष्टीकरण\nअस्तित्वाच्या लढाईत कॉंग्रेस तरणार का\nकोल्हापूरात नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर\nआमदार अनिल गोटे महापौरपदाच्या रिंगणात\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागावी : संजय निरुपम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/business-news-indigo-airindia-103080", "date_download": "2018-11-14T00:53:12Z", "digest": "sha1:GCKRMCIS2DWFJO7ZLSXWIR4BKIZCNKB4", "length": 11040, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news Indigo airindia दिवसभरात ५० उड्डाणे इंडिगो, गोएअरकडून रद्द | eSakal", "raw_content": "\nदिवसभरात ५० उड्डाणे इंडिगो, गोएअरकडून रद्द\nगुरुवार, 15 मार्च 2018\nमुंबई - इंडिगो आणि एअर इंडियाकडील एक तृतीयांश ‘ए३२० निओ’ विमाने बुधवारी हवेत झेपावली नाहीत. यामुळे या दोन्ही कंपन्यांनी सुमारे ५० उड्डाणे आज रद्द केली.\nमुंबई - इंडिगो आणि एअर इंडियाकडील एक तृतीयांश ‘ए३२० निओ’ विमाने बुधवारी हवेत झेपावली नाहीत. यामुळे या दोन्ही कंपन्यांनी सुमारे ५० उड्डाणे आज रद्द केली.\nनागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाने (डीजीसीए) सुरक्षेच्या कारणास्तव ‘ए३२० निओ’ विमानांच्या उड्डाणांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामुळे इंडिगोने आज ४२ विमान उड्डाणे रद्द केली. तसेच, गोएअरने १४ ते २४ मार्च या कालावधीतील १८ उड्डाणे रद्द केली. इंडिगोकडून दररोज सरासरी एक हजार, तर गोएअरकडून दररोज सरासरी २३० उड्डाणे होतात. ‘पी अँड डब्ल्यू’ इंजिन बसविलेली ‘ए३२० निओ’ ही ४५ विमाने देशात असून, ती इंडिगो आणि गोएअरकडे आहेत. ‘पी अँड डब्ल्यू’ इंजिन असलेली विमाने उड्डाण केल्यानंतर हवेतच बंद पडत असल्याची सुरक्षाविषयक भीती ‘डीजीसीए’ने काल व्यक्त केली होती. यामुळे काल (ता. १३) इंडिगोने ६५, तर गोएअरने ४७ उड्डाणे रद्द केली होती.\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\n'समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या'\nमुंबई : शेतकरी व आदीवासींच्या जमिनी संपादित होणार असल्याने शिवसेनेनं नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला आक्रमक विरोध केला होता. आज अखेर हा विरोध मावळला...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Elgar-against-criminal-in-Dhayri/", "date_download": "2018-11-14T01:32:36Z", "digest": "sha1:VTTFZAVXD64FGGJR4CRJS2URJAQRCDOA", "length": 6604, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धायरीतील गुन्हेगारीविरोधात एल्गार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › धायरीतील गुन्हेगारीविरोधात एल्गार\nटपर्‍या-टपर्‍यांवर मिळारा गांजा अन टवाळ खोर मुलांचा उन्माद त्यातून गुन्हेगारीच्या वाढलेल्या आलेखाला आवार घालण्यासाठी धायरीतील गावकर्‍यांनी गुन्हेगारीविरोधात एल्गार पुकारला आहे. शुक्रवारी यांसंदर्भात गावकर्‍यांनी बैठक घेऊन गावात शांतता प्रस्थापित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून, याबाबतचे निवदेन सिंहगड पोलिसांना देण्यात आले आहे.\nधायरी परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये एकापाठोपाठ गंभीर घटना घडल्या आहेत. त्यातच, रविवारी मध्यरात्री एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. त्यामुळे गावातील वातावरण बिघडले. अस्वस्थ झालेल्या गावकर्‍यांनी सर्व मतभेद, पक्षभेद बाजूला ठेवून गावातील गुन्हेगारीविरोधात एकमताने लढा पुकारण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सर्व गावकर्‍यांनी याबाबत बैठक घेतली. यावेळी तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, राजकाकीय व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nपरिसरातील टपर्‍यांवर गांजा विकला जात असून, लहान मुले व्यसनांना बळी पडत आहेत. स्थानिक तरुणांच्या मदतीने बाहेरचे गुंड गावात दहशत निर्माण करीत आहेत. शाळांच्या बाहेर टोळक्यांकडून मुलींची, महिलांची छेड काढली जात आहे. महिलांच्या मदतीला कोणीही येत नाही, तर, दुसरीकडे धायरीगावही बदनाम होत आहे, अशी खंत यावेळी काही महिलांनी व्यक्त केली.\nमुलांच्या चुकांवर पांघरूण घालू नका. त्याचे परिणाम नंतर दिसू लागतात. तसेच, आपली मुले कुठे जातात, काय करतात हे माहित असणे गरजेचे आहे, असा सल्ला यावेळी ज्येष्ठांनी दिला. गावचा संबंध नसणार्‍यांचे वाढदिवस गावात साजरे केले जातात. त्यांचे फ्लेक्स लावले जातात. त्यातून गुन्हेगारीला चालना मिळते. त्यामुळे गुन्हेगारी वाढीला कारणीभूत ठरणारी फ्लेक्सबाजी बंद करावी. गावात पोलिसांची पेट्रोलिंग नाही. त्याचा फायदा घेऊन काही अपप्रवृत्ती गावातील स्वास्थ्य बिघडवत आहेत. पोलिसांवरही नागरिकांनी नाराजी व्यक्क्त केली. त्यानंतर गावकर्‍यांनी बैठकीतील मुद्यांचे निवदेन सिंहगड पोलिसांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आलेले उपनिरीक्षक धुळाजी कोळपे यांना दिले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Strike-to-ST-conductor-in-Satara/", "date_download": "2018-11-14T00:24:29Z", "digest": "sha1:NOSLG3JAAA7JROXBEPZCY2QCDRFFIVFJ", "length": 5819, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साताऱ्यात एस.टी कंडक्टरला मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › साताऱ्यात एस.टी कंडक्टरला मारहाण\nसाताऱ्यात एस.टी कंडक्टरला मारहाण\nसातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये एसटीत प्रवेश करून वडापगिरी करणार्‍याला कंडक्टरने हटकल्यानंतर कंडक्टरलाच शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत किरण बिभीषण शिंदे (वय 22, रा.करंजे) याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nएसटी वाहक सुभाष किसन भोसले (वय 56, रा.मुंबई) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, ते नेहरुनगर, मुंबई येथील एसटी डेपोमध्ये सध्या कार्यरत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सुभाष भोसले हे दुपारी सातारा-दादर ही एसटी घेऊन दादरला निघाले होते. दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास ते एसटीमध्ये आल्यानंतर एक अनोळखी युवक एसटीमध्ये बसलेल्या प्रवाशांना खाली उतरण्यास सांगून बाहेर उभ्या असलेल्या खासगी वाहनात बसण्यास सांगत होता.\nसुभाष भोसले यांच्‍या हा प्रकार लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी त्‍या युवकाला एसटीतून खाली उतरण्याची सूचना केली. त्‍यानंतर या युवकाने भोसले यांना शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण करणयास सुरुवात केली. अचानक घडलेल्‍या या प्रकाराने एसटीमधील प्रवासी घाबरले व त्‍यांनी आरडाओरडा सुरु केला. संशयित शिंदे हा भोसले यांना शिवीगाळ करून मारहाण करत असताना परिसरात बघ्यांची गर्दी उसळली होती. यावेळी एसटी डेपो पोलिस चौकीतील पोलिस हवालदार अरुण दगडे व केतन शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.\nघटनेची माहिती घेऊन पोलिसांनी संशयित किरण शिंदे याला ताब्यात घेतले. यावेळी एसटी डेपोतील इतर कर्मचारी मोठया संख्येने जमले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जमावाला पांगवले. कंडक्टर सुभाष भोसले यांनी संशयित किरण शिंदे याच्याविरुध्द तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/recruitment-of-10300-employees-in-sbi/", "date_download": "2018-11-14T00:35:42Z", "digest": "sha1:4JTXCP3D7HBSYGEBVVL5PRLYLRGC3HWB", "length": 6762, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "SBI मध्ये 10,300 कर्मचाऱ्यांची मेगा भरती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nSBI मध्ये 10,300 कर्मचाऱ्यांची मेगा भरती\nवेब टीम- नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.\nस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 15,762 जागा रिकाम्या झाल्या असून त्यातील 10,300 कर्मचाऱ्यांची भरती बँक येत्या वर्षभरात करणार आहे. एसबीआयमध्ये सेवानिवृत्ती आणि डिजिटायझेशनमुळे वर्ष 2017-18 मध्ये 15,762 कर्मचारी कमी झाले आहेत.\nया जागा भरून काढण्यासाठी एसबीआय मार्च 2019 अखेर 10,300 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nमुंबई - उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित…\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-number-of-victims-due-to-rocky-attacks-is-more-the-supreme-court/", "date_download": "2018-11-14T00:34:59Z", "digest": "sha1:5LPZRVQZXICHAAQXXHZCLTUP4FQPFDHH", "length": 9156, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दहशतवादी हल्ल्यापेक्षा खड्यांमुळे बळींची संख्या जास्त- सुप्रीम कोर्ट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदहशतवादी हल्ल्यापेक्षा खड्यांमुळे बळींची संख्या जास्त- सुप्रीम कोर्ट\nटीम महाराष्ट्र देशा : खड्यांमुळे होणाऱ्या मृत्यांच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दहशत वादी हल्ल्यात जेवढे लोक मरतात त्यापेक्षा जास्त मृत्यू खड्यांमुळे होतो असं म्हणत सुप्रीम कोर्टाने सरकारला चांगलच फटकारले आहे. त्याचबरोबर कोर्टाने रस्ते सुरक्षा समितीला खड्यांमुळे जखमी किवा मृत्यू पावलेल्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई बाबत आपल म्हणणं सादर करण्यास सागितलं आहे.\nरस्ते वाहतूक अपघात झाल्यास कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असावा तसेच सरकारने १ सप्टेंबर पूर्वीच हे लागू करावं असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. खड्यांमुळे देशात रोज १० मृत्यू होत आहेत. तर महाराष्ट्रात वर्षात ७२६ खड्ड्यांमुळे बळी गेले.\nरस्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गतवर्षी देशात खड्ड्यांमुळे ३ हजार ५९७ जणांना प्राण गमवावे लागले यात महाराष्ट्रातील ७२६ जणांचा समावेश आहे.\n२०१६ च्या तुलनेत गतवर्षी खडडेबळींच्या संख्येत साधारण ५०% एवढी वाढ झाली आहे. २०१७ मध्ये तीन हजार ५९७ जणांची खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या दुपटीवर पोहोचली आहे. राज्यात २०१७ साली ७२६ जन मृत्यू मुखी पडले. राज्यभरात रस्ते वाहतुक सुरक्षेबाबत असलेली हलगर्जी यातून अधोरेखित होत आहे उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे साधारण ९८७ बळी हे खड्ड्यांमुळे गेले झाले आहेत.\nअखेर नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nपुणे : गेल्या काही दिवसांपासून मनसे आघाडीमध्ये सामील होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र आज माजी मुख्यमंत्री…\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/raigad-marathi-news-mumbai-road-traffic-jam-vashi-bridge-damage-71932", "date_download": "2018-11-14T00:47:27Z", "digest": "sha1:HOSWLEKGU6NCTXF3BKYB54RANDGCMPOJ", "length": 12417, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "raigad marathi news mumbai road traffic jam vashi bridge damage मुंबईकडे जाताना वाहतूक कोंडी; वाशी पुलाची लोखंडी जाळी तुटली | eSakal", "raw_content": "\nमुंबईकडे जाताना वाहतूक कोंडी; वाशी पुलाची लोखंडी जाळी तुटली\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nवाशी पासून ते वाशी खाडी पुलावर पोहचेपर्यन्त पन्नास मिनिटे लागली. वाहतूक कोंडी असूनही टोल नाक्यावर टोल वसूली सुरूच होती. त्यामुळे वाःतुकीचा वेग अधिक मंदावला होता. अशा वेळी काही काळ टोलवर सूट देणे गरजेचे होते.\n- प्रकाश मुद्राळे, प्रवाशी\nपाली : वाशी खाडी पुलावरील रस्त्याच्या कडेची लोखंडी जाळी तुटली आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. 14) सकाळपासून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी आहे. टोल नाक्याच्या अलीकडे दोन किमी पासून वाहणांच्या रांगा लागल्या आहेत.\nपुलावर रस्ता जोडण्यासाठी मधोमध आडव्या जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. यातील एक पुलाच्या मध्यावरील कडेची जाळी तुटली असून खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहने बाजूने जात आहे. सध्या तिथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाशी पासून वाशी टोल नाक्या पासून वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वाहणांच्या लांब रांगा लागल्या आहे. टोल नाक्यावर पुलावर जाळी तुटल्याच्या त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याच्या सुचना स्पीकरवर दिल्या जात होत्या.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nबुलेट ट्रेनच्या शुभारंभापूर्वी रेल्वेची नामुष्की; राजधानी एक्सप्रेस घसरली\nदिल्ली विद्यापीठातील विजय हा राहुल गांधींना पाठिंबा: माकन\n'सोवळे प्रकरणा'वरून पुण्यात मराठा बहुजन मोर्चा निघणार\nउंदराने कुरतडले मृतदेहाचे नाक अन्‌ दोन्ही डोळे\nमाजलगाव: माजी उपनगराध्यक्षांच्या घरी चोरी\nकर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाचे वरातीमागून घोडे\n'डीजे'साठी सासरच्यांनी केला विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल\nअडीच वर्षांच्या चिमुरड्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T00:01:59Z", "digest": "sha1:K2SETMT4T22DWL3TUYQZWLFVT5AQW3WO", "length": 7475, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉ. चंद्रकुमार नलगे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडॉ. चंद्रकुमार नलगे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर\nकोल्हापूर – आचार्य अत्रे यांच्या जन्मगाव सासवड येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे प्रदान करण्यात येणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कर सुप्रसिध्द लेखक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 13 जून रोजी सासवड येथे प्रदान करण्यात येणार आहे.\nगेली अठ्ठावीस वर्षे हा पुरस्कार अनेक नामवंत साहित्यिकांना देण्यात आले आहेत. प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांना महाराष्ट्रातील अनेक शहरातील फोंडेशनचे, प्रतिष्ठीत असे 64 पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची 86 पुस्तके प्रकाशित झाली असून महाराष्ट्र शासनाचे 13 पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा आदर्श प्राध्यापक पुरस्कार लाभला आहे.\nमहाराष्ट्रभर गाजलेल्या “अंगाई’ चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. वाड्‌मय क्षेत्रातील एकाच ललित गद्य प्रकारातील चार पुस्तकांना शासनाचा ग्रंथपुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनानेच प्रा. नलगे यांची सात पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्रा. नलगेनी शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरमझान महिन्यात सर्च ऑपरेशनला स्थगिती\nNext articleहॉकी मैदान तीन वर्षांपासून धूळखात\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n“भारत’च्या शूटिंगसाठी सलमान पंजाबला रवाना\nशाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी “बालरक्षक”\nचीन भारताकडून १५ लाख टन साखर निर्यात करणार\nअमेरिकेतील भारतीय दूतावासात प्रथमच दिवाळी साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7508-2018-08-19-14-37-48", "date_download": "2018-11-14T01:10:55Z", "digest": "sha1:OLMZTPDEG2H3BI7XNJSP4R6UH3Q32GGS", "length": 7015, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nतुषार कोहळे , जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर\nपोलीस हे सर्वसामान्य माणसाच्या रक्षणासाठी असतात. मात्र पोलीसच गुंडगिरी करत असतील तर नागपूरमध्ये महिला पोलीसाची गुंडगिरी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कॅद झाली आहे.\nआयशा शेख या माहीला कॉन्स्टेबलने आपल्या पदाचा गैरवापर करत एका दुकानदाराला त्याच्या दुकानात जाऊन मारहाण केली.\nइतकंच नाही, तर दुकानातील शीतपेयाच्या बाटलीने तिने दुकानदाराचं डोकंही फोडलं. तसंच दुकानाच्या गल्ल्यातील पैसेही जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न केला. पुरेंद्र पशुपतीनाथ असं जखमी दुकानदाराचं नाव आहे.\nहा धक्कदायक प्रकार मानकापूर परिसरातील सिक्स टेन शॉपिंग सेंटरमध्ये घडला.\nयानंतर दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोपी महिलेला आणि तिच्या कुटुंबाला दुकानातच डांबून ठेवलं.\nज्या मानकापूर पोलीस ठाण्यात ही महिला कॉन्स्टेबल कार्यरत आहे, त्याच पोलीस ठाण्यात तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार ही घटना रिझर्ववेशनसंदर्भातील पैशाच्या वादातून झाल्याचं सांगण्यात येत आहे.\nअल्पवयीन मुलांकडूनच 14 वर्षीय मुलावर वर्षभरापासून सामुहिक लैंगिक अत्याचार\nछोटा शकीलकडून व्यापाऱ्याला 10 कोटींच्या खंडणीसाठी धमकी\nइक्बालने चार वेळा दाऊशी संपर्क साधला होता; क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nमित्राच्याच मुलीला त्याने फसवले\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/salman-khan-dhoom-4-abhishek-bachchan-304873.html", "date_download": "2018-11-14T00:17:20Z", "digest": "sha1:L7PZTLYBH56AL5LD6DN5TIEKL73B3I7B", "length": 1494, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ...म्हणून सलमाननं दिला 'धूम 4'ला नकार–News18 Lokmat", "raw_content": "\n...म्हणून सलमाननं दिला 'धूम 4'ला नकार\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ashish-shelar-criticizes-shivsena-after-victory-in-by-election-in-bhandup/", "date_download": "2018-11-14T00:44:02Z", "digest": "sha1:M7AKUNZXL46MFAPJSQNCZFBYNP4FC522", "length": 9473, "nlines": 103, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘पोटनिवडणुकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाचा विजय’:शेलार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘पोटनिवडणुकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाचा विजय’:शेलार\nआशिष शेलार यांची शिवसेनेवर सडकून टीका\nमुंबई :भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 116 मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केल्यानंतर मुंबई भाजप चे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर अतिशय शेलक्या शब्दात टीका केली आहे. ‘पोटनिवडणुकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाचा विजय’, अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे .\nपोटनिवडणूकीत मोठे दावे करणार्‍यांचे पोटफाडून भाजपाचा विजय… कार्यकर्त्तांचे अभिनंदन\nभांडुप पोट निवडणुकीला मतदारांनी चांगला प्रतिसाद दाखवला होता. जवळपास निम्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यामुळे या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी चुरस शिवसेना विरूद्ध भाजप उमेदवारांमध्येच होती.\nभाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांना ११,१२९ मतं पडली तर शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना ६,३३७ मतं पडली. भाजपच्या जागृती पाटील या तब्बल ४७९२ मतांनी विजयी झाल्यात.या विजयानंतर ट्विट करत ‘पोटनिवडणुकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाचा विजय’, अशा शब्दातआशिष शेलार यांनी शिवसेनेवर तोफ डागली .तसेच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास हा विजय विकासाचाच सांगा आता वेडे कोण ठरले’असा रोकठोक सवाल देखील शेलार यांनी शिवसेनेला विचारला आहे .\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास हा विजय विकासाचाच सांगा आता वेडे कोण ठरले\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nपुणे- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जोडीला नशिबाची साथ असते, त्यामुळे, तो भरपूर प्रमाणात आपल्या नशिबावर…\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/life-insurance-un-islamic-deobands-issue-new-fatwa-latest-updates/", "date_download": "2018-11-14T00:35:04Z", "digest": "sha1:ZF2IQK45WENUUVNZFSEOSIIEJJNTAO6E", "length": 7055, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आयुर्विमा उतरवणे इस्लाममध्ये हराम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआयुर्विमा उतरवणे इस्लाममध्ये हराम\nटीम महाराष्ट्र देशा- आयुर्विमा पॉलिसी काढणे किंवा संपत्तीचा विमा करणे गैर इस्लामिक आहे. संपत्ती किंवा व्यक्तीचा विमा काढणे किंवा उतरवणे दोन्हीही इस्लाम विरोधात आहे, असा फतवा उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील दारूल उलूम देवबंदच्या उलेमांनी जारी केला आहे. या फतव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.\nगाझियाबादच्या एका व्यक्तीच्या प्रश्नाला दारूल उलूमने उत्तर दिले आहे की, विमा कंपन्या मनुष्याचे जीवन वाचवत नाहीत. त्यामुळे फक्त अल्लाहवर विश्वास असला पाहिजे. विमा कंपन्या त्यांना मिळालेला पैसा विविध ठिकाणी गुंतवतात. त्यातून मिळालेला फायदाच विमा धारकांमध्ये वाटला जातो. त्यामुळे या माध्यमातून जी काही रक्कम मिळते ती व्याजावर आधारित असते आणि व्याज हे इस्लाममध्ये हराम आहे.\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Dhule", "date_download": "2018-11-14T01:32:11Z", "digest": "sha1:SGOBLF24GFUG5ZBCVNQHK7H3S3ESVGOZ", "length": 23114, "nlines": 257, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Dhule", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान राज्य धुळे\n--Select District-- अहमदनगर जळगाव नंदुरबार नाशिक\nविधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनिल गोटे\nधुळे - सध्या धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये २ गट पडले आहेत. सोमवारी अनिल गोटे यांनी १९ तारखेला आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत सांगितले. गोटे यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, दुसरीकडे पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार अनिल गोटे असू शकतात का असा प्रश्न सध्या धुळेकरांना पडला आहे.\nभाजप आमदार अनिल गोटे देणार आमदारकीचा राजीनामा\nधुळे - भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या नैतिक अधःपतनाचा कळस झाल्याने आणि मनपा निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्यामुळे ते राजीनामा देणार आहेत. याबाबत त्यांनी राज्यातील सर्व आमदारांना खुले पत्र देखील लिहले आहे. आमदार गोटेंच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nआमदार अनिल गोटे म्हणाले मीच होणार धुळ्याचा महापौर, राजकीय वर्तुळात खळबळ\nधुळे - महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या ९ डिसेंबरला महापालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे भाजपमध्ये २ गट पडले असल्याने या निवडणुकीला वेगळा रंग चढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी आमदार अनिल गोटे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.\nधुळे महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल - रावसाहेब दानवे\nधुळे - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शनिवारी रावसाहेब दानवे धुळे शहरात आले होते. धुळे महापालिका निवडणुकीची जबाबदारी गिरीष महाजन यांच्यावरच असल्याचे, रावसाहेब दानवे यांनी सांगितले. धुळे महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला.\nधुळ्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, शहरात २ पक्ष कार्यालय\nधुळे - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपात फूट पडल्याचे दिसत आहे. शहरात भाजपचे २ निवडणूक कार्यालय तयार झाले आहेत. एक कार्यालय आमदार अनिल गोटे यांचे असून दुसरे कार्यालय डॉ. सुभाष भामरे आणि गिरीष महाजन यांच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.\nभाजपच्या सभेत आमदार गोटे यांना धक्काबुक्की, दानवेंची बघ्याची भूमिका\nधुळे - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी धुळे शहरात भाजपची सभा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झाली. या सभेचे आमंत्रण नसतानादेखील आमदार अनिल गोटे हे कार्यकर्त्यांसोबत सभास्थळी दाखल झाले. यावेळी अनिल गोटे यांनी २ मिनिटे बोलू देण्याची विनंती केली. मात्र, यावेळी त्यांना बोलू न देता धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हे घडत असताना रावसाहेब दानवे यांनी फक्त बघ्याची\nमहापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दोन गट\nधुळे - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी सगळे पक्ष कंबर कसून निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना भाजपात मात्र २ गट पडले आहेत. खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातला वाद हा उघड असून निवडणुकीसाठी दोघांनीही वेगळी तयारी सुरु केली आहे. यावर भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nधुळ्यात युवासेनेचा दिवाळीनिमित्त स्तुत्य उपक्रम\nधुळे - जिल्हा युवासेनेच्यावतीने दिवाळीनिमित्त एक करंजी, कपडे आणि स्वेटर लाख मोलाचे हा उपक्रम राबवण्यात आला. दरवर्षी युवासेनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतो. पैशांअभावी दिवाळी साजरी करू न शकणाऱ्या समाजातील गरीब, दुर्बल घटकांपर्यंत हे फराळाचे पदार्थ, कपडे आणि स्वेटर पोहचवले जातात.\nधुळ्यातील एकविरा देवी मंदिरात दीपोत्सव साजरा\nधुळे - खानदेशाची कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात दिवाळीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात १ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. दिव्यांच्या प्रकाशात देवीची मूर्ती उजळून निघाली होती. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक वर्षांची ही परंपरा असून दरवर्षी ह्या उपक्रमात मोठ्या संख्येने धुळेकर सहभागी होत असतात.\nधुळ्यात विना अनुदानित शिक्षकांनी साजरी केली काळी दिवाळी\nधुळे - २० टक्के अनुदान पात्र सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हा कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी केली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीतर्फे यावेळी देण्यात आला.\nमहापालिका निवडणूक : हरकतीत दुरुस्ती करुन अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध\nधुळे - महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या धुळे महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळामुळे अनेक मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाली होती. तेव्हा राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, दुरुस्ती करुन महापालिकेने काल मंगळवारी अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या.\nलक्ष्मीपूजनासाठी धुळे बाजारपेठ फुलली; दिवाळीवर दुष्काळाचे सावट, व्यावसायिकांना फटका\nधुळे - दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या असून शहरातील बाजारपेठ मुर्त्यांसोबत केरसुणी, झेंडूची फुले आदी साहित्यांनी फुलली आहे. राज्यातील दुष्काळाचा परिणाम दिवाळीवर झाला असून याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे.\nधुळ्यात रंगभूमी दिनानिमित्त नटराज पूजन, नाट्यकर्मींची हजेरी\nधुळे - मराठी रंगभूमी दिनानिमित्त शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यावेळी रंगकर्मींनी एकत्र येऊन नटराज पूजन केले. जिल्ह्याला लाभलेले सांस्कृतिक वैभव, परंपरेचा वारसा आणि शहरातील नाट्य चळवळीबाबत तरुण कलावंतांना माहिती देण्यात आली.\nआम्ही ब्राह्मणवादाच्या विरोधात - छगन भुजबळ\nधुळे - भाजप सरकारने शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. काँग्रेसच्या काळात मूठभर पैशात पिशवीभर सामान येत होते, आता पुन्हा हे सरकार सत्तेवर आल्यास पिशवीभर पैशात मूठभर सामान येईल अश्या शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. धुळे तालुक्यातील सोनगीर येथे ओबीसी समता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.\nविधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनिल गोटे\nधुळे - सध्या धुळे महापालिका निवडणुकीच्या\nभाजपच्या सभेत आमदार गोटे यांना धक्काबुक्की, दानवें... धुळे - महापालिका निवडणुकीच्या\nमहापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दोन गट धुळे - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला\nजाणून घ्या डबवालीच्या प्रसिद्ध पादत्राणांविषयी, देशभरात होत आहे प्रसिद्ध\nट्रॅव्हलिंगदरम्यान या टिप्सच्या मदतीने क्लिक करा सुंदर फोटो ट्रॅव्हलिंगदरम्यान पोझ न\nन पाहिलेला महाराष्ट्र बघायचा असेल तर 'या' ठिकाणांना द्या भेटी हैदराबाद - तुम्ही जर\nमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ\nमधुमेह रुग्णांना डॉक्टर नेहमी गोड\n'या' पदार्थांचा आहारात समावेश करून फुफ्फुसांच्या आजारांना ठेवा दूर आपले आरोग्य हे आपल्या\nप्रदूषणापासून होणाऱ्या समस्या सोडविण्यात 'हे' पदार्थ ठरतील उपयोगी घरातून बाहेर पडताच\n'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'ने ठगवले प्रेक्षकांनाच, चाहत्यांमध्ये निराशेची लहर\nवाचा, संजय दत्त आणि भांडारकर का पोहोचले बुडापेस्टला मुंबई - अभिनेता संजय दत्त आणि\nलग्नाचे आमिष दाखवून महिलांना गंडवणारा 'फ्रॉड सैयाँ' येतोय भेटीला मुंबई - अर्शद वारसी आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/news/child-shahrukh-of-rais-doing-half-ticket/", "date_download": "2018-11-14T01:00:58Z", "digest": "sha1:IZ45N4AN5K2Z2A6UCXX5EI7HEO3DJTGP", "length": 6829, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "‘रईस’च्या छोट्या शाहरूखचं ‘हाफ तिकीट’", "raw_content": "\nHome News ‘रईस’च्या छोट्या शाहरूखचं ‘हाफ तिकीट’\n‘रईस’च्या छोट्या शाहरूखचं ‘हाफ तिकीट’\n‘रईस’च्या छोट्या शाहरूखचं ‘हाफ तिकीट’\nबॉलीवूडच्या बड्या स्टार्ससोबत काम करण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकार पहात असतो. त्यातही तो बडा स्टार शाहरूख खान असेल तर ‘सोने पे सुहागाच’. किंग खान सोबत काम करण्याची ही नामी संधी शुभम मोरे या मराठी बालकलाकाराला मिळाली आहे. शुभम मोरे शाहरूखच्या ‘मोस्ट अवेटेड ‘रईस’ या चित्रपटात शाहरूखच्या लहानपणीची भूमिका साकारणार आहे.\nआपल्याला मिळालेल्या भूमिकेबद्दल बोलताना शुभम सांगतो की, ‘रईस’ मधील शाहरूख खान यांच्या लहानपणीच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली. माझ्यासाठी बॉलीवूडच्या बादशाहसोबत काम करण्याची ही सुवर्णसंधीच होती. ‘रईस’चं शूटिंग मी एन्जॉय केलं. माझ्या भूमिकेचं शाहरुखने केलेलं कौतुक माझ्यासाठी अनमोल होतं. शाहरुख खान एके दिवशी सेटवर मला भेटायलादेखील आले होते. त्यावेळी आम्ही एकत्र फोटोज काढले. ‘रईस’ सिनेमातील शुभमचा ‘हाफ तिकीट’ हा मराठी चित्रपट ही सध्या चर्चेत आहे. व्हिडीओ पॅलेस निर्मित समित कक्कड दिग्दर्शित ‘हाफ तिकीट’ २२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर ला रिलीस होणार.\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nविश्वास बसत नाही तर स्वतच बघा.. भारतात या तीन ठिकाणांच्या मुली असतात सर्वात सुंदर..\nकैकालीत पुन्हा एकदा पडणार सरस्वतीचं पाउल … सरू आणि राघवची होईल का भेट\nउल्का गुप्ताला मराठीची ‘ओढ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gram-procurement-status-nagar-maharashtra-7891", "date_download": "2018-11-14T01:20:33Z", "digest": "sha1:VNNM4WSSKAZQPAEXN63BRQGHVHOHPUN3", "length": 14252, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, gram procurement status, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात ६९ हजार ६५४ क्विंटल हरभरा खरेदी\nनगर जिल्ह्यात ६९ हजार ६५४ क्विंटल हरभरा खरेदी\nशुक्रवार, 4 मे 2018\nनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत ६९५४ शेतकऱ्यांकडून ६९ हजार ६५४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. हरभरा खरेदीसाठी सध्या जिल्हाभरात १३ खरेदी केंद्रे सुरू असून खर्डा (ता. जामखेड) येथील केंद्रावर सर्वाधिक ३२ हजार २९८ क्विंटल खरेदी झाली असल्याची माहिती जिल्हा मार्केटींग फेडरेशन कार्यालयातून देण्यात आली.\nनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत ६९५४ शेतकऱ्यांकडून ६९ हजार ६५४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. हरभरा खरेदीसाठी सध्या जिल्हाभरात १३ खरेदी केंद्रे सुरू असून खर्डा (ता. जामखेड) येथील केंद्रावर सर्वाधिक ३२ हजार २९८ क्विंटल खरेदी झाली असल्याची माहिती जिल्हा मार्केटींग फेडरेशन कार्यालयातून देण्यात आली.\nजिल्ह्यात यंदा तुरीप्रमाणेच हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले आहे. मात्र बाजारात दर्जा नसल्याचे सांगत व्यापारी हमीभावापेक्षा साधारण एक हजार रुपये कमी दराने हरभरा खरेदी करत आहेत. त्यामुळे तुरीप्रमाणेच हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी वाढली.\nत्यामुळे जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी १३ ठिकाणी केंद्रे सुरू झाली आहेत. एक ते दोन ठिकाणचे अपवाद वगळता मनुष्यबळ आणि शेतकऱ्यांची अडचण समजून तूर खरेदी केंद्रांवरच हरभरा खरेदी केंद्रे सुरू आहेत. यंदा साधारण दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी होण्याची अपेक्षा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आली आहे.\nआतापर्यंत ६९५४ शेतकऱ्यांकडून ६९ हजार ६५४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. तुरीप्रमाणेच हरभरा विक्रीसाठीही शेतकऱ्यांना अगोदर ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजारांवर शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ganesh-festival-2017-society-ganpati-competition-71611", "date_download": "2018-11-14T00:53:38Z", "digest": "sha1:JXPDFGPSAYEZGKVDWAY4HQVZDFNMG3EQ", "length": 13621, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "ganesh festival 2017 Society Ganpati Competition रमणमळ्यातील \"सन सिटी' सर्वोत्कृष्ट सोसायटी | eSakal", "raw_content": "\nरमणमळ्यातील \"सन सिटी' सर्वोत्कृष्ट सोसायटी\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर - विविध स्पर्धा आणि उपक्रमांनी रंगलेल्या सोसायटी गणपती स्पर्धेत रमणमळ्यातील सन सिटी सोसायटी सर्वोत्कृष्ट ठरली. \"सकाळ'चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांच्या हस्ते सोसायटीला पारितोषिक देण्यात आले. रोख सहा हजार आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात आले. यावेळी \"एसबीआय इन्शुरन्सचे रिजनल हेड हेमंत नेताम, मुख्य परीक्षक यतीश शहा यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने \"सकाळ'-एसबीआय लाईफ इन्सश्‍युरन्स, लोकमान्य मल्टीपर्पजने ही अनोखी स्पर्धा आयोजित केली होती.\nकोल्हापूर - विविध स्पर्धा आणि उपक्रमांनी रंगलेल्या सोसायटी गणपती स्पर्धेत रमणमळ्यातील सन सिटी सोसायटी सर्वोत्कृष्ट ठरली. \"सकाळ'चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांच्या हस्ते सोसायटीला पारितोषिक देण्यात आले. रोख सहा हजार आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात आले. यावेळी \"एसबीआय इन्शुरन्सचे रिजनल हेड हेमंत नेताम, मुख्य परीक्षक यतीश शहा यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने \"सकाळ'-एसबीआय लाईफ इन्सश्‍युरन्स, लोकमान्य मल्टीपर्पजने ही अनोखी स्पर्धा आयोजित केली होती.\n\"सकाळ'तर्फे आयोजित स्पर्धेच्या परीक्षणात गणपती मूर्तीचा प्रकार, सजावटीत साहित्याचा वापर, प्रकाशयोजना, दिव्यांचा वापर, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, रंगसंगती, उठावदार सामाजिक संदेश असे निकष विचारात घेतले गेले. सोसायटीतील स्वच्छता व अन्य सामाजिक उपक्रमांचाही विचार झाला. स्पर्धेतील सोसायटींनी उत्तमरीत्या गणेशोत्सव साजरा केला. अंतिम निकाल नियम लक्षात घेऊन जाहीर केल्याचे श्री. शहा यांनी यावेळी सांगितले.\nशहरातील पाच विविध सोसायटींमध्ये ही स्पर्धा रंगली. सन सिटी अतिशय देखणा आणि प्रशस्त असा गृहप्रकल्प आहे. उत्सवाच्या निमित्ताने सिटीतील रहिवासी एकत्रित येतात. गणेशोत्सव उत्साहाने येथे साजरा होतो. विजय पोवार यंदाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष होते. आशुतोष घाटगे, धनंजय जाधव, अमर देसाई, दिलीप अग्रवाल, बाळ डेळेकर, मदन धर्माधिकारी, अभिजित पाटील, आलोक बन्सल, कैलास लिधडे यांच्यासह आश्‍विनी लिधडे, अक्षता घाटगे, रेणू देसाई, मनीषा सराफ, दीप्ती वणकुद्रे, नूपुर पेंडसे, अनिता पोवार आदी यावेळी उपस्थित होते.\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nज्येष्ठांसाठी ‘होम टू डॉक्‍टर’चा दिलासा\nपुणे - मुले घर सोडून गेल्याने किंवा परदेशी स्थायिक झाल्याने आलेल्या एकटेपणाच्या जगण्यात आजारपण हे आलंच...उतारवयात मग दवाखान्यापर्यंत जाण्यासही अडचणी...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shiv-sena-office-bearers-brokerage-narayan-rane/", "date_download": "2018-11-14T00:35:47Z", "digest": "sha1:ZYNTD66RURGF7VMTMCNVIDYFR2PC6G6E", "length": 8381, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनेचे पदाधिकारी दलाली करतात ; नारायण राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेनेचे पदाधिकारी दलाली करतात ; नारायण राणे\nजमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली\nमुंबई: ग्रीन रिफायनरीला हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेने घातला असून सांडपाण्यामुळे मासेमारीचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे. तसेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेतल्याचा गंभीर आरोप राणेंनी यावेळी केला. कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव आहे. काही झालं तरी कोकणवासीयांचा ऱ्हास करणारा प्रकल्प मी होऊ देणार नाही असं मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायन राणे यांनी व्यक्त केलं.\nराणे पुढे म्हणाले, राज्याचे ‘उद्योगी’ मंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचेच आहेत. उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली तसेच “विरोध करणाऱ्या अशोक वालम यांना धमक्या दिल्या जात आहेत. सात पिढ्या बसून खाईल इतके पैसे मिळतील, असं पत्र वालम यांना देण्यात आलं. त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या, छळ केला. वालम यांना ‘मातोश्री’वर बोलवून दम दिला जातो आहे.“,शिवसेनेचे पदाधिकारी दलाली करत आहेत. तसेच १८ गावातील जनतेचा, शेतकऱ्यांचा नाणार ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध आहे. त्यामुळे आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. असे नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nपुणे : छत्रपती शिवरायांच्या सेवेचा वारसा घेत अनेक क्रांतीकारकांना घडवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे…\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%B8_%E0%A5%A7_%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2018-11-14T01:01:48Z", "digest": "sha1:5OUJVF5K23SZGPE63IKDIPJAI6GR7BIU", "length": 8670, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयआरएनएसएस १ बी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था\nसतीश धवन अंतराळ केंद्र\nआयआरएनएसएस १ बी हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात ४ एप्रिल २०१४ रोजी सोडला गेलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. दिशादर्शक उपग्रह असुन समुद्रावरील घडामोडींचा या उपग्रहाच्या मदतीने अभ्यासता येतील.\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २०१४ रोजी २०:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/garava-onion-export-from-lonand-market-385348/", "date_download": "2018-11-14T01:45:13Z", "digest": "sha1:G2IDFER5S2FLVFEQFPPEF3Q2SS2M2YRK", "length": 10759, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोणंद बाजारातून गरवा कांद्याची निर्यात | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nलोणंद बाजारातून गरवा कांद्याची निर्यात\nलोणंद बाजारातून गरवा कांद्याची निर्यात\nलोणंद येथील ‘गरवा’ आता सिंगापूर ,मलेशिया, दुबई, मस्कत आदी देशांत निर्यात होत आहे. मध्यम आकाराचा आकर्षक रंगाचा चटकदार चवीचा वेगवेगळया पॅकिंगमध्ये दररोज पाच ट्रक कांदा\nलोणंद येथील ‘गरवा’ आता सिंगापूर ,मलेशिया, दुबई, मस्कत आदी देशांत निर्यात होत आहे. मध्यम आकाराचा आकर्षक रंगाचा चटकदार चवीचा वेगवेगळया पॅकिंगमध्ये दररोज पाच ट्रक कांदा निर्यातीसाठी पाठविला जात आहे.\nया वर्षी लोणंदच्या बाजार समितीत सातारा व पुणे जिल्ह्य़ातून मोठया प्रमाणात आवक होत आहे. सध्या कांद्याला ७०० ते ८०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. परदेशाप्रमाणेच देशी बाजारातही व राज्यातील पुणे व मुबंई बाजारातही येथून कांदा पाठविला जात आहे.मागील पंधरा दिवसांपासून येथील मार्केट मधून निर्यातीसाठी कांद्याची खरेदी करण्यात येत आहे.\nनिर्यातीसाठी प्रतवारी केलेला कांदा ५, १०, १२, १५, २०, २५ व २८ किलो वजनाच्या पिशव्यांचे पॅकिंग केले जात आहे. या वर्षीचा हंगाम किमान अजून दोन महिने चालेल असा अंदाज आहे. गरव्या कांद्याची आवक संपेपर्यंत कांद्याची निर्यात करण्यात येणार असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. या वर्षी निर्यात व देशांतर्गत मागणी लक्षात घेता हंगाम संपेपर्यंत भाव टिकून राहतील, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nहापूसच्या युरोप वारीला पाणी प्रक्रियेचा अडथळा\nनिर्यातीला चालना देण्यासाठी सरकारची नवकल्पकता\nराज्यातून बहारिन, सिंगापूरला संत्र्यांची निर्यात होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Chandrapur", "date_download": "2018-11-14T01:32:32Z", "digest": "sha1:TXQTFMH6QW5EXJ3QUSFL3EVR32UEW4JJ", "length": 22969, "nlines": 257, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Chandrapur", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान राज्य चंद्रपूर\n--Select District-- अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया नागपूर बुलडाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम\n'ताडोबा'तील नियम आणखी कडक होणार, हालचालींना वेग\nचंद्रपुर - ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून नियम आणखी कडक करण्याची तयारी व्यवस्थापन करत आहे. पर्यटकांकडून होणारं नियमांचं उल्लंघन आणि दुसरं म्हणजे वन्यजीवांचं आक्रमण यामुळे ताडोबातील पर्यटनावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून जिप्सींना कठडे बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.\nजेव्हा मृत्यू करतो पाठलाग; ताडोबामध्ये वाघाची जिप्सीकडे धाव, व्हिडिओ व्हायरल\nचंद्रपूर - वाघांची वाढती संख्या आणि पर्यटकांचा वाढता अतिरेक यामुळे दोघांमध्ये आता टोकाची स्थिती निर्माण व्हायला लागली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी वाघांचा रस्ता अडविल्याच्या व्हिडिओ ताजा असतानाच आता अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक वाघ पर्यटकांच्या जिप्सीचा पाठलाग करत असताना दिसत आहे.\nताडोबात नियम धाब्यावर, उत्साही पर्यटकांनी रोखला वाघांचा मार्ग\nचंद्रपूर - पर्यटकांचा अतिउत्साहीपणा वाघांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील माया या वाघिणीचा रस्ता पर्यटकांनी दोन्ही बाजूने बंद केला असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.\nचंद्रपुरात वाघाची दहशत कायम, हल्ल्यात महिला ठार\nचंद्रपूर - सावली तालुक्यात पेंढरू येथे शेतात काम करायला गेलेली महिला वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना घडली. सखुबाई कस्तुरे (वय ५५), असे या मृत महिलेचे नाव आहे.\nदारू तस्करांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या छत्रपती चिडेंवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार\nचंद्रपूर - दारू तस्करांच्या हल्ल्यात शहीद झालेले चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना पोलीस मुख्यालयात शोकाकूल वातावरणात मानवंदना देण्यात आली. यावेळी बंदुकीतून ३ फैऱ्या झाडण्यात आल्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि पोलीस दलातील वरिष्ठांनी चिडे यांना पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण केली.\nछत्रपती चिडे यांच्‍या मुलाला अनुकंपा तत्‍वावर नोकरी, पालकमंत्री मुनगंटीवारांचे निर्देश\nचंद्रपूर - छत्रपती चिडे यांच्‍या मुलाला तातडीने अनुकंपा तत्‍वावर नोकरी देण्‍याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. मृताच्‍या कुटुंबीयांना मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळण्‍याबाबत आपण मुख्‍यमंत्र्यांना विनंती करणार असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले. या घटनेतील आरोपीला तातडीने पकडण्‍याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच न्यायालयात खटला चालवण्यासाठी विशेष वकीलही\nदारू तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षकाला चिरडून केले ठार\nचंद्रपूर - दारूची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षकाला उडवले. उपचारादरम्यान पोलिसाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव छत्रपती चिडे असून ते नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पहाटे चार वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील मौशी चोरगावजवळ पेट्रोलिंग करीत असताना हा प्रकार घडला.\nअन्न पुरवठा विभाग: लाभार्थ्यांना धान्य पुरवण्यात चंद्रपूर राज्यात अव्वल\nचंद्रपूर - शिधापत्रिका धारकांना मिळणाऱ्या धान्य वाटप प्रक्रियेत पारदर्शिता यावी यासाठी पीओएस ही प्रणाली आणण्यात आली. यातून किती लाभार्थ्यांना किती धान्य वाटप करण्यात आले याची संपूर्ण माहिती ऑनलाइन असते. यामध्ये चंद्रपूर जिल्हा अव्वल ठरला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून हे सातत्य टिकून आहे. दुसऱ्या स्थानावर भंडारा, तर तिसऱ्या स्थानावर कोल्हापूर जिल्हा आहे.\nविजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nचंद्रपूर - रात्री कृषीपंपाने पाणी भरण्यासाठी गेलेल्या वरोरा येथील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे हा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.\nएमटा प्रकल्पग्रस्तांची विरुगिरी, यंत्र सामुग्रीच्या स्थानांतरास टॉवरवर चढून विरोध\nचंद्रपूर - जिल्ह्यातील भद्रावती येथील बंद पडलेल्या कर्नाटक 'एमटा' कोळसा खाणीतील यंत्र सामग्री स्थानांतरीत करण्यात येत आहे. मात्र, या कार्यवाहीला विरोध म्हणून येथील २ स्थानिक प्रकल्प ग्रस्तांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.\nघुग्घुसमध्ये रेल्वे गेटवर अपघात, कुटुंब थोडक्यात बचावले\nचंद्रपूर- जिल्ह्यातील घुग्घुस येथील राजीव रतन चौकामध्ये अपघात झाला. या अपघातात सरोदे कुटुंब थोडक्यात बचावले आहे. राजीव रतन चौकात रेल्वे गेट बंद होते. त्यामुळे वाहनांची रांग लागली असताना रेल्वे गेट उघडले. त्यावेळी एका ट्रक चालकाने समोरच्या कारला धडक दिली. त्यानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने लगेच ट्रक मागे घेतला त्यामुळे ट्रकमध्ये असणारे लोखंडी खांब मागील कारमध्ये घुसले त्यामुळे हा अपघात घडला.\nराज्य कर्मचाऱ्यांचे मुनगंटीवारांच्या घरासमोर 'अर्थमंत्री जवाब दो' आंदोलन\nचंद्रपूर - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नागपूर विभागाच्यावतीने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर 'अर्थमंत्री जवाब दो' आंदोलन करण्यात आले. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेचे राज्य अध्यक्ष वितेश यांनी केले.\nमोहन भागवतांनी सरकारला समज द्यावी - बाबा आढाव\nचंद्रपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सल्ल्यानुसारच राज्य शासनाची सूत्रे हलतात. मात्र, राज्य शासन जनतेच्या समस्येबाबत कमालीची उदासीन आहे. राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. तसेच असंघटित कामगारांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशावेळीही शासन हातावर हात धरुन बसले आहे. या शासनाला मोहन भागवत यांनी समज द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी केले. चंद्रपूर दौऱ्यावर असताना ते\nसिंचाई शाखा कार्यालयाची पाच महिन्यापासून बत्ती गुल, प्रशासनाचे दुर्लक्ष\nचंद्रपूर - सार्वजनिक उपक्रम सेवा व सुविधेविषयी प्रशासकीय स्तरावर फारच उदासीनता असल्याचे दिसून येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिमूर येथील सिंचाई विभागाचे शाखा अधिकारी कार्यालय आहे. कारण मागील पाच महिन्यापासुन कार्यालयाची बत्ती गुल आहे. इमारतीच्या दुरावस्थेमुळे ती अखेरच्या घटका मोजत आहे. येथे ११ तलावांचा प्रभात केवळ एकाच कर्मचाऱ्यावर असल्याचे पहायला मिळाले आहे.\nजेव्हा मृत्यू करतो पाठलाग; ताडोबामध्ये वाघाची जिप्...\nचंद्रपूर - वाघांची वाढती संख्या आणि\nताडोबात नियम धाब्यावर, उत्साही पर्यटकांनी रोखला वाघा... चंद्रपूर - पर्यटकांचा\nचंद्रपुरात वाघाची दहशत कायम, हल्ल्यात महिला ठार चंद्रपूर - सावली तालुक्यात पेंढरू येथे\nजाणून घ्या डबवालीच्या प्रसिद्ध पादत्राणांविषयी, देशभरात होत आहे प्रसिद्ध\nट्रॅव्हलिंगदरम्यान या टिप्सच्या मदतीने क्लिक करा सुंदर फोटो ट्रॅव्हलिंगदरम्यान पोझ न\nन पाहिलेला महाराष्ट्र बघायचा असेल तर 'या' ठिकाणांना द्या भेटी हैदराबाद - तुम्ही जर\nमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ\nमधुमेह रुग्णांना डॉक्टर नेहमी गोड\n'या' पदार्थांचा आहारात समावेश करून फुफ्फुसांच्या आजारांना ठेवा दूर आपले आरोग्य हे आपल्या\nप्रदूषणापासून होणाऱ्या समस्या सोडविण्यात 'हे' पदार्थ ठरतील उपयोगी घरातून बाहेर पडताच\n'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'ने ठगवले प्रेक्षकांनाच, चाहत्यांमध्ये निराशेची लहर\nवाचा, संजय दत्त आणि भांडारकर का पोहोचले बुडापेस्टला मुंबई - अभिनेता संजय दत्त आणि\nलग्नाचे आमिष दाखवून महिलांना गंडवणारा 'फ्रॉड सैयाँ' येतोय भेटीला मुंबई - अर्शद वारसी आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-Sonali-Roy-Misses-India/", "date_download": "2018-11-14T00:58:17Z", "digest": "sha1:7SWST7X56YQX55J74LFHCH64X2FOQV7R", "length": 3652, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकच्या डॉ. सोनाली रॉय मिसेस इंडिया | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकच्या डॉ. सोनाली रॉय मिसेस इंडिया\nनाशिकच्या डॉ. सोनाली रॉय मिसेस इंडिया\nशेतकरी कन्या व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या नाशिकच्या सोनाली रॉय यांनी मॉडेलिंग फिल्मस व डान्स फेडरेशनद्वारा आयोजित स्पर्धेत मिसेस इंडियाचा मुकुट पटकावला. एकूण पाच हजार स्पर्धकांतून विविध चाचण्या व फेरी नंतर ही निवड करण्यात आली.\nया यशाबाबत बोलताना डॉ. सोनाली रॉय म्हणल्या की, अशा प्रकारच्या स्पर्धांत फक्त सौंदर्यच नाही तर बुद्धिमत्तेचीही चाचणी असते. अनेक नामांकित परीक्षक स्पर्धकांची कसोटी घेतात. अंतिम फेरीपूर्वी तज्ज्ञांकडून स्पर्धेची तयारीही कसोशीने करून घेतली जाते.\nयशाचे श्रेय डॉ. सोनाली रॉय यांनी आपले पती डॉ. संदीप रॉय, आपली मुलगी व परिवाराला दिले आहे. तसेच मिसेस वर्ल्डमध्येही सहभाग घेऊन भारताला यश मिळवून देण्याकरिता प्रयत्नही त्यांनी सुरू केले आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Gram-panchayat-safe-is-in-the-hands-of-Gramsevak/", "date_download": "2018-11-14T00:29:00Z", "digest": "sha1:N7LPTI6YW65OPFLDDHCLEA5HSPVVFQIV", "length": 7835, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तुमच्या ग्रामपंचायतीची तिजोरी शाबूत आहे? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तुमच्या ग्रामपंचायतीची तिजोरी शाबूत आहे\nतुमच्या ग्रामपंचायतीची तिजोरी शाबूत आहे\nपुणे : नवनाथ शिंदे\nगावोगावचा विकास करण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी शासनाच्या वतीने ग्रामपंचायतीची तिजोरी ग्रामसेवकांच्या हातात दिली आहे. प्रत्यक्षात मात्र ग्रामविकास आणि आर्थिक अनियमिततेच्या फरकामुळे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची तिजोरी शाबूत आहे की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण मागील काही महिन्यांच्या कालावधीत आर्थिक घोटाळा आणि करवसुलीत अनियमितता केल्यामुळे 13 ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर विविध कारणांमुळे 11 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने दिली आहे.\nजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आधिपत्याखाली राहून गावचा विकास करणे प्रत्येक ग्रामसेवकाला बंधनकारक आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने अनेक अधिकार ग्रामसेवकांना बहाल करण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही तालुक्यात दुर्गम आणि अप्रगत गावात काम करणार्‍या काही ग्रामसेवकांच्या अनागोंदी कारभाराचा फटका ग्रामपंचायतींना बसत आहे.\nकरवसुलीतून ग्रामविकास करण्याऐवजी आर्थिक घोटाळा करणार्‍या 13 ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर पंचायत समितीला गावदफ्तर वेळेत सादर न करणे, बिलाचे व्हाऊचर न दाखविणे, गटविकास अधिकार्‍यांच्या बैठकीला गैरहजर राहणे, ऑनड्यूटी कामावर हजर न राहता इतरत्र फिरणे अशा कारणांमुळे 11 ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी सहा जणांना कारवाईनंतर पुनर्स्थापित करण्यात आले आहे. दरम्यान, काही कामचुकार ग्रामसेवकांमुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी चांगले काम करणार्‍या ग्रामसेवकांच्या कामाला बट्टा लागत आहे.\nग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करताना करवसुलीद्वारे गावविकास करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची आहे. करवसुलीतून गावचा पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट गाव करणे; तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील काही ग्रामसेवकांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे ग्रामविकास खुंटला जात आहे.\nत्यामुळे अशा ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे, तर गावदफ्तर सांभाळताना हलगर्जीपणा करणे, कर्मचार्‍यांवर नियंत्रण न ठेवणे, व्हिलेज फंडात घोळ करणार्‍या ग्रामसेवकांना घरचा रस्ता दाखविण्यात पंचायत विभागाने कुचराई केली नाही. 2016-17 मध्ये सर्वाधिक ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही गावचे सरपंच, नागरिक अशिक्षित असल्याने काही ग्रामसेवकांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे बोलले जात आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Jagadguru-Palkhi-sohala/", "date_download": "2018-11-14T00:37:53Z", "digest": "sha1:Z6AARF3TVHCUAKDQQUGWWSDR7BZOXG35", "length": 8080, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जगद‍्गुरूंचा पालखी सोहळा सराटी मुक्‍कामी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जगद‍्गुरूंचा पालखी सोहळा सराटी मुक्‍कामी\nजगद‍्गुरूंचा पालखी सोहळा सराटी मुक्‍कामी\nबावडा : राजेंद्र कवडे-देशमुख\nजगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी (दि. 17) बावडा येथे दुपारचा मुक्‍काम केला. त्यानंतर बावडेकरांचा निरोप घेऊन सायंकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा हा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्‍कामासाठी निरा नदीकाठी वसलेल्या सराटी (ता. इंदापूर) गावी विसावला. दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजता पालखी सोहळा निरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.\nइंदापूर शहरातील मुक्‍काम संपवून सकाळी पालखी सोहळ्याने 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या बावड्याकडे दुपारच्या मुक्कामासाठी प्रस्थान केले. प्रवासात विठ्ठलवाडी, वडापुरी, रामवाडी, सुरवड व वकीलवस्ती ग्रामस्थांचे स्वागत स्वीकारत पालखी सोहळा दुपारी 3 वाजता दुपारच्या मुक्कामासाठी दाखल झाला. तत्पूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूरहून विठ्ठलवाडीपर्यंत पायी चालत सोहळ्यात सहभागी झाले होते.\nशेटफळ पाटी येथे राजवर्धन ग्रुपचे अध्यक्ष संजय शिंदे व सहकार्‍यांनी वारकर्‍यांसाठी नाश्ता व चहाची मोफत व्यवस्था केली होती. सुरवड येथे निरा भीमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, सुरेश मेहेर, सरपंच बाळासाहेब घोगरे, उपसरपंच अनिल दडस आदींनी स्वागत केले.त्यानंतर ह.भ.प. शेतकरी बाबांच्या समाधी मंदिर येथे पालखीची आरती झाली. तेथे वकीलवस्तीचे सरपंच नाना खंदारे यांनी स्पिकरची मोफत सेवा उपलब्ध करून दिली.सुरवड येथे काटी येथील कृष्णाई प्रतिष्ठानच्या वतीने सुनील लवटे व सहकार्‍यांनी वारकर्‍यांना अन्नदान केले.\nबावडा गावच्या वेशीवर ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, अशोक घोगरे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विकास पाटील, नूतन सरपंच किरण पाटील, विश्वासराव पाटील, महादेव घाडगे, मनोज पाटील, अमरसिंह पाटील, धैर्यशील पाटील, उमेश घोगरे, अमोल घोगरे, शिवाजी सावंत, तुकाराम घोगरे, विद्यासागर घोगरे, दीपक शिंदे, नीलेश घोगरे, भीमराव आवारे आदींनी स्वागत केले. श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माजी सचिव सुधीर पाटील, प्राचार्य सी. टी. कोकाटे यांनी स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन बाजारतळावर उभारण्यात आलेल्या शामियानात आणली. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील; तसेच शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त अंकिता पाटील यांनी पालखीला खांदा दिला. बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या रत्नाई निवासस्थानी हजारो वारकर्‍यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभादेवी पाटील व जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी वारकर्‍यांचे आदरातिथ्य केले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Trying-to-break-the-Mathadi-Act-says-Dr-Baba-Adhav/", "date_download": "2018-11-14T00:24:49Z", "digest": "sha1:NGG5R42OFNO4IH22UQIIZ276SFAAHVC7", "length": 4499, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...अन्यथा देशव्यापी आंदोलन करू : डॉ. आढाव यांचा इशारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ...अन्यथा देशव्यापी आंदोलन करू : डॉ. आढाव यांचा इशारा\n...अन्यथा देशव्यापी आंदोलन करू : डॉ. आढाव यांचा इशारा\nअसंघटित कामगारांना एकत्र करून तयार करण्यात आलेला माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. हा कायदा कामगारांसाठी असून, तो मोडीत काढणार असाल तर सर्व कष्टकरी देशव्यापी आंदोलन करतील, असा इशारा राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला.\nटिळक चौकातील सेनापती बापट पुतळ्यासमोर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जनता न्यायालय भरविण्यात आले. त्यात जनतेच्या भूमिकेबाबत तेथील पादचार्‍यांशी संवाद साधून कामगार कायद्यासंदर्भात त्यांची मते घेण्यात आली.\nया जनता न्यायालयात राज्यातील विविध संघटनांनी सहभाग नोंदविला. बळीराजा शेतकरी संघ, शिवप्रेमी जनजागरण समिती व इतर संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. यावेळी अनेक कामगार नेते उपस्थित होते. विक्रेंद्रित पद्धतीने चाललेली सध्याची माथाडी मंडळे सशक्‍त करण्याऐवजी त्यांना संपवण्याचे काम सुरू आहे. राज्यात काही गुंड प्रवृत्तीचे लोक माथाडींचे नाव घेऊन ही चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घालावा, अशी मागणीही त्यांनी केली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/who-you-like-uddhav-or-raj-thackeray-sharad-pawars-reply-282847.html", "date_download": "2018-11-14T00:24:12Z", "digest": "sha1:45Z6MTHB7YKBMJGEU2GLH7LQCRTY74HI", "length": 13641, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव की राज ठाकरे ?, शरद पवारांचं उत्तर...", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nउद्धव की राज ठाकरे , शरद पवारांचं उत्तर...\nआणि शेवटचा प्रश्न विचारताना राज ठाकरे म्हणाले, मीही या प्रश्नाचा आतुरतेनं वाट पाहतोय तो प्रश्न असा...\n21 फेब्रुवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तडाखेबंद मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंनी बेधडक प्रश्न विचारून धमाल उडवून दिली. मुलाखतीच्या शेवटी \"तुम्हाला राज की उद्धव \" आवडता असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं.\nमुलुख मैदानी तोफ राज ठाकरे आणि राज्याच्या राजकारणातले मातब्बर नेते शरद पवार आज एकाच व्यासपीठावर आले. पुण्यात बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर राज ठाकरेंनी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली.\nराज ठाकरे यांनी पहिल्यांदाच ही शरद पवार यांची थेट मुलाखत घेतली. व्यासपीठावर राज ठाकरे शरद पवारांचा हात पकडून व्यासपीठावर आले. नरेंद्र मोदी, काँग्रेस, आरक्षण, राहुल गांधी या विषयावर राज ठाकरेंनी बेधडक प्रश्न विचारली आणि शरद पवारांनीही या प्रश्नाचं सडेतोड उत्तर दिली.\nमुलाखतीच्या शेवटी राज ठाकरेंनी रॅपिड फायर राऊंड घेतला. यात त्यांनी पहिला प्रश्न विचारला तुम्हाला कोण आवडतात - यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी यावर पवारांनी उत्तर दिलं\nदोघांचही योगदान महत्वाचं आहे.\nराज ठाकरे - शेतकरी की उद्योगपती \nशरद पवार - शेतकरी\nराज ठाकरे - मराठी की अमराठी उद्योगपती\nशरद पवार - उद्योगपती\nराज ठाकरे - दिल्ली की मुंबई\nआणि शेवटचा प्रश्न विचारताना राज ठाकरे म्हणाले, मीही या प्रश्नाचा आतुरतेनं वाट पाहतोय तो प्रश्न असा...\nपवारांचं उत्तर - ठाकरे कुटुंबिय\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/23/166/Ghe-Tasala-Avatar.php", "date_download": "2018-11-14T01:31:53Z", "digest": "sha1:2LIO3VX3SVHTCRDYXAUCHW3XZVW4JN3I", "length": 10537, "nlines": 168, "source_domain": "www.gadima.com", "title": "Ghe Tasala Avatar | घे तसला अवतार | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nचंद्र भारल्या जीवाला,नाही कशाचीच चाड\nमला कशाला मोजता,मी तो भारलेले झाड\nगदिमांच्या कविता | Gadima Poems\nमाडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.\nशारदे, घे तसला अवतार \nतुझ्या स्वरुपीं विलीन झालेँ\nवाल्मीकीच्या वाणीचा मग देवावर अधिकार\nपार्थिव देहातुनी फुलविला कृष्णें खदिरांगार\nधरणे धरितां तुझिया दारीं\nमहिषमुखानें ज्ञानदेव तो घडवी वेदोच्चार\nराज्य रंगवी भगव्या रंगी\nसमूर्त झालें शौर्य विरागी\nकुबड्यांमधुनी जन्म घेति मग खंजिर कैक हजार\nघरभेद्यांवर करी क्रांतिचा तेजोमय संस्कार\nगड वसईचा नाहीं पडला\nवीर चिमाजी पुरता चिडला\nशब्दासरशीं त्याच्या झाले कैक फिरंगी ठार\nभानावर ये पाहुन संगर\nमंगल पांडे गर्जत सुटला वेडा जयजयकार\nनाचलीस तूं करित झंकृती\nअवध्य मी या मूक गायनें भरलें कारागार\nचला चालते व्हा रे येथुन\nआर्त महात्मा सांगे गर्जुन\nत्या सादाने घुमले त्रिभुवन\nक्षणाक्षणाला घडव अम्हांला असले साक्षात्कार\nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nदिसे ही सातार्‍याची तर्‍हा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/security-cameras/cheap-hifocus+security-cameras-price-list.html", "date_download": "2018-11-14T00:49:37Z", "digest": "sha1:3YFQY3JPXZOPOJN3IHYXGTRA3XHVIVTX", "length": 8213, "nlines": 138, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये शिफोकस सेंचुरीत्या कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nCheap शिफोकस सेंचुरीत्या कॅमेरास Indiaकिंमत\nस्वस्त शिफोकस सेंचुरीत्या कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त सेंचुरीत्या कॅमेरास India मध्ये Rs.14,499 येथे सुरू म्हणून 14 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. शिफोकस दवर 4 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 1 टब Rs. 14,499 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये शिफोकस सेंचुरीत्या कॅमेरास आहे.\nकिंमत श्रेणी शिफोकस सेंचुरीत्या कॅमेरास < / strong>\n0 शिफोकस सेंचुरीत्या कॅमेरास रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 13,000. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.14,499 येथे आपल्याला शिफोकस दवर 4 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 1 टब उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nऍक्टिव्ह फील फ्री लिफे\nशीर्ष 10शिफोकस सेंचुरीत्या कॅमेरास\nशिफोकस दवर 4 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 1 टब\nशिफोकस दवर 4 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 500 गब\nशिफोकस दवर 8 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 1 टब\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/sofas/cheap-durian+sofas-price-list.html", "date_download": "2018-11-14T00:37:49Z", "digest": "sha1:EZ5EJO3VZ3WXMOSOKERLWIHNVPVXQFTA", "length": 15734, "nlines": 373, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये धुरीण सोफ़ास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nCheap धुरीण सोफ़ास Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त सोफ़ास India मध्ये Rs.8,970 येथे सुरू म्हणून 14 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. बेरी थ्री सेंटर सोफा इन कॉफी ब्राउन कॉलवर बी धुरीण Rs. 28,100 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये धुरीण सोफा आहे.\nकिंमत श्रेणी धुरीण सोफ़ास < / strong>\n11 धुरीण सोफ़ास रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 15,665. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.8,970 येथे आपल्याला धुरीण बीड 32625 A 1 लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर बेरीज SKUPDdrovc उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 47 उत्पादने\nधुरीण बीड 32625 A 1 लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर बेरीज\n- माईन मटेरियल Solid Wood\nधुरीण बीड 32625 लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\nधुरीण बीड 32625 लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर मुस्लिम बेरीज\nधुरीण बीड 32625 B 1 लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\n- माईन मटेरियल Solid Wood\nधुरीण बीड 39545 लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\n- माईन मटेरियल Solid Wood\nधुरीण स्टील्ट फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर तेल ब्लू\n- माईन मटेरियल Chenille\nधुरीण रहेजा फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर फुसकंस ग्रे\n- माईन मटेरियल Chenille\nधुरीण हबफ 55401 1 सॉलिड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण बीड 32626 A 1 लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\n- माईन मटेरियल Solid Wood\nधुरीण बीड 32627 लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर एव्हरलास्ट ब्राउन\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण रावण फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर डार्क ग्रे\n- माईन मटेरियल Chenille\nधुरीण बेरी सॉलिड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर डार्क ब्राउन\n- माईन मटेरियल Cotton\nधुरीण बीड 32627 1 लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्राउन\n- माईन मटेरियल Solid Wood\nधुरीण स्विफ्ट फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर बेरीज\n- माईन मटेरियल Chenille\nधुरीण बेरी सॉलिड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर डार्क ब्राउन\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण मेसा लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक & ग्रे\n- माईन मटेरियल Plywood\nधुरीण बेरी लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण बेरी लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण पार्क फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर वॉर्म सेरॅशेल\n- माईन मटेरियल Cotton\nधुरीण ब्लॉस लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर बेरीज\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण फाल्कन फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर स्मोक ग्रे\n- माईन मटेरियल Chenille\nधुरीण टल्सा लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्राउन\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण गेवर्गीय लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर बेरीज\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण हेलेना फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर रेड\n- माईन मटेरियल Chenille\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/balshahir-karan-musale/", "date_download": "2018-11-14T00:14:24Z", "digest": "sha1:5WAZTG36VRT5S5OUMTAR7FXCTHOYXZHC", "length": 11273, "nlines": 69, "source_domain": "nashikonweb.com", "title": "शेतकरी संप : एकपात्री प्रयोगातून बालशाहिराची जनजागृती - Nashik On Web", "raw_content": "\nनाशिकचे वीरपुत्र केशव सीमेवर गोळीबारात शहीद , पाकड्याचे मनसुभे उधळले\nदिशा पटनीचा सणात लेहेंगा आणि “त्यात” फोटो, झाली ट्रोल ( फोटो फिचर)\nशिवाजी गार्डनमध्ये युवकाचा खून , सीसीटीव्ही फुटेजचा आधार\nरस्त्यांच्या निर्मितीतून ग्रामीण विकास शक्य – चंद्रकांत पाटील\nपुन्हा युतीचे चिन्ह, उद्धव ठाकरे यांनी दिले नाशिकमध्ये संकेत, चंद्रकांत पाटील -ठाकरे एकत्र प्रवास\nशेतकरी संप : एकपात्री प्रयोगातून बालशाहिराची जनजागृती\nPosted By: admin 0 Comment १ जूनपासून शेतकरी संप, farmers on strike, किसान क्रांती, शेतकरी संप, शेतीकामे थांबविणार, शेतीमाल शहरात\nशेकरी वाचवा अभियानाच्या माध्यमातून शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी जनजागृती\nनाशिकच्या बाजार समितीच्या आवारात, मखमलाबादला घेतल्या शेतकरी सभा\nनाशिक : ‘मी शेतकरी बोलतोय’ हा संवादरूपी एकपात्री प्रयोग सादर करून बालशाहीर करण मुसळे याने नाशिकच्या बाजार समितीच्याआवार, मखमलाबाद येथे शेतकऱ्यांच्या १ जून पासून होणाऱ्या शेतकरी संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. आज (दि. २८ मे) रोजी या संवादरुपी भाषणातून शिवकार्यगडकोट संस्थेच्या बाल शाहीर करण व शेतकरी वाचवा अभियानाचे प्रबोधन प्रमुख ह.भ.प.प्रकाश चव्हाण यांनी संतांचे अभंग गावून, शेतकरी काव्यातून शेतकऱ्यांना शेतकरी संपात सहभागी होण्याची साद घातली.\nफोटो: नाशिकच्या बाजार समितीत झालेल्या ‘मी शेतकरी बोलतोय’ या विषयावरील संवाद प्रयोग सादर करताना बाल शाहीर करण मुसळे, समवेत शेतकरी वाचवा अभियानाचे प्रबोधन प्रमुख प्रकाश चव्हाण.\nयेत्या १ जून पासून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात शेतकरी संप पुकारण्यात आला आहे. आपला शेतीमाल, धान्य, दुध, फळे फुले बाजारात विक्रीसाठी न्यायाची नाही, सरकार विरोधात पूर्ण असहकार पुकारण्याच्या हेतूने शेतकरी संपाची तयारी सुरु आहे. या दृष्टीने नाशिक जिल्ह्यात किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकरी संपाबाबत शिवार सभा, पत्रके वाटणे, शेतकरी बैठका होत आहे. आपल्या गावातील शेतीमाल शहरात येवूच द्यायचा नाही, आठवडे बाजारासह, शेतीमाल, शेती संलग्न व्यवसाय बंद ठेवायचे. यासाठी प्रचार प्रसार प्रबोधन केले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील ५० हून अधिक ग्राम सभांमध्ये संप यशस्वी करून दाखवण्याच्या प्रस्तावास संमती जाहीर करण्यात आली आहे.\nशेतकऱ्यांचा संप हा शेतकऱ्याचा स्वतःचा संप आहे. तो यशस्वी करण्यासाठी जो-तो आपल्या परीने प्रचार प्रसार करीत आहे. त्याचाच भाग म्हणून शेतकरी वाचवा अभियानाने गावोगावी शेतकरी सभा, गाव सभा, चावडी सभा सतत सुरु केल्या आहेत. पत्रकार राम खुर्दळ लिखित ‘मी शेतकरी बोलतोय’ या विषयावर बालशाहीर करण मुसळे याने शेतकरी पात्र हरी या माध्यमातून नाशिकच्या बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अवघड क्षण, शोषण, यातना मांडल्या. ‘शेतकऱ्यांनो रात्र वैऱ्याची आहे, जागे व्हा, आज काही शिवकाळ नाही त्याकाळी शेतकरी हा समृद्ध होता, एक ही शेतकरी आत्महत्या होत नव्हती. मात्र आज वर्तमानात शेतकरी दुखी: आहे. लाखो शेतकऱ्यांनी गत २ वर्षात हरी प्रमाणे आपला जीव संपवला. आता तर जागे व्हा. अरे तो जात्यात तर तुम्ही सुपात आहात, हे विसरू नका. अशी वेळ येवू देवू नका, आता मरायचं नाही लढायचं.’ अशी साद घालून शेतकऱ्यांना १ जून पासून शेतकरीसंपात सहभागी होण्याची साद घातली.\nयावेळी शेतकरी वाचवा अभियानाचे निमंत्रक राम खुर्दळ, संयोजक नाना बच्छाव, प्रबोधन प्रमुख प्रकाश चव्हाण, प्रहार संघटनेचे दत्तू बोडके, अनिल भडांगे, किशोर येलमामे, अभियानाचे कायदेशीर सल्लागार अॅड प्रभाकर वायचळे, किशोर गोसावी, सचिन पानमर,सुशील शिंदे यांनी सहभाग घेतला. शेतकरी वर्ग, गावकरी यावेळी मोठ्या संखेनी सहभागी झाले होते.\nबारावी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली मंगळवारी 30 मे रोजी पहा कसा पहायचा निकाल\nकमकुवत आणि जुने पूल राहणार पावसाळ्यात वाहतुकीस पूर्ण बंद\nकार उलटून अपघातात दोन ठार तर दोघे जखमी\nनाशिकच्या पाण्याचा खेळ : आजच्या विसर्गानंतर पुन्हा स्थगिती\nमतदान करा हॉटेल बिलावर & चित्रपट तिकिटावर सवलत मिळवा\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/cheap-john-players+shirts-price-list.html", "date_download": "2018-11-14T00:37:16Z", "digest": "sha1:BBBMOYW6VFEFIRJGQ4AY6HGE7UBF5KQ5", "length": 19061, "nlines": 556, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये जॉन प्लायर्स शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nCheap जॉन प्लायर्स शिर्ट्स Indiaकिंमत\nस्वस्त जॉन प्लायर्स शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त शिर्ट्स India मध्ये Rs.279 येथे सुरू म्हणून 14 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. जॉन प्लायर्स में s चेकेरेड सासूल शर्ट SKUPDcII2J Rs. 949 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये जॉन प्लायर्स शर्ट आहे.\nकिंमत श्रेणी जॉन प्लायर्स शिर्ट्स < / strong>\n9 जॉन प्लायर्स शिर्ट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 424. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.279 येथे आपल्याला जॉन प्लायर्स में s सॉलिड फॉर्मल शर्ट SKUPDc5Soe उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 329 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस र 500 अँड बेलॉव\nशीर्ष 10जॉन प्लायर्स शिर्ट्स\nजॉन प्लायर्स में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में स सॉलिड फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s सॉलिड सासूल शर्ट\nजॉन प्लायर्स में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s चेकेरेड सासूल शर्ट\nजॉन प्लायर्स में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s फॉर्मल शर्ट\nजॉन प्लायर्स में s चेकेरेड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Marathvada/Latur", "date_download": "2018-11-14T01:30:17Z", "digest": "sha1:IZTT7Z2PVO44SPVOXXZHXTLFDMAYPHLF", "length": 21719, "nlines": 257, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Latur", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान राज्य लातूर\n--Select District-- उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड हिंगोली\nलातुरात चारा टंचाईमुळे शेतकरी हैरान ; जनावरांच्या बाजारात खाटिकांची गर्दी\nलातूर - चारा टंचाईमुळे जिल्हातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आठवडी बाजारात जनावरांची विक्री करत आहेत. दुष्काळी परिस्थितीचा फायदा घेऊन ही जनावरे कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी खाटीक मोठ्या प्रमाणावर बाजारांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत.\nलातूरात चोरांची दिवाळी; प्रकाश नगरात खळबळ\nलातूर - शहरातील प्रकाश नगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिवाळीनिमित्त घरातील सदस्य बाहेरगावी असल्याचे पाहून चोरट्यांनी प्रकाश नगरमधील २ घरांमध्ये हात साफ केला. चोरट्यांनी या चोरीत हजारोंचा ऐवज लंपास केला. खासदार सुनिल गायकवाड यांच्या घरा शेजारीच ही घटना झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nलान्स नाईक रोहित शिंगाडे शहीद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nलातूर - जळकोट तालुक्यातील एका जवानावर अंत्यसंस्कार होत असतानाच आज अजून एका जवानाचा जम्मू-काश्मीरमध्ये बर्फात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या आठवड्यात जळकोट तालुक्यातीलच २ जवानांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.\nलातुरात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nलातूर - जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. तालुक्यातील सारसा येथील एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली आहे. मागील ३ वर्षांपासून घटत्या उत्पादनामुळे शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. भूजंग पवार (वय ४५), असे या शेतकऱ्याचे नाव आहे.\nशेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जननायक संघटनेचे धरणे आंदोलन\nलातूर - खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामही धोक्यात आहे. पावसाअभावी १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. सरकार दुष्काळाबाबत दुजाभाव करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन सोमवारी जननायक संघटनेच्या वतीने येथील गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले आहे.\nपाटोदा बुद्रुक येथील जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nलातूर - जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रूक येथील विजयकुमार विश्वनाथ ढगे या जवानाता हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी मृत्यू झाला. सुट्टी संपवून ते परत कर्तव्यासाठी जात असताना त्यांना अचानक मृत्यूने गाठले.\nजनावरांना चारा-पाणी पुरविणे ही राज्य सरकारची जबाबदारी - महादेव जानकर\nलातूर - दुष्काळी स्थितीमध्ये मुलभूत गरजा पुरविण्यावर सरकारचा भर राहणार आहे. चारा टंचाई निर्माण होणाऱ्या तालुक्यांसाठी पशुसंवर्धन विभागाकडून १० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे दुष्काळात जनावरांना चारा आणि पाणी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन तसेच दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे.\nसुखाच्या भावनेची व्याख्या बदलने काळाची गरज - अष्टपूत्रे\nलातूर - सुखाच्या मागे सर्वच धावत आहेत. व्यक्तिगत उद्देश साधण्यासाठी पैशाला महत्व दिले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सुखाची भावना खोटी आणि छोटी होत असल्याचे मत उपेंद्र अष्टपूत्रे यांनी व्यक्त केले आहे. रविवारी पूर्वांचल विद्यार्थी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nपेरणी झालेली पिकेही धोक्यात; शेतकरी हतबल\nलातूर - यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामावरही निसर्गाची अवकृपा असल्याचे दिसत आहे. खरीपात उत्पादन घटले तर रब्बीचे पीकही धोक्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास ४५ हजार हेक्टरपेक्षाही जास्त पेरणी झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे हे पीकही वाया जाणार आहे. वाढत्या उन्हामुळे पाणीपातळी खलावत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त आहे.\nसाखर गळीत हंगाम जोमात, ऊसाला उतारा मात्र कोमात\nलातूर - जिल्ह्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. सद्य परिस्थितीत पाणी नसल्याने शेतकरी, ऊस आहे त्या अवस्थेत कारखान्याला पाठवणेच पसंद करत आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत ऊसाचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. खरीप पाठोपाठ ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याने, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सद्य स्थितीत ऊसाला एकरी ३० ते ३५ टन इतका उतारा मिळत आहे. एफआरपी रक्कम पाहता, उत्पादनाचा खर्चही निघणार\nपालकमंत्र्याचे भाकीत फोल ; पाणीपातळीत वाढ नव्हे तर घटच\nलातूर - पावसाअभावी खरीप हंगामातील सर्वच पिके करपून गेली असून आता रब्बी पिकेही धोक्यात आहेत. मध्यंतरी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जलयुक्त शिवारामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचा गाजावाजा केला होता. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी असून सुमारे २.३० मीटरने पाणी पातळी घटल्याचे चित्र समोर आले आहे.\nउशिरा सुचलेले शहाणपण; लातूरातील ४२ मंडळांचा हंगाम संपण्याच्या तोंडावर दुष्काळ यादीत सामावेश\nलातूर - राज्य सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये लातूर जिल्ह्यातील केवळ शिरुर अनंतपाळ ह्या एकाच तालुक्याचा सामावेश करण्यात आला होता. या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, पर्जन्यमानाचा विचार करता आता नव्याने राज्यातील २६८ मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये जिल्ह्यातील ४२ मंडळाचा समावेश करण्यात आला आहे. खरीप हंगाम संपण्याच्या तोंडावर ही यादी\nतीव्र पाणीटंचाई असतानाही टँकर सुरू नाही.. यातच प्रशासन समाधानी\nलातूर - दिवसेंदिवस पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. लघु प्रकल्प कोरडे पडले असून जिल्ह्याची पाणीपातळी घटली आहे, असे असताना इतर जिल्ह्यात टँकर सुरू करण्याची नामुष्की ओढावली आहे. तर लातूर जिल्ह्यात एकही टँकर सुरू झाला नसून यातच जिल्हा प्रशासन समाधानी आहे.\nआंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची काळी दिवाळी\nलातूर - आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेसमोर काळी दिवाळी असून शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावेळी १९३ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवर समावून घेण्याची मागणी करण्यात आली.\nलान्स नाईक रोहित शिंगाडे शहीद; कर्तव्य बजावताना बर...\nलातूर - जळकोट तालुक्यातील एका\nपालकमंत्र्याचे भाकीत फोल ; पाणीपातळीत वाढ नव्हे तर... लातूर - पावसाअभावी खरीप हंगामातील\nउशिरा सुचलेले शहाणपण; लातूरातील ४२ मंडळांचा हंगाम... लातूर - राज्य सरकारने जाहीर केलेल्या\nजाणून घ्या डबवालीच्या प्रसिद्ध पादत्राणांविषयी, देशभरात होत आहे प्रसिद्ध\nट्रॅव्हलिंगदरम्यान या टिप्सच्या मदतीने क्लिक करा सुंदर फोटो ट्रॅव्हलिंगदरम्यान पोझ न\nन पाहिलेला महाराष्ट्र बघायचा असेल तर 'या' ठिकाणांना द्या भेटी हैदराबाद - तुम्ही जर\nमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ\nमधुमेह रुग्णांना डॉक्टर नेहमी गोड\n'या' पदार्थांचा आहारात समावेश करून फुफ्फुसांच्या आजारांना ठेवा दूर आपले आरोग्य हे आपल्या\nप्रदूषणापासून होणाऱ्या समस्या सोडविण्यात 'हे' पदार्थ ठरतील उपयोगी घरातून बाहेर पडताच\n'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'ने ठगवले प्रेक्षकांनाच, चाहत्यांमध्ये निराशेची लहर\nवाचा, संजय दत्त आणि भांडारकर का पोहोचले बुडापेस्टला मुंबई - अभिनेता संजय दत्त आणि\nलग्नाचे आमिष दाखवून महिलांना गंडवणारा 'फ्रॉड सैयाँ' येतोय भेटीला मुंबई - अर्शद वारसी आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathibenefits-conservative-farming-over-climate-change-agrowon-maharashtra-6819", "date_download": "2018-11-14T01:36:07Z", "digest": "sha1:TPIYWBXWDRV4KDD6G7FEJOATBJICNED5", "length": 20292, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,benefits of conservative farming over climate change, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्त\nहवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्त\nडॉ. मेहराज शेख, एन. आर. खान\nशनिवार, 24 मार्च 2018\nगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही हवामानातील बदलाचा तीव्रपणा जाणवू लागला आहे. त्याचे विपरीत परिणाम शेती आणि मातीतील सूक्ष्मजीवांवर अधिक होतात. त्यांच्या संख्येतील कमी-अधिक होण्यामुळे शेतीत रोगांचे प्रमाण वाढत आहे. मातीच्या सुपीकतेवर परिणाम होत आहेत. यावर मात करण्यासाठी संवर्धित शेती हेच दीर्घकालीन उत्तर ठरू शकते, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत होताना दिसते.\nगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही हवामानातील बदलाचा तीव्रपणा जाणवू लागला आहे. त्याचे विपरीत परिणाम शेती आणि मातीतील सूक्ष्मजीवांवर अधिक होतात. त्यांच्या संख्येतील कमी-अधिक होण्यामुळे शेतीत रोगांचे प्रमाण वाढत आहे. मातीच्या सुपीकतेवर परिणाम होत आहेत. यावर मात करण्यासाठी संवर्धित शेती हेच दीर्घकालीन उत्तर ठरू शकते, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत होताना दिसते.\nहवामानामध्ये होणारे बदल हा जागतिक पातळीवर सातत्याने चर्चिला जाणारा विषय आहे. गेल्या दोन दशकांपासून या विषयामध्ये संशोधन आणि विचारमंथन होत आहे. महाराष्ट्रामध्येही गेल्या काही वर्षापासून खालील स्वरूपाचे बदल तीव्रतेने जाणवत आहेत. कमी कालावधीमध्ये जास्त तीव्रतेने पडणारा पाऊस, वातावरणामध्ये निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे, गारपीट, वादळ, अवकाळी पाऊस, पावसाळ्यात दोन पावसामध्ये पडणारा मोठा खंड किंवा संततधार, उन्हाळा, हिवाळा यातील कमाल व किमान तापमानातील कमी होणारे अंतर, तापमानातील एकदम होणारी वाढ किंवा घट, ऋतूमानामध्ये बदल होत असताना सकाळी तापमानामध्ये घट, दुपारी तापमान वाढ आणि संध्याकाळी पाऊस अशी विचित्र स्थिती.\nअशा अनियमित वातावरणामुळे गेल्या दशकामध्ये आरोग्याच्या समस्यात वाढ झाल्याचे दिसून येते. त्यात प्रामुख्याने विषाणू- जिवाणूजन्य आजारातील वाढ होत आहे. वातावरणातील या बदलांचा असाच काहीसा परिणाम माती आणि शेतामध्ये वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या बाबतीतही होताना दिसतो. पूर्वी जे रोग वर्षाच्या काही ठराविक काळातच प्राधान्याने आढळत असत, ते अलीकडे वर्षभर शेतामध्ये ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांच्या दर्जेदार उत्पादनाला बसत आहे.\nयावर मात करण्यासाठी हवामानातील बदलांचा वेध घेणारी स्मार्ट शेतीची कल्पना मांडली जात आहे. त्यात प्राधान्याने एकात्मिक शेती पद्धती, एकत्रित पीक व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य आणि निविष्ठा व्यवस्थापन, वनीकरण, शेतीमध्ये जैवविविधतेचे संगोपन, पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन, नैसर्गिक साधनसंपत्ती विशेषतः वनस्पती, माती व पाणी यांचे शाश्वत व्यवस्थापन, पशुधन व्यवस्थापन अशा संवर्धित शेतीमधील विविध घटकांचा समावेश केला जातो.\nसंवर्धित शेतीतील छोटे उपाय\nदीर्घकालीन विचार करताना संवर्धित शेतीमध्ये हवामान बदलाचा फटका अत्यंत किमान पातळीवर बसतो.\nअचानक तीव्र पाऊस होणाऱ्या प्रदेशामध्ये पिकामध्ये मातीवर आच्छादन पिकांचा अवलंब उपयुक्त ठरू शकतो. यातून सुपीक मातीच्या थराची होणारी धूप कमी होईल. पाणी रोखले जाऊन, मातीतील पाण्याच्या आंतरप्रवाहामध्ये वाढ होते.\nतापमानातील वाढ आणि घट या दोन्ही परिस्थितीमध्ये मातीच्या तापमानामध्ये होणाऱ्या तीव्र बदलामुळे सूक्ष्म जिवांवर परिणाम होतो. मातीचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मातीवर वनस्पती आच्छादने, सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन उपयुक्त ठरते. अशा आच्छादनामुळे वाढलेल्या सेंद्रिय घटकांचा फायदाही उपयुक्त जिवाणूंच्या संख्या वाढते. गांडुळांची संख्याही वाढत असल्याचे अनुभव आहेत.\nदोन पावसामध्ये मोठा खंड पडण्याच्या स्थितीमध्ये ही आच्छादने जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी फायद्याची ठरतात. पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये संवर्धित शेती पद्धतीच्या अवलंब केल्यास फायदा होतो. अशा शेतीतील पिके वातावरणातील तीव्र बदलांमध्ये अधिक काळ तग धरू शकतात.शेतीमध्ये किमान मशागत हे तत्त्व वापरले जाते. परिणामी मातीच्या थरांची उलटापालट होत नाही. अशा सातत्याने होणाऱ्या मातीच्या थरांच्या उलटापालटीमुळे हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये वाढ होत असते. ती टळते. एकूण दीर्घकालीन विचार करता हवामानातील बदलांच्या काळामध्ये संवर्धित शेती मातीच्या व पर्यायाचे पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक ठरू शकते.\nसंपर्क : डॉ. मेहराज शेख, ९९७०३८७२०४\nएन. आर. खान, ९८९०९१८३८९\n(डॉ. शेख हे मृदशास्त्रज्ञ असून, प्रा. खान हे राजीव गांधी कृषी महाविद्यालय, परभणी येथे प्राचार्य आहेत.)\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-14T00:29:27Z", "digest": "sha1:FP2ITIW7QRYMUDUL3PPX5MGS6U65WQF5", "length": 11619, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांचे उपोषण कोरडेच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेडा- नीरा नदीत अवघे एक टीएमसी पाणी सोडावे या मागणीसाठी निवरवांगी (ता. इंदापूर) येथे कोड्या नदीपात्रात शेतकऱ्यांचे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषणासह रास्तारोको, काळ्या गुढी उभारणी, मुंडणकरी आदी प्रकारेद्वारे शासनाचा निषेध नोंदविला. तरीही शासनाला पाझर फुटला नाही अन्‌ त्यांनी नीरा नदीत पाणी न सोडण्याचा निर्णय बुधवारी (दि. 28) जाहीर केला. या निर्णयाने शेतकरी संतप्त झाले व त्यांनी अधिकाऱ्यांना येथे न येण्याची तंबीच दिली, तर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता. मात्र, स्वतःचे अस्तित्व न हरण्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने आज (गुरुवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास, उपोषण पाठींबाधारक शेतकऱ्यांच्या सहमत्या घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.\nइंदापूर तालुक्‍याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी शासनाचा प्रतिनिधी या नात्याने उपोषणकर्त्यांची खालावलेली प्रकृतीही चिंताजनक आहे, स्वतःचे आयुष्य हरवून जाऊन न्याय मिळतो का त्यामुळे केलेले उपोषण देखील पुढील कालावधीतील अडचणीला एक ऊर्जा असेल, त्यामुळे नाउमेद न होता शासनाच्या आदेशाचा स्वीकार करीत उपोषण सोडावे, अशी विनंती त्यांनी आंदोलनकर्त्यांना केली. या आव्हानाला प्रतिसाद देत उपोषण सोडण्याचा निर्णय झाला व ज्यूस देऊन तहसीलदार श्रीकांत पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, आरोग्य पर्यवेक्षक नागनाथ खाराडे, आरोग्य सेविका सुरेखा शहागडकर, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रिक, विठ्ठल पवार, दत्तात्रय पोळ, डॉ. रमेश गायकवाड, धनंजय पाटील, पप्पू पाटील, रणजीत पाटील, वीरसिंह रणसिंग, अभिजीत पाटील, अनिल रणवरे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.\nनीरा नदीला पाणी मिळण्यासाठी गेली आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचे कोरड्यापात्रात उपोषण सुरू होते उपोषण सुरू असल्याने शासनस्तरावरून मुक्‍या जनावरांचा व नागरिकांचा पिण्याच्या पाणीप्रश्‍न निकालात निघेल व नीरा नदीला पाणी सोडले जाईल, अशी आशा भाबडी आशा आंदोलनकर्त्यांना होती. पण या भाबड्या आशेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम पाटबंधारे विभाग व सरकारने केले असल्याचे म्हणत शासनाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.\nआता न्यायालयीन लढतीचा निर्धार\nआगामी भूमिका ठरवण्यासाठी हजारो शेतकरी आज (गुरुवारी) नदीपात्रात उपोषणस्थळी दाखल झाले. व मानवतेच्या दृष्टिकोनातून शासनाने विचार केला नाही म्हणून शेतकऱ्यांनी आपली भूमिका आक्रमक मांडून शासनाचा निषेध केला. न्यायालयीन प्रक्रिया लढण्याचा निर्धार करीत शेतकरी सल्लागार समितीतील सदस्य कालवा सल्लागार समितीला नेमावा अशी शेतकऱ्यांनी भावना व्यक्‍त केली.\n192 तास शासन आमचे रक्त प्यायले\nनीरा नदीकाठच्या जनावरांना,नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे एवढाच उद्देश घेऊन उपोषणास बसलो होतो; परंतु ज्या शासनाकडे आपण मायबाप म्हणून बघतो त्या सरकारला पाझर फुटला नाही व 192 तास उपोषणकर्त्यांचे रक्‍त त्यांनी प्यायले आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी शासनावर केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत आर्या उचाळे तिसरी\nNext articleहुडकोवासियांची घरे नावावर करा\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T00:24:29Z", "digest": "sha1:JOUTTM2T4QOBIICN7VRVOTII3LDSEXZ4", "length": 6929, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘अशी’ झाली ‘बबन’च्या कोमलची अभिनेत्री म्हणून निवड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘अशी’ झाली ‘बबन’च्या कोमलची अभिनेत्री म्हणून निवड\nभाऊराव कऱ्हाडे यांची निर्मिती असलेल्या ‘बबन’ चित्रपट चित्रपटगृहात हाऊसफुल्ल झाला आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव म्हणजेच कोमल ही नवीन जोडी पाहायला मिळाली. ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्याचे दिसतेय. यामुळे जाणून घेऊया, एक अभिनेत्री म्हणून गायत्री जाधवची निवड कशी झाली.\nमिळालेल्या माहितीनुसार, गायत्री ही मूळ पुण्याची आहे. ती एकेदिवशी रस्त्याने तिच्या मैत्रिणीच्या घरी जात होती तेव्हा भाऊराव यांनी तिला पाहिले. तेव्हा त्यांनी तिच्या चालण्या-बोलण्याचे निरीक्षण केले. त्यानंतर भाऊराव यांनी त्यांच्या टीममधील एकाला तिच्याकडे पाठवले. मात्र चित्रपटासाठी अशी ऑफर कशी काय येऊ शकते, असे गायत्रीसह तिच्या घरच्यांनाही वाटले. यानंतर तिच्या वडिलांनी भाऊराव यांच्याबद्दल नेटवर रिसर्च केला आणि गायत्रीला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleझिम्बाब्वेचे राजन नायर 20 वर्षांसाठी निलंबित\nNext articleशहरातील 103 रिक्षांवर कारवाई\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\nपरवानगीशिवाय फोटो काढणाऱ्याला झरीन खानने झापले\nगोविंदाचा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये\nहेमा कोटणीस यांना २०१८’चा दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/25/65/Matruvandana.php", "date_download": "2018-11-14T01:27:30Z", "digest": "sha1:WU643GZBDLOWPLIX5TUDXTKOZIJXTDWG", "length": 9206, "nlines": 150, "source_domain": "www.gadima.com", "title": "Matruvandana | मातृवंदना | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nलबाड जोडी इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया\nपतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार\nगदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs\nदिला जन्म तू, विश्व हे दाविलेस\nकिती कष्ट माये, सुखे साहिलेस,\nजिण्यालागी आकार माझ्या दिलास\nतुझ्या वंदितो माउली, पाउलांस.\nगुरु आद्य तू, माझिया जीवनात\nतुवा पेरिली धर्मबीजे मनात,\nप्रपंचात सत्पंथ तू दाविलास\nतुझ्या वंदितो माउली, पाउलांस.\nकृपेने तुझ्या रंगला रंगमंच,\nवठे भूमिका पाठ जैसा दिलास\nतुझ्या वंदितो माउली, पाउलांस.\nतुझे थोर संस्कार आचार झाले\nतुझे यत्नप्रामाण्य सिद्धीस गेले,\nतुझ्या चितने, लोभ पावे निरास\nतुझ्या वंदितो माउली, पाउलांस.\nउमेचे, रमेचे, तसे शारदेचे\nजपध्यान तैसे तुझे जन्मदेचे,\nतुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास\nतुझ्या वंदितो माउली, पाउलांस.\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nउचललेस तू मीठ मूठभर\nजय जवान, जय किसान\nबाळा जो जो रे\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z150328045315/view", "date_download": "2018-11-14T00:41:52Z", "digest": "sha1:L3OWBJBVGH6CVIAS7W2MQLTSIZTQKUAZ", "length": 1356, "nlines": 24, "source_domain": "m.transliteral.org", "title": "तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [शार्दूलविक्रीडित]", "raw_content": "\nतिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [शार्दूलविक्रीडित]\nहे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.\nसूं सूं सूं करुनी शिरावरुनिया जातात गोळ्या किती \nतोफांचा भडिमार फार भिववी त्‍याची न वाटे क्षिती ॥\nगोळा लागुन हात पाय तुटतो त्‍याचीहि झाली सवे \nजाळीतो सखये तुझा विरह जो मातें न तो सोसवे ॥३१॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/The-kidnapped-daughter-was-released-in-about-forty-four-hours/", "date_download": "2018-11-14T00:23:09Z", "digest": "sha1:O4DDWCCOD2RTHXMKVSJRL2CFZEQ67ITZ", "length": 5680, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अपहृत मुलीची अठ्ठेचाळीस तासांत सुटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अपहृत मुलीची अठ्ठेचाळीस तासांत सुटका\nअपहृत मुलीची अठ्ठेचाळीस तासांत सुटका\nतालुक्यातील बेलगाव येथून एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन अनोळखी व्यक्तींनी पळवून नेल्याची घटना घडली होती. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली होती. गेवराई पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत या घटनेचा छडा लावत गंगापूर (जि.औरंगाबाद) तालुक्यातील शेंदूरवाडा येथे आरोपीच्या मुसक्या आवळून पीडित मुलीची सुटका केली.\nवाडीनांदर (ता.पैठण जि.औरंगाबाद) येथील घिसाडी काम करणारे दाम्पत्य उदरनिर्वाहासाठी गेवराई तालुक्यात आले होते. गुरुवारी दि.24 मे रोजी हे कुटुंब तालुक्यातील बेलगाव येथे त्यांचे पाल लावीत होते. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी घिसाडी काम करणारे या दाम्पत्याच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवर बसून पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे गतीमान केली होती.\nफिर्यादीच्या मोबाइलची पोलिसांनी तपासणी केल्यावर काही मोबाइलधारकांवर पोलिसांना संशय आला. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलिस उपनिरीक्षक सागडे, अंकुश वरपे, संतोष क्षीरसागर, शरद बहिरवाळ, सुशेन पवार आदी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा गाठून विष्णू भगवान चव्हाण याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याच्या ताब्यातील पीडित मुलीची सुटका केली, तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल देखील ताब्यात घेतली. पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत या घटनेचा तपास लावला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागडे हे करीत आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Kadegaon-water-question-margie/", "date_download": "2018-11-14T00:27:54Z", "digest": "sha1:Q5LJCOXH5KUPWPCIZQ52OICN4UIILY2I", "length": 6056, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाण्याचा प्रश्‍न लवकरच मार्गी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पाण्याचा प्रश्‍न लवकरच मार्गी\nपाण्याचा प्रश्‍न लवकरच मार्गी\nताकारी व टेंभू योजनेचे पाणी सोडण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. येत्या आठ दिवसात दोन्ही योजनांचे पाणी सुटण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nदेशमुख म्हणाले, ताकारी व टेंभूच्या वाढीव थकित वीज बिलामुळे ही योजना सुरू करण्यास गेल्या काही दिवसांपासून मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे भविष्यात ही योजना सौर उर्जेवर चालवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पाणीपट्टीची 80 टक्के रक्कम शासन, 20 टक्के पाणीपट्टीची रक्कम शेतकर्‍यांकडून कपात करून घेण्याचा प्रस्ताव शासन दरबारी विचाराधीन असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व सिंचन योजनांच्या संदर्भात शासन सकारात्मक आहे. तसेच गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांंपर्यंत पोहोचवून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला आहे. जलयुक्त शिवार योजना, दिव्यांग मित्र अभियान, दलित सुधार योजना, यांसारख्या विविध प्रकारच्या योजना गरीब व गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.\nजिल्ह्यातील ग्रामपंचायती इ ग्राम सॉफ्टवेअर प्रणालीने जोडल्याने शासनाच्या सर्व योजनांची माहिती गावातील सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यास मदत झाली आहे. तसेच सांगली जिल्हा परिषदेने आदर्श जिल्हा परिषद योजनेत भाग घेतला आहे. ते म्हणाले, शिक्षक, पेन्शनर्स यांचे प्रश्‍नही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.\nडॉ. दीपाली काळे यांचा जबाब\nसांगलीत ईमूची तस्करी उघड\nनिखिल खाडेकडून सांगलीतही फसवणूक\nवाटमारींचे वाढते प्रमाण चिंताजनक\nमार्केट यार्डात दुकानातून दीड लाख लंपास\nकोयता घेऊन फिरणार्‍या गुन्हेगारास अटक\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/tanishka-elections-konkan-16776", "date_download": "2018-11-14T01:23:59Z", "digest": "sha1:OGU5PJRSYZCWMHRZFYSVI4CZ7FVCZEQ7", "length": 13642, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "tanishka elections in konkan महिला शक्तीला मिळाले बळ | eSakal", "raw_content": "\nमहिला शक्तीला मिळाले बळ\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nनेतृत्व करण्यास जिल्ह्यातील तनिष्का प्रतिनिधी सिद्ध\nनेतृत्व करण्यास जिल्ह्यातील तनिष्का प्रतिनिधी सिद्ध\nरत्नागिरी/ सावर्डे : रत्नागिरी जिल्ह्यातील तनिष्का प्रतिनिधींच्या निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली. महिलांनी अत्यंत हिरीरिने या निवडणुकीत भाग घेतला. उमेदवारांनी प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही; मात्र त्याचबरोबर प्रचाराची पातळी अत्यंत उच्च आणि निर्विश होती. नेतृत्व विकास कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या या निवडणुकीत पहिल्या पसंतीची मते मिळवणाऱ्या प्रतिनिधींनी आपले नेतृत्व गुण सिद्ध करण्यास कटिबद्ध असल्याचे यानिमित्ताने दाखवून दिले. त्याचबरोबर दुसऱ्या पसंतीची मते मिळवणाऱ्यांनीही लोकसहभाग आणि महिलांचा पाठिंबा मिळवण्यात पर्यायाने नेतृत्व करण्यात आपणही कमी नाही याचा दाखला दिला.\nया निवडणुकीची महिलांना अपूर्वाईच होती. रत्नागिरीमध्ये कल्पना लांजेकर, लांज्यामध्ये शमा थोडगे, चिपळूणमध्ये पूजा निकम, गुहागरमध्ये मनाली बावधनकर, खेडमध्ये सायली कदम या पहिल्या पसंतीच्या प्रतिनिधी ठरल्या. पाच तालुक्‍यांतील एकूण 11 उमेदवार होते. मतदान केंद्रासह फिरत्या मतदान केंद्राआधारेही मतदान करण्यात आले. तरुणींनी अत्यंत उत्साहाने मतदान केले. सामाजिक स्तरावर काम करताना सर्वांना एकत्रित घेऊन काम करू आणि महिलांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देऊ, असे या महिलांनी सांगितले. चिपळूणमधील मतदान अत्यंत चांगले आणि खेड्यापाड्यातूनही झाले. मिस्डकॉलचा प्रयोग प्रथमच करण्यात आला. त्या मतदानाआधारे काही ठिकाणी निकालात फरक पडला.\nतनिष्का चिपळूण प्रतिनिधी म्हणून पहिली पसंती मिळवणाऱ्या पूजा शेखर निकम यांनी दणदणीत मते मिळविली. जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्‍य त्यांनी घेतले. चिपळूण तालुक्‍यात तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून पूजा निकम यांनी केलेला प्रचार, घेतलेले मेळावे तसेच सोशल मीडियाच्या वापरामुळे मतदानात त्यांनी आघाडी घेतली. त्यांना प्रथम पसंतीची मते मिळाल्याचे कळल्यावर सावर्डेत त्यांच्या पाठीराख्यांनी सावर्डे परिसरात फटाक्‍यांची आतषबाजी केली. समर्थक महिलांनी \"पूजा निकम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.\nसुकलवाडीत तनिष्कांनी केले अनोखे 'लक्ष्मीपुजन'\nवाल्हे : दिवाळीचा सण म्हटले कि,''रंगरंगोटी आकाश कंदील, फराळांचे पदार्थ, रांगोळी यांच्यासोबत येणारे लक्ष्मीपुजन, भाऊबीज, दिवाळी पाडवा.''प्रत्येकजण...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतनिष्का सदस्याच्या साखरपुड्यात तनिष्कांतर्फे ग्रंथराज ज्ञानेश्वरीसह अनोखी वृक्ष भेट\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील तनिष्का गटाच्या सदस्या वर्षा प्रकाश वानखेडे व अभियंता विजय देविदास भामरे (धुळे)...\nमहिला शेतकऱ्यांनी सांगितल्या स्मार्ट शेतीच्या यशकथा\nराज्यातील महिला शेतकरीदेखील स्मार्ट शेतीतून जीवनात बदल घडवून आणण्यात कुठेही मागे राहिलेल्या नाहीत. कृषिकल्चरमध्ये याच महिलांनी शेतीमधील प्रयोग...\nभाजीविक्रेत्या महिलेच्या फौजदार मुलाचा जैताणेत सत्कार\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील कल्पनाबाई केशव माळी (बोरसे) या डोक्यावर भाजीपाला विकणाऱ्या विधवा महिलेच्या फौजदार झालेल्या मुलाचा आज...\nसांगवीतील तनिष्का करताहेत एलईडी माळा\nजुनी सांगवी- जुनी सांगवी येथे सकाळ तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाच्या वतीने येथील तनिष्का सण उत्सवात लागणाऱ्या ईलेक्ट्रीक एलईडी दिव्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/04/", "date_download": "2018-11-14T00:06:25Z", "digest": "sha1:6N3BJ7DRN6O3NPWGXH3WDQNOE3PTWGX3", "length": 15595, "nlines": 249, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "04 – November – 2018 – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\n‘सिग्नेचर ब्रिज’ का हुआ उद्घाटन, कार्यक्रम से पहले मनोज तिवारी की पुलिसवालों से झड़प\nदिल्ली को आज एक नई पहचान मिल गई है. वजीराबाद में यमुना नदी पर सिग्नेचर ब्रिज बनकर तैयार हो गया है और मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने इस ब्रिज का उद्घाटन कर दिया है. हालांकि सिग्नेचर ब्रिज के उद्घाटन से पहले ही समारोह स्थल पर हंगामा हो गया. बीजेपी सांसद...\nमनेका गांधी संतापल्या, ‘नरभक्षक’ वाघिणीची हत्या केल्याचा आरोप\nगेल्या दोन वर्षांत १३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या पांढरकवडय़ातील ‘टी-१’ या पाच वर्षांच्या वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. मात्र, या वाघिणीच्या मृत्यूवरुन आता आरोपांची मालिका सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी याप्रकरणी प्रचंड संतापल्या असून वाघिणीची ही हत्याच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकापाठोपाठ एक...\nभाजपाचे ढोंगाचे थडगे; संजय राऊत यांचा घणाघात\nशबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरुन सुरु असलेल्या वादात आता शिवसेनेने उडी मारली आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शबरीमलाप्रकरणी भाजपाच्या भुमिकेवर टीकास्त्र सोडले आहे. भारतात मशिदींचे राजकारण झाले, आता मंदिराचे राजकारण सुरु असल्याचा आरोप करत शबरीमला मंदिर महिलांसाठी खुले करण्याचा न्यायालयीन निर्णय भाजपा मानायला तयार नाही....\nमनसेच्या चेंबूर विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईच्या चेंबूर येथील विभागप्रमुख कर्णबाळा दुनबळे यांच्यावर शनिवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दुनबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर तलवारीने वार करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दुनबळेंच्या राहत्या घराजवळ सिंधी सोसायटीत...\nम्हणून टी-१ वाघिणीला मारावे लागले; वन विभागाची पहिली प्रतिक्रिया\nयवतमाळच्या पांढरकवडा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टी १ वाघिणीला ठार मारल्यामुळे वन विभागावर टीकेची झोड उठली आहे. टी १ वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न न करताच तिला गोळ्या घालण्यात आल्या. तसेच तिला मारताना अनेक नियमांचेही उल्लंघन करण्यात आले, असा वन्यप्रेमींचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागकडून रविवारी पहिल्यांदा मौन सोडण्यात...\nराज बब्बर के बयान पर बवाल, नक्सलियों को क्रांति से निकला बताया\nछत्तीसगढ़ विधानसभा चुनाव में कांग्रेस पार्टी के स्टार प्रचारक राज बब्बर के नक्सलियों को क्रांति से निकले लोग बताने वाले बयान ने पार्टी नेताओं को बैकफुट पर ला दिया है तो वहीं बीजेपी को एक बार फिर कांग्रेस पर राजनीतिक फायदे के लिए नक्सलियों के साथ खड़े होने का...\nनीदरलैंड के पुल की तस्वीर पोस्ट कर AAP ने बताया सिग्नेचर ब्रिज, BJP ने पकड़ी ‘चोरी’\nदिल्ली में आज सिग्नेचर ब्रिज का उद्घाटन होना है. पिछले कई दिनों से ये ब्रिज सुर्खियों में है. दिल्लीवासियों को भी इस ब्रिज के खुलने का बेसब्री से इंतजार है. आम आदमी पार्टी ने इस ब्रिज पर ट्वीट करते हुए एक ऐसी गलती कर दी, जिससे वे ट्रोल हो...\nअयोध्या में राम मंदिर निर्माण पर साधु-संत आज जारी करेंगे धर्मादेश\nअयोध्या के विवादित स्थल पर सुप्रीम कोर्ट की ओर से फैसला आने में देरी होने से यहां राम मंदिर निर्माण के लिए अलग-अलग विकल्प पर चर्चा हो रही है. कुछ सांसद जहां संसद में प्राइवेट बिल लाने की बात कह रहे हैं तो कुछ लोग दोनों पक्षों के बीच आपसी सहमति से...\nप्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर पाहून व्हाल थक्क\nमुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसच्या सुविधांच्या दर्जात आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. ही रेल्वे रविवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. प्रगती एक्सप्रेसचं हे नवीन रुप अधिक आकर्षक करण्यात आलेय. बदललेल्या रुपातील प्रगती एक्सप्रेस मधून प्रवास करणे अधिक आरामदायक असणार आहे. पुण्यातीलच रेल्वेच्या कोचिंग डेपोमध्ये प्रगती एक्सप्रेसच्या डब्ब्यांचे नुतनीकरण करण्यात आले....\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nआज छठ का पहला अर्घ्य, राहुल गांधी ने देशवासियों को दी शुभकामनाएं\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nकेमस्पेक कारखाना ते साई मंदिर वहाल पायी दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://humanliberty.co.in/category/marathi/", "date_download": "2018-11-14T01:28:19Z", "digest": "sha1:XXPW3J3F6C5GEJ7MIFL7Y2EKW5LP5JTO", "length": 4966, "nlines": 107, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "Marathi Archives - HUMAN LIBERTY", "raw_content": "\nAnti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे\n Anti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे\nCultural Corruption सांस्कृतिक ब्राह्मणीकरण – इशारा\ncultural corruption -सांस्कृतिक ब्राह्मणीकरण – इशारा Cultural Corruption सांस्कृतिक ब्राह्मणीकरण – इशारा...\nक्रांती (kranti) : धम्म, साम्यवाद ते नवयान सिध्दांत\nक्रांती (kranti) : धम्म, साम्यवाद ते नवयान सिध्दांत क्रांती (kranti) : धम्म, साम्यवाद ते नवयान...\nशालेय संस्कार : जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम\nhttp://mooreandbuckle.com/heavy-duty-plastic-bags/ शालेय संस्कार : जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम मुलांवर शालेय संस्कार बऱ्याचदा मुलांवर...\nजातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण\nhttp://workin-media.de/schlagwort/mail-versand/ जातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण जातीअंतासाठी अनुकूल बाब समजून घेताना...\nजातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक\nSafe Place To Order Xanax Online जातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक जातीअंतातील अडथळे या विषयाचा परामर्श आपण या ठिकाणी...\nजाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी\nजाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी जाती निर्मुलन हे संस्था संघटनांसाठी खूप...\nजातीचा शेवट शासनामार्फतच होऊ शकतो.\nजातीचा शेवट शासनामार्फतच होऊ शकतो. जातीचा शेवट करण्याबाबत शासन महत्वपूर्ण भूमिका...\nजातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक\nr=product/view जातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक जातीअंत करण्याचा प्रयत्न जसा शासनाने करायला हवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%80/word", "date_download": "2018-11-14T00:17:25Z", "digest": "sha1:QRLLFZ6JGQ2SXLQQBBWEPDU56CVBNNE7", "length": 6539, "nlines": 59, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - ओवी", "raw_content": "\nश्री कल्याण - चौचरणी वोव्या\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nचौचरणी वोव्या - पांगुळ मी देवा\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nचौचरणी वोव्या - रामपाईं दास कल्याण जहाले\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nचौचरणी वोव्या - माझ्या स्वामींचे वचन\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nचौचरणी वोव्या - गुरुकृपा\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nओवी गीते : इतर\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह २\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ३\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ४\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ५\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ६\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ७\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ८\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ९\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १०\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ११\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १२\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १३\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १४\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Aurangabad-city-was-defamed-due-to-garbage-dumps/", "date_download": "2018-11-14T00:28:50Z", "digest": "sha1:IHFK4TRZXRYJFIIQQE4ZGI6W7U3Z3SD3", "length": 7532, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कचर्‍यामुळे आमचाही कचरा झाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › कचर्‍यामुळे आमचाही कचरा झाला\nकचर्‍यामुळे आमचाही कचरा झाला\nकचराकोंडीमुळे औरंगाबाद शहराची सर्वत्र बदनामी झाली आहे. मुंबईहून प्रधान सचिव म्हैसेकर शहरात येऊन सूचना करतात. आपल्या अधिकार्‍यांना का काही सुचत नाही. आज केवळ या अधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळेच सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीवर टीकेची झोड उठत आहे. या अधिकार्‍यांमुळेच आपलाही कचरा झाला आहे, अशा संतप्‍त भावना मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी व्यक्‍त केल्या.\nसभापती गजानन बारवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीत सुरुवातीलाच शहरातील कचराकोंडीचे तीव्र पडसाद उमटले. नगरसेवक राजू वैद्य यांनी कचर्‍याचा विषय उपस्थित केला. सव्वीस दिवसांनंतरही शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न कायम आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनाने काय केले याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी वैद्य यांनी केली. त्यावर अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी कचराकोंडी कशी उद्भवली याची माहिती दिली. त्यानंतर वैद्य यांनी तुम्ही ठोस काय केले ते सांगा, असे म्हणत प्रशासनावर जोरदार टीका केली. अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी कचर्‍याचे वर्गीकरण करून ओल्या कचर्‍यापासून काही ठिकाणी खतनिर्मिती केली जात असल्याचे सांगितले. सीताराम सुरे यांनी प्रत्येक ठिकाणी नागरिक विरोध करत आहेत. नगरसेवकांनीच मदत कशासाठी करायची, प्रशासन काय करतेय, असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. एमआयएमचे अजीम शेख यांनी जुन्या शहरामध्ये प्रशासन गांभीर्याने काम करत नसल्याचा आरोप केला. संगीता वाघुले म्हणाल्या, माझ्या वॉर्डातील एक विहिर कचर्‍याने भरत आली आहे. त्यानंतर कचरा कुठे टाकणार\nमनपात कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. कोणताही अधिकारी दालनात बसत नाही. मागणी करूनही कचरा संकलनासाठी रिक्षा मिळत नाहीत, पथदिवे लावले जात नाहीत, कर वसुलीची बोंब आहे. असाच कारभार सुरू राहिला तर लोक आपल्याला जोड्याने मारतील, अशा शब्दांत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्‍त केली.\nअधिकारी बिले काढण्याठीच तत्पर\nसिद्धांत शिरसाट यांनीही प्रशासनावर टीकेची झोड उठविली. शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मनपाची आहे, पण मनपाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शासनाने मुंबईहून प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांना शहरात पाठविले. आपले अधिकारी कंत्राटदारांची बिले काढण्यासाठीच तत्परता दाखवितात, मग कचर्‍याच्या प्रश्‍नात त्यांना काही कसे जमत नाही, असा खोचक सवाल शिरसाट यांनी केला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Jalna-fake-currency-Confiscated-issue/", "date_download": "2018-11-14T00:23:16Z", "digest": "sha1:6DVIWQI33MDJ35W4JRL7D4E2O57U6GXU", "length": 4700, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसाच्या पंटरकडेच बनावट नोटा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › पोलिसाच्या पंटरकडेच बनावट नोटा\nपोलिसाच्या पंटरकडेच बनावट नोटा\nपाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर बनावट नोटांना पायबंद बसेल, हा केंद्र सरकारचा दावा भामट्यांनी फोल ठरवला. पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची हुबेहूब छपाई करून त्या चलनात आणणार्‍या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. दोन जणांना जालन्यातून, तर तीन जणांना औरंगाबादेतून अटक करण्यात आली. जालन्यात पकडलेला आरोपी पोलिसांचा पंटर निघाला. आरोपींच्या ताब्यातून 300 बनावट नोटा (दीड लाख रुपये) तसेच, 45 हजार रुपयांची रोकड आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. उपायुक्‍त (परिमंडळ-2) राहुल श्रीरामे यांच्या विशेष पथकाने कॅनॉट परिसरात ही कारवाई केली.\nअफसर पठाण (38, रा. नारेगाव), भिका उत्तमराव वाघमारे (39, ह.मु. चिकलठाणा, रा. लक्ष्मीनारायणपुरा, जुना जालना) आणि सुनील बोराडे (रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी वसंतराव नाईक कॉलेजच्या गेटजवळ अफसर पठाण आणि भीमा वाघमारे या दोघांना सापळा रचून पकडले. पठाणकडून पाचशे रुपयांच्या 66 बनावट नोटा तसेच, 10 हजार रुपयांच्या खर्‍या नोटा आढळल्या. वाघमारेकडे 100 बनावट नोटा आणि 510 रुपये रोकड सापडली. त्यांनी सुनील बोराडेकडून नोटा घेतल्याची कबुली दिल्यावर बोराडेलाही अटक केली. या तिघांकडून पाचशे रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त केल्या आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/farmer-bank-account-594-corer-jalna/", "date_download": "2018-11-14T01:22:08Z", "digest": "sha1:25VUCR3IWSRAOCHLQ2MYTRADLCPEFA4Q", "length": 4476, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात 594 कोटी जमा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात 594 कोटी जमा\nशेतकर्‍यांच्या कर्जखात्यात 594 कोटी जमा\nपात्र थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी व चालू थकबाकीदार शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत 31 मेअखेर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जवळपास 594 कोटी जमा केले आहेत. दरम्यान, खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपासाठी बँकांना 1 हजार 468 कोटींचे उद्दिष्ट दिल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.\nशेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत 24 जुलै 2017 ते 22 सप्टेंबर 2017 याकालावधीत ऑनलाइन पद्धतीने थकबाकीदार शेतकर्‍यांचे अर्ज मागवले होते. त्यानुसार 31 मे 2018 अखेर जिल्ह्यातील 20 बँकांच्या एकूण 162 शाखांमार्फत 1 लाख 23 हजार 734 शेतकर्‍यांचे 593 कोटी 69 लाख 35 हजार इतक्या रकमेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केला आहे. यात दीड लाखाच्या आतील थकबाकीदार 94 हजार 584 शेतकर्‍यांची 550 कोटी 22 लाख रुपये थकबाकी संबंधित बँक खात्यात जमा केली. 28 हजार 825 नियमित परतफेड कर्जदार शेतकर्‍यांना 40 कोटी 74 लाख रक्कम प्रोत्साहन म्हणून त्यांच्या बचत खात्यावर जमा केली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Rajarshi-Shahu-Samadhasthal-The-President-inauguration/", "date_download": "2018-11-14T00:24:53Z", "digest": "sha1:ZYRSIOLCBYIM7STOZVXOPO5OV7HKJSN2", "length": 4975, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजर्षी शाहू समाधीस्थळाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राजर्षी शाहू समाधीस्थळाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे\nराजर्षी शाहू समाधीस्थळाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे\nकोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, या मागणीचे निवेदन शाहूप्रेमींच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आले.\nभारत वर्षाच्या इतिहासात देशाच्या सर्वांगीण उन्‍नतीच्या द‍ृष्टीने आपल्या आयुष्याची उभी हयात खर्ची घालणार्‍या काही मोजक्या समाज सुधारकांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. राजर्षी शाहूंनी दूरद‍ृष्टीने देशातील गोरगरीब बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. राजर्षी शाहूंनी राबविलेल्या विविध योजनांमुळेच आज कोल्हापूर सुजलाम-सुफलाम आहे.\nराजर्षी शाहूंच्या इच्छेनुसार त्यांची समाधी नर्सरी बागेतील शिवछत्रपती आणि ताराराणी यांच्या स्मारकजवळ बांधण्यात आली आहे. समाधीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच समाधी स्थळाचे लोकार्पणही होईल. हे करताना राजर्षी शाहूंच्या कार्यकर्तृत्वास न्याय मिळावा. याकरिता त्यांच्या तोलामोलाच्या व्यक्‍तीची निवड करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिष्टमंडळात मोडी अभ्यासक अमित आडसुळे, इतिहास अभ्यासक राम यादव, रविराज कदम आदींचा समावेश होता.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-bollywood-musium-104539", "date_download": "2018-11-14T00:47:54Z", "digest": "sha1:M5NPPC7TQZTXFEBG7MXUDUH6XTPSCPWX", "length": 12710, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news bollywood musium मुंबईत उभारणार बॉलिवूड संग्रहालय | eSakal", "raw_content": "\nमुंबईत उभारणार बॉलिवूड संग्रहालय\nगुरुवार, 22 मार्च 2018\nराजेश खन्ना, अमिताभपासून विविध कलाकारांच्या इतिहासाला मिळणार उजाळा\nराजेश खन्ना, अमिताभपासून विविध कलाकारांच्या इतिहासाला मिळणार उजाळा\nमुंबई - मुंबईतील बॉलिवूड हे देशासह जगभरातील चित्रपटप्रेमी आणि पर्यटकांसाठी मोठे आकर्षणकेंद्र आहे. हे लक्षात घेऊन याला पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनविण्याच्या दृष्टीने भव्य बॉलिवूड संग्रहालय उभे केले जाईल. यासाठी वांद्रे व जुहू परिसरात जागा मिळण्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्यात आवश्‍यक ते बदल करण्याबाबत मागणी करू, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत सांगितले.\nपर्यटन विषयाच्या अनुषंगाने नियम 293 अन्वये विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेला काल रात्री उशिरा उत्तर देताना रावल बोलत होते. चर्चेत विधानसभेतील अनेक सदस्यांनी सहभाग घेत महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध सूचना मांडल्या. मंत्री रावल यांनी या सर्व सूचना लक्षात घेऊन काल विधानसभेत उत्तर दिले.\nया वेळी रावल म्हणाले, मंबईत असलेल्या बॉलिवूडला मोठा इतिहास आहे. हा इतिहास उजागर हेण्याच्या दृष्टीने तसेच देश विदेशातील पर्यटकांना मुंबईत आणखी एक टुरिस्ट ऍट्रॅक्‍शन निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागामार्फत हे संग्रहालय उभारण्यात येईल. यात चित्रपटसृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या सुवर्णकाळापर्यंतचा सर्व कालावधी दर्शविण्यात येईल. अगदी सुरवातीच्या अभिनेत्यांपासून राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ते आजपर्यंतच्या अभिनेते, अभिनेत्री, लता, रफी, किशोर यांच्यापासून चित्रपटसृष्टीला वैभवशाली बनविण्यात योगदान दिलेल्या सर्व कलाकार, तंत्रज्ञांचा इतिहास या संग्रहालयात असेल. जुन्या काळातील वेशभूषा, पोस्टर्स, चित्रीकरणाचे साहित्य, कलासेट, फोटोगॅलरी, कॅमेरे अशा सर्वांचा या संग्रहालयात समावेश असेल.\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nसुट्यांमुळे शनिवारवाडा पर्यटकांनी बहरला\nपुणे - पुणे म्हटलं, की सारसबाग, लालमहाल, पर्वती डोळ्यासमोर येते. पण यातील शनिवारवाड्याचा थाट वेगळाच.... थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/devendra-fadanvis-in-national-politics-180717/", "date_download": "2018-11-14T01:05:26Z", "digest": "sha1:LA5SKQJTJY77XGG6YK5ZCXW5HACPQ7VG", "length": 12436, "nlines": 160, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात संधी?", "raw_content": "\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात संधी\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात संधी\nनवी दिल्ली | व्यंकय्या नायडूंना भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी संधी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता आहे. भाजपच्या संसदीय बोर्डात नायडूंच्या जागी त्यांची वर्णी लागू शकते.\nव्यंकय्या नायडूंनी पक्ष सदस्यत्वाचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या संसदीय बोर्डाच्या सदस्यपदाच्या जागी याठिकाणी फडणवीसांच्या नावाची चर्चा आहे.\nदरम्यान, संसदीय बोर्ड ही भाजपची राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेणारी कमिटी आहे.\nथोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nऊस शेतीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक, राज्य सरकारचा निर्णय\nभारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी अखेर भरत अरुण\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Business/2018/10/18124454/Know-About-World-Economic-Forum-Competitiveness.vpf", "date_download": "2018-11-14T01:33:06Z", "digest": "sha1:23JDFGUBP75FCQVOQ45XFADTULVMHH22", "length": 11781, "nlines": 236, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Know About World Economic Forum Competitiveness , जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची सुधारणा, असे आहेत निकष", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान वृत्त व्‍यापार\nजागतिक अर्थव्यवस्थेत भारताची सुधारणा, असे आहेत निकष\nनवी दिल्ली - जागतिक आर्थिक मंचाने बुधवारी अर्थव्यवस्थेसंदर्भात यादी जाहीर केली. भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली असून, भारताने ५ अंकानी सुधारणा केली. मागील वर्षी (२०१७ मध्ये) १३५ देशांपैकी भारताचा क्रमांक ६३ वा होता. तर यंदा १४० देशांपैकी भारताचा क्रमांक ५८ वा आहे. अर्थव्यवस्थेची यादी जाहीर करताना जागतिक आर्थिक मंच कशा प्रकारे निकष लावते, यावर प्रकाश टाकूया...\nVideo : ...अन् रेडकूला पाहून व्याकूळ म्हशीला...\nनिझामाबाद - मातृप्रेमाचे एक अनोखे उदाहरण तेलंगणा राज्यातील\nकोरियन युवतींसोबत बाबा रामदेवांचा योगा, फोटो...\nनवी दिल्ली - कोरियन युवतींसोबत योगा करतानाचे बाबा रामदेव\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक : सत्तेसाठी...\nरायपूर - छत्तीसगडमध्ये सोमवारी (१२ नोव्हेंबर) चौथी विधानसभा\nटॅम्पोनच्या वापरामुळे मॉडेल लॉरेनने गमावले...\nनवी दिल्ली - अनेक महिला मासिक पाळीच्या वेळेस सॅनिटरी पॅडसचा\nभाजप प्रवक्ते संबित पात्रा 'या' मतदारसंघातून...\nरांची - लोकसभा निवडणुकांना आता फारच कमी कालावधी शिल्लक आहे.\nफटाके वाजविणे पडले महागात, वेळेचे उल्लंघन...\nमुंबई- सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी रात्री ८ ते\nसोनिया गांधींसमोरच भिडले डूडी-पायलट, डूडी म्हणाले - उद्या नाही आजच सोडा राजकारण नवी दिल्ली - राजस्थानात\nनेहरूंच्या धोरणांमुळे चहावाला पंतप्रधान बनू शकला - शशी थरुर नवी दिल्ली - देशाचे पहिले\nबालदिनानिमित्त गुगलचे खास डूडल नवी दिल्ली - भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे\nजीसॅट- २९ आज होणार प्रक्षेपित, गाजा चक्रीवादळाचे मोहिमेवर सावट चेन्नई - भारतीय बनावटीच्या\nदिल्लीच्या प्रदूषणाचा पक्ष्यांनाही फटका ; डोळ्यांचे इंफेक्शन आणि श्वास घ्यायला होतोय... चेन्नई - भारतीय बनावटीच्या\nराजस्थान : 'या' १९ जगांवर निर्णय घेण्यास गहलोत-पायलट अपयशी, प्रकरण ४ सदस्यीय समितीकडे नवी दिल्ली -\nहॅपी बर्थ डे सुबोध भावे...\nशाहरुख खानची दिवाळी पार्टीत\n२.० मधील अक्षयच्या अनोख्या मुद्रा\nपत्रलेखासोबत गोव्यात फिरताना राजकुमार राव\nपाहा तनुश्री दत्ताचे 'हे' खास फोटो\nपाहा प्रियांकाचं ब्रायडल शॉवर\nब्लॅक बिकीनीत परिणीतीचा जलवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2014/09/blog-post_11.html", "date_download": "2018-11-14T01:13:23Z", "digest": "sha1:R64OSHG5IY3PIISQDHYZ2RTZ6UYZGTXU", "length": 20899, "nlines": 245, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "बुडत्याचा पाय खोलात... ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, सप्टेंबर ११, २०१४\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nपणन संचालक सुभाष माने यांच्यावरील कारवाईचा निषेध\nसध्या आघाडी सरकारच्या विरोधात वारे फिरत असल्याने सत्ताधारी मंडळी बावचाळली आहेत. कधीही सत्तेबाहेर रहायची सवय नसलेल्या कोंग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता जाणार या भितीने अनेक उपद्व्याप सुरु केले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी अनेक बेकायदेशीर गोष्टी करण्यामुळे आघाडी सरकारचीच प्रतिमा मलीन होत आहे याचे त्याना भान राहिलेले नाही. पणन संचालक सुभाष माने यांच्यावरील कारवाई ही आघाडी सरकारने सूडबुद्धीने केली आहे हे सर्वानाच माहीत आहे. सध्याच्या काळात भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे. लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी आणि सामान्य माणूस असे सर्वच या भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहात अडकले आहेत. यात एखादा\nप्रामाणिक व्यक्ती असेल तर व्यवस्थेच्या दबावामूळे त्यालाही पापाचे भागीदार होणे भाग पडते. त्यातूनही एखादा अधिकारी या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात उभा राहिला तर त्याचे पंख छाटण्याचे प्रयत्न बाकीच्यांच्याकडून सुरू होतात. आघाडी सरकारने अशा अनेक प्रामाणिक अधिकार्यांचा आपल्या राजकारणासाठी बळी दिला आहे. सुभाष माने यानी मुंबई क्रुषी उत्पन्न बाजार समीतीचा भ्रष्टाचार बाहेर काढून संचालक मंडळ बरखास्त केले. यात सत्ताधारी आघाडीच्या एका मंत्र्याचाही समावेश होता. त्यामुळे चिडलेल्या सरकारने सूडबुद्धीने कारवाई करुन माने याना निलंबित केले. यापूर्वीही श्रीकर परदेशी, महेश झगडे, केंद्रेकर अशा प्रामाणिक अधिकार्यांच्या बदल्या केल्या गेल्या. जर प्रामाणिक राहून काम करण्याची हीच शिक्षा मिळणार असेल तर कुणीही अधिकारी आपले काम चोखपणे बजाऊ शकणार नाही. सरकार अशा अधिकार्याना सरंक्षण देण्याऐवजी त्यांच्यावरच कारवाई करत असेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. दुसर्या बाजूला विरोधी पक्षातूनही याबाबत आक्रमक सूर दिसला नाही. सर्वसामान्य जनताही या बाबतीत शांतच राहिली. सरकारच्या या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला गेला नाही तर हे सत्ताधारी उद्या अनेक अधिकार्यांचा बळी देणार आहेत. जे अधिकारी सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या पाठीशी उभे राहून सरकारला या क्रुत्याचा जाब विचारला पाहिजे. अन्यथा ही भ्रष्ट व्यवस्था अख्खा देशच गिळून टाकेल.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://makarandkane.blogspot.com/2012/10/blog-post.html", "date_download": "2018-11-14T00:50:53Z", "digest": "sha1:7ZOKER5UORUT4X6HEWWLUX652VZBTPQN", "length": 5925, "nlines": 88, "source_domain": "makarandkane.blogspot.com", "title": "श्रीमधूक्ती: !ससंदर्भ स्पष्टीकरण! - १", "raw_content": "\nसंदर्भ - प्रस्तुत वाक्य ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित Batman Begins या चित्रपटातील आहे. ब्रूस वेन याची प्रेमिका कु. रेचल हे वाक्य ब्रूसला उद्देशून म्हणते. अनेक वर्षानी ब्रूस तिला काही सुंदर ललनांसोबत भेटतो, एका हॉटेलात. एकमेकांच्या डोळ्यात पाहून तेव्हा बालपणीचे वात्सल्य, आताची तीव्र आंतरिक ओढ आणि तरीही असहायता असे भाव दाटून येतात. त्यामुळे ब्रूस तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की मी हा जो बोलतो -वागतो आहे तसा मी नाहीये. Inside, I am more त्यावर रेचल हे वाक्य बोलते.\nस्पष्टीकरण - तुम्ही काय करता त्यावरूनच तुमची परीक्षा होते, तुमच्या मनात काय भाव आहेत ते कोणी तपासत नाही. जीवनातील एक अमूल्य तत्वज्ञान इथे विषद केले आहे. ब्रूस मनातून कितीही चांगला असो, तो असा उनाडपणे उघड्या नागड्या पोरींसोबत हिंडल्यावर रेचालला असे वाटणे तसे स्वाभाविक आहे. परंतु या वाक्यातून हेही प्रतीत होते की मुली या बाह्य रूप-कृतीवरच अनुमान काढून मोकळ्या होतात. त्यामागे काय कारण असू शकते याचा साधा विचारही त्या करीत नाहीत. याला असमंजसपणा म्हणतात.\nपण तरीही आचरणासाठी मार्गदर्शक ठरेल असा विचार श्री नोलान इथे मांडतात यात शंकाच नाही. आपल्या चित्रपटात क्षणोक्षणी आणि जागोजागी असे विचार पेरणे, हा नोलान यांचा छंदच आहे - आणि त्यामुळेच ते चित्रपट लोकांच्या मनात घर करून राहतात.\nद्वारा पोस्ट केलेले Makarand MK येथे 19:13\nयदा किञ्चिज्ञोहम् द्विप इव मदान्धः समभवम् \nतदा सर्वज्ञोस्मित्यभवदवलिप्तम् मम मनः ॥\nयदा किञ्चित् किञ्चित् बुधजनसकाशादवगतम् \nतदा मूर्खोस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतम् ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/marathi-news?start=216", "date_download": "2018-11-14T00:04:33Z", "digest": "sha1:WPBIQ6LYZHKQKEIZ7YC5G77HAKF4TIF7", "length": 5217, "nlines": 166, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमालोगावमधील नागछाप झोपडपट्टीत भीषण आग\nशिवसेनेची टीका म्हणजे ‘विनाशकालीन विपरीत बुद्धी’- अजित पवार\nमाणूसकी गेली 'तेल' लावत\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘त्या’ दोघांची हाणामारी\nभीमा-कोरेगाव येथील हिंसाचारप्रकरणी ‘त्या’ तिघांना दिलासा नाहीच\nराष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तारिक अन्वर यांचा काँग्रेस प्रवेश\nकाय आहेत पपईचे आरोग्याला फायदे...\nसांगलीतील ‘या’ हॉटेलमध्ये घडला धक्कादायक प्रकार\nअजित पवारांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर\nदेशातील दहशतवादाशी लढण्यासाठी वेदाकडे वळायला हवं - सत्यपाल सिंह\nपैशांची चणचण दूर करण्यासाठी रोज सकाळी करा ‘ही’ कामं\n‘या’ कारणामुळे टी 20 संघातून धोनी आऊट\n\"नरेंद्र मोदी ‘नमक हराम’\" जिग्नेश मेवाणीची घसरली जीभ\nकाय आहे ही सीबीआयची साठमारी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दहाव्या दिवशी कपात\n‘एंटरन्टेमेंट बँक ऑफ इंडिया’च्य़ा नावाने लुटलं दुकान\n‘ते’ 87 लाख फोटो फेसबुकवरून गायब\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/23/174/Daradiwar.php", "date_download": "2018-11-14T01:28:25Z", "digest": "sha1:2KDOEVRILDPSIZBR6MM6NXOTZ4K37FHW", "length": 10465, "nlines": 144, "source_domain": "www.gadima.com", "title": "Daradiwar | दरडीवर | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nदैव जाणिले कुणी,लवांकुशाचा हलवी पाळणा\nवनी वाल्मिकी मुनी,दैव जाणिले कुणी\nगदिमांच्या कविता | Gadima Poems\nमाडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.\nडुइवर घागर,हाती कळसी,अजब तुझा ग थाट\nडोळं लववुन चाल जराशी,उभी चढणिची वाट\nशेवाळानं झालं निसरडं संभाळ कलता तोल\nउभी राहुनी माझ्यासंग चार अक्षरं बोल\nलयी दिसांनी आज गवसली एकांतीची गांठ\nमुरकी मारुन गिरकीसरशी असं काय जावं\nबरा थडकला खडक पाउलां,ठोकरलं\nपदर घसरता,मनांत भरला तुझा मराठी घाट\nदमांत जाऊ नको ठेचळुन कणखर माझं मन\nबहिरि ससाण्यापरी झडपुनी नेइन ग उचलुन\nपुरं पांखरा खुळी करामत,थांबच बिनबोभाट\nकुळवंताची बाळ सये तूं,मी मोठ्याचा पोर\nखोडीसाठी माझ्या पडतिल उगा इरेला थोर\nडोळ्यांनी तरि सांग आंतलं नकोस फिरवू पाठ\nआडमुठ्याला आतां कळला लाजेचा हा खेळ\nचला म्हणालिस,आज उमगला दोन मनांचा मेळ\nआतां भेटी वैशाकांतच सरतां आंतर्पाट\nडोळं लववुन चाल जराशी उभी चढाची वाट\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nदिसे ही सातार्‍याची तर्‍हा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/pagination/19/0/0/50/3/marathi-songs", "date_download": "2018-11-14T01:28:13Z", "digest": "sha1:ZOXAIEBJODYYGWZKTLROTFBQD2OHJ3CY", "length": 14061, "nlines": 166, "source_domain": "www.gadima.com", "title": "Popular Marathi Songs | लोकप्रिय मराठी गाणी | Ga Di Madgulkar (GaDiMa) | Marathi MP3 Songs", "raw_content": "\nया वस्त्रांते विणतो कोण\nकुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nया विभागात उपलब्ध गाणी : 132 (पान 3)\n५१) होणार तुझे लगिन होणार | Honar Tuza Lagin Honar\n५६) जग्गनाथाहूनी थोर | Jagannathahuni Thor\n५९) जन्मच हा तुजसाठी प्रिया रे | Janmach Ha Tujasathi Piyare\n६१) जिण्याची झाली शोककथा | Jinyachi Zali ShokKatha\n६२) काय करू मी ते सांगा तुम्ही पांडुरंगा | Kaay Karu Mi Te Sanga\n६५) कधी तू दिसशील डोळ्यांपुढे | Kadhi Tu Disashil\n७०) केतकीच्या बनात उतरत्या उन्हात | Ketakichya Banat Utaratya\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/president-pranab-mukherjee-to-visit-china-next-month-1230566/", "date_download": "2018-11-14T00:48:48Z", "digest": "sha1:7WCKWSMM5XZFIXC2C4UEYS7KB5AUQSMJ", "length": 10210, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राष्ट्रपती मुखर्जी पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nराष्ट्रपती मुखर्जी पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर\nराष्ट्रपती मुखर्जी पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर\nचीनचे पंतप्रधान ली केक्यांग यांच्याशी झालेल्या भेटीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी या दौऱ्याची घोषणा केली.\nमसूद अझहरवर बंदी घातली जावी यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रात केलेले प्रयत्न चीनने रोखल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत काहीसा दुरावा आला असतानाही हे संबंध बळकट करण्याच्या प्रयत्नापोटी उच्चस्तरावरील द्विपक्षीय भेटींच्या मालिकेत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे पुढील महिन्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.\nचीनचे पंतप्रधान ली केक्यांग यांच्याशी झालेल्या भेटीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी या दौऱ्याची घोषणा केली.\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतीच रशियामध्ये चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती. तेथेही या विषयावर चर्चा झाली होती. तसेच संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चीनला नुकत्याच दिलेल्या भेटीतही हा विषय चर्चेला आला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनिवडणुकीत पैसा, बळाचा गैरवापर चिंतेची बाब-मुखर्जी\nप्रणबदांच्या प.आशिया दौऱ्याचा अर्थ\nपाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास भारत बांधील -राष्ट्रपती\nसंसदेत चर्चा व्हावी, गोंधळ नको\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/foul-smell-on-railway-platforms-1748823/", "date_download": "2018-11-14T00:44:34Z", "digest": "sha1:ZCSZEMJUZFD5RTZVLISWAIZAFHGGBQDO", "length": 24429, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Foul smell on railway platforms | रेल्वे फलाटांवर दुर्गंधीचा‘वास’! | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअस्वच्छता हा या भागतील रेल्वे स्थानकांवरील सर्व स्वच्छतागृहांचा समान दुवा आहे.\nपालघर जिल्ह्य़ातील विरारपलीकडच्या उपनगरीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांमध्ये नव्याने शौचालयाची उभारणीच झालेली नसून असलेल्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. योग्य देखभाल न केल्याने अनेक वापरण्याच्या स्थितीत नाहीत. ‘राइट टू पी’ची चळवळ सर्वत्र जोर धरू लागत असताना रेल्वे व्यवस्थापनाचे या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष नसल्याने रेल्वे फलाटांवर दुर्गंधीचे वातावरण पसरले असून महिला प्रवाशांचे हाल होत आहेत.\n१६ एप्रिल २०१३ पासून विरार ते डहाणू रोडदरम्यान पहिली उपनगरीय गाडी धावली आणि १९९५ साली घोषित झालेल्या उपनगरीय सेवेचा खऱ्या अर्थाने विस्तार झाला. लोकल सेवा सुरू झाल्यानंतर सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोळी आणि बोईसर या भागांत झपाटय़ाने विकास झाला आणि नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. यामुळे नोकरी-व्यवसाय आणि शिक्षणानिमित्ताने दैनंदिन प्रवाशांची संख्या झपाटय़ाने वाढली. त्याचबरोबर या भागातील वाढते औद्योगिकीकरण, परिसर विकास व पर्यटनामुळे इतर प्रवाशांची संख्यादेखील वाढत गेली. मात्र रेल्वे स्थानकावरील शौचालये व मुतारींची संख्या तितकीच राहिल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.\nअस्वच्छता हा या भागतील रेल्वे स्थानकांवरील सर्व स्वच्छतागृहांचा समान दुवा आहे. त्यापैकी एखादा अपवाद वगळला तर अनेक शौचालये फार जुनी असून त्यांची डागडुजी किंवा नूतनीकरण झालेले नाही. यापैकी काही ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने त्यांचा वापर होत नाही. मुतारीची दुर्गंधी सर्वत्र पसरताना दिसते.\nविरार ते डहाणू रोडदरम्यान चौपदरीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने अस्तित्वात असलेल्या रेल्वे स्थानकांच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता पाहता नवीन शौचालय बनविण्याचे काम तूर्त बंद आहे. त्यामुळे शौचालयांची संख्या अपुरी असून त्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.\nशौचालयांची व मुतारीची स्वच्छता राखण्यासाठी खासगी ठेकेदाराला कामे सोपविण्यात आली नसून एकाच फलाटावर शौचालय असल्याने इतर फलाटांवर उतरणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. शौचालयांच्या टाक्यांमधून ओसंडून वाहणारा मैला, परिसरात वाढलेली झाडेझुडपे हेदेखील अनेक ठिकाणी चित्र आहे.\nशौचालयांच्या अस्वच्छतेबरोबरीने रेल्वे स्थानक व परिसरातही स्वच्छता ठेवली न जाणे हादेखील या भागातील महत्त्वाचा मुद्दा आहे. येथे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी उपनगरीय कर दिल्यानंतरही त्यांना रेल्वे प्रशासनाच्या अशा कारभारामुळे उपेक्षितच राहावे लागत आहे. वैतरणा ते डहाणू रोड स्थानकांदरम्यान वैतरणा व उमरोळी स्थानकांत शौचालय कार्यरत नाहीत, तर इतर स्थानकांत ती असली तरी प्रवाशांच्या संख्येच्या मानाने त्यांची संख्या अपुरीच आहेत.\n२०१५ च्या उपलब्ध माहितीनुसार\nवैतरणा स्थानकातून दररोज २ हजार ५९५ दैनंदिन प्रवासी प्रवास करीत होते. त्यापासून रेल्वेला महिन्याला ३६ लाख ६७ हजार ५० रुपयांचा महसूल मिळाल्यानंतरही येथील शौचालयाची दयनीय अवस्था आहे. हे शौचालय अस्वच्छ असल्यामुळे प्रवासी येथे जाणे टाळत आहेत.\nसफाळे रेल्वे स्थानकातून दररोज २१ हजार २७१ प्रवासी प्रवास करतात. त्यापासून महिन्याला ३५ लाख ५१ हजार ७३० रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळत आहे. मात्र येथील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. यामुळे स्थानक परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. कित्येक दिवस त्याची सफाईच होत नाही.\nकेळवे रेल्वे स्थाकातून दररोज ५ हजार ७१२ प्रवासी प्रवास करतात. त्यांचे मासिक उत्पन्न रेल्वेला १० लाख ६० हजार ५०० इतके व या स्थानकावरील प्रवाशांकडून उपनगरीय कर वसूल केला जात असला तरी सुविधांचा अभाव आहे. शौचालय १९९३ ला बांधले गेले आहे. आजही त्याचाच वापर प्रवाशांना करावा लागत आहे. अतिशय घाणेरडय़ा अवस्थेत असूनही पर्याय नसल्याने प्रवासी त्याचा वापर करतात.\nपालघर स्थानक तसे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण. या स्थानकातून दररोज २६ हजार १५२ प्रवाशांकडून ८४ लाख ३१ हजार ५९० रुपयांचे मासिक उत्पन्न रेल्वेला मिळते. तरी येथे शौचालये पुरेशी नाहीत. फलाट क्रमांक २ वर एक शौचालय आहे, तर फलाट क्रमांक १ वर शौचालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लाल फितीत अडकली आहे.\nउमरोळी स्थानक तसे लहान असले तरी या भागातील प्रवाशांसाठी ते महत्त्वाचे आहे. येथे ३०० प्रवासी महिन्याला १ लाख ५६ हजारांचे उत्पन्न रेल्वेला देत आहेत. मात्र येथे शौचालयाबरोबरीने स्थानकाची दुरवस्था आहे. स्टेशन मास्तर यांचे दालन अत्यंत वाईट व अस्वच्छ आहे. पाणपोई असलेल्या ठिकाणीसुद्धा अस्वच्छता आढळते.\nडहाणू : फलाट ३ वरील स्वच्छतागृह बंद\nडहाणू रेल्वे स्थानकाला जंक्शन रेल्वे स्थानकाचा दर्जा मिळूनही रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. येथून गुजरात आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि प्रवाशांचा मोठा रेटा आहे. डहाणू रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ आणि ५ वर दोन स्वच्छतागृहे सुरू आहेत. फलाट क्रमांक ३ वरील स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांना रेल्वे पूल पार करून लघुशंकेस जावे लागत आहे.\nवाणगाव : देखभाल नसल्याने अस्वच्छ\nवाणगाव रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिमेच्या जवळपास ६० हून अधिक गावांना जोडले आहे. येथून दूध उत्पादक, भाजीपाला, फुले उत्पादकांची सकाळपासून वर्दळ सुरू असते. प्रवाशांच्या तुलनेने येथे स्वच्छतागृहे मात्र देखभाल नसल्याने दुर्गंधी पसरलेली असते. नाइलाजास्तव रेल्वे प्रवाशांना स्वच्छतागृहांचा आधार घ्यावा लागत आहे. मलवाहिनीची झाकणेच फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरून प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.\nबोईसर : शौचालयाची अवस्था बिकट\nकोटय़वधी रुपये उत्पन्न असलेल्या बोईसर स्थानकात सुविधांचा अभाव असून रेल्वे स्थानकावर एकच शौचालय असून त्याचीही अवस्था बिकट आहे. फलाट क्रमांक २ वर असलेले शौचालय कधी कधी बंद असल्याने शौचालयासाठी प्रवाशांना फलाट क्रमांक १ वर यावे लागते. त्यातच प्रवेशद्वाराजवळच तंबाखू, पान खाऊ न मोठय़ा प्रमाणात थुंकत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.\nउमरोळी : पाण्याअभावी बंद \nउमरोळी रेल्वे स्थानकावर एक शौचालय असून पाण्याअभावी त्याचा वापर प्रवाशांना करता येत नाही. शौचालयाला पाणीपुरवठा करण्याबाबत रेल्वे प्रशासन उदासीन आहे. उमरोळी येथे शौचालयाचे बांधकाम केल्यापासूनच त्याची पाण्याची कोणतीही सुविधा आजवर करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना शौचालयाचा वापर करता येत नसल्याने गैरसोय होत आहे. त्यातच बुकिंग ऑफिसची अवस्थादेखील बिकट आहे.\nडहाणू रोड आणि घोलवड रोड रेल्वे स्थानकातील शौचालयाची मी दौऱ्या दरम्यान प्रत्यक्ष पाहणी केली होती. मी प्रत्येक स्टेशन मॅनेजर यांना त्यांच्या स्थानकातील शौचालयाची पाहणी करण्याची सूचना दिली आहे. रेल्वे स्थानकातील यांत्रिकीकरण पद्धतीने सफाई करणे आणि शौचालयाची देखभाल करण्याची नव्याने कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काही दिवसात परिस्थिती सुधारेल.\n– संजय मिश्रा, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (डीआरएम) पश्चिम रेल्वे\nबोईसर आणि उमरोळी स्थानकांतील स्वच्छतागृहांची अगदीच दुरवस्था झाली आहे. उमरोळी स्थानकात स्वच्छतागृहामध्ये सुरुवातीपासून पाण्याची सोयच नाही, तर बोईसर स्थानकात स्वच्छतागृहाची वेळच्या वेळी सफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे.\n– महेश पाटील, उपाध्यक्ष डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था\nमहिलांना वापरण्यासाठीची महिला स्वच्छतागृहे स्वच्छ व सुस्थितीत असावीत, मात्र येथे ती नाहीत, त्यामुळे गैरसोय होत आहे.\n– प्रियल सुजित पाटील, केळवे महिला रेल्वे प्रवासी\nडहाणू, बोईसर व पालघर अशा मुख्य स्थानकांवर महिलांकरिता स्वतंत्र महिला विश्रांतिगृह नाहीत\n– विभाली म्हात्रे, महिला प्रवासी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z71018133320/view", "date_download": "2018-11-14T00:01:32Z", "digest": "sha1:XEYWDAZ7VKCKDZJQYPBYBP5QG2JG2ZRY", "length": 2489, "nlines": 50, "source_domain": "m.transliteral.org", "title": "स्त्रीजीवन - संग्रह ७", "raw_content": "\nओवी गीते : स्त्रीजीवन|\nस्त्रीजीवन - संग्रह ७\nचार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.\nअहेव मरनाची मला हाई आवड\nम्होरं पतीपुत्रं मागं कुकवाची कावड\nअहेव मरनाची सयानु मोठी मौज\nम्होरं चाले कंथ, माग गोताची फौज\nअहेव मरन येवं असलपनांत\nघ्याईला जागा तुळशीच्या बनामंदी\nअहेव मरन, सोमवारी सवापारी\nकंथ चांदवा देतो दारी\nसरगाच्या वाटे हळदकुकवाचा सडा झाला\nअहेव नारींचा गाडा गेला\nअहेव मरन अंगनला देई शोभा\nअहेव मरन भाग्याच्या नारी तुला\nसोन्यारूपाची फुलं कंथ उधळीत गेला\nअहेव मरन सोमवारी रातीयेचं\nअहेव मरन येवं, पित्याच्या दारापुढे\nबंधुला सांगते, सरलं माह्यार तुझ्याकडे\nअहेव मरणाची चिता जळे साउलीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasdb.maharashtra.gov.in/MLALADS_LIVE/login.do", "date_download": "2018-11-14T00:21:15Z", "digest": "sha1:SLWH4RB3NYDF5W2C3KQCTYX4BARNKWQB", "length": 1961, "nlines": 25, "source_domain": "mahasdb.maharashtra.gov.in", "title": "MLALADS", "raw_content": "आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सनियंत्रण प्रणाली\nविधान सभा क्र. : 13\nमहाराष्ट्र शासन मार्गदर्शक सूचना\nसदर अज्ञावली चाचणी करीता उपलब्ध केलेली आहे\nचाचणी करून आपले अभिप्राय\nमतदारसंघ प्रकार : विसस विपस\nजिल्हा : All अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड भंडारा बुलडाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/238/Bugadi-Mazi-Sandali-Ga.php", "date_download": "2018-11-14T01:27:00Z", "digest": "sha1:I53Q3QYV65WIGABB65VHL3CYMFWGXBEV", "length": 11929, "nlines": 171, "source_domain": "www.gadima.com", "title": "Bugadi Mazi Sandali Ga -: बुगडि माझी सांडलि ग : Lavnya (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosale|Ram Kadam) | Marathi Song", "raw_content": "\nप्रभो, मज एकच वर द्यावा\nया चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nबुगडि माझी सांडलि ग\nचित्रपट: सांगत्ये ऐका Film: Sangate Aaika\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nबुगडि माझी सांडलि ग\nजाता सातार्‍याला ग जाता सातार्‍याला\nचुगलि नगा सांगू ग\nमाझ्या म्हातार्‍याला ग माझ्या म्हातार्‍याला \nमाझ्या शेजारी तरूण राहतो\nटकमक टकमक मला तो पाहतो\nकधि खुणेने जवळ बाहतो\nकधि नाही ते भुलले ग बाई,\nत्याच्या इशार्‍याला, त्याच्या इशार्‍याला \nआज अचानक घरी तो आला\nपैरण, फेटा नि पाठीस शेमला\nफार गोड तो मजसी गमला\nदिला बसाया पाट मी बाई,\nत्याला शेजार्‍याला, माझ्या शेजार्‍याला \nघरात नव्हते तेव्हा बाबा\nमाझा मजवर कुठला ताबा\nत्याची धिटाई तोबा तोबा \nवितळु लागे ग लोणी बाई,\nबघता निखार्‍याला, बघता निखार्‍याला \nत्याने आणिली अपुली गाडी\nतयार जुंपून खिलार जोडी\nमीहि ल्याले ग पिवळी साडी\nवेड्यावाणी जोडीने ग गेलो,\nआम्ही बाजाराला, आम्ही बाजाराला \nपोचणार मी घरात जाउन\nमग पुसतील काना पाहून\nकाय तेव्हा सांगू मी ग बाई,\nत्याला बिचार्‍याला, त्याला बिचार्‍याला \n'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही \nबुगडी माझी सांडली गं\nहिरव्या साडीस पिवळी किनार ग\nका हो धरिला मजवर राग\nकाल रात सारी मजसी\nकुणी तरी बोलवा दाजिबाला\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Doctor-suffers-in-CPR/", "date_download": "2018-11-14T00:25:25Z", "digest": "sha1:6CDQ6JBEFYQCVIYJJ6QZBQ5NEABEDZ2S", "length": 7936, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीपीआरमध्ये डॉक्टरला मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सीपीआरमध्ये डॉक्टरला मारहाण\nरुग्णाच्या रक्‍त वाहिनीतील ब्लॉकेज काढण्याची शस्त्रक्रिया तांत्रिक कारणाने अचानक स्थगित केल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी सीपीआरमधील हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग प्रमुखासह सहायकाला बेदम मारहाण केली. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे सीपीआरमध्ये तणाव निर्माण झाला होता. कर्मचार्‍यांनीही संताप व्यक्‍त केला.दरम्यान, संबंधितांनी डॉक्टरांची माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सु. दि. नणंदकर यांनी याप्रकरणी खंत व्यक्‍त केली. या घटनेमुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती आहे. संबंधित डॉक्टर, सहायकांशी चर्चा करून पुढील निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nपन्हाळा तालुक्यातील साठ वर्षीय वृद्धाच्या रक्‍त वाहिनीतील ब्लॉकेज काढण्यासाठी सीपीआरमध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया विभागात दाखल केले आहे. शस्त्रक्रियेसाठी ‘स्टेटंस्’ सूक्ष्म उपकरणही मुंबईतून मागविले आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजता शस्त्रक्रियेची वेळही निश्‍चित केली होती. मुंबईत मुसळधार पावसामुळे स्टेटंस् उपलब्ध झाले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना बोलावून घेवून तांत्रिक कारणामुळे ही शस्त्रक्रिया स्थागित केल्याचे सांगितले. सुरक्षा रक्षकासह लक्ष्मीपुरीचे पोलिस अधिकारी, कॉन्स्टेबल घटनास्थळी दाखल झाले. मारहाण करणार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी डॉक्टर्स, कर्मचार्‍यांंनी संताप व्यक्‍त केला.\nरुग्णाच्या विभागप्रमुखांची भेट घेऊन विचारणा केली आणि वाद वाढत गेला. एकमेकाच्या अंगावर धावून गेले. डॉक्टरानींही प्रत्युत्तरकेल्याने वाद चिघळला. संबंधित नातेवाईकाने डॉक्टरची गळपट्टी धरून मारहाण केली.\nसंशयिताच्या लेखी माफीनाम्यामुळे तूर्त पडदा\nसायंकाळी संबंधित डॉक्टरांची रुग्णालयात तपासणी केली. त्याची नोंदही सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण होताच संशयिताने अधिष्ठाता डॉ. नणंदकर व संबंधित डॉक्टरसमोर लोटांगण घातले. लेखी माफीनामा देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याची त्याने विनंती केली. त्यामुळे संबंधित डॉक्टरने आपली कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे लेखी पत्र लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांच्याकडे सोपविले.\nमारहाणीच्या निषेधार्थ संतप्त पडसाद\nसीपीआरमधील डॉक्टरसह सहायकाला झालेल्या मारहाणीवर सायंकाळी तीव्र पडसाद उमटले. रुग्णालयातील डॉक्टर व अन्य कर्मचार्‍यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्याकडे संशयितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. संशयिताला माफी केल्यास भविष्यात रुग्णसेवा करणे अवघड होईल, त्यामुळे दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/What-is-the-permission-of-the-Thane-for-illegal-business/", "date_download": "2018-11-14T00:27:24Z", "digest": "sha1:DJMVV2YB67JZIU6B33C7E7J3CSSTKZWU", "length": 8821, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अवैध व्यवसायाला ठाणेदाराची संमती का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अवैध व्यवसायाला ठाणेदाराची संमती का\nअवैध व्यवसायाला ठाणेदाराची संमती का\nतालुक्यात ठाणेदाराच्या मूकसंमतीने अवैध व्यवसायिकांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. राजरोसपणे अवैध दारू विक्री मटका, जुगार अड्ड्याचे व्यवसाय सुरू आहेत. हे सर्व प्रकार माहीत असूनही पोलिस प्रशासनाकडून निव्वळ बघ्यांची भूमिका घेतली जात आहे. शिवाय वरिष्ठ अधिकारी दौरा व पथक येण्याची माहिती काही खबर्‍याकडून तत्काळ दिली जात असल्याची चर्चा आहे.\nतालुक्यातील विविध गावांत अवैध देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. सहजरीत्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील खेडेगावात देशी दारू उपलब्ध होते. शिवाय काही गावांमध्ये गावठी दारू काढून त्याची विक्री होते. देशी व गावठी दारूच्या अवैध प्रकारामुळे मद्यप्राशन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलिस प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांतून होऊ लागला आहे. राज्यात गुटखा बंदी असताना या तालुक्यातील पानटपर्‍या, किराणा दुकानावर गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे.\nत्यामुळे राज्यात गुटखा बंदी असली तरी तालुक्यात मात्र कागदोपत्री गुटखा बंदी असल्याचे चित्र आहे. या अवैध प्रकारावर अंकुश बसविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांना एक प्रकारे अभय मिळत आहे. पोलिसांनी गुटखा पकडला तर पुढील कार्यवाही अन्न व भेसळ विभागाकडून केली जाते. त्यामुळे हा विषय आमच्या अखत्यारित नसल्याचे पोलिसांकडून बोलल्या जाते. सबंधित विभागाला या गैरप्रकाराची तिळमात्र चिंता होत नाही. परिणामी शाळा परिसरातील छोट्या टपर्‍यावरही गुटखा विक्री होेते. कमी वयातील मुले गुटखा व्यसनाच्या आहारी जात असल्याने आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.\nसेनगाव शहरात वर्दळीच्या ठिकाणी मटका, जुगार अड्डा, तितली-भवरा अवैध व्यवसाय थाटण्यात आला आहे. येथे दिवसभरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. खुलेआम चालणार्‍या अवैध व्यवसायाला ठाणेदाराची मूकसंमती असल्यामुळेच ठोस कार्यवाही होत नाही असा आरोप जनतेतून होऊ लागला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ पोलिस अधिकारी दौरा व पथक येण्याची तत्काळ खबर पोलिसांकडून अवैध व्यावसायिकाला देऊन सर्तक केले जात असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, यामुळे अवैध व्यवसाय एक प्रकारे सुरक्षित चालतो. स्थानिक पोलिस प्रशासन व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून अवैध व्यवसायाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्षाची भूमिका घेतली जाते. याचा अर्थ काय हा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.\nदरम्यान तालुक्यात अवैध दारू, गुटखा विक्री, मटका, जुगार अड्ड्याचा राजरोसपणे चालू असलेल्या प्रकारावर अंकुश बसणार की नाही हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. स्वहितासाठी पोलिसांकडून या प्रकाराला मूकसंमती असल्याची चर्चा जोरात होऊ लागली आहे. हिंगोली ग्रामीण उपविभागाअंतर्गत येणार्‍या पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांना यापूर्वीही अवैध धंद्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याउपरही कुठे अवैध धंदे सुरू असतील तर त्या संदर्भातील माहिती मिळाल्यास आम्ही पथक पाठवून तत्काळ कारवाई करू अशी प्रतिक्रिया हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सिद्धेश्‍वर भोरे यांनी दिली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Subdivision-chief-Jagdish-Shetty-s-expulsion-from-Shivsena/", "date_download": "2018-11-14T00:43:35Z", "digest": "sha1:SUF2DQI3ALZF22LRJ7ZXZ7MBD5FPCZN2", "length": 5638, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेत वाद उफाळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेत वाद उफाळला\nशिवसेनेमध्ये गटबाजी नसल्याचे मातोश्रीतून नेहमीच छातीठोकपणे सांगण्यात येते. पण ईशान्य मुंबईमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करून या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला असला तरी, यामुळे सच्चा शिवसैनिक दुखावले गेले आहेत.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेनेत गटबाजीने जन्म घेतला नव्हता. पण अलीकडच्या काळात मुंबई शहरात सर्वच विभागात शिवसेनेचे दोन गट कार्यरत असल्याचे दिसून येते. ईशान्य मुंबईत दत्ता दळवी, जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांच्यात अंतर्गत वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. याच वादातून माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक सातचे विभागप्रमुख असलेल्या दत्ता दळवी यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला. पण दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.\nजगदीश शेट्टी यांचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासोबत चांगले संबंध असल्याच्या शेकडो तक्रारी दळवी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी केल्या होत्या. त्यामुळे शेट्टींची हक्कालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर शाखाप्रमुख दीपक सावंत यांनी पक्षविरोधी बैठका घेतल्यामुळे त्यांनाही पक्षातून काढण्यात आल्याचेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर शिवसेनेकडून पदाधिकार्‍यांवर हक्कालपट्टीची कारवाई करण्यात आल्याने गटबाजीला आळा बसेल, असे शिवसेना नेत्यांना वाटत आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Appeal-to-Congress-leader-Dr-Vishwajit-Kadam/", "date_download": "2018-11-14T01:34:49Z", "digest": "sha1:P2RXHPIC7IUKBI6NVMPWAL5727O5FMCY", "length": 6395, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपला सत्ता दिल्यास सांगलीवर करवाढीचा बोजा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाजपला सत्ता दिल्यास सांगलीवर करवाढीचा बोजा\nभाजपला सत्ता दिल्यास सांगलीवर करवाढीचा बोजा\nसांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची सत्ता भाजपच्या हातात दिल्यास नागरिकांवर करवाढीचा मोठा बोजा लादला जाईल. त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या उमेदवारांना महापालिकेत पाठवावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्‍वजीत कदम यांनी केले.\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीचे प्रभाग 16 मधील उमेदवार पुष्पलता पाटील, उत्तम साखळकर, रुपाली चव्हाण, हारुण शिकलगार यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत ते बोलत होते. आमदार कदम म्हणाले, सांगलीचा आतापर्यंतचा विकास हा काँग्रेस, राष्ट्रवादीमुळेच झाला आहे. तसेच यापुढेही काँग्रेस, राष्ट्रवादी हेच पक्ष विकास करू शकतात. विरोधकांना सरकार चालविण्याचा अनुभव नाही. त्यामुळे विरोधकांकडून केवळ भूलथापा मारणे सुरू आहे. सत्ता मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र या थापांना जनता आता भूलणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचा फटका सर्वांनाच बसला आहे. या धक्क्यातून लोक अद्यापही सावरले नाहीत. त्यामुळे त्यांना निवडून देण्याची चूक मतदार करणार नाहीत.\nपुष्पलता पाटील म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांत प्रभागात अनेक विकास कामे केली आहेत. रस्ते, गटारी, ड्रेनेजच्या समस्या सोडविण्याबरोबर महिलांना शिलाई मशीन वाटप, ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण, खुल्या व्यायामशाळा, शाळांमध्ये ई-लर्निंग आदि कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. त्यामुळे जनता यावेळी सुद्धा आमच्या मागे राहणार आहे. विरोधकांच्या भूलथापांना कोणीही फसणार नाही. जनतेचा पाठिंबा आम्हालाच आहे.\nकाँग्रेसचे उमेदवार उत्तम साखळकर म्हणाले, प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले. मात्र गेल्या चार वषार्ंत केंद्र आणि राज्य सरकारने सांगलीची अडवणूक केली. विकास करीत असताना आडकाठी आणली. तरीसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. मतदारांनी याचा विचार करून सामान्यांच्या हाकेला सतत धावून जाणार्‍या काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करुन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-236297.html", "date_download": "2018-11-14T00:45:06Z", "digest": "sha1:IFAUHA5TGXAKKX3IIITDV6I5VT6BAY2K", "length": 11598, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "किंग खाननं केलं मोदींचं कौतुक", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nकिंग खाननं केलं मोदींचं कौतुक\n10 नोव्हेंबर: सुपरस्टार शाहरूख खाननं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणली आणि बॉलिवूड कलाकारांनी मोदींचं कौतुक केलं. त्यात आता भर पडलीय शाहरूख खानची.\nकिंग खाननं ट्विट करत म्हटलंय, 'खूप चांगलं पाऊल उचललंय. यात कुठलंच राजकारण नाहीय. अतिशय चतुर आणि दूरदर्शी निर्णय आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत.\nशाहरूख खानप्रमाणेच अमिताभ बच्चन,करण जोहर, अनुराग कश्यप यांनीही मोदींचं समर्थन केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: shahrukh khanबॉलिवूडमोदीशाहरूख खानसुपरस्टार\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T00:25:38Z", "digest": "sha1:CVZK3SEUAO6OSBNIAKSDMQIL2IKBML2S", "length": 11537, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेपत्ता- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\nमुंबईमध्ये सध्या गुन्हेगारीचं सत्र वाढत आहे. गेल्या 11 दिवसांमध्ये मुंबईच्या कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर परिसात तब्बल 8 हत्या झाल्या आहेत.\nमनोरुग्ण असणाऱ्या 15 वर्षीय शीख मुलीवर रुग्णवाहिकेत बलात्कार\nमहाराष्ट्र Oct 24, 2018\nशिवस्मारक बोट दुर्घटनेत सीएचा मृत्यू, ६ महिन्यापूर्वी झालं होतं लग्न\nलोकांचा जीव धोक्यात घालून स्मारकं कशी बांधणार \nशिवस्मारकाच्या ठिकाणी २० वेळा गेलो, पण कधी असं घडलं नाही -विनायक मेटे\nशिवस्मारक बोट दुर्घटना जिथे घडली तिथला व्हिडिओ\nशिवस्मारकाच्या पाहणीसाठी गेलेल्या बोटीला नेमका कसा झाला अपघात\n विहिरीत सापडले 5 मुलांचे मृतदेह तर 2 पत्नींसह वडील बेपत्ता\nमाओवाद्यांनी पहिल्यांदा केली आदिवासी तरुणीची हत्या, 10 दिवसांनंतर सापडला मृतदेह\nइंटरपोल प्रमुख मेंग हाँगवेई बेपत्ता,\nदहावीत शिकणारी 4 मुलं एकाच वेळी बेपत्ता, परिसरात खळबळ\nबीएआरसीचे शास्त्रज्ञ भास्करदत्त यांच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला\nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान समुद्रात बुडालेल्या साईशचा मृतदेह सापडला\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T00:16:55Z", "digest": "sha1:RZLBK3KTFDDRG2DC4DC73AYSCHZAJBW5", "length": 8685, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेळगाव शिवार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nफोटो गॅलरीFeb 7, 2015\n, रेस्क्यू ऑपेरशनचा थरार कॅमेर्‍यात कैद\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/gauri-lankesh-murder/", "date_download": "2018-11-14T01:12:39Z", "digest": "sha1:7K4PWXGUFM2URWGDPOQ7SVKDOFI3SPGM", "length": 10324, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gauri Lankesh Murder- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nगौरी लंकेश प्रकरणात शिवप्रतिष्ठान कनेक्शन... कोण आहे सागर लाखे\nपत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक एसआयटीकडून अटक केलेला सागर सुंदर लाखे हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे.\nगौरी लंकेश हत्या प्रकरणात नवं ट्विस्ट, समोर आलं जळगाव कनेक्शन\nगौरी लंकेश हत्या प्रकरणाचं बेळगाव कनेक्शन उघड, एक युवक ताब्यात\nगौरी लंकेश प्रकरण : 50 मारेकऱ्यांच्या निशाण्यावर राज्यातील 26 व्यक्ती \nकुत्र्याच्या मृत्यूसाठीही मोदी जबाबदार का, श्रीराम सेनाप्रमुखाचं वक्तव्य\nधर्मरक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केली, मारेकऱ्याची कबुली\nपत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी दोन जणांना अटक\nब्लॉग स्पेस Sep 6, 2017\nविचारवंतांच्या हत्यांचं सत्र थांबणार कधी \nअभी तक \u0003खेलने के लिए\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pune-2/news/page-7/", "date_download": "2018-11-14T00:26:17Z", "digest": "sha1:JYCTWZFNWCEGRZZU7HCHDPNU4JU3PSH7", "length": 11089, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune 2- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nचाकण हिंसेप्रकरणी एका रात्रीत 20 जण घेतले ताब्यात\nचाकणमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. राज्यात कुठे नाही तेवढा विध्वंस पाहायला चाकणमध्ये मिळाला.\nउकळतं दुध अंगावर पडल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू\nचाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी\nVIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया \nपुण्यात गांज्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक\nपुण्यात मुस्लिम अनाथ आश्रमातून बिहारच्या 36 मुलांची सुटका, बाल तस्करीचा संशय\nजातीवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्या - राज ठाकरे\n'तेल गेलं तूप गेलं...' कटरने कापलं एटीएम आणि...\nपुण्यात नाल्याच्या काठावरील घर कोसळले; एक चिमुकली आणि जनावरे ढिगाऱ्याखाली\nपुण्यात सोशल मीडियावरून सुरू होतं सेक्स रॅकेट...\nदमदार पावसाने उडवली पुणेकरांची दाणादाण\nखडकवासला भरले, उद्या पाणी सोडणार\nपत्नीला पास करण्यासाठी अजब शक्कल, कॉलेज संचालकाने प्राध्यापकाकडूनच सोडवले पेपर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2018-11-14T00:13:51Z", "digest": "sha1:GD3ONNZR4GJ7BTFK3LB4NF2TTUCQH3KY", "length": 4046, "nlines": 48, "source_domain": "nashikonweb.com", "title": "आज येवला कांदा भाव काय आहे उन्हाळाचे - Nashik On Web", "raw_content": "\nनाशिकचे वीरपुत्र केशव सीमेवर गोळीबारात शहीद , पाकड्याचे मनसुभे उधळले\nदिशा पटनीचा सणात लेहेंगा आणि “त्यात” फोटो, झाली ट्रोल ( फोटो फिचर)\nशिवाजी गार्डनमध्ये युवकाचा खून , सीसीटीव्ही फुटेजचा आधार\nरस्त्यांच्या निर्मितीतून ग्रामीण विकास शक्य – चंद्रकांत पाटील\nपुन्हा युतीचे चिन्ह, उद्धव ठाकरे यांनी दिले नाशिकमध्ये संकेत, चंद्रकांत पाटील -ठाकरे एकत्र प्रवास\nTag: आज येवला कांदा भाव काय आहे उन्हाळाचे\nआजचा कांदा भाव नाशिक सह संपूर्ण राज्यातील दर, ७ मे २०१८\nशेतकरी मित्रानो नाशिक, लासलगाव येथील बाजार समिती मधील कांदा भाव सोबतच संपूर्ण राज्यातील कांदा दर देत आहोत. जसे दर आम्हाला कळतात त्या प्रकारे आम्ही\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-departments-fund-went-back-kolhapur-maharashtra-7129", "date_download": "2018-11-14T01:27:33Z", "digest": "sha1:HSKG6PWX4VFBKVL2QACTC3TQ6MEHP2RT", "length": 16644, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agriculture departments fund went back, kolhapur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूर कृषी विभागाचा साडेतीन कोटींचा निधी गेला परत\nकोल्हापूर कृषी विभागाचा साडेतीन कोटींचा निधी गेला परत\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nकोल्हापूर ः शेतकऱ्यांसाठी निधीची कमतरता भासत असल्याची ओरड होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विभागाकरिता मंजूर असलेल्या निधीपैकी सुमारे ३ कोटी ५२ लाखांचा निधी वेळेत खर्च न केल्याने शासनाकडे परत पाठवण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढवली आहे.\nकोल्हापूर ः शेतकऱ्यांसाठी निधीची कमतरता भासत असल्याची ओरड होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विभागाकरिता मंजूर असलेल्या निधीपैकी सुमारे ३ कोटी ५२ लाखांचा निधी वेळेत खर्च न केल्याने शासनाकडे परत पाठवण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढवली आहे.\nजिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली असून जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात येणार आहे. या संदर्भात कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांकडे खुलासा मागवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. २०१७-१८ करिता जिल्ह्यासाठी मंजूर ३९७ कोटी ३६ लाखांच्या निधीपैकी ३९३ कोटी ६० लाखांचा निधी खर्च झाल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.\nएकीकडे शेतकऱ्यांसाठी निधी मिळत नसल्याच्या वारंवार तक्रारी होत असतात. त्यामुळे २०१७-१८ करिता कृषी विभागासाठी १३ कोटींच्या भरीव निधीची तरतूद कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केली होती; मात्र हा निधी वेळेत खर्च होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर १३ कोटींपैकी ८ कोटी परत मागवून ते इतर ठिकाणी खर्च केले. उर्वरित पाच कोटींचा निधी खर्च करण्यातदेखील कृषी विभागाची अनास्था दिसून आली. त्यापैकी ३ कोटी ५६ लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता परस्पर शासनाकडे परत पाठवला.\nनिधी खर्च होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने यंदाच्या निधीपोटी कृषी विभागासाठी अवघे ६ कोटी रुपयेच मंजूर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा योजनांना फटका बसणार आहे.\nयाबाबत कृषी विभागाशी संपर्क केला असता मंजूर कामे कंत्राटदारांनी वेळेत पूर्ण न केल्याने निधी परत गेल्याचे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. कंत्राटदारांनी ई-टेडरिंगद्वारे कामे मिळवली. वर्क ऑर्डरही नेल्या; पण काही टक्केच कामे करून ती थांबवली. त्यांना सातत्याने याबाबतच्या सूचना देऊनही कंत्राटदारांनी कामे केली नाहीत.\nअगोदरच्या पद्धतीत कामे सुरू झाली की त्या कामाची सगळी रक्कम बाजूला ठेवता येत होती; पण नव्या पद्धतीत जेवढी कामे झाली आहेत, तेवढ्यांचीच बिले मंजूर झाली. बाकी रक्कम परत गेली. विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांनी कामे न केल्याने दोषास सामोरे जावे लागले. यामुळे हा निधी परत गेला याला आमचा निष्क्रियपणा कसा म्हणायचा असा सवाल या विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.\nकोल्हापूर कृषी विभाग प्रशासन\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43238085", "date_download": "2018-11-14T00:33:52Z", "digest": "sha1:XHUQSUOPMNCZ3KCWZGMGI6AQ7JLWF53L", "length": 10739, "nlines": 123, "source_domain": "www.bbc.com", "title": "'श्रीदेवी जगासाठी चांदनी, आमच्यासाठी सर्वकाही' : बोनी कपूरचं भावनिक पत्र - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n'श्रीदेवी जगासाठी चांदनी, आमच्यासाठी सर्वकाही' : बोनी कपूरचं भावनिक पत्र\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा श्रीदेवी आणि बोनी कपूर\nबुधवारी रात्री श्रीदेवीच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यांच्या लाडक्या 'चांदनी'च्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्वीट करण्यात आलं होतं. हे कसं घडलं, हा विचारभुंगा त्यांना सतावू लागला.\nमात्र ते ट्वीट सविस्तर वाचल्यावर हे ट्वीट श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी केल्याचं स्पष्ट झालं.काही दिवसांपूर्वी आपल्या साथीदाराला गमावलेल्या बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या चाहत्यांना भावनिक साद घातली. त्यांच्या पत्राचा हा अनुवाद -\nएक अत्यंत जवळची मैत्रीण, पत्नी आणि माझ्या दोन तरुण मुलींची आई गमवणं, हे एक असं नुकसान आहे ज्याचं वर्णन मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.\nLIVE : त्रिपुरात भाजप विजयाच्या जवळ; मेघालयात काँग्रेसची सत्ता\nसुनील देवधर : मराठी माणसाने आणली त्रिपुरात भाजपची सत्ता\nगेले काही दिवस आमच्यासाठी अत्यंत कठीण होते. या अवघड काळात साथ देणारे माझे कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी, कलाकार आणि श्रीदेवी यांच्या हजारो चाहत्यांचे आभार मानतो. माझी मुलं अर्जुन आणि अंशुला या दोघांनी दिलेल्या खंबीर आधारामुळेच मी, खुशी आणि जान्हवी या धक्क्यातून सावरतो आहे. आम्ही एकत्र कुटुंब म्हणून या दु:खाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आहोत.\"\nया जगासाठी ती चांदनी होती... एक उत्कृष्ट अभिनेत्री... त्यांची श्रीदेवी... पण माझ्यासाठी ती माझं प्रेम होती, माझी मैत्रीण, आमच्या मुलींची आई... माझी पार्टनर होती. आमच्या मुलींसाठी तर ती सर्वकाही होती... त्यांचं संपूर्ण जग होती... आम्हा सगळ्यांचं आयुष्य तिच्या अवतीभवती फिरत होतं.\nतुमच्या लाडक्या श्रीदेवीला निरोप देताना तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की, आमचं दु:खं आम्हाला खासगीत व्यक्त करू द्या. ती एक अशी अभिनेत्री होती जिची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. कुठलाच कलावंत पडद्याआड जात नाही, कारण तो चंदेरी पडद्यावर सदैव चमकत राहतो.\nमला आता फक्त माझ्या मुलींची चिंता आहे. मला त्यांचा सांभाळ करायचा आहे आणि श्री शिवाय पुढे जाण्याचा मार्ग शोधायचा आहे. ती आमचं आयुष्य होती, आमची ताकद होती आणि आम्ही कायम हसतमुख राहण्याचं कारण होती. आम्ही तिच्यावर खूप प्रेम करत होतो.\nRest in peace, my love. आमचं जग आता आधीसारखं कधीच राहणार नाही.\nभारतीय महिलांना मतदानाचा हक्क देण्यास इंग्रजांचा विरोध होता\nडार्क वेब : जिथं भाजीसारखं विकलं जातं कोकेन, हेरॉईन आणि एलएसडी\n#RealityCheck | पाकिस्तानने खरंच चिनी भाषेला अधिकृत दर्जा दिलाय का\nएका दिवसात तो 200 सेल्फी काढतो\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज 'भैय्या' ठाकरे का जात आहेत मुंबईतील उत्तर भारतीय पंचायतीत\nछत्तीसगड निवडणूक : 'साहेब.. मतदान करू, पण बोटांना शाई नका लावू'\nअनंत कुमार यांना झालेला फुफ्फुसाचा कॅन्सर नेमका काय आहे\nभविष्यात मशरूममधूनही होऊ शकते वीज निर्मिती\n'पुण्याचं नाव बदलणं म्हणजे जिजाऊंचा अपमान' - सोशल\n'शिंकताना काळजी घ्या, अन्यथा एखादी साथ भयंकर ठरू शकते'\nफेसबुक, गुगल, ट्विटर यांच्यासाठी 2019 निवडणुका आव्हान\nराष्ट्रवादाच्या नावाखाली होत आहे फेक न्यूजचा प्रसार – बीबीसी रिसर्च\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heat-wave-varhad-maharashtra-8705", "date_download": "2018-11-14T01:29:28Z", "digest": "sha1:SQBXDG44R5JSR3LL2BUGR22MSCIMAOYQ", "length": 16003, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, heat wave in varhad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदीड महिन्यापासून वऱ्हाडात तप्त उन्हाच्या झळा\nदीड महिन्यापासून वऱ्हाडात तप्त उन्हाच्या झळा\nमंगळवार, 29 मे 2018\nवाढलेल्या तापमानापासून दिलासा मिळण्यासाठी शेतकरी पूर्वमोसमी पावसाची प्रतीक्षा करीत अाहेत. पाऊस जोरदार अाल्यास तापमान कमी होऊन फळबागांना फायदा होईल. शिवाय खरीप पूर्व मशागतीची कामेही वेग घेतील. केळी पिकावर खूप मोठा परिणाम झाला असून पाने फाटली. केळीचा खोडवा खराब झाला आहे. असेच उन्ह तापले तर पुढील हंगामात जून, जुलैत लागवड करायची की नाही याचा विचार करावा लागेल.\n-जगदेवराव अाखाडे, शेतकरी, डोणगाव जि. बुलडाणा.\nअकोला ः वऱ्हाडातील तीन ही जिल्ह्यांना गेल्या दीड महिन्यापासून तप्त उन्हाचा जोरदार तडाखा बसला अाहे. याची झळ उन्हाळी पीक उत्पादनालाही बसत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघू शकलेला नाही.\nवऱ्हाडात १५ एप्रिलपासून उन्हाच्या झळा वाढायला सुरवात झाली. दिवसाचे सरासरी तापमान हे ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत राहत अाहे. चालू अाठवड्यात तर तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान राहत अाहे. वाढत्या उन्हामुळे संत्रा, केळी, लिंबू या फळबागांना फटका बसला आहे. सोबतच उन्हाळी भुईमूग, भाजीपाला पिकेही या उन्हाची झळ सहन करू शकलेली नाहीत.\nभुईमूगासारखे हक्काचे पीक यावर्षी अनेकांना उत्पादन खर्चही देण्यापुरते अालेले नाही. या पिकाची वाढ होऊनही झाडांना शेंगा लागल्या नव्हत्या. केळी बागांमध्ये अनेक ठिकाणी झाडे वाळली. पानांवर करपा दिसून अाला. घडसुद्धा काही ठिकाणी हे तीव्र उन्हाचा तडाखा सहन करू शकले नाही.\nउन्हामुळे पिकांसाठी पाण्याची मागणी वाढली तर दुसरीकडे पाणी पुरेसे नसल्याने पिकांची तहान भागवताना शेतकऱ्यांची मोठी अोढाताण होत अाहे. प्रामुख्याने केळीसारख्या पिकाला पाणी देताना इतर पिकांकडे दुर्लक्ष करावे लागते अाहे. पाणी कमी झाल्याने व वाढलेले तापमान लक्षात घेता शेतकरी या हंगामात केळी लागवड कमी प्रमाणात करतील असा अंदाज व्यक्त होत अाहे.\nभाजीपालावर्गीय पिकांना तर दररोज पाणी द्यावे लागत अाहे. दिवसाच्या तापमानात पाणी देणे पिकासाठी पोषक नसल्याने तसेच भारनियमन होत असल्याने अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देत अाहेत.\nवऱ्हाडात बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत कापसाचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. बुलडाणा जिल्ह्यात घाटाखालील तालुके व अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात प्री-मॉन्सून कपाशी लागवड केली जाते. सध्याच्या तापमानामुळे अद्याप शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही. सिंचनासाठी पाणी नसल्याचे दुसरे कारणही यामागे अाहे.\nऊस पाऊस फळबाग खरीप केळी भुईमूग भाजीपाला भारनियमन अकोला akola मॉन्सून सिंचन\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-14T00:56:21Z", "digest": "sha1:D6Q6XNUUISIGNCJKIDIKGWNBWJSEYOM6", "length": 8656, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठ्यांचा विजय- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F/all/page-6/", "date_download": "2018-11-14T00:29:16Z", "digest": "sha1:46Q22QDI2WABSSG26KUEOI2U45PPL2GU", "length": 10625, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यूपीए- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nयूपीएच्या भूसंपादन कायद्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला -जेटली\nपवारांनी घेतली मोदींची भेट, 'भूसंपादना'ला दर्शवला विरोध\nमोदी सरकारविरोधात अण्णा मैदानात\nराहुल गांधींवर नाराज, जयंती नटराजन यांनी दिला राजीनामा\nकोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून मनमोहन सिंगांची चौकशी\nकाँग्रेसला धक्का, माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ भाजपमध्ये \nजम्मू-काश्मीरमध्ये सर्व पर्याय खुले-अमित शहा\nकाँग्रेसची पुन्हा हाताची घडी तोंडावर बोट \nनियोजन आयोगासाठी 'नव्या बाटलीत जुनी दारू'च \nफडणवीस सरकारची साफसफाई, सिडकोचं संचालक मंडळ बरखास्त\nयांनी घेतली मंत्रिपदाची शपथ\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार\n...नाहीतर बदनामीचा खटला दाखल करू, ओवेसींचा प्रणिती शिंदेंना इशारा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-14T00:19:31Z", "digest": "sha1:IZHE72VLYNRU6TEB24XELFRFLJJ7ICDZ", "length": 9972, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेजे हाॅस्पिटल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nछगन भुजबळ यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला\nईडीने दिलेले मेडिकल रिपोर्ट माझे नाहीत - भुजबळ\nभुजबळांच्या जामीनावर 27 तारखेला सुनावणी\nछगन भुजबळांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, आर्थर रोड जेलमध्ये रवानगी\nहायकोर्टाच्या दणक्यानंतर मार्ड डॉक्टरांचा संप सोमवारपर्यंत स्थगित\nमेस्मा कारवाई झुगारून मार्डचे डॉक्टर संपावर\nसंपावर जाणार्‍या मार्डच्या डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार\n, जेजेच्या डॉक्टरांचा दारू पिऊन धिंगाणा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8/news/page-6/", "date_download": "2018-11-14T00:19:46Z", "digest": "sha1:4BOLZ53BKES7RMVFRBDIHKTCRAXAFRUO", "length": 10860, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सायन- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nऔरंगाबादेत आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक\nमराठा क्रांती मोर्चाचं राज्यभर चक्का जाम आंदोलन,ठाण्यात 100हून कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात\nमुंबईसाठी एमआयएमच्या पहिल्या यादीत 2 बिगरमुस्लिम उमेदवार\nमुंबईतील सायनमधील झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात\n#मुंबईकुणाची : सायनमधील मतदारांचा काैल\nमुंबापुरीत भगवं वादळ, शिस्तबद्ध बाईक रॅलीचा आदर्श\nमुंबईत 6 नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाची रंगीत तालीम\nसुप्रसिद्ध संगीतकार अरूण दाते यांचा मुलगा संगीत दाते यांचं निधन\nनांदा सौख्यभरेच्या 'ललिता' आणि फुलराणीला लागले म्हाडाचे घर\nमुंबईत मुसळधार पाऊस; मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर\nमुंबईमध्ये पावसाची दमदार हजेरी, वाहतुकीवर परिणाम\nसायन हॉस्पिटलमध्ये जन्मले तीन हात आणि दोन तोंडाचे बाळ\nकल्याणमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट, 1 ठार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/e27da0c2a8/india-surpassed-britain-over-the-world-39-s-sixth-largest-economy-", "date_download": "2018-11-14T01:32:36Z", "digest": "sha1:OWCSQ4DYFOZLE35RHEG2GN4DGDAUTR4L", "length": 8225, "nlines": 76, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "भारताने ब्रिटनला मागे टाकले, जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होवून!", "raw_content": "\nभारताने ब्रिटनला मागे टाकले, जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होवून\nभारताने आता त्यांच्या माजी वसाहती मधील मालकाला मागे टाकले आहे. दी युनायटेड किंगडम, स्वत:ला जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था सिध्द करून. गेल्या शंभर वर्षात पहिल्यांदाच भारताने ही कामगिरी केली आहे. युएस, चीन, जपान, जर्मनी, आणि फ्रान्स या जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्था आहेत. ही कामगिरी प्रामुख्याने झाली ती भारताच्या आर्थिक विकासाच्या, वेगाने आणि ब्रेक्झिट परिणामामुळेच.\nकिरेन रिजीजू देशाचे गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या व्टिटनुसार, गेल्या वर्षभरात पौंडचे मुल्य रुपयांच्या तुलनेत वीस टक्के घसरले आहे. फेब्रुवारीमध्ये, भारताने जगातील वेगवान अर्थव्यवस्था म्हणून चीनला मागे टाकले आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ७.६इतका २०१७मध्ये वाढेल. विदेश धोरणाच्या अहवालानुसार किरेन रिजीजू म्हणाले की, “ भारताला मोठ्या लोकसंख्येचा आधार असेल, पण ही मोठी उडी आहे”. या अहवालात म्हटले आहे की, युकेच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग२०१६मध्ये १.८ने वाढून २०१७मध्ये १.१ने कमी होणार आहे. या वर्षीच्या जून महिन्यात युरोपिअन समूहातून बाहेर पडण्याच्या युकेच्या निर्णयामुळे, ब्रिटनच्या चलनाला मोठ्या प्रमाणात धक्के आणि चढउतार सहन करावे लागणार आहेत. त्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था स्थैर्य अनुभवेल कारण प्रामुख्याने जागतिक वस्तूंच्या किमती कमी होतील, चांगल्या पावसामुळे, आणि महागाईचा वेग मंदावल्यामुळे आणि केंद्र सरकारने सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे.\nफोर्ब्सच्या अहवालानुसार, अठराव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर भारताला १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळात युकेच्या वृध्दिदराने भारताची वाढ होत आहे. १९४७नंतर आलेल्या मंदीच्या काळात भारत आणि युके यांच्या वाढीचा दर साधारणत; सारखाच राहिला आहे. हे प्रामुख्याने घडले ते भारताच्या चुकीच्या पध्दतीच्या बंदिस्त, केंद्रीकृत समाजवादी अर्थव्यवस्थापनामुळेच. ते १९९१होते, जेव्हा बदलांची नांदी सुरु झाली, आणि त्यावेळी जेंव्हा भारताने बाजारातील बदल स्विकारण्यास सुरुवात केली. त्यातून या दिवसांपर्यत मजल मारता आली. या काळात भारताने झपाट्याने आर्थिक विकास पाहिला, आणि शेवटी २०१६मध्ये युकेला मागे टाकले, जरी आजही भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न युकेच्या एक पंचमांश असले तरी.\nइतकेच नाहीतर, विश्लेषक आणि अर्थशास्त्री म्हणतात त्यानुसार, हे सारे संशयित करणारे आहे की भारताने हा सारा पल्ला इतक्या लवकर कसा गाठला. निश्चलनीकरणाचा प्रत्यय देवून.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-holi-festival-satara-100574", "date_download": "2018-11-14T01:06:03Z", "digest": "sha1:X6AKBJ5RDODBD5ED73YUMEXUVZUXO6XA", "length": 14321, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news holi festival satara \"होळी लहान... पोळी दान | eSakal", "raw_content": "\n\"होळी लहान... पोळी दान\nगुरुवार, 1 मार्च 2018\nसातारा - दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहून गेल्या काही वर्षांत प्रदूषणविरहित होळी साजरी करण्यासाठी नागरिक पुढाकार घेऊ लागलेत. या उपक्रमांना पाठबळ म्हणून विविध संस्था सरसावलेल्या दिसतात. अशा विविध उपक्रमांना नागरिकही प्रतिसाद देऊ लागलेत.\nसातारा - दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहून गेल्या काही वर्षांत प्रदूषणविरहित होळी साजरी करण्यासाठी नागरिक पुढाकार घेऊ लागलेत. या उपक्रमांना पाठबळ म्हणून विविध संस्था सरसावलेल्या दिसतात. अशा विविध उपक्रमांना नागरिकही प्रतिसाद देऊ लागलेत.\n\"होळी लहान करा, पोळी दान करा', हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम वृक्षतोड रोखण्याबरोबरच गरिबांच्या मुखात अन्न जात असल्याने राज्याला आदर्श ठरू लागला आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी होळी पेटवली जाते. होळी पेटविण्यासाठी छोटी, मोठी झाडे तोडली जातात. त्यातून वृक्षतोड होते, प्रदूषण होते. होळीभोवती अपशब्द उच्चारले जातात. त्यातून अनेक वाईट घटना घडतात. तरीही होळीनिमित्त सर्वांत जास्त हानी होते ती पर्यावरणाची. त्यामुळेच आता नागरिकांत प्रबोधन होऊ लागले आहे. होळी लहान स्वरूपात साजऱ्या होऊ लागल्या आहेत. होळीमध्ये अग्निदेवतेसाठी पोळी अर्पण करतात. त्यातून अन्नाची निष्कारण नासाडी होते. याबाबतही \"अंनिस' व अन्य संस्थांद्वारे प्रबोधन केले जात आहे. होळीत पोळी न टाकण्याच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.\nयंदाही हा उपक्रम \"अंनिस'तर्फे राबविला जाणार आहे. नागरिकांनी होळीचा नैवद्य दाखविल्यानंतर बाजूला काढून ठेवावा, पोळी कोरडी ठेवावी, कोरड्या खोक्‍यात किंवा डब्यात त्या गोळा कराव्यात. या जमा झालेल्या पोळ्या \"अंनिस'च्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करा, असेही आवाहन करण्यात आले आहे. यंदा होळीनिमित्त जमा होणाऱ्या पोळ्या \"अंनिस'चे कार्यकर्ते आकाशवाणी झोपडपट्टीत जाऊन वाटणार आहेत. या उपक्रमाच्या माहितीसाठी उदय चव्हाण (मो. 9423865444) यांच्याशी संपर्क साधावा.\nविविध संस्था, संघटनांच्या पुढाकाराची गरज\nविविध मंडळे, संस्थाही पोळ्या जमा करून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वंचितांपर्यंत पोचवू शकतात. \"पोळी वाटणे' हा उपक्रम कोणीही एखादी गरीब वस्ती निवडून त्यांच्या पातळीवर राबविल्यास मिष्टान्न अन्नाची राख होण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात जाईल. त्यादृष्टीने विविध संस्था व संघटनांनी पोळी दान करण्याचा उपक्रम राबवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i130927054109/view", "date_download": "2018-11-14T00:31:13Z", "digest": "sha1:FJN7DV2BIAD2HQP6PT66XRHKALSMFJ3E", "length": 1694, "nlines": 23, "source_domain": "m.transliteral.org", "title": "अष्टक", "raw_content": "\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.\nदेवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is recited in homes, when some one has health or any domestic problems.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T01:25:25Z", "digest": "sha1:64SBEEJ63SVH3BVLX2S3XZTOBA5QQSPW", "length": 7137, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसलग तिसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ\nनवी दिल्ली – कर्नाटकमधील विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे पेट्रोलचे दर एकूण 46 ते 50 पैशांनी, तर डिझेलच्या दरांमध्ये 48 ते 69 पैशांची वाढ झाली आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणूकीदरम्यान 19 दिवस हे दर स्थित होते.\nदिल्ली आणि मुंबईमध्ये बुधवारी पेट्रोलचे दर 15 पैशांनी, तर दिल्लीत डिझेल 21 पैसे आणि मुंबईत 22 पैशांनी वाढले आहे. आज सकाळी 6 वाजेपासूनच नवे वाढीव दर लागू झाले आहेत. मुंबईतील आजचा पेट्रोलचा प्रतिलीटर दर 82.94 रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलीटर 70.88 रुपये एवढा आहे.\nकर्नाटकमध्ये 12 मे रोजी मतदान झाल्यानंतर लगेचच इंधन दरवाढ सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकमधील निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील अशी शक्‍यता यापूर्वीच व्यक्त करण्यात येत होती. गेल्या वर्षी गुजरात निवडणुकांनंतरही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांनी तेथे जवळपास 15 दिवस सातत्याने एक ते तीन पैशांची कपात केली होती. मात्र, मतदानानंतर तेथेही दरवाढ झाली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलालू प्रसाद यादव यांना 6 आठवड्यांचा जामीन मंजूर\nNext articleशाळेने शुल्काची सक्‍ती करु नये\nशक्‍तीप्रदर्शनाने भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरू\nकोल्हापूरात नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर\nआमदार अनिल गोटे महापौरपदाच्या रिंगणात\nआघाडीचा निर्णय झाला, पण पुण्याच्या जागेविषयी चर्चा नाही\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/police-get-rs-5955524.html", "date_download": "2018-11-14T00:04:46Z", "digest": "sha1:QYQTVPTU7IMFEXLP3RGRCXTJHD4VRJ4J", "length": 7889, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Police get Rs.1000 for disposal of dead body | बेवारस मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी पोलिसांना मिळतात हजार रुपये", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबेवारस मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी पोलिसांना मिळतात हजार रुपये\nरेल्वे अपघातात मृत्यू झाल्यानंतर बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठीच्या रकमेत पाचपट वाढीचा निर्णय दोन महिन्यांपूर्वीच झा\nअकोला- रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यानंतर बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठीच्या रकमेत पाचपट वाढीचा निर्णय दोन महिन्यांपूर्वीच झाला. मात्र भुसावळ विभागातील काही रेल्वे स्थानक प्रशासन अजूनही एक हजार रुपयांवर पोलिसांची बोळवण करत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या असहकार्याबद्दल रेल्वे पोलिसांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.\nभुसावळ विभागातील बडनेरा, शेगाव, अकोला, नांदुरा व मलकापूर येथील रेल्वे पोलिसांना बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक हजार रुपयेच मिळत आहेत. रेल्वे अपघातात मृत्यू झालेले, रेल्वे परिसरात आढळलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पूर्वी रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना एक हजार रुपये मिळत होते. ही रक्कम अपुरी पडत असल्याने रेल्वे मंत्रालयाने १५ जून २०१८ रोजी पाच पट रक्कम देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय देशातील रेल्वेच्या सर्व विभागांना पत्राद्वारे कळवला. नांदेड, नागपूर विभागात याची अंमलबजावणी सुरु झाली असताना भुसावळ विभागातील काही रेल्वे स्थानक प्रशासनाकडून नवीन आदेशाविषयी अनभिज्ञता दाखवण्यात येत आहे.\nएक हजार रुपये रक्कम पोलिसांच्या हातात देण्यात येत असल्याने पोलिसांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. अनेकदा पोलिसांनीच संबंधित रेल्वे स्थानक प्रशासनाला रेल्वे प्रशासनाचा निर्णयही दाखवला मात्र वरिष्ठांकडून लेखी आदेश नसल्याचे कारण समोर करून टोलवाटोलवी सुरु असल्याची भावना पोलिसांनी या वेळी व्यक्त केली.\nअकोट येथे नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी केली घरफोड्याला अटक\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे पगमार्क आढळले..आई दिसेनाशी झाल्याने हे दोन्ही बछडे झाले सैरभैर\nसहा गोवंशांना जीवदान; दोघांना अटक,पाच लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/207/Ugi-Ugi-Re-Ugi-Ugi.php", "date_download": "2018-11-14T01:32:03Z", "digest": "sha1:OTWARXGWJQMIRQN26JSLVGPDLT67SYY4", "length": 9403, "nlines": 136, "source_domain": "www.gadima.com", "title": "Ugi Ugi Re Ugi Ugi | उगी उगी गे उगी | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nपापण्यांत गोठविली मी नदी आसवांची\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nइंद्रायणी काठी, देवाची आळंदी\nज्ञानियाचा राजा भोगतो राणिव\nमागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड\nउजेडी राहिले उजेड होऊन\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nअंगणी गंगा घरात काशी\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nआश्रम की हरिचे हे गोकुळ\nआसावल्या मनाला माझाच राग येतो\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Smart-City-Advisory-Forum-Establishment-Recognition/", "date_download": "2018-11-14T00:27:00Z", "digest": "sha1:CKDCQCZVI6GK6XUDJOXSM5MPZA63PKA6", "length": 5140, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापनेस मान्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापनेस मान्यता\nस्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापनेस मान्यता\nस्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्प व योजनांवर चर्चा करून सल्ला व सूचना देण्यासाठी स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापनेस (स्थानिक सल्लागार समिती) पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या फोरममध्ये शहरातील सर्व खासदार व आमदारांचा समावेश असणार आहे. स्मार्ट सिटीची बैठक सोमवारी (दि.30) झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग असावा, या उद्देशाने शहर पातळीवर अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापन करण्यात येणार आहे. हा फोरम स्मार्ट सिटीतील नियमानुसार स्थापन केला जाणार आहे.\nत्यामध्ये शहरातील लोकप्रतिनिधींपैकी खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर नितीन काळजे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा समावेश असणार आहे. त्यांच्याबरोबर नोंदणीकृत हाउसिंग सोसायटी महासंघ, करदाता महासंघ, झोपडपट्टी महासंघ किंवा स्वयंसेवी संस्था, महिला मंडळ किंवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्‍यांमधून केवळ एक सदस्य फोरममध्ये निवडला जाईल. फोरमची दर महिन्यास बैठक घेण्यात येणार आहे. फोरमकडून आलेले प्रस्तावांचा विचार करून स्मार्ट सिटीमध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प व योजना राबविल्या जाणार आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Increase-the-duration-of-the-Nagpur-session-MLA-Prithviraj-Chavan/", "date_download": "2018-11-14T00:58:53Z", "digest": "sha1:HO4ML5WJ6DUJMSCSXLKHQEU3XBHQDIPC", "length": 8377, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवा\nनागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवा\nकोणतीही पूर्व तयारी न करता मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे पावसाळी अधिवेशन घेतले. राज्यशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागपूर जलयुक्‍त झाल्याचा आरोप करून महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्‍नावर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यांनी वाढवावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सिडकोतील जमीन खरेदी प्रकरणात सोनेरी टोळी असून त्यांना राजकीय व्यक्‍तीचा राजाश्रय आहे. त्यामुळे या प्रकरणाला स्थगिती दिली असली तरी त्याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.\nमलकापूर (ता. कराड) नगरपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शासनाने कोणतीही पूर्व तयारी न करता नागपूर येथे पावसाळी अधिवेशन घेतले. त्यामुळे पावसाने एका दिवसात नागपूर जलयुक्‍त झाले. त्याचा फटका अधिवेशनाच्या कामकाजालाही बसला असून अधिवेशनाचे दिवस कमी झाले आहेत. एक तर विरोधी पक्षातील आमदारांना विधीमंडळात बोलण्याची संधी फार कमी मिळते किंवा दिलीच जात नाही. अशा परिस्थिती मिळेल तेवढ्या वेळेत विरोधीपक्ष जनतेच्या प्रश्‍नावर चर्चा करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र, जलयुक्‍त नागपूरमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी झाला असून अनेक विषयांवर चर्चा करता आली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्‍नांवर चर्चा करून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा.\nसिडकोतील जमीन खरेदीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याबाबत विचारले असता आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सिडकोतील जमीन खरेदीमध्ये सोनेरी टोळी कार्यरत असून त्यांना राजकीय व्यक्‍तीचा राजाश्रय आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थ व्यक्‍तींकडून अशी कामे करून घेतली जातात. त्यामुळे सिडकोतील जमीन खरेदीला केवळ स्थगिती देऊन चालणार नाही तर या संपुर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. आमच्या कालावधीतही जर असे काही झाले असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.\nहा प्रश्‍न आम्ही मुख्यमंत्र्यांना प्रश्‍न विचारला असून त्यांनी आमच्या प्रश्‍नाचे उत्तर दिले पाहिजे. इतरांनी त्याचे स्पष्टीकरण देण्याचे कारण नाही, असे आ. चव्हाण यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी आ. आनंदराव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर प्रमुख उपस्थित होते.\nपानसरे, दाभोलकर हत्या प्रकरणाची सरकार चौकशी करत नाही\nपानसरे व दाभोलकर यांचे खून प्रकरण फार गंभीर बाब आहे. विचारांची हत्या करण्याचा व आवाज बंद करण्याचा हा प्रकार आहे. याबाबत कर्नाटक सरकारने शोधलेल्या मारेकर्‍यांशी कोणाचे लागेबांधे आहेत. हे संबंधित सांगत असतानाही त्याची पुढे चौकशी करायला सरकार तयार नाही. त्यामुळे त्या संस्थेवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणीही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2018-11-14T00:08:18Z", "digest": "sha1:4YYHD5EQTH6HSGZL3SYYQZTD2GZ2ZPRE", "length": 3643, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गडदर्शन (पुस्तक) - विकिपीडिया", "raw_content": "\n(गडदर्शन या पानावरून पुनर्निर्देशित)\nलेखक प्र. के. घाणेकर\nगडदर्शन (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑक्टोबर २०११ रोजी १२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-uttar-pradesh-news-yogi-aditya-nath-hindu-muslim-eid-101559", "date_download": "2018-11-14T00:59:31Z", "digest": "sha1:GM3CQT2KWUVXCC2MCORCJAMHKZZRUKIO", "length": 13716, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news uttar pradesh news yogi aditya nath hindu muslim eid ईद साजरी करत नाही, हिंदू असल्याचा अभिमान - आदित्यनाथ | eSakal", "raw_content": "\nईद साजरी करत नाही, हिंदू असल्याचा अभिमान - आदित्यनाथ\nबुधवार, 7 मार्च 2018\nयोगी आदित्यनाथ हे केवळ 'तथाकथित हिंदूंचे' मुख्यमंत्री आहेत, तर असे न करता त्यांनी सर्वसमावेशक मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करावा. ज्याप्रमाणे ते होळी आणि दिवाळी साजरी करतात, त्याप्रमाणे त्यांनी ईदही साजरी करावी. केवळ हिंदूंचे सण साजरे करून इतर धर्माच्या सणांनाही प्राधान्य मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे.\n- राम गोविंद चौधरी\nलखनौ : उत्तर प्रदेशच्या विधानसभेत मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना आदित्यनाथ म्हणाले की, \"मी ईद साजरी करत नाही, मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा. घरी जानवे घालून बसायचे व बाहेर आल्यावर टोपी घालून फिरायचे असे ढोंग भाजप सरकार करत नाही.\" या सोबतच ज्यांना ईद शांततेत साजरी करायची आहे त्यांना राज्यसरकार सर्व मदत करेल असे आश्वासन त्यांनी दिले.\nहिंदू असल्याचा अभिमान असणे यात काही गैर नाही. राज्यपालांच्या भाषणावर प्रतिक्रीया देताना त्यांनी आधीच्या सरकारवर टीका करत सांगितले की, आधीच्या सरकारच्या काळात विद्यार्थ्यांना 'ग से गधा' असे शिकवले जात होते, पण आमच्या सरकारच्या काळात यात बदल करून 'ग से गणेशा' असे विद्यार्थ्यांना शिकवले जाईल.\nत्यांनी विरोधी पक्षांना सांगितले की, ज्याप्रमाणे त्रिपुरामध्ये आम्ही 'लाल ध्वज' खाली आणला आहे. त्याप्रमाणे उत्तर प्रदेशात 'लाल टोपी' जी समाजवादी पक्षाची ओळख आहे, ती नाहीशी करू व भगवा आणू.\nराज्यपालांच्या अभिभाषणानंतर आभार व्यक्त करताना चौधरी म्हणाले की, 'सध्याचे सरकार हे दलित, मागासवर्गीय व मुस्लिम यांच्या अपेक्षांसोबत खेळत आहेत.' त्याचबरोबर त्यांनी असाही आरोप केला की, योगी आदित्यनाथ हे केवळ 'तथाकथित हिंदूंचे' मुख्यमंत्री आहेत, तर असे न करता त्यांनी सर्वसमावेशक मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करावा. ज्याप्रमाणे ते होळी आणि दिवाळी साजरी करतात, त्याप्रमाणे त्यांनी ईदही साजरी करावी. केवळ हिंदूंचे सण साजरे करून इतर धर्माच्या सणांनाही प्राधान्य मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे. असे मत चौधरी यांनी व्यक्त केले.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i110202211029/view", "date_download": "2018-11-14T00:30:51Z", "digest": "sha1:VQENMEJVU3KW2J5HEYD5I7D7P2NAK5OH", "length": 2862, "nlines": 30, "source_domain": "m.transliteral.org", "title": "महात्मा फुले", "raw_content": "\nशिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.\nTags : mahatma jyotiba phulepovadaपोवाडामहात्मा ज्योतिबा फुले\nमहात्मा फुले - ब्राह्मणांचे कसब पोवाडा\nहिंदुस्थानात ब्राह्मण सत्ताधारी होण्यापूर्वी या पुण्यक्षेत्री परशुरामाने महारांना महाअरीत पाताळी कसे घातले याविषयी हा पोवाडा.\nमहात्मा फुले - अखंडादि काव्यरचना\nमहात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.\nमहात्मा फुले - शिवाजी राजांचा पोवाडा\nशिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.\nमहात्मा फुले - परिचय\nशिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.\nपोवाडा - पेशवाई दक्षिणा\nभाटकामगार इंजिनियर खात्यांत कशी पेंढारगर्दी करितात, याविषयीं.\nमारवाडी, भट यांचे कसबाविषयीं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-14T00:32:10Z", "digest": "sha1:PIPIXQPP4JLFQBAQCK2RNH4APWZY3JRA", "length": 11801, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिला क्रिकेट स्पर्धा : विनर अकादमी, रिग्रीन, पीडीसीए संघांची आगेकूच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहिला क्रिकेट स्पर्धा : विनर अकादमी, रिग्रीन, पीडीसीए संघांची आगेकूच\nआबेदा इनामदार अखिल भारतीय महिला क्रिकेट स्पर्धा : फाल्कन्स, वेरॉक, सोलापूर संघ पराभूत\nपुणे – विनर अकादमी, रिग्रीन व पीडीसीए या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना आझम कॅम्पस मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.\nएकतर्फी झालेल्या लढतीत विनर अकादमी संघाने पुणे फाल्कन्स संघाला तब्बल 132 धावांनी पराभूत करताना स्पर्धेत आगेकूच केली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 15 षटकांत 2 बाद 177 धावा केल्या. सई पुरंदरेने धडाकेबाज फलंदाजी करताना 48 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 92 धावांची खेळी केली. तिला नेहा बडविकने 7 चौकारांसह 46 धावा करताना सुरेख साथ दिली. वैष्णवी काळे व वर्षा चौधरीच्या भेदक गोलंदाजीने फाल्कन्स संघाचा डाव निर्धारित 15 षटकांत 9 बाद 45 धावांवर संपुष्टात आला. वैष्णवी काळेने 3 तर वर्षा चौधरीने 2 गडी बाद करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फाल्कन्स संघाकडून पूनम खेमणार (9), पूजा जैनने नाबाद 8 धावांची खेळी केली.\nरिग्रीन संघाने वेरॉक वेंगसरकर अकादमी संघाला 53 धावांनी पराभूत केले. रिग्रीन पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 15 षटकांत 3 बाद 115 धावसंख्या उभारली. मुक्‍ता मगरे 44, तेजल हसबनीसने 39, तर वैष्णवी रवालीयाने 14 धावा करीत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. प्राजक्ता डुंबरेने 2 गडी बाद केले. 116 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेरॉक वेंगसरकर अकादमी संघाला निर्धारित 15 षटकांत 6 बाद 62 धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रद्धा पोखरकरने 20 धावांची खेळी केली. रिग्रीन संघाकडून सायली अभ्यंकर 2 गडी बाद केले. मुक्‍ता मगरे सामनावीर ठरली.\nपीडीसीए संघाने सोलापूर संघाला 9 गडी राखून पराभूत केले. सोलापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 15 षटकांत 8 बाद 57 धावांपर्यंत मजल मारली. सोलापूर संघाकडून अंबिका वाटाडेने 18, तर समृद्धी म्हात्रेने 11 धावांची खेळी केली. पीडीसीए संघाकडून रोहिणी मानेने 3 गडी बाद केले. पीडीसीए संघाने आदिती काळे 29 व संजाना शिंदे 14 यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 58 धावांचे आव्हान 1 गड्याच्या मोबदल्यात 10.2 षटकांत पूर्ण केले.\nविनर अकादमी – 15 षटकांत 2 बाद 177. (सई पुरंदरे 92, नेहा बडविक 46, सारिका कोळी 15, श्वेता जाधव 14, सारिका डाकरे 16-1, सविता ठाकर 23-1) वि. वि. पुणे फाल्कन्स – 15 षटकांत 9 बाद 45 (पूनम खेमणार 9, पूजा जैन 8, वैष्णवी काळे 4-3, वर्षा चौधरी 5-2, सारिका कोळी 3-1, उत्कर्षा पवार 4-1, आफरीन खान 8-1, अपूर्वा भारद्वाज 11-1), रिग्रीन – 15 षटकांत 3 बाद 115 (मुक्‍ता मगरे 44, तेजल हसबनीस 39 (4 चौकार) प्राजक्ता डुंबरे 25-2, आरती बेनिवाल 20-1) वि. वि. वेरॉक वेंगसरकर अकादमी- 15 षटकांत 6 बाद 62 (श्रद्धा पोखरकर 20, ऋतुजा गिलबिले 11, स्वांजली मुळे नाबाद 11, सायली अभ्यंकर 8-2, ईशा पाठारे 9-1, पालवी विद्वांस 14-1), सोलापूर – 15 षटकांत 8 बाद 57 (अंबिका वाटाडे 18, समृद्धी म्हात्रे 11, रोहिणी माने 8-3, प्रियांका कुंभार 17-1) पराभूत वि पीडीसीए – 10.2 षटकांत 1 बाद 58 (अदिती काळे 29, संजना शिंदे 14, मानसी बोर्डे 12-1).\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहे विश्वचि माझे घर\nNext articleसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा संविधानाचा विजय -कॉंग्रेस\nजोकोव्हिचच्या सामन्याला ‘रोनाल्डो’ची हजेरी\nरॉजर फेडरर पहिल्याच फेरीत गारद; जोकोव्हिचची विजयी सलामी\nपारुपल्ली कश्‍यपचा अग्रमानांकीत ‘जेन हा ओ’ला धक्‍का\n#PAKvNZ Odi Series : तिसरा सामना रद्द, मालिका बरोबरीत\nमहिला वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप : ग्रॅण्डमास्टर डी. हरिका स्पर्धेतून बाहेर\nमहिला एएफसी आॅलिंपिक 2020 पात्रता स्पर्धा : ‘भारत-म्यानमार’ लढत आज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/knife-show-fear-Looted-In-Rahimatpur/", "date_download": "2018-11-14T00:28:44Z", "digest": "sha1:ZBP4EHWRV2HT5WMBLBSQWCMGGUHNYYRN", "length": 5118, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रहिमतपूरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › रहिमतपूरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले\nरहिमतपूरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले\nरहिमतपूर ते वडूज मार्गावर विजयनगर रहिमतपूर येथे चोरट्यांनी बंगल्याचा कडीकोयंडा उचकटून चाकूची दहशत दाखवत दोन महिलांच्या गळ्यांतील मंगळसूत्र लंपास केले. या घटनेने परिसरात घबराट पसरली असून नागरिकांमध्ये असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nविजयनगर रहिमतपूर येथील अरुण गाडे कुटुंबीय सोमवारी रात्री बंगल्यात झोपले होते. पत्नी सौ. संगीता, मुलगी सौ. सोनाली माने व लहान बाळ असे हे तिघे एका खोलीत झोपले होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास मुलीला जाग आली असता 22 ते 25 वयोगटातील चेहरा रुमालाने बांधलेले\nदोन चोरटे संगीता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढत होते. प्रसंगावधान दाखवत सोनालीने वडिलांना हाक मारली. मात्र चोरट्यांनी त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावली. चाकूचा धाक दाखवत दोघींच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेवून पोबारा केला.\nघटनेची खबर रहिमतपूर पोलिस ठाण्यात देण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत आरोपींचे वर्णन व चोरीचा तपास कामी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरी झालेल्या घरातील नातलगांनी चोरीपेक्षा लेक व नात सुरक्षीत असल्याचे पाहून निश्‍वास सोडला. असे असले तरी रहिमतपूर पोलिस ठाणे हद्दीत वाढत्या चोर्‍यांमुळे नागरिक असुरक्षित बनले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त कडक करण्याची मागणी होत आहे. चोरट्यांना जरब बसेल अशी कामगिरी पोलिसांनी करावी, अशी अपेक्षाही व्यक्‍त केली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/New-Alternative-to-roshanous-Sand-Excavation-In-Solapur/", "date_download": "2018-11-14T01:12:22Z", "digest": "sha1:4ACT5EALANBSEN55XXDY2NHPXL7UJJH5", "length": 10585, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रोहयोतून वाळू उत्खननाचा नवा पर्याय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › रोहयोतून वाळू उत्खननाचा नवा पर्याय\nरोहयोतून वाळू उत्खननाचा नवा पर्याय\nसोलापूर : श्रीकांत साबळे\nहरित लवादाने घातलेल्या निर्बंधानंतर जिल्ह्यातील वाळू लिलाव पूर्णपणे ठप्प झाले असून जवळपास शासनाला दीडशे कोटींच्या आसपास महसुलावर पाणी फिरवावे लागले आहे. दुसरीकडे वाळूअभावीच पाचशे कोटी रुपयांचा धंदा बसला आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी आणि वाळूची असलेली गरज लक्षात घेऊन रोजगार हमी योजनेतून वाळू उत्खननाचा नवा पर्याय समोर आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यास वाळूचा निर्माण झालेला प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.\nबेकायदेशीर वाळू उत्खननासाठी ज्यांनी यशस्वीपणे लढा दिला आणि ज्यांच्या कायदेशीर लढ्यातून सध्या शासकीय वाळू लिलाव थांबले आहेत ते सामाजिक कार्यकर्ते व किसान आर्मी, वॉटर आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी स्वतःच्या अनुभवातून व अभ्यासातून सध्याच्या वाळूटंचाईला योग्य पर्याय दिला आहे. फक्त राखीव गटात (वाळू लिलाव होणार्‍या ठिकाणी) ‘रोजगार हमी योजनेतून वाळू उत्खनन’ हा अभ्यासपूर्ण, व्यवहार्य व नावीन्यपूर्ण प्रस्ताव कदम यांनी वाळूटंचाईला पर्याय म्हणून पुढे आणला आहे.\nपर्यावरणाचे रक्षण करणे, नद्यांचे संवर्धन करणे, मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खननाला आळा घालणे, राज्याच्या महसुलात वाढ करणे, पर्यावरण संतुलन राखत समतोल व स्थायी विकास साधणे, त्यात लोकांना सहभागी करून घेणे, पर्यावरण अनुमतीत अटी व शर्तींचे पालन करणे, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करणे आदी विविध बाजूंनी विचार करून त्यांनी हा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर करताना त्यांनी पुढील महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आणल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार व 16 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये वाळू उत्खनन करताना पर्यावरण अनुमतीतील अटी व शर्तींचे अनुपालन करणे बंधनकारक आहे.\n12 मार्च 2013 रोजीच्या वाळू निर्गत धोरणातील कलम 10 अ, कलम 12 ब, कलम 25 आणि सर्वोच्च न्यायालयाने 27 फेब्रुवारी 2012 रोजी दिलेल्या आदेशानुसार भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने निश्‍चित केलेल्या खोलीपेक्षा जास्त उत्खनन करण्यासाठी सक्त मनाई आहे तसेच वरील धोरणानुसार जेसीबी अथवा इतर मशिनरीने वाळू उत्खनन करता येणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राखीव गटात वाळू उत्खनन मनुष्यबळ वापरून आणि निश्‍चित खोलीपर्यंत करणे बंधनकारक आहे.\n1 एप्रिल 2016 रोजीच्या सुधारित दरसूचीनुसार रोजगार हमी योजनेतून जमिनीत सर्वप्रकारची माती, गाळ, चुना, शाडू, वाळू, रेती अशा भूस्तरात खोदकाम तापसासह करणे व खोदून काढलेली सामग्री निर्देश दिल्याप्रमाणे 10 मीटर अंतरापर्यंत डोक्यावर वाहून नेणे व 30 सें.मी जाडीपर्यंतच्या थरात 1.50 मीटर उंचीपर्यंत नेऊन टाकणे व पसरविणे व परत भरणे यासाठी सर्वसाधारण खोदाई दर 93.88 रु. घनमीटर (डोंगराळ क्षेत्रासाठी), तर 81.64 रु. घनमीटर इतर क्षेत्रासाठी आहे. सर्वसाधरणपणे रोजगार हमी योजनेतून 1 ब्रास वाळूला 222.87 रु. मजुरी पडते, तर प्रत्यक्ष व्यवहारात प्रचलित दर 300 ते 350 रु. प्रति ब्रास मजुरांना चालू आहे. त्यामुळे वाळू उत्खनन रोजगार हमी योजनेतून घेतल्यास राज्याच्या हिताच्यादृष्टीने, मजुरांच्यादृष्टीने, पर्यावरणाच्यादृष्टीने अधिक महत्त्वाचे होणार आहे.\nकदम यांच्या प्रस्तावाचा स्वीकार झाल्यास प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खननाला आळा बसेल, राज्याच्या महसुलात वाढ होईल, लिलाव जेवढा झाला तेवढाच वाळू उपसा होईल, निश्‍चित खोलीपर्यंत वाळू उचलली जाईल, पर्यावरणाचे खर्‍याअर्थाने संरक्षण होईल, स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल, लोकांचे नदीशी नियंत्रण राहील, मजुरांना मुबलक व निश्‍चित मजुरी मिळेल, प्रशासनावरील ताण कमी होईल, वाळू क्षेत्रातील प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराला आळा बसेल, लोकांची वाळूची गरज सुयोग्य पद्धतीने भागेल, आपल्या नद्या वाचतील, वाळूसारख्या महत्त्वपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pmc-income-tax-102131", "date_download": "2018-11-14T00:57:30Z", "digest": "sha1:MW4MFS7E2SPZQGBHTDPZ6W4HIYPIM6SI", "length": 12187, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news PMC income tax महापालिकेच्या तिजोरीत निम्माच मिळकतकर जमा | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेच्या तिजोरीत निम्माच मिळकतकर जमा\nशनिवार, 10 मार्च 2018\nपुणे - महापालिकेला मिळकतकरातून यंदाही अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, या कराच्या उद्दिष्टापैकी निम्मेच उत्पन्न मिळाले आहे. मार्चअखेरपर्यंत आणखी दीडशे कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, महापालिकेत आलेल्या नव्या गावांमधून मिळकतकराचे सुमारे दहा कोटी रुपये मिळाले आहेत.\nपुणे - महापालिकेला मिळकतकरातून यंदाही अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, या कराच्या उद्दिष्टापैकी निम्मेच उत्पन्न मिळाले आहे. मार्चअखेरपर्यंत आणखी दीडशे कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, महापालिकेत आलेल्या नव्या गावांमधून मिळकतकराचे सुमारे दहा कोटी रुपये मिळाले आहेत.\nशहर आणि उपनगरांमध्ये निवासी आणि व्यावसायिक मिळकतींची संख्या आठ लाख इतकी आहे. त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळते. अर्थसंकल्पात २०१७-१८ मिळकतकर विभागाला १ हजार ८१६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरण्यात आले होते. प्रत्यक्षात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ९९४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मिळकतकराची थकबाकी वसूल होऊन उत्पन्नात वाढ होण्याची शक्‍यता होती. मात्र, तसे होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत एक हजार २०० कोटी रुपये मिळाले होते; परंतु थकबाकी वसूल व्हावी, यासाठी जाहीर केलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यात भर पडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे म्हणाले, ‘‘थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असल्याने उत्पन्नाचा आकडा वाढेल. मिळकतकरधारकांना नव्या वर्षाची बिले पोस्टाने देण्यात येत आहेत.’’\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nकरमाळ्याच्या राजकारणाची दिशा बदलते आहे\nकरमाळा : सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्याचे राजकारण नेहमीच वेगवेगळ्या विषयाने चर्चेत राहिले आहे. गेल्या महिन्यात बाजार समिती सभापती निवडीवेळी...\nअपंगांची आरोग्य विमा योजना बारगळली\nमुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने विमा...\nमहापालिकेत आता रेव्हेन्यू कमिटी\nपुणे - महापालिकेत आता रेव्हेन्यू कमिटी स्थापन केली जाणार आहे. पुढील आठवड्यात या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळेल. राज्य सरकारने यासंदर्भात घेतलेल्या...\nबारामती एसटी आगाराचा दिवसाच्या उत्पन्नाचा विक्रम\nबारामती शहर -येथील राज्य परिवहन मंडळाच्या बारामती-पुणे-बारामती या मार्गावरील विनावाहक विनाथांबा गाडीने रविवारी (ता. ११) उत्पन्न व प्रवासी वाहतूक...\nडेट फंड - ‘एफडी’ला पर्याय\nसध्या गुंतवणूकदारांचा ओघ म्युच्युअल फंडाकडे वाढला आहे. पण आपल्याकडे म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार आणि जोखीम असा एक मोठा गैरसमज गुंतवणूकदारांमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/MarathiEntertainment/2017/06/07173319/A-B-C-film-making-in-5-languages.vpf%7Caccessdate=June", "date_download": "2018-11-14T01:30:13Z", "digest": "sha1:6VTUAUNZUMEYMRPQ2SOTJLTF6HRESUS7", "length": 5259, "nlines": 185, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Page Not Found", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान मनोरंजन कलांगण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Nandurbar", "date_download": "2018-11-14T01:33:45Z", "digest": "sha1:N2NYRNCULQJSONH7QFIH37BSUKBNX7LN", "length": 21539, "nlines": 257, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Nandurbar", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान राज्य नंदुरबार\n--Select District-- अहमदनगर जळगाव धुळे नाशिक\nमतविभाजन टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत युती करावी - दानवे\nनंदुरबार - समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी. मतविभाजनामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला होणारा फायदा टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत युती करावी, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.\nनंदुरबारमध्ये समाज प्रबोधन कार्यक्रम; सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार\nनंदुरबार - नवापूर तालुक्यातील विसरवाडी सार्वजनिक हायस्कूलमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाला चांगले शिक्षण मिळावे, गरीब आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच उचशिक्षणासाठी शासनाच्या योजनेबाबत लोकांना मार्गदर्शन करण्यात आले.\nनंदुरबारमध्ये ढोल-ताशांच्या गजरात बळीराजांची मिरवणूक\nनंदुरबार - जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील नावली या ठिकाणी बळीराजा गौरव मिरवणुकीचे यंदाचे ८ वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो, सत्य की जय हो च्या गजरात बळीराजा गौरव मिरवणूक ढोल ताशांच्या निनादात काढण्यात आली.\nकल्पना मोहिते यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी\nनंदुरबार - शहादा तालुक्यातील वडाळी गावातील कल्पना मोहिते यांची प्रेरणादायी कहाणी अनेकांसाठी आदर्श होऊ शकते. २००६ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर लहान मुलांच्या शिक्षणाची आणि घर चालवण्याची जबाबदारी आली. संकटांशी दोन हात करत आपली ३ एकर आणि भाडेतत्त्वावर घेतलेली १५ एकर शेती त्या स्वतः करू लागल्या.\nआदिवासी वस्तीत साजरी केली 'मानवतेची दिवाळी'\nनंदुरबार - रोटरी क्लब ऑफ नंदनगरीने भोणे रस्त्यावरील आदिवासी वस्तीत 'मानवतेची दिवाळी' हा आगळा वेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा खरा आनंद पाहायला मिळाला.\nशहादा तहसील कार्यालयावर स्वाभिमानीचा मूक मोर्चा\nनंदुरबार - जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. मंगळवारी संघटनेने ऊसतोड बंद आंदोलन केले होते. त्यानंतरही ऊस वाहतूक सुरू असताना शहादा तालुक्यातील लोणखेडा गावाजवळ सातपुडा सहकारी साखर कारखाना समर्थक व स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्ते यांच्यात वाद झाला होता.\nनंदुरबारातील आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त फराळ आणि जीवनावश्यक साहित्य वाटप\nनंदुरबार - सातपुड्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींना दिवाळी साजरा करता यावी. यासाठी शहादा येथील हरियाली ट्रस्टच्यावतीने तोरणमाळ येथे हजारो आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ आणि संसार उपयोगी साहित्य वाटप केले. शिवाय त्याबरोबरच वनभोजनही देण्यात आले.\nमोदींना गोध्रा घटनेत मदत करणाऱ्यांनाच दिल्लीत महत्वाची पदे - भुजबळ\nनंदुरबार - ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोध्रा घटनेत मदत केली, त्यांनाच आज दिल्लीत महत्वाची पदे दिली जात आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. शहरातील बाजार समिती आवारात छगन भुजबळांच्या उपस्थितीत समता परिषदेची समता सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते.\n५ दिवसानंतर आमदार पाडवी यांचे आंदोलन स्थगित, न्यायालयीन लढाई लढण्याचा शासनाला इशारा\nनंदूरबार - गेल्या ५ दिवसांपासून काँग्रेसचे आमदार अॅड. के. सी. पाडवी यांनी सुरू केलेले धरणे आंदोलन आज स्थगित केले. अक्रणी तालुक्यातील ७३ वनगावांना महसुली दर्जा मिळवण्याच्या मागणीसाठी गेल्या ५ दिवसापासून पाडवी यांचे आंदोलन सुरू होते. या प्रश्नाबात न्यायालयीन लढाई लढण्याचा इशाराही पाडवी यांनी शासनाला दिला आहे.\nपेट्रोलियम पाईपलाईन कंपनी प्रकल्पाला आदिवासी शेतकऱ्यांचा विरोध कायम\nनंदुरबार - केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईपलाईन कंपनीच्या प्रकल्पासाठी नवापूर तालुक्यातील शेतजमीनी संपादित करण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र, प्रकल्पासाठी त्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांनी यासंबंधी तहसील कार्यालयात निवदेनही दिले आहे.\nसुजलोन कंपनी विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण\nनंदुरबार - नंदूरबार तालुका परिसरात सुजलाम पवनचक्क्यांचे टॉवर उभे करण्यात आले आहेत. टॉवर उभारताना स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कंपनीने विकत घेतल्या. कंपनीने जमीन विकत घेताना दिलेल्या आश्वासनानुसार परिवारातील एका सदस्याला सुजलोन कंपनीत सुरक्षारक्षक किंवा इतर पदावर नोकरी दिली. मात्र, नंतर त्यांची फसवणूक करत त्यांना कामावरुन काढून टाकल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी\nबाजारपेठांमध्ये सातपुड्यातील सीताफळांचे आगमन\nनंदुरबार - सातपुड्याच्या रानमेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे असल्याने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारपेठांमध्ये सीताफळांचे आगमन होण्यास सुरुवात होते.\nचार महिन्यात सिंचन योजना सुरू करू म्हणणाऱ्यांचा अभ्यास सुरू - एकनाथ खडसे\nनंदुरबार - चार महिन्यात उपसा सिंचन योजना सुरू करतो, म्हणणारे चार वर्ष झाली तरी काम का सुरू केली नाहीत. हे मंत्री किंवा पाटबंधारे खात्याचे अपयश नाही तर, मंत्र्यांचा अभ्यास सुरू आहे, असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांचे नाव घेता लागवला आहे. शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभानंतर ते पत्रकाराशी बोलत होते.\nदुष्काळी परिस्थिती असूनही जिल्ह्यात मिरचीची विक्रमी आवक\nनंदुरबार - जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने मागील २ वर्षापासून मिरची लागवडीत मोठी घट झाली आहे. उत्पादन कमी असल्याने शेतकऱयांना चांगला भाव मिळतो आहे. मात्र, शेतकऱयांच्या हाती उत्पादन कमी असल्याने त्यांच्या उत्पन्नात फारसा फरक पडणार नाही.\nकल्पना मोहिते यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी\nनंदुरबार - शहादा तालुक्यातील वडाळी\nनंदुरबारमध्ये ढोल-ताशांच्या गजरात बळीराजांची मिरवण... नंदुरबार - जिल्ह्याच्या नवापूर\nनंदुरबारमध्ये समाज प्रबोधन कार्यक्रम; सामाजिक कार्... नंदुरबार - नवापूर तालुक्यातील\nजाणून घ्या डबवालीच्या प्रसिद्ध पादत्राणांविषयी, देशभरात होत आहे प्रसिद्ध\nट्रॅव्हलिंगदरम्यान या टिप्सच्या मदतीने क्लिक करा सुंदर फोटो ट्रॅव्हलिंगदरम्यान पोझ न\nन पाहिलेला महाराष्ट्र बघायचा असेल तर 'या' ठिकाणांना द्या भेटी हैदराबाद - तुम्ही जर\nमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ\nमधुमेह रुग्णांना डॉक्टर नेहमी गोड\n'या' पदार्थांचा आहारात समावेश करून फुफ्फुसांच्या आजारांना ठेवा दूर आपले आरोग्य हे आपल्या\nप्रदूषणापासून होणाऱ्या समस्या सोडविण्यात 'हे' पदार्थ ठरतील उपयोगी घरातून बाहेर पडताच\n'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'ने ठगवले प्रेक्षकांनाच, चाहत्यांमध्ये निराशेची लहर\nवाचा, संजय दत्त आणि भांडारकर का पोहोचले बुडापेस्टला मुंबई - अभिनेता संजय दत्त आणि\nलग्नाचे आमिष दाखवून महिलांना गंडवणारा 'फ्रॉड सैयाँ' येतोय भेटीला मुंबई - अर्शद वारसी आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-practices-become-last-phase-pune-maharashtra-9080", "date_download": "2018-11-14T01:21:01Z", "digest": "sha1:CN7P6AQZKULYCSDNLQVGRKPH6QIK6AZD", "length": 15534, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agriculture practices become in last phase, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात\nपुणे जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात\nशुक्रवार, 8 जून 2018\nसध्या मशागतीची कामे सुरू आहेत. खरिपात डाळिंब व उसाची लागवड करणार आहे. बाजरीची काही प्रमाणात पेरणी करणार असून कांदा रोपवाटिका टाकण्याची तयारी सुरू आहे.\n- विराज निगडे, शेतकरी, गोळुंजे, ता. पुरंदर, जि. पुणे.\nपुणे ः जिल्ह्यातील अनेक भागांत सध्या पूर्वमोसमी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्‍यांत भात रोपवाटिकेची कामे सुरू झाली आहेत.\nपुणे जिल्ह्यात खरिपाची दोन लाख ३० हजार हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पश्‍चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्‍यात प्रामुख्याने भात पिकाची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्‍यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके शेतकरी घेतात. यंदा चांगल्या पावसाची शक्‍यता असल्याने शेतकऱ्यांनी सुरवातीपासून खरिपाचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच कृषी निविष्ठा उपलब्ध होतील.\nपश्‍चिम पट्ट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहणार आहे. त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठीची रोपवाटिका याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेत शेतकऱ्यांनी रोपवाटिकेची कामे सुरू केली आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेत भात बियाणे टाकण्याची कामे सुरु आहेत.\nपूर्वेकडील भागातही मशागतीची कामे सुरू आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी ऊस लागवडीची पूर्वतयारी शेतकरी करत आहेत. याविषयी वेल्हा तालुक्‍यातील वाजेघर येथील समीर शिळीमकर म्हणाले की माझी एकूण वीस एकर शेती आहे. ऊस साडेचार एकरावर आहे. भाताची पावणेदोन एकरावर लागवड करणार आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. दोन ते तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. पुन्हा एकदा मशागत करून भात लागवडीसाठी शेत तयार करणार आहे. त्यासाठी दोन ते तीन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार केली आहे.\nडाळिंब ऊस पाऊस पुणे खेड आंबेगाव शिरूर इंदापूर सोयाबीन तूर मूग उडीद कृषी विभाग\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-dada-kondake-movie-study-malhar-arankalle-103441", "date_download": "2018-11-14T01:07:50Z", "digest": "sha1:UC4K2ADYPTK7ZNXSTC7AU4765NIX2SZ4", "length": 13234, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news dada kondake movie study malhar arankalle कोंडकेंच्या चित्रपटांचा अभ्यास व्हावा - मल्हार अरणकल्ले | eSakal", "raw_content": "\nकोंडकेंच्या चित्रपटांचा अभ्यास व्हावा - मल्हार अरणकल्ले\nशनिवार, 17 मार्च 2018\nभोर तालुक्‍यातील इंगवली गावात दादा कोंडके यांचे स्मारक उभे करण्याचा संकल्प करताना मला अभिमान वाटत आहे. या स्मारकाचे काम ज्येष्ठ नेपथ्यकार - कलादिग्दर्शक श्‍याम भुतकर करणार आहेत. यासाठी अनेकांचा मानसिक, आर्थिक सहभाग आवश्‍यक आहे.\n- मनोहर कोलते, प्रमुख विश्‍वस्त, दादा कोंडके मेमोरिअरल फाउंडेशन\nपुणे - चित्रपट दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या नियोजित स्मारकाबरोबरच त्यांचे चित्रपट, त्यातील भाषा, त्यांचा अस्सल मराठमोळेपणा अशा अनेक मुद्द्यांचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे मत ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी व्यक्त केले.\nदादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनने आयोजित केलेल्या दादा कोंडके स्मृतिदिन समारंभात ते बोलत होते. दादांच्या इंगवली (ता. भोर) या मूळ गावी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा संदर्भ घेऊन अरणकल्ले म्हणाले, ‘‘दादांच्या चित्रपटांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर माणसांना जगण्याची नवी दृष्टी दिली. त्यांचे नियोजित स्मारक हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा ठरावा.’’\nमहाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते म्हणाले, ‘‘आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राला भरभरून हसविले आणि दादांनी त्यांचा वारसा पुढे नेला आहे. या दोघांमध्ये साम्य होते. दादांच्या नियोजित स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत.’’\nत्रिदल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश देसाई, दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनचे प्रमुख विश्‍वस्त मनोहर कोलते, सचिव डॉ. राजेद्र भवाळकर, खजिनदार विक्रम जाधव, परशुराम शेलार आदी पस्थित होते. याप्रसंगी नगरचे उपजिल्हाधिकारी डॉ. विक्रम बांदल, जिल्हा पोलिस उपअधीक्षक पौर्णिमा बांदल आणि धनुर्विद्या खेळाडू यश बारगुजे यांचा सत्कार करण्यात आला. बांदल पती- पत्नी हे इंगवली येथील आहेत. झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाचा वसा देण्याचे काम करणारी सामाजिक संस्था ज्ञान फाउंडेशनचा या वेळी प्रारंभ करण्यात आला.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/police-with-rikshwa-driver/", "date_download": "2018-11-14T00:43:30Z", "digest": "sha1:NEFG5NXYUKAYVYGQ6A5QG2L6Z5OJOJUD", "length": 13549, "nlines": 166, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "रिक्षाचालकाची मुजोरी; पोलिस महिलेला फरफटत नेलं", "raw_content": "\nरिक्षाचालकाची मुजोरी; पोलिस महिलेला फरफटत नेलं\nOctober 10, 2018 - महाराष्ट्र, मुंबई\nरिक्षाचालकाची मुजोरी; पोलिस महिलेला फरफटत नेलं\nमुंबई | रिक्षाचालकाकडे लायसन्स मागणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाला रिक्षाचालकाने फरफटत नेलं. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली.\nआशा गावंड असं या महिला पोलिसाचे नाव आहे. त्या मंगळवारी रेल्वे स्थानक परिसरात वाहतुकीचं काम पाहत होत्या.\nतेव्हा रिक्षाचालक नागेश अवालगिरी याला थांबवत गावंड यांनी लायसन्स मागितले. त्यावर घाबरलेल्या नागेशने रिक्षा भरधाव वेगात पुढे नेली. गावंड यांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. पण रिक्षाच्या वेगामुळे त्या रिक्षासोबत फरफटत गेल्या.\nहे पाहूनही नागेशने रिक्षा थांबवली नाही. त्यामुळे तेथील नागरिकांनी नागेशला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.\n-गद्दारांना माफी नाही; उदयनराजेंच्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तासाठी ही लढाई आहे\n-बलात्कार पीडित मायलेकींची गृह राज्यमंत्र्यांच्याच विरोधात तक्रार\n-मोदी सरकारमधील मंत्र्यावर 6 महिला पत्रकाराचे लैंगिक अत्याचाराचे आरोप\n-मुंडेंची धडक कारवाई; आरतीसाठी गेले अन् थेट कारवाईच करून आले\n-कोण कोणाला आडवं करतंय ते येणाऱ्या निवडणुकीतच बघू- उदयनराजे\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nगद्दारांना माफी नाही; उदयनराजेंच्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तासाठी ही लढाई आहे\nउदयनराजेच काय सख्खा भाऊही भाजपमध्ये गेला तरीही विरोध करणारच\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathighorad-tal-selu-dist-vardha-agrowon-maharashtra-5979?tid=155", "date_download": "2018-11-14T01:23:01Z", "digest": "sha1:ROPYEWVZ22RQT7SKBII7SNC6INN5FF4W", "length": 23349, "nlines": 203, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi,ghorad tal. selu dist. vardha , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचिकाटीच्या जोरावर अल्पभूधारक झाला मसाले उद्योजक\nचिकाटीच्या जोरावर अल्पभूधारक झाला मसाले उद्योजक\nचिकाटीच्या जोरावर अल्पभूधारक झाला मसाले उद्योजक\nशुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018\nगुणवत्तापूर्ण उत्पादन व मार्केटिंगचे सातत्याने प्रयत्न यांच्या जोरावर हा व्यवसाय सुमारे पाच वर्षांत वृद्धीच्या चांगल्या टप्प्यावर पोचवण्यात मनोज गोमासे यांना यश मिळाले आहे. यशस्वी प्रक्रिया उद्योजक म्हणून त्यांनी ओळख बनविली आहे.\nवर्धा जिल्ह्यातील घोराड (ता. सेलू) येथील अल्पभूधारक शेतकरी मनोज गोमासे यांची केवळ तीन एकर शेती. मात्र अल्प शेतीवर अवलंबून राहता येत नसल्याने त्यांनी मिरची, हळद आदी पावडर निर्मिती उद्योगाची वाटचाल धरली. गुणवत्तापूर्ण उत्पादन व मार्केटिंगचे सातत्याने प्रयत्न यांच्या जोरावर हा व्यवसाय सुमारे पाच वर्षांत वृद्धीच्या चांगल्या टप्प्यावर पोचवण्यात त्यांना यश मिळाले आहे. प्रक्रिया उद्योजक म्हणून अोळख बनविणे त्यांना शक्य झाले आहे.\nवर्धा जिल्ह्यातील घोराड (ता. सेलू) येथील मनोज गोमासे यांचे वडील विनायक गोमाशे यांना सहा भाऊ. कुटुंबीयांची एकत्रित १५ एकर शेती. सुरवातीला एकत्रित कुटुंब पद्धतीचा वारसा परिवाराने जपला. त्यामुळे शेतीचे व्यवस्थापनही सामूहिकरीत्या व्हायचे. त्यावेळी सुमारे साडेसात एकरांवर मिरची असायची. उर्वरित क्षेत्रात सोयाबीन, कपाशी, गहू, हरभरा आदी पारंपरिक पिके व्हायची. साधारण १९९५ मध्ये शेतीची विभागणी होत मनोज यांच्या वाट्याला तीन एकर शेती आली. मनोज यांचे वडील पाटबंधारे विभागात नोकरीला होते. साहजिकच पुढील शेतीची जबाबदारी मनोजच हाताळणार होते.\nमनोजही सावंगी येथे शासकीय प्रकल्पाच्या अानुषंगाने खासगी नोकरीत कार्यरत होते. काही कारणांमुळे त्यांनी नोकरी सोडली. आता शेतीचाच पर्याय समोर दिसत होता. त्यांचे भाऊ हळद, मिरची पावडर तयार करून सर्वत्र फिरून विक्री करायचे. या घरगुती व्यवसायाला अजून चांगले रूप देण्याचे व त्याचा विस्तार करण्याचे मनोज यांनी ठरविले.\nव्यवसाय उभारणीपूर्वी वर्धा येथील दोन मिरची व हळद पावडर उत्पादकांकडे वर्षभर काम केले. त्या माध्यमातून या क्षेत्रातील बारकावे जाणून घेतले.\nखादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडे प्रकल्प आराखडा सादर. पंतप्रधान रोजगार योजनेतून दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर. बॅंक ऑफ इंडियाच्या सेलू शाखेतून कर्जाची उचल करण्यात आली.\nबॅंकेकडून मिळालेल्या दहा लाख रुपयांच्या कर्जापैकी सहा लाख ६८ हजार रुपये यंत्रसामग्रीसाठी उर्वरित रक्‍कम खेळते भांडवल (कच्चा माल खरेदीसाठी) उपयोगात आणले. त्यातून दोन पल्वरायझर्सची खरेदी झाली. त्याची किंमत अनुक्रमे एक लाख ३० हजार व ७५ हजार रुपये.\nदोन पॅकिंग मशिन्सची किंमत अनुक्रमे एक लाख २० हजार रुपये व ३५ हजार रुपये.\nसुमारे पाच वर्षांचा तयार होत आला.\nउत्पादने- मिरची, हळद, धने, जिरा पावडर.\nबाजारातील मागणीनुसार ५० ग्रॅमपासून ते पाच किलो, तीस किलो पॅकिंग.\nमशिनरी- मिक्सिंग, पल्वरायझर, पॅकिंग मशिन, चक्की आदी.\nपावडर विक्रीच्या सुरवातीला वर्धा आणि नागपूर येथील घाऊक व्यापाऱ्यांच्या भेटी घेणे सुरू केले. यात महिला बचत गटाच्या महिला सदस्यांचाही सहभाग घेतला. प्रत्येक विक्री केंद्रात जाऊन मालाच्या गुणवत्तेविषयी पटवून देणे व मालात कोणत्याही प्रकारची भेसळ नसल्याचे सांगण्यात येत होते.\nमालाचा नमुना देण्यात येत होता.\nदर आठवड्याने व्यापाऱ्यांना फोन करून मालाच्या पसंतीविषयी व मागणीविषयी विचारणा व्हायची.\nअनेक वेळा मानहानिकारक शेरेही व्यापाऱ्यांकडून एेकावे लागले.\nहळूहळू आठवड्याला १० ते १५ किलो अशी अत्यल्प मागणी होती. ग्राहकांकडून मागणी होऊ लागल्याने घाऊक विक्रेत्यांकडूनही तशा प्रकारे मागणीत वाढ झाली.\nकच्च्या मालाच्या दरांनुसार नफ्याचे प्रमाण कमी-जास्त होते.\nकधीकाळी इतरांकडे रोजगार करणाऱ्या मनोज यांना जिद्दीतून उद्योग उभारून उत्पन्नाची धवल वाट शोधली. शिवाय इतरांनाही रोजगार दिला.\nकच्चा माल कोठून येतो\nसमुद्रपूर तालुक्‍यातील वायगाव (हळद्या) हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. वायगाव जातीची हळद या भागात होते. राज्यभरात ती प्रसिद्ध आहे. या भागातील शेतकऱ्यांकडून हळदीची थेट मार्केट दराने खरेदी\nगेल्या पाच वर्षांपासून या खरेदीत सातत्य. हळदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याचा अनुभव आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडत, दलाली, हमाली किंवा वाहतूक खर्च आकारणी होत नसल्याने शेतकऱ्यांसाठीही हा फायद्याचा सौदा ठरतो.\nखरेदीचा कालावधी- जानेवारी ते जून. अन्य काळात हळदीचे माहेरघर असलेल्या सांगली बाजारपेठेतून व्यापाऱ्यांमार्फत खरेदी\nकुही, मांढळ, तारणा, कळमणा, सेलू या मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारातून.\nपावडर विक्री- प्रति महिना\nधने, जिरा- प्रत्येकी २ क्विंटल\nनागपूर, यवतमाळ, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, पुणे, मुंबई येथूनही आॅर्डर्स घेत आहेत.\nसुमारे २५ पाच टक्के कमिशन बेसीसवर\nकेजाजी उद्योग या नावाने व्यवसाची नोंदणी. पंधरवड्यापूर्वी हा ट्रेडमार्क रजिस्टर्ड केला.\nदिलेला रोजगार- महिला बचत गटाच्या सदस्य तसेच निर्मितीत सात व पॅकिंगमध्ये सुमारे पाच जण.\nबाजारपेठ मिळवण्याच्या प्रयत्नांपैकी सुमारे ७० विविध कृषी प्रदर्शने वा महोत्सवांमधून मनोज यांनी भाग घेतला आहे. सुमारे तीन दिवसांत ३५ ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळवण्याचा प्रयत्न होतो. आॅनलाइन तसेच फेसबुकच्या माध्यमातूनदेखील बाजारपेठ मिळवणे सुरू आहे.\nसंपर्क : मनोज गोमासे : ९९७५४७३३१४\nव्यवसाय शेती मिरची हळद उत्पन्न\nवर्धा येथे प्रशासनाने सुरू केलेल्या ‘रुरल मॉल’मध्ये मनोज यांची ठेवलेली उत्पादने.\nउत्पादनांचे पॅकेजिंग मशीनच्या सहाय्याने केले जाते.\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nहळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...\nहळद पिकातील रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nहळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nहळदीची भरणी आवश्यक...सध्याच्या काळात हळदीचे खोड तसेच फुटव्यांची वाढ...\nपानवेल लागवडीसाठी जोमदार बेणे निवडापानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी, रेती...\nपानवेल लागवडीपूर्वीची तयारी...ज्या शेतकऱ्यांना नवीन पानमळ्याची लागवड करावयाची...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nमसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...\nगादीवाफ्यावर करा आले लागवडआले लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा...\nमसाला पिकांची लागवड कशी करावीनारळाची लागवड ७.५ x ७.५ मीटर अंतरावर करावी. या...\nतयारी आले लागवडीची...आले लागवड करताना जमिनीची निवड, पूर्वमशागत, बियाणे...\nदालचिनी लागवडीबाबत माहिती...दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात...\nकाढणीनंतर हळद बियाण्याची योग्य साठवण...हळद कंदाची गुणवत्ता दीर्घकाळ टिकविण्यासाठी पिकाची...\nपानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...\nचिकाटीच्या जोरावर अल्पभूधारक झाला मसाले...वर्धा जिल्ह्यातील घोराड (ता. सेलू) येथील...\nअवेळी पावसात घ्या हळदीची काळजीसद्यःस्थितीत राज्यात हळद काढणी सुरू आहे. मात्र...\nयोग्य प्रक्रियेतून वाढते हळदीची गुणवत्ताआयताकृती कुकर व सच्छिद्र ड्रमचा वापर केल्याने...\nसुधारित पद्धतीने शिजवा हळदपारंपरिक पद्धतीमध्ये हळद पाण्यात शिजवली जाई....\nहळदकंदांवर प्रक्रियेसाठी सुधारित...हळदकंदांची काढणी केल्यानंतर हळदीवर प्रक्रिया करून...\nमसाला पीक सल्लाकोकण किनारपट्टीवरील नारळ, सुपारीच्या बागेमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-19-%E0%A4%AE%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-14T01:26:30Z", "digest": "sha1:XGUC5GPLRMQE2TAIAXPBGSTE4YF57T42", "length": 8448, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : बांधकाम सुरु असलेल्या 19 मजली इमारतीला आग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे : बांधकाम सुरु असलेल्या 19 मजली इमारतीला आग\nपुणे – पौड रस्त्यावर एसएनडीटी महाविद्यालयाजवळ बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला आग लागली. या आगीत बांधकाम साहित्यासाठी असलेल्या स्टोअररुमधील काही सामान जळून खाक झाले. अग्निशामक दलाने तब्बल तासभर झगडत आगिवर नियंत्रण मिळवले.\nएसएनडीटी शेजारी एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. यातील 19 मजल्याचे स्लॅप टाकून झाले असून पहिले चार मजले पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यातील दुसऱ्या मजल्यावर सध्या स्टोअर रुम असून त्यामध्ये बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी दुपारी अचानक आग लागल्याने मोठा धुर झाला होता. यामध्ये नायलॉनचे रोप, प्लॅस्टीकचे पाईप आदी साहित्य होते. यामुळे प्रचंड धुर आणी उग्र वास येत होता. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र हा दुसरा मजला पूर्णपर्ण पत्र्याने पॅक करण्यात आल्याने जवानांना प्रथम पत्रे तोडून आत प्रवेश करावा लागला. एका बाजूने पाण्याचा मार करुनही आग नियंत्रणात येत नव्हती.\nयामुळे दुसऱ्या बाजूचेही पत्रे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र दुसऱ्या बाजूला आरसीसीचा रॅंप होता, त्यावर लोखंडी रॉड ठेऊन जवानांना पाण्याचा मारा करावा लागला. प्लॅस्टीकच्या मोठ्या प्रमाणात वस्तू असल्याने विशेष सूट घालून जवानांना आत प्रवेश करावा लागला. जवानांना 60 ते 70 टक्के सामान वाचवण्यास यश आले. मात्र तब्बल तासभर झगडल्यानंतर आग आटोक्‍यात आली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे सहायक विभागीय अधिकारी रमेश दांगट, स्टेशन ऑफिसर गजानन पात्रुडकर तांडे अंगद लिपाणे, जवान अमोल पवार, दिपक पाटील, अतुल गलांडे आदींनी मदतकार्य केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे ; अपघातग्रस्ताकडून पोलिसाला दोन हजाराची लाच घेताना पकडले\nNext articleपुणे : “त्या’ आरोपीचा जामीन फेटाळला\nहंगामपूर्व द्राक्षांची मार्केट यार्डात आवक सुरू\nपुणे मेट्रोचे साहित्य कचऱ्यात\nनियम धाब्यावर बसवून जलसंपदा विभागाची निविदा प्रक्रिया\n“जायका’मुळे मैलापाणी नदीत सोडणे थांबेल का\nदुप्पट अनुदान वाढीचा निर्णय प्रलंबित\nनागरिक पर्यटनाला; चोरांची दिवाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-14T00:05:03Z", "digest": "sha1:237HTUDY62TDFBUPW6X3YGJIAJ3Q6EZ2", "length": 12163, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री\nबंगळुरु: कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली आहे. कर्नाटक हे दक्षिणेकडील एकमेव राज्य आहे, जिथे भाजपने विजय निश्चित केला आहे. कर्नाटकातील भाजपचा हा दुसरा विजय ठरेल. यापूर्वी भाजपने 2008 मध्ये पहिल्यांदा विजय मिळवत, दक्षिणेत पदार्पण केले होते. मात्र 2013 मध्ये भाजपने हे राज्य गमावले. आता पुन्हा 2018 मध्ये भाजपने सत्ता खेचून आणली. भाजपच्या दोन्ही विजयाचे आणि एका पराभवाचे श्रेय जाते ते बी एस येडियुरप्पा यांनाच. 2008 सालचा विजय, 2013 सालचा पराभव आणि 2018 सालचा विजय या सर्वांमधील समान धागा म्हणजे बी.एस. येडियुरप्पा होय.\nबूकानाकेरे सिद्दलिंगाप्पा येडियुरप्पा म्हणजेच बी एस येडियुरप्पा यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1943 रोजी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात झाला. 75 वर्षीय येडियुरप्पा हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. राईस मिलमध्ये क्लार्क ते मुख्यमंत्री अशी येडियुरप्पांची कारकीर्द आहे. त्यांच्या चढ्या कारकिर्दीला जेलवारीचा ब्रेकही लागला. मात्र त्यातूनही त्यांनी कमबॅक केले.\n* राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री\n* मांड्या जिल्ह्यातील कारपेट तालुक्यातील बुकानाकेरे गावात 1943 साली जन्म\n* भात मील (rice mill) मध्ये क्लार्कचं काम करायचे. त्यानंतर\n* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव म्हणून काम\n* 1972 मध्ये जनसंघाचे तालुका अध्यक्ष होते\n* 1975 मध्ये आणीबाणीत 45 दिवसांचा कारावास\n* 1983 मध्ये पहिल्यांदा आमदार बनले, शिकारीपुरा मतदारसंघातून सात वेळा विजय. (आजचा धरुन आठ)\n* 1988 मध्ये कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष\n* 1994 मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता बनले, 1999 साली निवडणूक हरले पण विधानपरिषदेतून आमदार.\n* 2004 मध्ये पुन्हा जिंकले आणि विरोधी पक्षनेता बनले, तेव्हा काँग्रेसचे धरमसिंह मुख्यमंत्री होते. येडियुरप्पा आणि जनता दल सेक्युलरच्या कुमारस्वामी यांनी ते सरकार खाली खेचलं, 20-20 महिने विभागणी झाली. भाजपच्या मदतीने कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले, येडियुरप्पा उपमुख्यमंत्री, पण\nत्यांची टर्म संपल्यावर कुमारस्वामींनी येडियुरप्पांना पाठिंबा देण्यास नकार दिला आणि येडियुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून सातच दिवसात राजीनामा द्यावा लागला.\n* 2008 मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात कर्नाटकात भाजपची सत्ता आली. भाजपने जिंकलेलं दक्षिणेतलं हे पहिलं राज्य ठरलं. येडियुरप्पा भाजपचे दक्षिणेतील पहिले मुख्यमंत्री बनले.\n* खाण आणि जमीन घोटाळ्याच्या/भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन 2011 साली मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं.\n* लोकायुक्तांच्या हस्तक्षेपामुळे जमीन घोटाळ्यात ऑक्टोबर 2011 साली अटक झाली, तेव्हा ते 23दिवस जेलमध्ये होते. त्यानंतर 2012 मध्ये हायकोर्ट मग सुप्रीम कोर्टाने स्थगिती देत त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा केला.\n* 2012 मध्ये येडियुरप्पांनी आमदारकीचा आणि भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. 2013 च्या निवडणुकांत भाजपच्या पराभवाला हातभार लावला. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा भाजपमध्ये पक्ष सामील करुन घरवापसी केली.\n* 2014 साली शिमोगा लोकसभा मतदारसंघातून साडेतीन लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून खासदार बनले.\n* 2016 मध्ये पक्षाने त्यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात पाठवलं आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुंबई हल्ल्याचा खटला पाकिस्तानात पुन्हा सुरू\nNext articleजैवइंधन धोरणाला केंद्राची मंजुरी\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\nसंघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख जाहीरनाम्यात नाही : कॉंग्रेसचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Lok-Sabha-assembly-election/", "date_download": "2018-11-14T00:57:49Z", "digest": "sha1:T2B3AAIIGYIBLX6E5UD2VUDYEDCDHKE3", "length": 12927, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप, राष्ट्रवादीत खडाखडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › भाजप, राष्ट्रवादीत खडाखडी\nकोल्हापूर : विठ्ठल पाटील\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीचे मैदान जवळ येऊ लागल्याने जिल्ह्यात राजकीय आडाखे बांधले जात असून, त्यात भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांसह इच्छुक उमेदवारांकडून एकमेकांचे अंदाज घेत संभ्रम निर्माण करण्याचे कौशल्यही वापरले जाऊ लागले आहे. जिल्ह्यात विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादीकडूनच खडाखडी सुरू असल्याचे चित्र आहे.आ. हसन मुश्रीफ यांच्यापाठोपाठ माजी आमदार संजय घाटगे यांचा साजरा झालेला वाढदिवस कागल तालुक्यासह जिल्हाभर गाजला. कागल विधानसभा मतदारसंघातील या दोन्ही बलाढ्य नेत्यांचे वाढदिवस म्हणजे आगामी निवडणुकीची रंगीत तालीमच मानली जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा कोल्हापूर दौराही चर्चेत आला आहे.\nजिल्ह्यात कागल विधानसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असेच चित्र निर्माण झाले आहे. मुश्रीफ यांचा वाढदिवस राष्ट्रवादीने तर घाटगे यांचा भाजपने प्रायोजित केल्याचेही दर्शन यानिमित्ताने झाले. 25 मार्चला मुश्रीफ यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त संपूर्ण कागल तालुका सजला होताच. शिवाय, जिल्हाभर होर्डिंग उभारले गेले होते. तोच काहीसा अनुभव घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त कालगकरांना आला. दोघांनीही शक्‍तिप्रदर्शन केले. मुश्रीफ यांनी जिल्हास्तरावरील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासमवेत वाढदिवस साजरा केला. तर घाटगे यांच्या वाढदिवसाला राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहिले.\nना. पाटील यांच्यासह राज्यसभेचे खा. संभाजीराजे यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली. ना. पाटील यांनी घाटगेंना विधानसभेसाठी थेट पाठिंबा व्यक्‍त केला. शत्रू ठरला असल्याचे सांगून तुमच्याबरोबर आम्ही आहोत. कामाला लागा, असा सल्लाही दिला. तर दुसरीकडे संभाजीराजे यांनी कागलमध्ये केवळ सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे हे दोनच लोकनेते होऊन गेले. इतरांनी ती स्वप्ने पाहू नयेत, असा टोला लगावला. ना. पाटील यांनी ठरविलेला शत्रू आणि संभाजीराजे यांनी दोघांशिवाय तिसरा लोकनेता नाही, असा लगावलेला टोला हा आ. मुश्रीफ यांनाच होता, असा अर्थ कागलकरांनी लावला आहेच. संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती. शिवाय, मुश्रीफ यांनी त्यांचा प्रचारही केला होता; पण पराभवानंतर त्यांनी मुश्रीफांसह राष्ट्रवादीकडे पाठ फिरविली होती. याचीही आठवण यानिमित्ताने जिल्ह्याला झाली.\nएकीकडे कागलच्या स्थानिक नेत्यांतील संघर्ष इरेला पेटत असतानाच वरिष्ठ नेत्यांनीही त्यासाठी फिल्डिंग लावल्याचे स्पष्ट झाले. मुश्रीफ यांच्या वाढदिवसाला शरद पवार आले नसले तरी त्यांचे कट्टर विरोधक घाटगे यांच्या वाढदिवशी मात्र कोल्हापूर दौर्‍यावर आले. नियोजित कार्यक्रमांसाठी ते आल्याचे सांगितले जात असले, तरी घाटगे यांच्या वाढदिवसादिवशीच त्यांचा झालेला दौरा दुर्लक्षित केला जाणार नाही.\nराजकीय घडामोडींवरून ना. पाटील यांचा धसका दोन्ही काँग्रेसने घेतला की काय, असा अर्थही लावला जात आहे. देश पातळीवर अत्यंत हुशार आणि राजकीय जिगरबाज नेते म्हणून पवार यांना ओळखले जाते. त्यांनी कोल्हापुरात येऊन थेट ना. पाटील यांच्यावर लक्ष केंद्रित केल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. अर्थातच, जिल्ह्यात ना. पाटील यांचे डावपेच रोखण्यासाठी पवार यांना लक्ष घालावे लागल्याचेही बोलले जात आहे.\nलोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी व भाजपचाही उमेदवार निश्‍चित नाही. काही दिवसांपूर्वी विद्यमान खा. धनंजय महाडिक भाजप नेत्यांसोबत दिसत होते. तेच आता पुन्हा स्वगृही परतून राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आहेत. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्याची घोषणा करणारे आ. मुश्रीफ आता महाडिक यांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले आहेत. यातूनच मतदारांमध्ये कशा प्रकारे संभ्रम निर्माण केला जात आहे, याचा नमुना जिल्ह्याला पाहायला मिळत आहे.\nपश्‍चिम महाराष्ट्रात ना. पाटील यांची सत्तेसाठी हातमिळवणी\nराज्यात मुख्यमंत्र्यांऐवजी कोल्हापुरातून धोरणात्मक निर्णय जाहीर होतात, असे सांगून पवार यांनी ना. चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व वाढविल्याचे मानले जात असतानाच लोकांमधून निवडून या, असे आव्हान देत मिळाली संधी तोपर्यंत लाभ घ्या, असे तिरकस वक्‍तव्यही पवार यांनी केले. अर्थात, कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातार्‍यात ना. पाटील यांच्या उधळत असलेल्या वारूने पवार यांचे लक्ष वेधल्याचे त्यांच्या विधानातून स्पष्ट होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मूळच्या भाजपची ताकद या तिन्ही जिल्ह्यांत कमी असली, तरी राजकीय मुत्सद्देगिरीतून ना. पाटील यांनी सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्यात मोठे यश संपादन केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही बलाढ्य नेत्यांना धक्‍का बसला आहे. काही ठिकाणी तर या पक्षाच्या नेत्यांबरोबरच हातमिळवणी करून ना. पाटील यांनी सत्तेत वाटा मिळविला आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-shivaji-Optional-brig-work-Speed-of-administrative-movements/", "date_download": "2018-11-14T01:32:50Z", "digest": "sha1:O65AHD55X5ZT743UCWUEZK4YAL65ZWXZ", "length": 8123, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्यायी पूल; प्रशासकीय हालचालींना वेग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पर्यायी पूल; प्रशासकीय हालचालींना वेग\nपर्यायी पूल; प्रशासकीय हालचालींना वेग\nपंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाच्या बांधकामाबाबत जिल्हा आणि राज्य पातळीवरील प्रशासकीय हालचालींना मंगळवारी वेग आला. राज्याच्या विधी व न्याय, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत या पुलाच्या उर्वरित बांधकामाच्या परवानगीबाबत चर्चा झाली. याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्याचे समजते.\nपंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला पर्यायी पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे 80 टक्के बांधकाम झाल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या कायद्याचा अडसर निर्माण झाला. यामुळे पुलाचे बांधकाम गेली अनेक महिने बंद आहे. पुलाचे काम सुरू व्हावे, याकरिता पुरातत्त्वच्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. लोकसभेत तसे विधेयकही मंजूर करण्यात आले. मात्र, हे विधेयक राज्यसभेत अद्याप मंजूर झालेले नाही. यामुळे या पुलाचे बांधकाम आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती.\nआपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तात्पुरत्या पुलाचे बांधकाम करता येते, कायमस्वरूपी पुलाच्या बांधकामाबाबत तरतूद नसल्याचे सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. त्यावर कृती समितीने चार दिवसांत याबाबत निर्णय घ्या; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर होण्याची भीती आहे. याचबरोबर पावसाळा तोंडावर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत या पुलावरील वाहतूक बंद केल्यास नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत. वाहतुकीचाही प्रश्‍न निर्माण होणार आहे. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे.\nपावसाळ्यापूर्वी पर्यायी पुलाचे बांधकाम झाले नाही, तर ऐन पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होण्याची भीती आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यायी पुलाबाबत प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य पातळीवर विविध विभागांशी वैयक्तिक पातळीवर संपर्क सुरू करत पत्रव्यवहारही केले जात आहेत.\nदरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी याबाबत विधी व न्याय विभाग, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत या पुलाच्या बांधकामाचा प्रश्‍न सोडवण्याबाबत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याबाबतही अधिकार्‍यांना सूचना देण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, रात्री उशिरापर्यंत तो होऊ शकला नाही. दरम्यान, आज दिवसभर जिल्हा व राज्य पातळीवर सुरू झालेल्या प्रशासकीय हालचालींमुळे पर्यायी पुलाबाबत लवकरच मार्ग निघण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Landing-at-Chipi-Airport-on-September-12/", "date_download": "2018-11-14T01:08:12Z", "digest": "sha1:ORVNRO5VEYRFQ3TPTLSLUPV7VDUNSNY6", "length": 8093, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिपी विमानतळावर १२ सप्टेंबर रोजी ‘लँडिंग’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › चिपी विमानतळावर १२ सप्टेंबर रोजी ‘लँडिंग’\nचिपी विमानतळावर १२ सप्टेंबर रोजी ‘लँडिंग’\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर गणेश चतुर्थीच्या आधल्या दिवशी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी विमान लँडिंग करण्याचा निर्णय गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत चिपी विमानतळाच्या कामाचा आढावा घेऊन विमानतळासाठी आवश्यक असलेल्या वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून विमानतळ कार्यान्वित करण्याच्या सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आय.आर.बी. कंपनी व सर्व संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. 6 ऑगस्ट रोजी या पायाभूत सुविधा तातडीने पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.\nचिपी विमानतळ हवाई वाहतूक चालू करणे व अडीअडचणींवर उपाययोजना करण्यासंदर्भात ना. सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व ना. दीपक केसरकर, पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत गुरुवारी 2 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीस श्री. म्हैसकर, आय.आर.बी. कंपनीचे चेअरमन व कंपनीचे अधिकारी श्री. सुशीलकुमार पांडे, सुधीर होरिंग, किरण कुमार, मुकेश वर्मा, सहा. निदेशक, डी.जी.सी.ए. तसेच आर.व्ही.सोनने, मुख्य अभियंता, म.औ.म.म.रा., एस.आर.बर्गे, विभागीय अधिकारी, रत्नागिरी उपस्थित होते. चिपी विमानतळ हवाई वाहतूक 12 सप्टेंबर 2018 रोजी प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nत्यानंतर 2 महिन्यांच्या अवधीत विमानसेवा नियमित चालू करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच विमानतळासाठी नियमित पाणीपुरवठा व सुरळीत विद्युतपुरवठा, तसेच रस्ते व अवजड वाहतूक यासारख्या उपाययोजना करण्यासाठी बैठक पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 6 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तसेच सर्व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.\nचिपी विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमीन अल्पदरात संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे संपादित जमिनीच्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्‍तीस नोकरी उपलब्ध करून देणे व चिपी गावातील इतर व्यक्‍तींना पात्रतेप्रमाणे नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी\nपालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी आय.आर.बी.चे चेअरमन यांच्याकडे केली व त्यांनी सदर मागणी मान्य केली आहे. त्याचप्रमाणे विमानतळ झाल्यामुळे चिपी गावातील लोकांना 1.5 कि.मी. अंतर प्रवास करण्यासाठी 8 कि.मी. प्रवास करावा लागतो. त्याबाबत आय.आर.बी. मालक व चेअरमन यांनी एस.टी. बसच्या प्रवासाच्या भाड्यातील 6.5 कि.मी. अंतराचा फरक एस.टी. महामंडळाकडे कंपनीने भरुन देण्याचे मान्य केले आहे. तसेच चिपी गावातील रस्ते लवकरच व्यवस्थित करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Student-Demend-Separate-Kokan-University/", "date_download": "2018-11-14T01:22:14Z", "digest": "sha1:ZLFBFJF6BH43FACOSYMODQCZEQ2H5YNK", "length": 5013, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वतंत्र कोकण विद्यापीठ लवकरात लवकर करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › स्वतंत्र कोकण विद्यापीठ लवकरात लवकर करा\nस्वतंत्र कोकण विद्यापीठ लवकरात लवकर करा\nविदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण हे महाराष्ट्राचे चार प्रमुख प्रादेशिक विभाग आहेत. इतर तीन विभागांमध्ये स्वतंत्र विद्यापीठ आहे परंतु कोकण विभागासाठी एकही विद्यापीठ नाही. हा कोकणवर उघड उघड अन्यायच नव्हे तर अत्याचार आहे.त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी येथे त्वरित विद्यापीठ करा, अशी मागणी फोंडाघाट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कणकवली तहसीलदारांना दिले.\nदोडामार्ग ते मुंबई यातील अंतर सुमारे 700 कि.मी. आहे. मुंबई विद्यापीठ कोकणच्या एका टोकाला आहे. हे विद्यापीठ मुंबई महसूल विभागात असले तरी तेथे भारतातून विद्यार्थी प्रवेश घेत असल्याने ते भारतीय विद्यापीठ झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, प्राचार्य, प्राध्यापक, संस्था चालक या सर्वांवरच अन्याय होतो. एकेकाळी मुंबई विद्यापीठाचा दर्जा उत्‍तम होता. पण गेल्या 15 वर्षांत विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा कोसळला आहे. या सर्व बाबी पाहता कोकणला स्वतंत्र विद्यापीठाची गरज आहे, असे विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे.\nतहसीलदारांना याबाबतचे निवेदन देताना दर्शना रासम, दामिनी सावंत, वैष्णवी रेडकर, अक्षता चव्हाण, सारिका राणे, मयुरी सावंत, अभिषेक गावकर, संकेत गावकर, प्रा.जगदीश राणे, प्रा.महेंद्र नाटेकर उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-school-bus-stopwatch-will-stop-the-parents/", "date_download": "2018-11-14T00:59:54Z", "digest": "sha1:I7CCYZCEMAGZ62L4R2XWYME622GQWZ6Y", "length": 8172, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्कुलबस बंद मुळे पालक हवालदिल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › स्कुलबस बंद मुळे पालक हवालदिल\nस्कुलबस बंद मुळे पालक हवालदिल\nशहरात ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट संघटनेच्यावतीने चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात विविध संघटना, स्कूलबस मालक- चालकांनी सहभाग घेतला होता. परिणामी शहरातील बहुतांश शाळांतील विद्यार्थी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना शाळेत सोडविण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागली. स्कुलबस बंद असल्यामुळे पीएमपी बस, रिक्षा आणि दुचाकीवरुन विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागला.\nचक्का जाम आंदोलनात स्कुलबस चालक-मालकांनी सहभाग घेतला होता. परिणामी बस बंद असल्याने शिवाजीनगर, स्वारगेट सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्त्यांसह विविध परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना आंदोलनाचा फटका सहन करावा लागला. विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी पालकांना कसरत करावी लागली. शुक्रवारी सकाळपासून संततधार रिमझिम पावसामुळे शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागल्याचे चित्र दिसून आले. स्कुलबस बंद असल्यामुळे विविध भागातील पालकांना शाळेत विद्यार्थी पोचविण्यासाठी उशीर झाला होता. तसेच बहुतांश शाळा सकाळच्या सत्रातील असल्याने विद्यार्थी वेळेवर शाळेत सोडण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागली. तसेच वाहतुकीसाठी सोय उपलब्ध नसल्यामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत उशिरा\nयेण्याची सूट दिली होती. एकाच कुटुंबातील दोन ते तीन विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करत ट्रीपलसीट प्रवास करावा लागला.शहरातील बहुतांश स्कुलबस संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक ठप्प झाली होती. पर्यायी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे पालकांना दुचाकी प्रवासाद्वारे विद्यार्थ्यांना ने-आण करावी लागल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी पालकांना कामावर जाण्यासाठी उशीर झाला होता. विविध शाळेतील विद्यार्थ्यांना रिक्षाप्रवास आणि स्कुलव्हॅनद्वारे शाळेत उपस्थित राहावे लागले. विद्यार्थ्यांच्या घराजवळ स्कुलबस न आल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला . सकाळी आणि सायंकाळी पावसाच्या संततधार रिपरिपीमुळे विद्यार्थ्यांना दुचाकीवर भिजत प्रवास करावा लागल्याचे चित्र आढळून आले.\nविद्यार्थ्यांनी लुटला स्कुलबस नसल्याचा आनंद\nशाळेत ये-जा करण्यासाठी एरवी विद्यार्थ्यांना साचेबद्ध वेळेत ठरलेल्या थांब्यावर बसची वाट पाहत थांबावे लागते. शुक्रवारी मात्र, स्कुलबस नसल्यामुळे पालक घरी नेण्यासाठी येईपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी मित्रांसमवेत पावसाचा आनंद लुटला. तसेच अनेकांनी बसप्रवासास प्राधान्य दिले होते. दरम्यान, स्कुलसब नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा वेळ मुलांना शाळेतून घरी नेण्यात गेला होता. सायंकाळच्या वेळेत वाहतूककोंडीचा सामना पालकांना करावा लागल्याचे दिसून आले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/mumbai-pune-express-way-traffic-problem/", "date_download": "2018-11-14T00:44:22Z", "digest": "sha1:OKBNA3T627ZUOMG2XWGSRTM7IJTHD353", "length": 3758, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यावरून येणारी वाहने लोणावळ्याजवळ थांबविणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुण्यावरून येणारी वाहने लोणावळ्याजवळ थांबविणार\nपुण्यावरून येणारी वाहने लोणावळ्याजवळ थांबविणार\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खंडाळा घाटातील कोंडी हटवण्यासाठी पुण्यावरून येणारी वाहने लोणावळ्याजवळ थांबविण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे.\nटप्याटप्याने एक-एक तासाला अशी वाहन रोखण्यात येणार आहेत. लोणावळा येथे अडवली जाणारी वाहनांपैकी छोटी वाहने लोणावळा शहरात सोडली जातील. अर्ध्या तासाने यावर अंमलबाजवणी होणार आहे.\nपुण्यावरून येणारी वाहने लोणावळ्याजवळ थांबविणार\nमुख्यमंत्र्यांच्या नावाने फेसबुक पेज, राजकीय नेत्यांची केली बदनामी\nराज्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता\nस्वच्छता अभियानास केराची टोपली\n‘स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड’ची सक्ती\nसावित्रीबाई फुले स्मारक इमारतीचे 3 जानेवारीला उद्घाटन\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Yamuna-Bai-Waikar-merged-with-infinity/", "date_download": "2018-11-14T00:39:01Z", "digest": "sha1:ZQOZNIJWPJX2RD7RACHL5WWR4KPZEBBG", "length": 8189, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर अनंतात विलीन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर अनंतात विलीन\nलावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर अनंतात विलीन\nलावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर (102) यांची अंत्ययात्रा काढल्यानंतर ‘यमुनाबाई वाईकर अमर रहे, आम्ही जातो आमुच्या गावा.., चुकले तुझे बाळ.. ये ना माझे आई गं..’ अशा भावपूर्ण गीतांची सलामी देत यमुनाबाई वाईकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nबुधवारी सकाळी फुलांनी सजविलेल्या रथात तिरंग्यात लपेटलेले पार्थिव ठेऊन त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. सोनगिरवाडी येथील कोल्हाटी समाज दफन भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी बंदुकीतून तीन फैरी झाडून व शोक बिगुल वाजवून यमुनाबाईंना मानवंदना दिली.\nआ. मकरंद पाटील, मदन भोसले, तहसीलदार अतुल म्हेत्रे, पोनि अशोक शेळके, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच मधुकर नेराळे, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, मोहन भोसले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष सचिन घाटगे यांनी आदरांजली वाहिली.\nउपनगराध्यक्ष अनिल सावंत, शशिकांत जाधव, क्रांती थिएटर्सचे अमर गायकवाड, चंद्रकांत जावळे, अ‍ॅड. प्रतापसिंह देशमुख, प्रतापराव पवार, लक्ष्मीकांत रांजणे, शिवाजीराव जगताप, शाहीर सोनावणे, मनोहर पटवर्धन, धोंडीराम जावळे, दिनेश गाडे, मच्छिंद्र जाधव, नृत्यांगना रेश्मा परितेकर आदींनी यमुनाबाईंना श्रध्दांजली अर्पण केली.\nलावणी सादर करणार्‍या शेवटच्या कलावतीचा अस्त झाला आहे. अशी लावणी यापुढे कोणीही ऐकवू, दाखवू शकेल असे वाटत नाही, अशा भावना नेराळे यांनी व्यक्त केल्या. लोकसंगीताचे प्रचंड भांडार यमुनाबाईंकडे होते. लावणी, तमाशा या लोककलांना त्यांनी सातासमुद्रापार नेले. त्यांच्या लावणीला सामान्य रसिकांपासून राष्ट्रपतींपर्यंत मानमान्यता लाभली. संगीत-नाटक अकादमी, पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित या कलावतीचं जाणं सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्राची फार मोठी हानी असल्याचे आ. मकरंद पाटील यांनी सांगितले.\nमदन भोसले म्हणाले, लावणीसम्राज्ञी यमुनाबाई यांच्या जाण्याचे दुःख खूप मोठे आहे. आपल्या वैशिष्टयपूर्ण लावणी गायनाने त्यांनी महाराष्ट्राचे लोककला वैभव सतत वाढते ठेवले. सलग 60 वर्षे संगीतबारीच्या माध्यमांतून त्यांनी कलेची व रसिकांची सेवा केली. तमाशा, लावणी या क्षेत्राला जेव्हा प्रतिष्ठा नव्हती, त्याही काळात यमुनाबाईंचे नाव आदराने घेतले जात होते. असे अलौकिक व्यक्तिमत्व आम्ही गमावले आहे.\nमाजी आमदार लक्ष्मण माने, विजया भोसले, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे, डॉ. दत्तात्रय घोरपडे, सी. व्ही. काळे, पोपटलाल ओसवाल, शामराव देव, रोहिदास पिसाळ, अ‍ॅड. अरविंद चव्हाण, महेंद्र धनवे, सतीश वैराट, विजय ढेकाने, अजित वनारसे, सुधीर शिंदे यांच्यासह मान्यवरांनी दर्शन घेतले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/bomb-mock-drill-in-satara-market/", "date_download": "2018-11-14T01:02:01Z", "digest": "sha1:5Z65XZI5ZQMD77GA3T5DMG7X3L3ENQRG", "length": 5261, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : बॉम्बची अफवा नव्हे; मॉकड्रिल (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : बॉम्बची अफवा नव्हे; मॉकड्रिल (Video)\nसातारा : बॉम्बची अफवा नव्हे; मॉकड्रिल (Video)\nपोवई नाक्यावरील गजबजलेल्या मरीआई कॉम्प्लेक्स येथे बेवारस बॅग सापडल्यानंतर अवघ्या सातारकरांचा श्वास काही काळ रोखला. बॉम्बशोधक पथकासह श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाची पाहणी करुन संशयास्पद बॅग ताब्यात घेतली असता त्यामध्ये कपडे असल्याचे समोर आले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनीच राबवलेले हे मॉकड्रिल असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.\nसातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने सुरक्षेच्या कारणास्तव व आपत्कालीन वेळेत पोलिस दलातील विविध घटक किती जागृत आहे हे पाहण्यासाठी मॉकड्रिल राबवले. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मरीआई कॉम्प्लेक्स येथे बेवारस व संशयास्पद बॅग असल्याचा फोन पोलिसांना गेला. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत बॉम्बशोधक पथक, श्वान पथक व पोलिसांचा फौजफाटा परिसरात पोहचला. मरीआई कॉम्प्लेक्सला पोलिसांनी वेढल्यानंतर वाहन चालकांसह परिसरात बघ्यांची गर्दी वाढली.\nबॉम्ब असलेली बॅग सापडली असल्याची अफवा तोपर्यंत पाहता पाहता सातार्‍यात व सोशल मिडियावर पसरली. यामुळे परिसरासह सातारकर बुचकळ्यात पडले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर परिसराची पाहणी केली. सुमारे पंधरा मिनिटात बॅगची पाहणी केल्यानंतर ती बॅग घेवून पोलिस तेथून निघून गेले. पोलिस निघून गेल्यानंतर मात्र तो मॉकड्रिल असल्याचे समोर आले. दरम्यान, यावेळी पोलिसांच्या तीन व्हॅन व सुमारे 20 पोलिस अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-when-police-arrested-who-cheat-mill-workers-and-Absconded/", "date_download": "2018-11-14T01:17:56Z", "digest": "sha1:HNN5ZSPLGA5D3N7P3FF6SOK4Z4R4NE72", "length": 6300, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गिरणी कामगारांना फसवणार्‍या बड्या धेंड्यांना अटक कधी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › गिरणी कामगारांना फसवणार्‍या बड्या धेंड्यांना अटक कधी\nगिरणी कामगारांना फसवणार्‍या बड्या धेंड्यांना अटक कधी\nसर्वसामान्य जनता, गिरणी कामगारांची फसवणूक करून गुन्हा दाखल होऊन कित्येक महिने उलटले तरी फरार असणारे शरद मुथा, अमोल सोनकवडे, सीताराम महांकाळ यांना अटक कधी करणार, असा सवाल संभाजी आरमारने निवेदनाद्वारे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांना केला आहे.\nगुन्हे दाखल होऊन कित्येक महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, दुर्दैवाने पोलिस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यास आरोपी यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे फरार आरोपी शरद मुथा मुंबईमध्ये बसून त्याच्या नावे असलेले जमिनीचे व्यवहार संमतीपत्राद्वारे करत आहे. म्हणजे आरोपीवर गुन्हा दाखल असल्याचा कसलाच परिणाम झाला नसून त्याचे आर्थिक व्यवहार निर्धोक सुरु आहेत.\nविशेष म्हणजे अमोल सोनकवडे याने आपल्या नावे असलेल्या मिळकतीचे कुलमुखत्यारपत्र त्याचा भाऊ राहुल जयप्रकाश सोनकवडे नावे केलेले असून या कुलमुखत्यारपत्राआधारे आधीच्या विकलेल्या प्‍लॉटची दुबार विक्री सुरु आहे. गुन्हा दाखल झाल्याबरोबर तात्काळ जर मुथा व सोनकवडे यांना अटक झाली असती तर आज त्यांच्याकडून सुरु असलेल्या मिळकतींच्या व्यवहारांना अटकाव बसला असता. अशा प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेचा पोलिस प्रशासन व कायद्यावरील विश्‍वास उडल्याशिवाय राहणार नाही. अशाप्रकारे गुन्हे दाखल असलेले आरोपी तपास अधिकार्‍यांशी आर्थिक संधान साधल्यामुळेच आरोपी मोकाट आहेत, अशी शंका वाटते.\nशहरातील कायदा सुव्यवस्थेपुढे आव्हान निर्माण करणार्‍या वरील सर्व आरोपींना सोलापूर शहरातील जनतेचा कायद्यावरील विश्‍वास उठण्यापूर्वी अटक झाली नाही तर संघटनेला नाईलाजास्तव पोलिस महासंचालकांकडे दाद मागावी लागेल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, शहरप्रमुख शशीकांत शिंदे, संतोष कदम, संजय सरवदे, संगप्पा म्याकल आदींनी दिला आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/events/bardo-marathi-movie-muhurat/", "date_download": "2018-11-14T00:52:07Z", "digest": "sha1:F3A72GFEVPKZJHGI4Z5SCNBZPMTDPGRL", "length": 8983, "nlines": 90, "source_domain": "megamarathi.in", "title": "बार्डो चित्रपटाचा मुहूर्त संपन्न", "raw_content": "\nHome मराठी इवेंटस बार्डो चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\nबार्डो चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\nबार्डो चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\nउत्तम चित्रपट निर्मितीच्या ध्यासाने पछाडलेली तरुणाई वेगवेगळ्या वाटा धुंडाळू लागली आहे. यातूनच नाविन्यपूर्ण विषयावरचे सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीत दिसू लागले आहेत. रितू फिल्म्स कट प्रोडक्शन व पांचजन्य प्रोडक्शन प्रा.लि चा बार्डो हा असाच वेगळ्या विषयावरचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nगीतध्वनीमुद्रणाने या सिनेमाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. जीवनमूल्यांचा वेध घेणाऱ्या बार्डो या सिनेमाचं दिग्दर्शन भिमराव मुडे करीत आहेत. ‘बांध रे, आशेची शिदोरी.. तोड रे, भीतीची तिजोरी’ असे सकारात्मक बोल असलेल्या गीताने बार्डोचा मुहूर्त झाला असून हाच दृष्टीकोन बार्डो चित्रपट प्रेक्षकांना देईल, अशी आशा दिग्दर्शक भिमराव मुडे यांनी व्यक्त केली.\nजीवनाच्या प्रवासात इच्छितस्थळी पोहचेपर्यंत मधल्या प्रवासाची जी गंमत असते ती गंमत म्हणजेच.. बार्डो हा चित्रपट, असं सांगत हा चित्रपट प्रेक्षकांना कलात्मक आनंद देईल असा विश्वास अभिनेते मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केला. दिग्दर्शकाने केलेला हा वेगळा प्रयोग दाद देण्यासारखा असून एक आव्हानात्मक व वेगळी भूमिका मला साकारायला मिळाल्याचा आनंद अभिनेते अशोक समर्थ यांनी बोलून दाखवला.\nचित्रपटाच लेखन भिमराव मुडे व श्वेता पेंडसे यांनी केलं आहे. मनोज यादव, गणेश चंदनशिवे यांच्या गीतांना संगीतकार रोहन-रोहन यांचा संगीतसाज लाभला आहे. चित्रपटाचे छायांकन विनायक जाधव यांचे असून कलादिग्दर्शन तृप्ती ताम्हाणे याचं आहे. वेशभूषा महेश शेरला व रंगभूषा निलेश सोनावणे यांनी सांभाळली आहे. चंद्रशेखर नन्नावरे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.\nऋतुजा गायकवाड-बजाज व अनिल गायकवाड निर्मित या चित्रपटात मकरंद देशपांडे, अशोक समर्थ, अंजली पाटील, गौतम जोगळेकर, गिरीश परदेशी, संदेश जाधव, प्रणव रावराणे, श्वेता पेंडसे, रुपेश बने, सुयश शिर्के, वर्षा दांदळे, जगन्नाथ निवंगुणे, रमेश वाणी, पूर्णिमा अहिरे, अतुल महाजन, अगस्त्य मुडे, भूमी प्रधान यांच्या भूमिका आहेत. बार्डोच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.\n‘गोटया’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\n‘अॅटमगिरी’ चित्रपटाचे संगीत अनावरण\nदुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सईच्या चाहत्यांचं एक पाऊल पुढे\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nशिक्षणाचे महत्व सांगणार ‘क्षितिज’\nफुंतरूचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ३० एप्रिल रोजी\nझी मराठीवर रंगणार होम मिनिस्टरचा मकर संक्रांत स्पेशल खेळ\nलघुपटांची वारी ‘झी टॉकीज’ आणणार तुमच्या दारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/beneficiary-of-loan-waiver-farmers-in-maharashtra/", "date_download": "2018-11-14T01:09:36Z", "digest": "sha1:DSYTHP7HEAEU3IAMCLCEHR72MWKCUXTG", "length": 9170, "nlines": 133, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्जमाफीची जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्जमाफीची जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर\nकोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र\nमुंबई : राज्यात शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कुठल्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, याबाबत सविस्तर आकडेवारी मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या ट्विटर हँडलवरुन जाहीर केली आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई अशी ओळख असलेल्या मुंबईतही शेकडो शेतकरी शेती करीत असून राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा या शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nदरम्यान राज्यातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वात जास्त 2 लाख 49 हजार 818 शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून यात यवतमाळ जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागला आहे. या जिल्ह्यातील 2 लाख 42 हजार 471 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजेच 23 हजार 505 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे\nकोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र\nअहमदनगर – 2 लाख 869\nऔरंगाबाद – 1 लाख 48 हजार 322\nबुलडाणा – 2 लाख 49 हजार 818\nगडचिरोली – 29 हजार 128\nजळगाव – 1 लाख 94 हजार 320\nलातूर – 80 हजार 473\nनागपूर – 84 हजार 645\nनाशिक – 1 लाख 36 हजार 569\nपरभणी – 1 लाख 63 हजार 760\nरत्नागिरी – 41 हजार 261\nसिंधुदुर्ग – 24 हजार 447\nवाशिम – 45 हजार 417\nअकोला – 1 लाख 11 हजार 625\nबीड – 2 लाख 8 हजार 480\nचंद्रपूर – 99 हजार 742\nगोंदिया – 68 हजार 290\nजालना – 1 लाख 96 हजार 463\nमुंबई शहर – 694\nमुंबई उपनगरे – 119\nनांदेड – 1 लाख 56 हजार 849\nउस्मानाबाद – 74 हजार 420\nपुणे – 1 लाख 83 हजार 209\nसांगली – 89 हजार 575\nसोलापूर – 1 लाख 8 हजार 533\nयवतमाळ – 2 लाख 42 हजार 471\nअमरावती – 1 लाख 72 हजार 760\nभंडारा – 42 हजार 872\nधुळे – 75 हजार 174\nहिंगोली – 55 हजार 165\nकोल्हापूर – 80 हजार 944\nनंदुरबार – 33 हजार 556\nरायगड – 10 हजार 809\nसातारा – 76 हजार 18\nठाणे – 23 हजार 505\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nबीड-दुष्काळी बीड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम उद्ध्वस्त झाला असताना पुढचे 135 दिवस चारा पुरेल एवढा चारा उपलब्ध…\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-suicides-of-young-farmers-in-parbhani/", "date_download": "2018-11-14T01:38:19Z", "digest": "sha1:SKFMH47AB5BUH46Q6577JWMXD2R2QOHD", "length": 7586, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "परभणीतील तरूण शेतक-याची आत्महत्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपरभणीतील तरूण शेतक-याची आत्महत्या\nपरभणी : सावकारी कर्ज काढून दोनदा पेरणी केल्यानंतर सुद्धा पावसाने दगा दिला आणि शेत तर पिकले नाही पण कर्जाचा फास बसला या चिंतेमुळे तरूण शेतकरी चांडीराम एडके याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथे ही घटना घडली असून जवळा झुटा गावातच पंधरा दिवसात शेतकरी आत्महत्येची ही तिसरी घटना घडली आहे. पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथील चांडीराम सुखदेव एडके (वय ३५) हा तरुण शेतकरी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. आज सकाळी शिवारातील एका पडीक विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी पंचनामा केला.हा अल्पभूधारक शेतकरी होता आणि त्यांच्याकडे तीन एकर शेती होती. तिघा भावात ही शेती असल्याने दरवर्षी एकजण शेती करत असे यावर्षी चण्डिकारामकडे शेती होती, खाजगी कर्ज काढून पेरणी केली मात्र पाऊस पडला नसल्याने शेतात पेरलेले उगवले नसल्याने तो नैराश्यात होता, त्यातूनच ही आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nपुणे- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जोडीला नशिबाची साथ असते, त्यामुळे, तो भरपूर प्रमाणात आपल्या नशिबावर…\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/yashwant-sinha-ready-to-beat-narendra-modi-in-elections/", "date_download": "2018-11-14T00:57:56Z", "digest": "sha1:KI37WGBHLJC5DSDZWNUADIQUZ6AAKEQK", "length": 7717, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नरेंद्र मोदींना निवडणुकीत मात देण्यासाठी यशवंत सिन्हा सज्ज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनरेंद्र मोदींना निवडणुकीत मात देण्यासाठी यशवंत सिन्हा सज्ज\nमुंबईत काँग्रेस नेते आणि भाजपमधील बंडखोरांसोबत बैठक\nमुंबई: आज मुंबईत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांची आज मुंबईत काँग्रेस नेते आणि भाजपातल्या बंडखोरांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अराजकीय मंचाची स्थापना करण्याचा निर्णय झाल्याचे भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी स्पष्ट केले.\nदेशात विरोधकांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मात देण्यासाठी बैठकीवर बैठकी सुरु आहेत. देशात तिसऱ्या आघाडीचे वारे वाहू लागले असतांना या विरोधकांच्या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस खासदार कुमार केतकर, भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा,आणि आशिष देशमुख उपस्थित होते.\nआशिष देशमुख म्हणाले, “बैठकीत अराजकीय मंचची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय, देशात आणि राज्यातील तरुणा आणि शेतकऱ्यांमध्ये आज जी भावना आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली”\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचा पाठींबा\nटीम महाराष्ट्र देशा : ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला…\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-bedana-90-lakh-rupees-arrears-71158", "date_download": "2018-11-14T00:54:03Z", "digest": "sha1:CCGORS3AU6HXC7ZBSQR5UBGKZGZXSW5G", "length": 13707, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news bedana 90 lakh rupees arrears व्यापाऱ्यांनी पाच अडत्यांचे बेदाण्याचे ९० लाख अडकविले | eSakal", "raw_content": "\nव्यापाऱ्यांनी पाच अडत्यांचे बेदाण्याचे ९० लाख अडकविले\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nसांगली - व्यापाऱ्यांनी बेदाणा पेमेंटचे पाच अडत्यांचे तब्बल ९० लाख रुपये अडकवले आहेत. मागील काही दिवसांपासून संबंधित व्यापाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता त्यांच्याकडून दाद मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार असोसिएशनला देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. ९ ऑक्‍टोबरपासून बेदाणा सौदे बंद होणार असून ४ नोव्हेंबरला पुन्हा\nसांगली - व्यापाऱ्यांनी बेदाणा पेमेंटचे पाच अडत्यांचे तब्बल ९० लाख रुपये अडकवले आहेत. मागील काही दिवसांपासून संबंधित व्यापाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता त्यांच्याकडून दाद मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार असोसिएशनला देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. ९ ऑक्‍टोबरपासून बेदाणा सौदे बंद होणार असून ४ नोव्हेंबरला पुन्हा\nबेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मालू यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मागील काही महिन्यांपासून बेदाण्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी पाच अडत्यांचे ९० लाख रुपये अडकवले आहेत. बेदाण्याचे पेमेंट देण्याची मागणी केली जात आहे, परंतु संबंधित व्यापाऱ्यांकडून दाद देत नाहीत. अडत्यांची रक्कम अडकल्याने एवढे मोठे पेमेंट कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांकडे देणे असूनही ते अन्यत्र व्यापार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाईचा निर्णय बेदाणा असोसिएशनने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. संबंधित व्यापाऱ्यांकडे अडते आणि शेतकऱ्यांनी माल घालू नये, माल दिल्यास फसवणूक होण्याची भीती आहे, त्यामुळे दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nदिवाळीपूर्वी झिरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे बंद केले जातात. त्यानुसार ९ ऑक्‍टोबरपासून बेदाण्याचे सौदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीनंतर असोसिएशन क्‍लिअरिंग हाऊस म्हणून काम पाहणार आहे. चाळीस दिवसात पेमेंट झाले पाहिजे. सौदे बंद झाल्यानंतर तसा प्रयत्न करण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून त्यानंतर नव्याने सौदे सुरू होणार आहेत. उपाध्यक्ष कुमार शेटे, विनायक हिंगमिरे, राजेंद्र कुंभार यांच्यासह बेदाणा व्यापारी आणि अडते उपस्थित होते.\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nविजेच्या धक्‍क्‍याने ऊस तोड मजुराचा मृत्यू\nसांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे ऊस तोडणीनंतर विजेचा धक्का बसल्याने अनिल भीमराव चव्हाण (25) या मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या...\nलोकमंगल'समोर स्वाभिमानीचे गुरुवारपासून उपोषण\nसोलापूर : यंदाच्या गळित हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सहकारमंत्री सुभाष...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\nपुणे : लक्ष्मी पुजानच्या एक दिवस आधी 6 नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडत होता. फातिमानगर सिग्नलला चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचले होते. तेव्हा दोन आरटीओ...\nपुणे : तिन्हीसांजेच्या मूहूर्तावर फुले व फरसाण विक्रेत्यांनी मंगळवारी घबाड षष्ठीला पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. ऐन दिवाळीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Rainbow/TravelTalk/2017/07/05160936/News-in-marati-adoshi-waterfall-best-option-for-tourist.vpf", "date_download": "2018-11-14T01:30:49Z", "digest": "sha1:LUTCPQDSCIMWZ57CTIK3GI6HINXRP2FK", "length": 9815, "nlines": 223, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "News in marati adoshi waterfall best option for tourist , आडोशी धबधबा; पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान इंद्रधनू भटकंती\nआडोशी धबधबा; पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड\nरायगड - गेल्या ४ दिवसांपासून कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे कोकणातले धबधबे आता ओसंडून वाहत असतानाचे विहंगम दृश्य दिसू लागले आहे. यामुळे खोपोलीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आडोशी धबधब्यावर पर्यटकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे.\nट्रॅव्हलिंगदरम्यान या टिप्सच्या मदतीने क्लिक करा सुंदर फोटो ट्रॅव्हलिंगदरम्यान पोझ न\n'या' आहेत जगातील सर्वात लहान चिमण्या, घ्या जाणून हैदराबाद - चिमण्यांबद्दल विचारल्यास\nजाणून घ्या डबवालीच्या प्रसिद्ध पादत्राणांविषयी, देशभरात होत आहे प्रसिद्ध सिरसा - हरियाणातील डबवाली\nकहाणी-ए-तख्त : राष्ट्राचा मानबिंदू ठरलेल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याची नवी दिल्ली - लाल किल्ला\nन पाहिलेला महाराष्ट्र बघायचा असेल तर 'या' ठिकाणांना द्या भेटी हैदराबाद - तुम्ही जर\nयंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला द्या 'पर्यटनाची' अनोखी भेट हैदराबाद -भाऊ-बहिणीच्या पवित्र\nहॅपी बर्थ डे सुबोध भावे...\nशाहरुख खानची दिवाळी पार्टीत\n२.० मधील अक्षयच्या अनोख्या मुद्रा\nपत्रलेखासोबत गोव्यात फिरताना राजकुमार राव\nपाहा तनुश्री दत्ताचे 'हे' खास फोटो\nपाहा प्रियांकाचं ब्रायडल शॉवर\nब्लॅक बिकीनीत परिणीतीचा जलवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2012/06/normal-0-false-false-false-en-us-x-none.html", "date_download": "2018-11-14T00:18:50Z", "digest": "sha1:CACNTOIARN3TIDUQQSOBGPZTTCNV7IIZ", "length": 30697, "nlines": 270, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 1 ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 4\n''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 3\n''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 2\n''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 1\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nमंगळवार, जून १२, २०१२\n''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 1\nप्रकाश पोळ 2 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nलेखक- प्रा. श्रावण देवरे\n''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा'' हे पुस्तक 6 महिन्यापुर्वीच लिहुन तयार आहे. आर्थिक स्थिती बरी असलेल्या ओबीसी नेत्यांना व कार्यकर्त्यांना पुस्तक छपाईसाठी आर्थिक मदतीची विनंती केली. परंतू फारसा चांगला अनुभव नाही. ईलेक्शनची हौस भागविन्यासाठी आमचे ओबीसी 3/4 लाख रुपये सहज उडवुन टाकतात. परंतू चळवळीला मार्गदर्शक ठरणारे पुस्तक छपाईसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.\nया पुस्तकातील एक लेख आपल्या सह्याद्री बाणाच्या वाचकांसाठी----------\nफिडेल केस्ट्रो बनण्याची क्षमता असलेले ओबीसी नेते\nमी मा. ना. छगन भुजबळ यांच्या गेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दै. लोकनायकमध्ये एक लेख लिहीला होता. लेखाचे शिर्षक होते- फिडेल क्रेस्टो बनण्याची क्षमता असलेले ओबीसी नेते - ना. छगन भुजबळ. शिर्षक वाचूनच अनेकांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक होतं. केवळ ना. छगन भुजबळच नव्हे तर प्रस्थापित असलेल्या सर्वच राजकीय पक्षांमधील ओबीसी नेत्यांमध्ये ही क्षमता निश्चित आहे. त्यासाठी त्यांना पुढील कार्यक्रमातून जावे लागणार आहे. पण त्या आधी फिडेल केस्ट्रो बनणे म्हणजे काय, हे समजुन घेतले पाहिजे. फिडेल केस्ट्रो हे क्युबन क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात कम्युनिस्ट नव्हते. त्याकाळी रशियन क्रांतीच्या प्रभावाची लाट जगभर पसरत असतांना तरूणांमध्ये मार्क्सवादाचे आकर्षण निर्माण झाले होते. केस्ट्रो अशा तरूणांपैकी एक. देशांतर्गत चळवळीच्या अमेरिकाविरोधी असंतोष व शितयुद्धाच्या जागतिक दडपणाखाली ते कम्युनिझमकडे झुकत गेले व देशात साम्यवादी क्रांतीचे जनक ठरले. भारतीय राजकारण मुस्लीम-दलीत व्होट-बँकेकडून ओबीसी व्होट-बँकेकडे वेगाने सरकत असतांना स्वयंघोषीत ओबीसी नेते मात्र त्याची दखल न घेता, नेहमीची आपली गुलाम-मांडलिकत्वाची भुमिका वठवत ओबीसी-घातक राजकारण करीत आहेत. ओबीसी नेता या कॅटेगिरीचे मुख्यतः दोन भाग होतात. पहिल्या प्रकारात जे ओबीसी नेते येतात ते स्वयंभू व स्वतंत्र ओबीसी नेते. म्हणजे या नेत्यांना प्रत्यक्षपणे कोणीही उच्चजातीय नेता (बॉस) नाही. दुसर्‍या प्रकारचे ओबीसी नेते हे असे नेते आहेत की ज्यांना प्रत्यक्षपणे उच्चजातीय नेत्यांच्या हाताखाली मांडलिक म्हणून काम करावे लागते. यासंदर्भात काही महत्वाचे मुद्दे आपण चर्चेसाठी घेत आहोत. -----\nदुसर्‍या प्रकारात मोडणार्‍या ओबीसी नेत्यांबाबत सर्वप्रथम विचार करू या\n1) पहिला सर्वात महत्वाचा प्रश्न असा की या नेत्यांना ओबीसी नेते का म्हणायचे गेल्या शतकाच्या नव्वदीला मंडल आयोग चळवळ राजकीय व सामाजिक फलितापर्यंत पोहोचली होती, तो पर्यंत कोणीही राजकीय नेता (नगरसेवक ते आमदार-खासदार) स्वतःला ओबीसी नेता म्हणवून घ्यायला धजत नव्हता. तेव्हा हे लोक आपापल्या पक्षात नेते म्हणून मान्यता पावलेले होतेच. पण त्यावेळी हे लोक बाबरी मशिद पाडू इच्छिणारे हिंदू नेते होते. आपापल्या ओबीसी-जातीचा मर्यादित पाठींबा घेउन या हिंदू नेत्यांनी मशिद पाडण्याचे म्हणजेच मंडल आयोग गाडण्याचे मनुदत्त पुण्यकर्म केले गेल्या शतकाच्या नव्वदीला मंडल आयोग चळवळ राजकीय व सामाजिक फलितापर्यंत पोहोचली होती, तो पर्यंत कोणीही राजकीय नेता (नगरसेवक ते आमदार-खासदार) स्वतःला ओबीसी नेता म्हणवून घ्यायला धजत नव्हता. तेव्हा हे लोक आपापल्या पक्षात नेते म्हणून मान्यता पावलेले होतेच. पण त्यावेळी हे लोक बाबरी मशिद पाडू इच्छिणारे हिंदू नेते होते. आपापल्या ओबीसी-जातीचा मर्यादित पाठींबा घेउन या हिंदू नेत्यांनी मशिद पाडण्याचे म्हणजेच मंडल आयोग गाडण्याचे मनुदत्त पुण्यकर्म केले हा इतिहास हे नेते विसरले असतील तर त्यांनी त्याची उजळणी करून घेणे आवश्यक आहे.\n2) कॉंग्रेस व तिच्यातून नंतर बाहेर पडलेल्या अनेक उपकॉंग्रेस (उदा. राष्ट्रवादी वगैरे) तसेच सम-कॉंग्रेसी पक्ष (उदा. भाजप, शिवसेना वगैरे) हे सर्व ओबीसींचे शत्रू नं. 1 आहेत. प्रथम कॉंग्रेसने 1955 साली प्रत्यक्षपणे कालेलकर आयोग कायमचा गाडून टाकला. मंडल आयोगच्या काळापर्यंत ओबीसी बर्‍यापैकी जागृत झालेला असल्याने त्याला गाडण्याचे काम भाजप-शिवसेनेकडे सोपविण्यात आले. कारण ही ओबीसी जागृती हिंदु जागृतीच्या लाटेत बुडविण्याचे काम भाजपच करु शकत होता. किंबहुना त्यासाठीच भाजपची निर्मिती झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेस व तिचे सर्व उपपक्ष, समपक्ष (भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आदी) ओबीसींचे कट्टर शत्रू असतांना या पक्षात काम करणार्‍यांना ते केवळ ओबीसी जातीत जन्मले म्हणून त्यांना ओबीसी नेता म्हणायचे का\n3) ओबीसींच्या भल्याचे काहीही काम न करता तुम्हाला रातोरात ओबीसी नेता करण्यामागे तुमच्या उच्चजातीय वरिष्ठ नेत्‍यांचा उद्देश काय, हे कधी या नेत्यांनी समजून घेतले आहे काय\n4) वर्गीय चळवळीवर ब्राम्हण नेतृत्व लादता येते, परंतु जातीय चळवळीसाठी तेथे पाहिजे जातीचेच हा सिद्धांत काम करतो. शेतकरी चळवळ ही शूद्र जातींची चळवळ असली तरी ती वर्गीय स्वरुपात संघटित केल्याने शरद जोशी हे शुद्र शेतकर्‍यांचे नेते बनू शकलेत. याच न्यायाने बहुसंख्य कामगार शूद्रादिअतिशूद्रच असले तरी त्यांच्या वर्गीय संघटनेचे नेते दत्ता सामंत असतात. याच संघटना जेव्हा जातीअंतक सत्यशोधक चळवळीच्या भाग असतात, तेव्हा लोखंडे-भालेकर हे शुद्रच त्यांचे नेते होउ शकत होते. ब्राम्हण सर्व प्रतिगामी-पुरोगामी व क्रांतीकारक-प्रतिक्रांतीकारक चळवळींचे नेतृत्व करु शकतात व करतातही, परंतू जातीअंताच्या चळवळीचे नेतृत्व ते करू शकत नाहीत, असे जयप्रकाश नारायण सांगतात. (जयप्रकाश नारायण- समाजवाद का, या ग्रंथात) शूद्ध जात आधारावरच्या चळवळींचे नेतृत्व त्या त्या जातींचे नेतेच करू शकतात. कारण वर्गव्यवस्था व जातीव्यवस्था या कॉ. शरद पाटील सांगतात त्याप्रमाणे, दोन स्वतंत्र शोषणाच्या व्यवस्था असून त्यांच्यात मुलभुत फरक आहे. हे सर्व स्पष्टीकरण करण्याचे कारण एवढेच की, आता जे लोक कोणतेही मेरीट नसतांना केवळ आपल्या पक्षाच्या उच्चजातीय बॉसच्या मेहेरबानीने स्वतःला ओबीसी नेते म्हणून मिरवून घेत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे की, ते त्यांच्या बॉसच्या मेहेरबानीने ओबीसी नेते बनलेले नसून जातीव्यवस्थेच्या अंगभूत गुणामुळे व प्रामाणिक व अराजकीय ओबीसी कार्यार्त्यांच्या भीतीपोटी ओबीसी नेते बनले आहेत. जर जातीव्यवस्था वर्गव्यवस्थेप्रमाणे खूली राहीली असती तर आज ओबीसी नेतेपदी मुंडे-भूजबळांच्याऐवजी जोशी-कुलकर्णी दिसले असते. बाबरी मशिद पाडण्यासाठी जुंपलेल्या या हिंदू नेत्यांवर ओबीसी नेतृत्वाची झूल का टाकण्यात आली, या ग्रंथात) शूद्ध जात आधारावरच्या चळवळींचे नेतृत्व त्या त्या जातींचे नेतेच करू शकतात. कारण वर्गव्यवस्था व जातीव्यवस्था या कॉ. शरद पाटील सांगतात त्याप्रमाणे, दोन स्वतंत्र शोषणाच्या व्यवस्था असून त्यांच्यात मुलभुत फरक आहे. हे सर्व स्पष्टीकरण करण्याचे कारण एवढेच की, आता जे लोक कोणतेही मेरीट नसतांना केवळ आपल्या पक्षाच्या उच्चजातीय बॉसच्या मेहेरबानीने स्वतःला ओबीसी नेते म्हणून मिरवून घेत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे की, ते त्यांच्या बॉसच्या मेहेरबानीने ओबीसी नेते बनलेले नसून जातीव्यवस्थेच्या अंगभूत गुणामुळे व प्रामाणिक व अराजकीय ओबीसी कार्यार्त्यांच्या भीतीपोटी ओबीसी नेते बनले आहेत. जर जातीव्यवस्था वर्गव्यवस्थेप्रमाणे खूली राहीली असती तर आज ओबीसी नेतेपदी मुंडे-भूजबळांच्याऐवजी जोशी-कुलकर्णी दिसले असते. बाबरी मशिद पाडण्यासाठी जुंपलेल्या या हिंदू नेत्यांवर ओबीसी नेतृत्वाची झूल का टाकण्यात आली ते पुढील भागात समजून घेवू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nछान लेख आहे. आता मुस्लिम ओबिसी नेतृत्वावर देखील असाच लेख लिहावा म्हणजे \"हिंदू ओबिसी\" आणि \"मुस्लिम ओबिसी\" यातील फरक स्पष्ट होईल. तसेच \"मुस्लिम ओबिसी\" आपल्या \"हिंदू ओबिसी\" बांधवांबरोबर दोन्ही धर्मांतील उच्चवर्णीयांच्या विरोधात लढायला तयार आहेत का हे ही कळेल.\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/gauri-sonawanes-school-15034", "date_download": "2018-11-14T01:06:44Z", "digest": "sha1:PZPTVJFUHCXLW4ZSC5PUQDW7U6VP3GCV", "length": 13795, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "gauri sonawane's school \"दीदीच्या' शाळेत चिमुकल्यांची प्रगती | eSakal", "raw_content": "\n\"दीदीच्या' शाळेत चिमुकल्यांची प्रगती\nमंगळवार, 1 नोव्हेंबर 2016\nवस्तीतील मुलांना शिकवताना त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज जाणवते. त्यांना शिकायला आवडते, फक्त त्यांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे लहानपणीच या मुलांचा अभ्यासाचा पाया पक्का करण्याचे माझे उद्दिष्ट आहे.\nपुणे- त्यांचे आई-वडील मोलमजुरी करतात. त्यामुळे घरी शिक्षणास पोषक वातावरण नाही आणि योग्य संस्कार तर लांबच. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोथरूडमधील केळेवाडी वस्तीतील मुला-मुलींना मिळाली \"दीदीची शाळा‘. या शाळेमुळे मुलांच्या अभ्यासात सुधारणा होत असून, पालकही आनंदी झाले आहेत. स्वयंस्फूर्तीने वस्तीमध्ये विनाशुल्क शाळा घेणारी ही दीदी म्हणजे गौरी सोनवणे.\nगौरीने (वय 32, रा. कोथरूड) समाजशास्त्राची आणि सामाजिक कार्याची पदवी घेतली आहे. शिक्षणानंतर त्यांनी काही वर्षे स्वयंसेवी संस्थांमध्ये काम केले. वस्त्यांमधील रहिवाशांसाठी काम करण्यासाठी त्यांनी स्वतःची संस्था सुरू केली. कोथरूड परिसरात सर्वेक्षण करून कोणत्या मुलांना मार्गदर्शनाची गरज आहे, याचा शोध घेतला. केळेवाडी वस्तीतील विनाशुल्क शाळेची कल्पना तेथील पालकांनाही पटल्याने त्यांनी लगेचच संमती दिली. शाळेसाठी वस्तीतील एकाची पत्र्याची खोली भाडेतत्त्वावर मिळाली आणि सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली गौरीदीदीची शाळा.\nदररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत शाळा भरते. शाळेत पहिली ते आठवीपर्यंतची 25-30 मुले येतात. गौरी वर्गात सुरवातीला मुलांकडून प्रार्थना म्हणून घेते, छोटे व्यायाम करून घेते. त्यानंतर झालेल्या अभ्यासाची उजळणी होऊन नवीन अभ्यासास सुरवात होते. मराठी-इंग्रजी अक्षर ओळख, छोटे इंग्रजी शब्द, 1 ते 100 अंक, पाढे, गाणी-प्रार्थना ती मुलांना शिकवते. छोटी गणिते सोडवायला देते, गोष्टी सांगते, गोष्ट लिहून देते. त्यासाठी तिने ठळक-मोठ्या अक्षरात शब्दांची कार्डस बनवली आहेत. अध्ययन अजमावण्यासाठी गौरी मुलांची लेखी परीक्षाही घेते. कधी वर्गात अभ्यासास पूरक खेळ खेळले जातात, तर कधी सणही साजरे होतात. दर महिन्याला पालकांची बैठक घेऊन मुलांची प्रगती किंवा कमतरता पालकांना सांगितली जाते.\nविनायक कांबळे - दीदी इंग्रजी-गणित शिकवत्यात, कहानी सांगत्यात, इथं आल्यावर मला वाचायला यायला लागलं.\nसाक्षी साळवे - इथं यायला उशीर झाला, तरी दीदी वर्गात घेतात. त्यांनी आम्हाला इंग्रजी-मराठी वाचायला शिकवले. गोष्ट लिहायला दिली होती आणि पिच्चर दाखवला होता.\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nकारागृहात प्रेम, भावना, आपुलकीसह वाहिला अश्रुंचा झरा\nऔरंगाबाद : हातून चूक घडली, मग कारागृहाच्या चार भिंतीचच जग आणि तिथेच निराशा घेऊन हिरमुसलेल्या मनानं आयुष्य व्यतीत करण्याची वेळ आली. पण गळाभेटीचा...\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\n\"समाजमाध्यमातून चांगल्या गोष्टीच निवडा...'\nपुणे - \"\"अंगणात टाकलेल्या धान्यातून कोंबड्या चोचीने धान्यच टिपतात. खडे-माती तसेच पडू देतात. समाजमाध्यमांचेही तसेच आहे. आपण माध्यमांतून चांगल्या...\nपुणे - देशातच नव्हे, परदेशातही लोकप्रिय झालेल्या प्रो- कबड्डी लीगमध्ये अठ्ठावीस पंचांपैकी राज्यातून एकमेव महिला पंचाची निवड झाली आहे. ती धनश्री जोशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-panchaganga-shivaji-bridge-issue-104556", "date_download": "2018-11-14T01:00:23Z", "digest": "sha1:BK66FKOCAKSEQVVS4ZXFBGIQV43JXSL4", "length": 13903, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Panchaganga Shivaji Bridge issue दगड निखळल्यास पंचगंगेवरील शिवाजी पूल कोसळण्याचा धोका | eSakal", "raw_content": "\nदगड निखळल्यास पंचगंगेवरील शिवाजी पूल कोसळण्याचा धोका\nगुरुवार, 22 मार्च 2018\nकोल्हापूर - वशिष्ठी नदीवरील पुलाची दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे आदेश काढण्यात आले. त्यानुसार पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचे ऑडिट करण्यात आले. धुव्र कन्सल्टन्सीने सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांनी त्याबाबतचा अहवाल दिला.\nकोल्हापूर - वशिष्ठी नदीवरील पुलाची दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे आदेश काढण्यात आले. त्यानुसार पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचे ऑडिट करण्यात आले. धुव्र कन्सल्टन्सीने सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांनी त्याबाबतचा अहवाल दिला.\nअहवालात पुलाची कमान, पुलावरील रस्ता व कमान यांच्यातील भराव, पुलाचे सांधे, पुलासाठी वापरलेल्या दगडी बांधकामातील दर्जा, वजन पेलण्याची क्षमता आदी बाबींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्यानंतर सहा वेगवेगळ्या मुद्‌द्‌यांवर पुलासंबंधी अंतिम अहवाल देण्यात आला.\nअहवालात म्हटले आहे, की पुलाच्या कमानीची या क्षणी कोणतीही हानी झालेली माही; मात्र पुलाच्या आयुर्मर्यादेचा विचार करता पुलावरून अवजड वाहतूक होत राहिल्यास पुलास धोका उत्पन्न होऊ शकतो. पुलावरून अवजड वाहने जाताना जर धक्के बसत (जर्क) राहिले व त्यामुळे दगड निखळल्यास पूल अचानक कोसळूही शकतो. त्यामुळे पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी. अन्य सर्व वाहनांचा वेगही पुलावरून जाताना कमी ठेवला जावा.\nया पुलाची जी. पी. आर. चाचणीही केली असून त्यात काही ठिकाणी दर्जा निघाल्याचे व पूल, कमान यांच्यातील भरावात काही ठिकाणी पोकळपणा जाणवला आहे. पुलाच्या एंडोस्कोपी चाचणीतही काही ठिकाणी दगडाच्या जोडकामातील दर्जा निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात पुलाचा रस्ता आणि कमान यांतील काही भागात असलेल्या पोकळपणामुळेच पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याची शिफारस केली आहे.\nपंचगंगा नदीवरील जुन्या पुलाबरोबरच नवीन बांधलेल्या अर्धवट पुलाचेही स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले. त्यात अर्धवट नवीन पूल सर्व निकषांवर भक्कम असल्याचा अहवाल दिला आहे.\nअहवालातील निर्देशांनुसार पुलाची दर्जाभरणी, रस्त्यातील काही ठिकाणचा पोकळपणा भरून काढण्यासाठी व कमानीवरील झाडेझुडपे काढण्यासाठी तातडीने एस्टिमेट तयार करण्यात येत आहे.\n- विजय कांडगावे, कार्यकारी अभियंता\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nकरमाळ्याच्या राजकारणाची दिशा बदलते आहे\nकरमाळा : सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्याचे राजकारण नेहमीच वेगवेगळ्या विषयाने चर्चेत राहिले आहे. गेल्या महिन्यात बाजार समिती सभापती निवडीवेळी...\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए)...\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आवाज राज्य पातळीवर उठवून, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणारा एक...\nअपंगांची आरोग्य विमा योजना बारगळली\nमुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने विमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/46563", "date_download": "2018-11-14T01:21:07Z", "digest": "sha1:RVJB4IT5TZLD6IZP6TVG72FNLLTSJ6U7", "length": 10598, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एक \"दे\" बोलगाणे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एक \"दे\" बोलगाणे\nथेंब थेंब मुरू दे\nमाती मधे जिरू दे\nबी त्यात रुजू दे\nकोंब त्याला येऊ दे\nकोंब असा वाढू दे\nपान त्याला फुटू दे\nफांदी त्याची वाढू दे\nफांदी फांदी नटू दे\nथोडी मला मिळू दे\n(लेकीला - बी ते झाड हा सायन्स मधला पाठ शिकवताना गंमत म्हणून रचलेली कविता. ही म्हणून बघता बघता तिच्या पटकन लक्षात राहिली आणि मग तो प्रश्न आमचा फार प्रयास न करता लक्षात राहिला.)\n(पूर्वप्रकाशीतः बालनेटाक्षरीचा ई दिवाळी अंक - धम्म धमाका -२०१३)\nकिती मस्त लिहिलीस कवे...\nकिती मस्त लिहिलीस कवे... आवडेश\nधन्यावाद चनस, बागे बागे,\nबागे, सानुचा अभ्यासातला इंटरेस्ट कायम रहावा म्हणून काहीना काही असं करावच लागतं ग. पर्यायच नाही दुसरा\nछान.... सहज, साध्या शब्दातली\nछान.... सहज, साध्या शब्दातली बालसुलभ कविता.\nफारच सुंदर, गोड-गोड बोलगाणे\nफारच सुंदर, गोड-गोड बोलगाणे .....\n लेकीच्या निमित्ताने सगळ्याच गरजूंना केवढी क्रिएटीव्ह मदत केली आहेस तू आमच्यासाठीही सोप्पं करून टाकलंस एकदम.\nछानच आहे ग कविता.\nछानच आहे ग कविता.\nयेस तरीच कुठे वाचली आहे असे\nतरीच कुठे वाचली आहे असे वाटत होते\nअगदी 'गवताचंपातंवार्‍यावरडोलतं डोलतानाम्हणतंखेळायलाचला' चा फील आला.\nगोड आहे बालनेटाक्षरीची लिंक\nबालनेटाक्षरीची लिंक मिळेल का\nमला 'राधाची स्ट्रॉबेरी'ची पण\nमला 'राधाची स्ट्रॉबेरी'ची पण आठवण झाली...\nखूप गोडुली आहे. मुलांना असे\nखूप गोडुली आहे. मुलांना असे सायन्स शिकवायला तुझ्यासारखी आई पाहिजे कविता, मस्तच.\nसिंडरेला, ही बालनेटाक्षरीची लिंक. त्यावर त्यांच्या बर्‍याच अंकांच्या लिंक/पीडीअ‍ॅफ फाईल्स उपलब्ध आहेत\nगजानन, 'गवताचंपातंवार्‍यावरडोलतं >> हे मी 'गवताचं पातं वार्‍यावर डोलतं\" च्या ऐवजी 'गवताचंपातंवा\" असं एकत्र वाचलं आणि चंपाचा नक्की काय संबंध असावा असा विचार करत बसले. मग कळलं\nखूप गोडुली आहे. मुलांना असे\nखूप गोडुली आहे. मुलांना असे सायन्स शिकवायला तुझ्यासारखी आई पाहिजे कविता, मस्तच.\nतू प्रायमरी शिक्षकांक्चं काम खुपच सोप्प करतेयेस\nही कविता सुद्धा मी आईच्या शाळेत शेअर करेन\nमस्तच आजच वाचून दाखवते\nमस्तच आजच वाचून दाखवते लेकाला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/hike-in-lpg-gas-cylinder-rate/", "date_download": "2018-11-14T01:19:01Z", "digest": "sha1:77FKJYM4I7C73UBGZW63GHHA7HTM3EIW", "length": 13304, "nlines": 165, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दिवाळी संपताच घरगुती गॅस सिलिंडर आणखी 2 रुपयांनी महागला", "raw_content": "\nदिवाळी संपताच घरगुती गॅस सिलिंडर आणखी 2 रुपयांनी महागला\nदिवाळी संपताच घरगुती गॅस सिलिंडर आणखी 2 रुपयांनी महागला\nनवी दिल्ली | अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर आज 2 रुपयांची महागला आहे. केंद्र सरकारने एलपीजी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने वाढीव दराचा भुर्दंड सामान्य लोकांना सोसावा लागणार आहे.\nया दरवाढीनंतर 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी मुंबईमधील ग्राहकांना 505.05 रुपये मोजावे लागणार आहेत.\nगेल्या जूनपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये दर महिन्याला सातत्याने वाढ होत आहे. जीएसटी अाणि एकूण किमतीत 16.21 रुपयांची वाढ ही यामागील कारणे असल्याचं सांगितलं जात आहे.\nवितरकांचे कमिशन 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 48.98 तर 5 किलोच्या सिलिंडरसाठी 24.20 रुपये होते. ते आता अनुक्रमे 50.58 आणि 26.29 असणार आहे.\n–संजय निरुपम नरेंद्र मोदींवर भडकले; म्हणाले… ही तर संघटीत लूट\n-ओळखीचा फायदा घेतला; कॉफीत नशेचे पेय टाकून केला बलात्कार\n–चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू\n-पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात; पहा आजचे दर\n-आठवडा उलटला; अवनीच्या त्या 2 बछड्यांचं नेमकं काय झालं\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसत्ता आहे तोपर्यंत भाजपसोबत, त्यानंतर हवा पाहून निर्णय घेईन- आठवले\nआग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल\nराम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी\nमंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक\nशहा हा पर्शियन शब्द; भाजपाध्यक्ष अमित शहांचं नाव बदलण्याची मागणी\nभाजपऐवजी जेडीयूमध्ये का प्रवेश केला; पाहा काय म्हणाले प्रशांत किशोर…\n रथयात्रेला रोखण्याचा प्रयत्न कराल तर रथाखाली चिरडू- भाजप नेत्या\nकाँग्रेसची सत्ता आल्यास 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीत सर्वात मोठा अडथळा काँग्रेसच\nआग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t90-topic", "date_download": "2018-11-14T01:41:41Z", "digest": "sha1:ZUQGEYPUDUEPMQ53UEGZHSNRRTSIQEMU", "length": 11441, "nlines": 94, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "पद्मालय - गणपती पीठ", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 4 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 4 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nमन हे माझे वेडे.....\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nपद्मालय - गणपती पीठ\n:: भटकंती :: देवालये\nपद्मालय - गणपती पीठ\nपद्मालय नुसतं नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर येतं ते असंख्य कमळं फुललेलं सरोवर. जळगावपासून ३५ कि. मी.वर असलेलं हे तीर्थक्षेत्र. हे गणपती क्षेत्र आहे. अखिल भारतामध्ये गणपतीची ही अडीच पीठं महत्वाची मानली जातात त्या पीठांपैकी हे अर्धे पीठ.\nपद्मालय हे ठिकाण पुराणकाळापासून महत्वाचे मानले जाते. महाभारत काळामध्ये पांडवांनी बकासुराच्या वधापुर्वी ज्या एकचक्रानगरीमध्ये आश्रय घेतला होता ती एकचक्रनगरी म्हणजेच पद्मालयापासून अगदी जवळ असलेले एरंडोल. इथेच भिमाने बकासुराचा वध केला असं सांगितलं जातं. गणपतीचे हे मंदिर प्रभाक्षेत्र या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. एका टेकडीच्या माथ्यावर मंदिराचा समुह आहे. या समुहाच्या मध्यभागी मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दोन स्वयंभू गणेश मुर्ती आहेत. एकाच समतलावर स्थापित केल्या आहेत ज्याला आज पीठ म्हणतात. त्यापैकी एक उजव्या सोंडेची आहे तर एक डाव्या सोंडेची आहे. या मंदिराच्या समोर श्री गोविंद महाराजांच्या पादुका आहेत. या पादुकांच्या जवळच एक प्रचंड मोठी घंटा आहे. या घंटेबद्दल असं सांगितलं जातं की ४४० किलोची ही प्रचंड घंटा भिमाने बकासुर वधानंतर वाजवली होती. या घंटेचा आवाज दुरवर असलेल्या मंदिरातही स्पष्ट ऐकू येतो. मंदिरालगतच्या तलावात असंख्य कमळं फुलली असतात. यामुळेच याठिकाणाला पद्मालय असं नाव मिळालं आहे. पद्मालयाचे हे गणपती मंदिर उजव्या आणि डाव्या सोंडेची गणेश मुर्ती एकत्र असणारे जगातील एकमेव मंदिर आहे. याशिवाय इथे २१ कोरलेल्या गणपतीच्या मुर्ती आहेत. या वैशिष्ट्यामुळे गणेशभक्तांसाठी पद्मालय महत्त्वाचे आहे.\nइथे भाद्रपद शु. चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला आणि कार्तिकी पौर्णिमेला मोठा उत्सव असतो. या मंदिरापासून जवळच मेडीचा गणपती म्हणून एक गणपती मंदिर आहे. शिवाय मंदिरापासून काही अंतरावर एक पाण्याचे कुंड आहे त्याला भिमकुंड म्हणतात. पांडव अज्ञातवासात असतांना त्यांनी इथे आश्रय घेतला असल्यामुळे पांडवाच्या वास्तव्याच्या खुणा गावकरी सांगतात. नयनरम्य परिसर, कमळांनी फुललेला तलाव आणि या सर्व पार्श्वभुमीवर गणपतीचे आखीवरेखीव मंदिर. या सार्‍यांनी पर्यटकांना गेली कित्येक वर्ष आकृष्ट केले आहे.\n:: भटकंती :: देवालये\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiemployment-guarantee-scheme-status-nagar-maharashtra-7234", "date_download": "2018-11-14T01:22:37Z", "digest": "sha1:T2REFPSUFNWJU2H2R3J6SCSDAQ5SFNKR", "length": 15812, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,employment guarantee scheme status, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात नरेगा कामांवर सात हजार मजूर कार्यरत\nनगर जिल्ह्यात नरेगा कामांवर सात हजार मजूर कार्यरत\nरविवार, 8 एप्रिल 2018\nनगर : मजुरांच्या रोजगारासाठी जिल्हाभरात सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा)च्या १७०० कामांवर सध्या सात हजार मजूर कार्यरत आहेत. याशिवाय मागणी आली की लगेच सुरू होतील अशी तब्बल ३४ हजार ६५० कामे मंजूर आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेतील रोजगार हमी विभागातून देण्यात आली.\nग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी सिंचन विहिरींसह सुमारे २४ प्रकारची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) केली जातात.ग्रामपंचायत, कृषी, वनविभाग, सामाजिक वनीकरण, लघुपाटबंधारे यासह अन्य यंत्रणामार्फत ही कामे केली जात आहेत.\nनगर : मजुरांच्या रोजगारासाठी जिल्हाभरात सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा)च्या १७०० कामांवर सध्या सात हजार मजूर कार्यरत आहेत. याशिवाय मागणी आली की लगेच सुरू होतील अशी तब्बल ३४ हजार ६५० कामे मंजूर आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेतील रोजगार हमी विभागातून देण्यात आली.\nग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी सिंचन विहिरींसह सुमारे २४ प्रकारची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) केली जातात.ग्रामपंचायत, कृषी, वनविभाग, सामाजिक वनीकरण, लघुपाटबंधारे यासह अन्य यंत्रणामार्फत ही कामे केली जात आहेत.\nजिल्हाभरात ग्रामपंचायतीची १२२७ व यंत्रणांची ४७९ अशी १७०६ कामे सुरू असून ग्रामपंचायतीच्या कामांवर ४४४६ तर यंत्रणेच्या कामावर २५५४ असे सात हजार मजूर काम करत आहेत. याशिवाय २५ लाख २९ मजुरांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्रामपंचायतीची २१ हजार १९५ तर यंत्रणेची १३ हजार ४५५ अशी ३४ हजार ६५० कामे मंजूर आहेत.\nग्रामपंचायतीकडे मंजूर असलेल्या कामातून २१ लाख ३१ हजार दिवस तर यंत्रणेच्या कामांतून २५ लाख २९ हजार दिवस असा ४६ लाख ६० हजार दिवस हजार मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे सांगण्यात आले. जिल्हाभरातील ग्रामपंचायती आणि मजुरांच्या तुलनेत कामांची आणि कामावर असलेल्या मजुरांची संख्या मात्र मोजकीच आहे.\nतालुकानिहाय कामे (कंसात मजूर संख्या) ः अकोले ः १७४ (७०८), जामखेड ः २२७ (१०५४), कर्जत ः २०५ (६६४), कोपरगाव ः ४९(१३७), नगर ः ९९ (३९२), नेवासा ः ३४ (१५३), पारनरे ः ६४ (५६०), पाथर्डी ः १२७ (५३०), राहाता ः ९५ (२५८), राहुरी ः ५९ (२९०), संगमनेर ः १३१ (८४२). शेवगाव ः ७३ (३३६), श्रीगोंदा ः १९३ (६०४), श्रीरामपूर ः १७६ (४७१).\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/bhagvat-karad-says-if-we-want-Shivsena-to-help-it/", "date_download": "2018-11-14T00:47:54Z", "digest": "sha1:6XXXOJZRMW2AIMGPYBYQ6YBYL6QVZFDI", "length": 6975, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘...तर आम्ही शिवसेनेला हवी ती मदत करू’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › ‘...तर आम्ही शिवसेनेला हवी ती मदत करू’\n‘...तर आम्ही शिवसेनेला हवी ती मदत करू’\nऔरंगाबादचे संभाजीनगर म्हणून नामांतर करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने जे आंदोलन करण्यात येत आहेत, ते फक्त जनतेची दिशाभूल, भावनिक मुद्दे समोर ठेवून करण्यात येत आहे. हिम्मत असेल याबाबतचा नामांतराचा मुद्दा जिल्हा परिषद ठरावात मांडावा. तो ठराव संमत करण्यासाठी आम्ही हवे ते सहकार्य करू, असे भाजप प्रदेश उपाअध्यक्ष भागवत कराड यांनी म्हटले आहे.\nयेथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या शिवसेनेच्या असून जि. प. मध्ये शिवसेना व त्यांचे मित्रपक्षांची सत्ता असतानाही खा. खैरे जिल्हा परिषदेमध्ये औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याबाबतचा ठराव न मांडता काही महिन्यावर येऊन ठेपलेली मनपा निवडणूक डोळयासमोरच ठेवून उगाच जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने निदर्शने, आंदोलन केली जात आहेत. हे आंदोलन म्हणजे फक्त जनतेची दिशाभूल आणि भावनिक मुद्दे समोर ठेवून करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोणती विकास कामे केले आहेत, ती सांगायची सोडून उगाच जिल्ह्यातील जनतेच्या मनात हिंदूत्वाचे धार्मिक भावना भडकावण्याचे काम खा. खैरे करीत आहेत, अशी टीका कराड यांनी केली.\nजनता आता खूप हुशार झाली आहे. त्यांना आता विकास कामे हवी आहेत, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नबी पटेल, जिल्हा सरचिटनिस सत्तार पटेल, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर नलावडे, उपनगरध्यक्ष सुरेश मरकड, माजी उपसभापती दिनेश अंबोरे, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष मुक्तार पठाण, नगरसेवक अविनाश कुलकर्णी, परसराम बारगळ, तालुका सरचिटनिस प्रकाश वाकळे, माजी नगरसेवक आशिष कुलकर्णी, युवा तालुकाध्यक्ष विकास कापसे, तालुका उपाध्यक्ष संतोष गायकवाड, जाबेर गुलाब, अन्वर भाई, शहरध्यक्ष सय्यद अफसर यांची उपस्थिती होती\n‘...तर आम्ही शिवसेनेला हवी ती मदत करू’\nआता महावितरण कंपनी खोदणार रस्ते\nबनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट\nनौकाविहार हवेतच; ६२ लाख पाण्यात जाणार\nऔरंगाबाद सेक्स रॅकेट : ‘स्पा’मधील तरुणी मायदेशी परतणार\nवरिष्ठांची अडविली कार; पोलिसाला मिळाले १ हजार\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Deprived-of-the-last-person-from-freedom/", "date_download": "2018-11-14T01:01:25Z", "digest": "sha1:N5L2WIHJ7XR63URFDIPDEJ2PFECK3DC6", "length": 16051, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वातंत्र्यापासून शेवटचा माणूस वंचित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › स्वातंत्र्यापासून शेवटचा माणूस वंचित\nस्वातंत्र्यापासून शेवटचा माणूस वंचित\nदेशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेकांनी सर्वस्वाचा होम केला. त्याग केला. मात्र ज्या उद्देशाने झुंज देण्यात आली, तो अद्याप साध्य झालेला नाही. दलित, शोषित, वंचित या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला नसल्याची खंत स्वातंत्र्यसैनिकांनी व्यक्त केली. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याला 72 वर्षाचा प्रदीर्घ काळ उलटला. या काळात अनेक बदल घडले. विकास झाल्याचा दावा राज्यकत्यार्ंकडून करण्यात येत आहे. ‘इंडिया शायनिंग’चा नारा देण्यात येतो. मात्र, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लाठ्या-काठ्या झेलल्या, रक्त सांडले, झुंज दिली त्यांना अपेक्षित स्वातंत्र्य कोसो दूर असल्याची खंत व्यक्‍त करण्यात येत आहे.\nस्वातंत्र्यामध्ये सामान्यांचा, बहुजनांचा, शोषितांचा सर्वांगीण विकास होणे अभिप्रेत होते. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, रोटी याची पूर्तता होण्याची अपेक्षा होती. घामाला दाम आणि हाताला काम मिळण्याची स्वप्ने पाहण्यात येत होती. यातील अनेक स्वप्ने दिवास्वप्नेच ठरली आहेत. यामुळे याचसाठी केला होता का अट्टहास, असा विषादपूर्ण प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.\nलोकशाही शासन प्रणाली लोकहितासाठी राबविण्यात येत आहे. परंतु, यातून लोकांचे भले होत आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मूठभर नेत्यांच्या हातात सत्ता एकवटली आहे. त्यांच्याकडून ठराविक लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतात. ज्या उद्देशाने स्वातंत्र्य मिळविण्यात आले, तो प्रश्‍न बनून छळत आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिक्रिया बोलक्या ठराव्यात...\nस्वातंत्र्याची वाटचाल शतकाकडे सुरू झाली आहे. या कालखंडात अपेक्षित बदल झालेले नाहीत. परिवर्तन घडून आले नाही. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. हालअपेष्टा भोगल्या. ते सत्तेच्या परिघापासून दूर आहेत. मात्र, स्वातंत्र्यासाठी ज्यांच्या शर्टची इस्त्रीदेखील मोडली नाही, असे राज्यकर्ते सत्तेत आले. यामुळे भारतीय जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी घरातून मिळालेले पैसे खर्च करून महात्मा गांधी यांच्या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी वर्धा येथे धाव घेतली. 1946 चा तो काळ होता. देशातील सर्वजण स्वातंत्र्याने प्रेरित होते. गांधींच्या आश्रमात दाखल झालो. तेथे स्वागत करण्यात आले. महात्मा गांधी यांनी प्रार्थनेच्या वेळी बोलावून घेतले. गांधी म्हणाले, स्वातंत्र्य आता फार दूर नाही. देशात तळागाळापर्यंत जागृती झाली आहे. यामुळे 800 कि. मी. अंतरावरून ही मुले आली आहेत, असे सांगून त्यांनी आशीर्वाद दिला. बेळगावात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या चळवळीत आलो. स्वातंत्र्यानंतर परिवर्तन अपेक्षित होते. दलित, आदिवासी, रामोशी, भिल्ल, कोळी, बहुजन समाजाच्या जीवनात बदल अपेक्षित होते. यामुळे कष्टकरी, श्रमकरी जनतेला न्याय मिळावा यासाठी कम्युनिस्ट पक्षात भाग घेतला. कष्टकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सामान्यजनांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवली नाही. शोषिताना न्याय मिळाला पाहिजे. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नसणारे आज देशाचा कारभार हाकत आहेत. जनता त्यांना साथ देत आहे. यासाठी जनतेने अंतर्मुख होऊन विचार करावा.\n- कॉ. कृष्णा मेणसे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक\nस्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी त्याग केला. यातून स्वातंत्र्य मिळाले. परकीय देशाबाहेर गेले. समस्या मात्र कायम आहेत. ज्यासाठी लढा देण्यात आला त्यापैकी अनेक स्वप्ने अधुरी आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील जनतेला समान न्याय मिळण्याची अपेक्षा होती. दुर्बल घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात येणे अपेक्षित होते. त्यांना पोटभर अन्न आणि हाताला काम मिळण्याची गरज होती. प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सुविधा मिळण्याचे स्वप्न पाहण्यात आले. परंतु, यापैकी अनेक गोष्टी अस्तित्वात आलेल्या नाहीत. वंचितांना संधी मिळेनाशी झाली आहे. आता आव्हाने बदलली आहेत. शत्रू परकीय नाहीत तर स्वकियाशी झुंज द्यावी लागेल. यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करावे लागतील. प्रत्येकांने आपले काम प्रामाणिकपणे केल्यास यातून देशसेवा घडेल. सुराज्याची पालखी युवकांनी स्वत:च्या खांद्यावर घेणे अत्यावश्यक आहे. आजचे युवक देशाचे भावी शिल्पकार ठरणार आहेत. ही जाणीव प्रत्येकांने आपल्या अंतकरणात ठेवावी. विधायक कार्याचा वसा घेऊन समाज आणि राष्ट्र उभारणीत आपले योगदान द्यावे. समाजप्रबोधन आणि सुधारणेसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपल्यापरीने सामाजिक उपक्रम राबवावेत. व्यसनाधीनतेला आळा घालावा. प्रत्येकाने किमान एक रोप लागवड करावी. पर्यावरणाचा समतोल राखावा. वाहतुकीचे नियम पाळावेत. शिस्तीतूनच देश घडत असतो. प्रत्येकामध्ये देशप्रेमाची धगधगती ज्वाला प्रज्वलित होणे अपेक्षित आहे. यातून देशाचा इतिहास घडतो, याची जाणीव ठेवावी.\n- विठ्ठल याळगी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक\nपरकीय सत्तेखालील देश स्वतंत्र करण्यासाठी आम्ही आंदोलने केली. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. घरादारावर निखारा ठेवून स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. यामुळे देश स्वतंत्र झाला. परंतु, ज्या उद्देशासाठी आम्ही लढलो, ती अनेक स्वप्ने साकार होणे बाकी आहेत. स्वराज्य मिळाले, मात्र त्याचे रूपांतर सुराज्यात झाले नाही. स्वातंत्र्यासाठी जनतेने उठाव केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा मार्गाने युद्ध छेडण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. अन्य नेते मंडळीही झुंज देत होती. परंतु, सर्वांचे एकमेव ध्येय स्वातंत्र्य मिळविणे होते. यामुळे भारावल्या अवस्थेत आम्ही झुंज दिली. स्वातंत्र्यानंतर खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यापैकी अनेक अपेक्षा प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, शोषित, वंचित, बहुजन हे विकासापासून वंचित आहेत. सर्वच क्षेत्रात विषमता आहे. अंधश्रद्धा वाढत आहेत. व्यसनाने समाज पोखरला जात आहे. भ्रष्टाचार, विषमता, वशिलेबाजी, घराणेशाहीची कीड लोकशाहीला पोखरत आहे. शेवटच्या माणसापर्यंत स्वातंत्र्य पोहोचलेच नाही. शिक्षणापासून खेड्यापाड्यातील नागरिक आजही वंचित आहेत. गोरगरिबांच्या मूलभूत गरजा भागविण्यात राज्यकर्ते कमी पडत आहेत. यामुळे श्रीमंत-गरीब अशी दरी रुंदावत आहे. यातून समाज विकासाच्या वाटेकडे जाण्याऐवजी मागे जात असल्याचे दिसून येत आहे.\n- परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/In-the-belgaon-district-there-are-85-crore-in-various-accounts/", "date_download": "2018-11-14T00:58:04Z", "digest": "sha1:5MKPZZB4WE3WKIWT464U4Z22CX3RR6WI", "length": 6791, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगाव जिल्ह्यात विविध खात्यांमध्ये ८५ कोटी पडून! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगाव जिल्ह्यात विविध खात्यांमध्ये ८५ कोटी पडून\nबेळगाव जिल्ह्यात विविध खात्यांमध्ये ८५ कोटी पडून\n जमातीच्या विकासासाठी एससीपी/टीएसपी, कायद्यांतर्गत बेळगाव जिल्ह्याला वाटप झालेला कोट्यवधी रु. अनुदानाचा वापर पूर्णपणे झालेला नसल्याचे उघडकीस आले आहे. दोन वर्षांत वितरण झालेल्या रु.824.89 कोटी अनुदानापैकी रु. 739. 56 कोटी चा वापर करण्यात आला आहे. उर्वरित रु. 85.33 कोटीचा वापर झालेलाच नाही.\nतत्कालीनन मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी अनुसूचित जाती उपयोजना व जमाती उपयोजना 1 कायदा 2013 अमलात आणला होता. खातेनिहाय वितरण करण्यात आलेल्या अनुदानातून लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती 2013 अमलात आणला होता. खातेनिहाय वितरण करण्यात आलेल्या अनुदानातून लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती जमातीसाठी 24.1 अनुदान राखून ठेवण्यात आले होते.\nनिर्धारित प्रमाणानुसार अनुदानाचा वापर न केलेल्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद होती. असा कठोर कायदा तयार करण्यात आला तरी अनुदानाचा पूर्णपणे वापर करण्याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.\nप्रमुख खात्यांमध्येच वापर नाही\nसमाजकल्याण खात्यामध्ये सुमारे रु.4.75 कोटी, अनुसूचित जाती कल्याण खात्यामध्ये रु, 2.14 कोटी, वनखात्यामध्ये रु. 1.03 कोटी, चिकोडी विभाग ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात रु.94 लाख, कृषी खात्यामध्ये रु.72 लाखाचे अनुदान बाकी आहे.\nजिल्ह्यातील काही शिक्षण संस्थांमधूनही अनुदानाचा वापर पूर्णपणे झाला नसल्याचे समजून आले आहे. चिकोडी शैक्षणिक विभागासाठी वितरण करण्यात आलेल्या रु.78 लाख अनुदानातील केवळ 8.75 अनुदान वापरण्यात आले आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठासाठी वितरण करण्यात आलेल्या रु. 1.39 कोटी अनुदानातील केवळ रु.66 लाख खर्च करण्यात आले आहेत. तसेच बेळगाव वैद्यकीय शिक्षण संस्थेमध्ये (बिम्स) रु.8.50 लाख अनुदानापैकी केवळ रु.14,000 चा खर्च करण्यात आला आहे.\n 17 मध्ये टीएसपी अंतर्गत अनुदान मंजूर करण्यात आले नसल्याचे विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने आपल्या अहवालात म्हटले आहे. चन्नम्मा विद्यापीठाने तर अनुदान वापराचा अहवालच सादर केलेला नाही. कर्नाटक गृहमंडळ, लघुपाटंबधारे खात्याने एस. सी. एस. पी. अंतर्गत अनुदान मिळालेच नाही, अशी तक्रार केली आहे. अनुदानच मंजूरच झाले नसल्याचा आरोप कर्नाटक शहर पाणीपुरवठा मंडळ, युवा सेवा क्रीडा खात्याने केला आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/new-building-iti-sanmeshwar/", "date_download": "2018-11-14T00:47:56Z", "digest": "sha1:3MNSTOWSHGVUZ775REQL2A7BEQGMT5P3", "length": 7452, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवीन इमारतीचा प्रशासनाने घेतला ताबा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › नवीन इमारतीचा प्रशासनाने घेतला ताबा\nनवीन इमारतीचा प्रशासनाने घेतला ताबा\nगेले वर्षभर सातत्याने आयटीआय नागरिक संघर्ष समितीने केलेल्या पाठपुराव्यानंतर संगमेश्‍वरातील आयटीआयची नवीन इमारत आयटीआय प्रशासनाने ताब्यात घेतल्याने संघर्ष समितीच्या लढ्याला यश आले आहे. दि. 5 जानेवारीपासून बांधकाम विभागाने रितसर या इमारतीचा ताबा आयटीआय प्रशासनाकडे दिल्याचे जाहिर केले.\nतातडीने आयटीआय प्रशासनानेही आपल्या जुन्या इमारतीमधील सामान नव्या इमारतीत हलविण्यास सुरवात केल्याने संगमेश्‍वरवासियांनी समाधान व्यक्‍त केले आहे. सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या संगमेश्‍वरच्या आयटीआय नवीन इमारतीचा स्थलांतराचा प्रश्‍न गेले दीड वर्षे गाजत होता. मूळ निविदेपेक्षाही जास्त काम होऊनही काही कामे रखडल्याचे दाखवत ही इमारत ताब्यात घेण्यास आयटीआय प्रशासन राजी होत नव्हते. या प्रश्‍नात सामाजिक कार्यकर्ते गणेश चाचे यांनी उडी घेतली. स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, राजकीय प्रतिनिधी, पत्रकार यांना एकत्र करीत त्यांनी आयटीआय नागरिक संघर्ष समिती स्थापन केली. यानंतर जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग, मंत्रालय अशा स्तरावर पोहचून त्यांनी या इमारतीच्या स्थलांतराचा प्रश्‍न मांडला. मात्र, तरीही मुजोर प्रशासन दाद देत नसल्याचे पाहून चाचे यांनी गतवर्षी भर पावसात संगमेश्‍वरात कुटुंबियांसह जनजागृती आंदोलन सुरू केले. यानंतर संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी निषेध आंदोलनाचीही तयारी सुरू केली होती.\nयानंतर आयटीआय प्रशासनाने बांधकाम विभागाशी सल्‍लामसलत सुरू केली होती. बांधकाम विभागाने नावडी ग्रामपंचायतीच्या सहाय्याने येथील पाणी प्रश्‍न मार्गी लावला तर रस्ता आणि विजेचाही प्रश्‍न मार्गी लागला होता. आधी इमारत ताब्यात घ्या, मग शिल्‍लक कामे पूर्ण करून देतो असे आश्‍वासन बांधकाम विभागाने दिले होते होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत हालचाली होऊन आयटीआय प्रशासनाने ही इमारत ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यानुसार दि. 5 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी लेखी पत्राद्वारे आयटीआयचे प्राचार्य यांच्याकडे या इमारतीचे हस्तांतरण केले आणि आयटीआय प्रशासनानेही ही इमारत ताब्यात घेतल्याचे जाहीर केले.\nया प्रकारामुळे संघर्ष समितीचा गेले दीड वर्षे सुरू असलेला लढा आता थांबणार आहे. येत्या काही दिवसांत सामानाची हलवाहलव करून नव्या इमारतीचे उद्घाटन करीत येथे नवीन अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष गणेश चाचे यांनी जाहीर केले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vivekvichar.vkendra.org/2010/05/blog-post_8442.html", "date_download": "2018-11-14T00:47:54Z", "digest": "sha1:F4RATDSUHBEZHP6KQ4O3EQZDXBTJX6X2", "length": 12987, "nlines": 128, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: मे सम्पादकीय", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nविकासाचा दर वाढतोय. तसं पाहिलं तर महागाई, फुटिरता, दहशत आणि हिंसाही वाढत आहे. हे सारंं विकासाची देणगी असल्याचंही म्हटलं जातं आहे. मनाची समजूत घालण्यासाठी असं विचार करणं ठीक आहे, परंतु ज्या प्रक्रियेचे हे सर्व अनिवार्य परिणाम आहेत, त्याला विकास म्हणता येईल का याला वित्तवृद्धीतून आलेली समृद्धीही म्हणता येणार नाही.\nश्री आणि समृद्धी यांमध्ये साधनसामग्री आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच संपूर्ण समाजाची सुख, शांती व निर्भयताही अंतर्भूत असते, परंतु आज तर समाजाची शकलं उडताना दिसत आहेत. माणूस हा विकासाचा आधार मानला गेला आहे. माणूस हा एकटा राहू शकत नाही, तो तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे नैसर्गिक अंग आहे, याचे विस्मरण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जोवर मन-वाचा-कर्माने ही भावना विस्तारित होणार नाही, तोवर खरा विकास होणे शक्य नाही परंतु आज अर्थव्यवस्था असो वा न्यायव्यवस्था, ते समाज आणि कुटुंबव्यवस्था तोडण्याचे काम करीत असल्याचे दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर करण्यात येत असलेल्या तथाकथित सुधारणा या व्यक्तीलाच आतून पोखरून काढत आहेत.\nराजकारणात तर स्वार्थासाठी समाजाचे तुकडे-तुकडे करण्यालाच सफलता मानण्यात येऊ लागले आहे. बहुपक्षीय निवडणूकप्रणालीत सर्वाधिक मते मिळवणे म्हणजेच विजयी होणे असल्यामुळे तेथे सर्व काही तोडण्या-फोडण्यावरच आधारलेले असते. 100 च्या लोकसंख्येत समजा आपला गट 20 चा आहे, तर इतरांना इतक्या छोट्या-छोट्या तुकड्यांत विभागून टाका की, 20 वालाच सर्वात मोठा गट राहील. परिणामी करण्यात आलेल्या मतदानापैकी 22 प्रतिशत मते घेऊन आमचे प्रतिनिधी संसदेत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची धोरणं निर्धारित करतात. यात सुधारणा करणे सहज शक्य आहे. 50 प्रतिशतपेक्षा किमान 1 मत अधिक घेणाराच विजयी असेल, असा नियमच केला पाहिजे. असे झाले तर मग जाती, भाषा आणि अन्य गोष्टींवरून समाज तोडणारे हेच सारे स्वार्थी राजकीय नेते आपल्या विजयासाठी समाज जोडण्याचे काम करू लागतील.\nआपली इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीदेखील याच व्यक्तिवादी दृष्टिकोनाने ग्रासली गेली आहे. यामुळेच आपण आपल्या महापुरुषांचे वर्णन आणि मूल्यमापन दोन्हीही व्यक्तिगत उपलब्धंींच्या आधारेच करतो. भगवान गौतम बुद्ध यांना त्यांच्या त्याग, साधना, बोध आणि करुणा यासाठी स्मरले जाते, परंतु त्यांचा मुख्य विचार तर व्यक्तिकेंद्रित कर्मकांड आणि त्यामुळे समाजात आलेल्या अंध रूढींच्याप्रति विद्रोह होता. त्यांच्याच अनुयायांकडून सर्वाधिक अन्याय जर कोणत्या महापुरुषावर झाला असेल, तर तो बुद्धांवरच होय. ज्या बुद्धाने मूर्तिपूजेच्या अज्ञानाचा जीवनभर विरोध केला, आज मूर्तींच्या बाबतीत सारे विश्व-कीर्तिमान, बुद्ध मूर्तींच्या नावानेच आहेत. साक्षात करुणेची प्रतिमूर्ती भगवान बुद्धांचे अनुयायी त्यांच्या नावावर विद्वेषाचे समाजकारण करताना दिसत आहेत. राज्याचा त्याग करून ज्ञानाची साधना करणाऱ्या बुद्धाच्या नावावर नोटांचा हार घालून सत्तेचे राजकारण सुरू आहे.\nभगवान बुद्धांचा मुख्य संदेश त्यांच्या मंत्रात सामावला आहे -\nहाच चिरंतन विकासाचा मूलमंत्र आहे. माणसाने आपला अहं आणि स्वार्थ ज्ञानाच्या शरणात न्यावा. याचे व्यवस्थारूप माध्यम आहे- संघटनेला शरण जाणं आणि अशा संघटनशक्तीनेच संपूर्ण मानवता धर्माच्या सिद्धांताना शरण जाऊन खऱ्या अर्थाने विकास साधू शकेल. या त्रिसूत्रीय मंत्रावर आधारित गणतंत्र, राजतंत्र आणि समाज निर्माणातूनच मानवी समस्यांचे दूरगामी निदान आणि समाधान शक्य आहे. याच महिन्यात जयंती असलेल्या वि.दा. सावरकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनातूनही हाच संदेश ध्वनित होतो.\nधर्माच्या सनातन तत्त्वांना युगानुकूल आवश्यकतेनुसार आचरणात आणून समाजात रुजविण्याचे कार्य करणाऱ्या बुद्ध, बसवेश्वर आणि वि.दा. सावरकरांवरील लेख निश्चितच वाचकांना उपयुक्त ठरतील, अशी आशा आहे. धर्माचे मर्म आचरणात आहे, म्हणून याची सम्यक प्रतिष्ठा प्रत्यक्ष आपल्या कार्यानेच होईल. \"विवेक विचार'चे वाचक विवेकानंद केंद्र परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून कार्यात प्रत्यक्ष सहभाग आणि सेवाकार्यात सक्रीय नेतृत्वाची अपेक्षा आहे.\nअक्षय्य तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nएका अमेरिकन संन्यासी शिष्याला पत्र\nदर्शन, \"गणपत वाण्या' च्या चिवटपणाचे.....\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/dnyaneshwar/word", "date_download": "2018-11-14T00:16:55Z", "digest": "sha1:IMUCY75TCLV3X6OKTYEQ2SLLJOF7DT74", "length": 9555, "nlines": 61, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - dnyaneshwar", "raw_content": "\nआरती ज्ञानोबाची - जयजयाची ज्ञानदेवा आदि देव...\nअमृतानुभव संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे.ती मराठी साहित्यात; एक मैलाचा दगड ठरते.\nअमृतानुभव - प्रकरण पहिलें ऐसीं इये...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण दुसरे आतां उपायन...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण तिसरे ययांचेनि...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण चवथे आतां अज्ञान...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण पाचवे सत्ता प्रक...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण सहावे बापु उपेगी...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण सातवें येर्‍हवीं...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण आठवे तैसें आमुचे...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण नववे आतां आमोद स...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण दहावे परी गा श्र...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय पहिला\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय दुसरा\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय तिसरा\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय चौथा\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय पाचवा\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय सहावा\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय सातवा\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://makarandkane.blogspot.com/2010/01/blog-post_31.html", "date_download": "2018-11-14T00:50:18Z", "digest": "sha1:WJTTZUSHJIAWODG7BWM44OJG4IIJ6Z6Y", "length": 12704, "nlines": 96, "source_domain": "makarandkane.blogspot.com", "title": "श्रीमधूक्ती: भाषांतर करता करता....", "raw_content": "\nभाषेचा जन्म कसा होत असेल खरंच मोठा गूढ प्रश्न आहे. एखाद्या गोष्टीला आपण एक अमुकएक संज्ञा का वापरतो खरंच मोठा गूढ प्रश्न आहे. एखाद्या गोष्टीला आपण एक अमुकएक संज्ञा का वापरतो आता या वाक्यातच अनेक संज्ञा येऊन गेल्या. मग या संज्ञा बदलत असतील का आता या वाक्यातच अनेक संज्ञा येऊन गेल्या. मग या संज्ञा बदलत असतील का आता तुम्ही म्हणाल, हा सगळा उहापोह ज्याचं पोट भरलेलं त्यांच्यासाठीच आहे. ज्याला दोन वेळची भ्रांत आहे त्याच्यासाठी काय जी संवाद साधते ती भाषा \nहे जरी खरं असलं तरी नेमका संवाद होण्यासाठी \"भाषा\" फारच महत्त्वाची ठरते. गेल्या काही वर्षांपासून भाषा हा माझ्या आवडीचा विषय झाला आहे. संस्कृतचा किंचित अभ्यास केल्याने असेल किंवा इतर कारणांनी असेल भाषेविषयी माझ्यां मनात अनेक कोडी आहेत. आणि \"केल्याने भाषांतर\" हे लिहिताना किंवा भाषांतरित गोष्टी वाचताना अशी अनेक कोडी पडली आहेत. काही दिवसांपूर्वी एक भाषांतर करण्याचा योग आला आणि वाटलं काय गंमत असते भाषेची निमित्त झालं IIT मधल्या एका स्पर्धेचं. spoken tutorials भाषांतरीत करण्याची ही स्पर्धा होती. एका software ची माहिती आयोजकांनी video मध्ये दिली होती. तो video मी इथे दिला आहे. तर, त्या video मधला audio कोणत्याही भारतीय भाषेत भाषांतरित करून द्यायचा होता. मी मराठीत केला. तोसुद्धा इथे आहे.\nइथे भाषांतर, भाषांतर असं मी म्हणतोय खरं; पण हे सगळं करताना मला जाणवलंय, भाषांतर मध्येही \"अंतराचा\" उल्लेख आहे. हे अंतर पडता कामा नये / कमी व्हावं म्हणून जे करायचं त्याला \"अनुवाद\" म्हणणंच जास्त योग्य. किती समर्पक आहे : \"अनु\"-\"वाद\", दोन भाषा म्हणजे जणू वेगवेगळी दोन वाद्यं, आणि त्यांच्या तारा एकाच सुरात छेडल्याचा अनुभव आहे या शब्दात वाद्य वेगळी असली तरी सूर तोच हवा आणि पक्का हवा वाद्य वेगळी असली तरी सूर तोच हवा आणि पक्का हवा आणि \"भाषांतर\" करताना या गोष्टीला फार महत्त्व आहे. नाहीतर भाषेतलं अंतरच वाढतं\nआता हीच गंमत पहा ना;TV वर आपण हल्ली अनेक मराठी कार्यक्रम बघतो.. तेव्हा अगदी हमखास असतं काय \"अमुक अमुक कार्यक्रमा\".... चे प्रायोजक आहेत ..... xyz ; ....यांच्या सहयोगाने (\n यांच्या सहयोगाने हे कुठून आलं तर \"in association with\" चं शब्दशः भाषांतर आता ज्यांना \"प्रायोजक\" असं सुचलं त्यांना \"सहयोगी प्रायोजक\" सुचायला काय हरकत होतं असो. त्यामुळे हे सरळ सरळ शब्दशः भाषांतर झालं. लहानपणी संस्कृत उतारे/ पद्य यांचं भाषांतर करताना आमचे गोवंडे सर नेहमी सांगायचे,\" भाषांतर वाचताना मूळ उतारा / पद्य याचं हे भाषांतर आहे असं वाटता कामा नये. प्रत्येक भाषेचा एक बाज असतो; तो राखून भाषांतर केलं की तो अनुवाद ठरतो. आता \"Let me demonstrate this to you\" किंवा \"I have found that by trial and error\" याचं भाषांतर कसं करणार असो. त्यामुळे हे सरळ सरळ शब्दशः भाषांतर झालं. लहानपणी संस्कृत उतारे/ पद्य यांचं भाषांतर करताना आमचे गोवंडे सर नेहमी सांगायचे,\" भाषांतर वाचताना मूळ उतारा / पद्य याचं हे भाषांतर आहे असं वाटता कामा नये. प्रत्येक भाषेचा एक बाज असतो; तो राखून भाषांतर केलं की तो अनुवाद ठरतो. आता \"Let me demonstrate this to you\" किंवा \"I have found that by trial and error\" याचं भाषांतर कसं करणार माझा video बघा तुम्हाला आपोआप कळेल माझा video बघा तुम्हाला आपोआप कळेल\nदुसरा मुद्दा असा की भाषा ही कोणत्यातारी प्रदेशात / संस्कृतीमध्ये रुजते, जन्मास येते आणि विस्तार पावते. त्यामुळे काही शब्द असे असतात की ठरवलं तर ते भाषांतरित करता येतील. पण ते कानाला बरोबर वाटणार नाही. कारण सुरात नाही ना आता मराठीमध्ये \"Press Enter after that\" याचं भाषांतर \"त्यानंतर प्रवेशाची कळ दाबा \" असं केलं तर ते हास्यास्पद होईल आता मराठीमध्ये \"Press Enter after that\" याचं भाषांतर \"त्यानंतर प्रवेशाची कळ दाबा \" असं केलं तर ते हास्यास्पद होईल \"त्यानंतर enter दाबा\" हेच ठीक वाटेल. याला दुसरीही एक बाजू आहे : त्वरण, स्थितीज ऊर्जा वगैरे शब्द ऐकले की इंग्रजी माध्यमाची मुलं लगेच हसू लागतात. हे भाषांतर अनैसर्गिक नाही; इतकंच की त्या शब्दांची आपल्याला सवय नाही. इथे मी त्याबाबत सांगत नाहीये. बहुतांशी शब्दांना आपण \"अनुवादित\" करू शकतो. पण ज्या गोष्टी मुळात एखाद्या ठिकाणी नव्हत्या त्यांना उगीच ओढून ताणून आपल्या भाषेत आणण्याचा हट्ट कशाला \"त्यानंतर enter दाबा\" हेच ठीक वाटेल. याला दुसरीही एक बाजू आहे : त्वरण, स्थितीज ऊर्जा वगैरे शब्द ऐकले की इंग्रजी माध्यमाची मुलं लगेच हसू लागतात. हे भाषांतर अनैसर्गिक नाही; इतकंच की त्या शब्दांची आपल्याला सवय नाही. इथे मी त्याबाबत सांगत नाहीये. बहुतांशी शब्दांना आपण \"अनुवादित\" करू शकतो. पण ज्या गोष्टी मुळात एखाद्या ठिकाणी नव्हत्या त्यांना उगीच ओढून ताणून आपल्या भाषेत आणण्याचा हट्ट कशाला उदा. क्रिकेट, चॉकलेट अशा गोष्टी मूळच्या भारतीय नाहीत. मग फक्त अर्थ ध्वनित करण्यासाठी काहीतरी लांबलचक संस्कृतोद्भव शब्द कशाला जोडायचे\nतिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही विशेष प्रयोग. उदाहरणार्थ, वाक्प्रचार, म्हणी वगैरे. तर हे प्रयोग थोड्याफार फरकाने प्रत्येक भाषेत असतात. पण तिथे तो नेमका प्रयोग झाला तर मजा येते. When in Rome, do as the Romans do असं म्हटलं तर मराठीत ते देश तैसा वेश असंच व्हायला हवं. रोमन राज्यात रोमन लोकांप्रमाणे रहा() असं चालणार नाही.\nअशा अनेक गोष्टी आहेत. मी काही भाषातज्ज्ञ नाही. हा video करताना मला जे लक्षात आलं ते मी इथे लिहिलं. शेवटी काय, अनुवाद करताना आपण कोणाशीतरी संवाद साधतो आहोत हे लक्षात ठेवलं म्हणजे झालं\nद्वारा पोस्ट केलेले Makarand MK येथे 23:31\nविषय खूप छान आहे. एक सूचना करतो (ती करण्याचा अधिकार नाही, पण पुणेरीपण दाखवायला पाहिजे ना). लेखनपूर्व आणखिन थोडं विचारमंथन व्हायला हवं होतं असं वाटलं.\nविचारांशी १०० टक्के सहमत. भारतीय विज्ञान किती पुढारलेले होते ते दाखविणारी काही पुस्तकं आहेत. ती वाचल्यावर अशा लोकांचं हसणं बंद होईल. आणि भाषांतर हे त्या भाषेचा बाज राखून व्हायला हवे हा विचार खूप पटला.\nयदा किञ्चिज्ञोहम् द्विप इव मदान्धः समभवम् \nतदा सर्वज्ञोस्मित्यभवदवलिप्तम् मम मनः ॥\nयदा किञ्चित् किञ्चित् बुधजनसकाशादवगतम् \nतदा मूर्खोस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतम् ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2018-11-14T00:02:06Z", "digest": "sha1:O3WCMMW77VLK7PZCSKY5PQTMNWN5GJFR", "length": 7265, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मानेवस्ती शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमानेवस्ती शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\nकळस – माने-लावंडवस्ती (रुई, ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन सरपंच रूपाली कांबळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी यशवंत कचरे, पोलीस पाटील अजितसिंह पाटील, नवनिर्माण प्रतिष्ठानचे आकाश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बापू लावंड, दीपक साळुंके, बबन मारकड, पद्माकर लावंड, ऍड. अमर मारकड, प्रवीण डोंबाळे, प्रीतम लावंड, किरण लावंड, ग्रामसेवक बनसुडे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील माने उपस्थितीत होते. या कार्यक्रमात मुक्त वर्ग ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी गीताबरोबरच देशभक्‍तीपर गीत, महाराष्ट्राची लोकधारा शेतकरी गीत आदी गाण्यांवर नृत्य सादर केले. तर यामध्ये अफजलखानाचा वध अर्थात प्रतापगडावरील पराक्रम हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला, तसेच अंधश्रद्धा नाटिका सादर करून लोकांमध्ये जनजागृती केली. कार्यक्रमाचे जमा झालेल्या लोकवर्गणीतून शाळा डिजिटल करण्याचा मानस मुख्याध्यापक सदाशिव रणदिवे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब थोरात व संजय लोहार तर सहशिक्षक मुंडे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा; घोरपडी यंग वन्सचा आयफावर विजय\nNext article“खडकवासला’वरील पाणी योजना ठप्प\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Rain-with-the-heavy-weather/", "date_download": "2018-11-14T00:54:40Z", "digest": "sha1:JVNJ4GLH3VGAZSSYRXCJYFYYIUXLK5VG", "length": 8748, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हाभरात रोहिण्या धुवाधार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › जिल्हाभरात रोहिण्या धुवाधार\nबीड : पुढारी वृत्तसेवा\nचांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने सुखावला. जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून जिल्हाभरात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. नांगरट करून ठेवलेल्या शेतात पाणी साचले आहे. यामुळे आता शेतकर्‍यांना मशागत करण्यास सोपे जाणार आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने नागरिकांची दिवसभर धांदल उडाली होती. नालेसफाई न झाल्यो त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला आहे.\n19 हजार क्विंटल हरभर्‍यावर पाणी\nयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टिएमसी आवारात असलेल्या खरेदी केंद्रांवर बारदाना व गोदाम नसल्याने 19 हजार क्विंटल हरभरा पडून आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसाने या हरभर्‍यावर पाणी पडले आहे. यातील काही हभर्‍याच्या तर घुगर्‍या झाल्या आहेत. खरेदी केंद्रावरील हरभरा सुरक्षीत रहावा, यासाठी सभापती डक, उपसभापती भोसले तळ ठोकून आहेत. खुल्या बाजारात भाव नसल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर हरभरा विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर आणला. येथे जवळपास तीन महिन्यांपासून काही शेतकर्‍यांनी हरभरा विक्रीसाठी आणला आहे, मात्र या खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याने खरेदी बंद आहे. खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी शासनाच्या गोदामात जागाच शिल्लक नसल्याने शेतकर्‍यांच्या हरभरा खरेदीचा लपंडाव सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांनी खरेदी बंद केल्याने 1650 शेतकर्‍याच्या नोंदी केलेला 18 हजार क्विंटल हरभरा मापाअभावी जाग्यावर पडून आहे.\nकाही शेतकर्‍यांनी पावसाच्या भीतीमुळे हरभरा झाकून ठेवला. हे शेतकरी माप होण्याची प्रतीक्षा करीत आहेत, दरम्यान या पूर्वीच शासनाने खरेदी केलेल्या मालासाठी गोदाम खुले करून दिले असते तर हजारो क्विंटल हरभर्‍याचे माप ही झाले असते. पावसात हरभरा भिजला सुद्धा नसता. मंगळवारी वडवणी येथील शासकीय धान्य गोदामामध्ये खरेदी केलेले धान्य ठेवले जात आहे. हे काम अगोदरच झाले असते तर मोठ्या प्रमाणावर हरभरा भिजून नुकसान झाले नसते. या बाजार समितीच्या टिएमसी आवारात असलेल्या 19 हजार 600 क्विंटल हरभर्‍यातील बराच हरभरा भिजला आहेत. खरेदी केंद्राने घेतलेला 1300 क्विंटल हरभराही भिजला. तहसीलदार एन.जी.झंपलवाड यांनी खरेदी केंद्रावर नुकसानीची पाहणी केली. मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मार्फत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.\nवडवणी तालुक्यात नद्यांना पूर\nवडवणी : मंगळवारी पहाटे झालेल्या पहिल्याच पावसाने वडवणी तालुक्यातील बहुतेक नद्यांना पूर आला. मंगळवारी पहाटे तीन वाजता अचानक विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. गोठ्याबाहेर बांधलेली जनावरे झोडपून निघाली. मंगळवारी सकाळी सहा वाजता तर पावसाचा जोर आनखीनच वाढला. जवळपास दोन तास जोरदार व आणखी एक तास रिमझिम पाऊस झाला. या हंगामातील हा पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने तालुक्यातील अनेक गावांच्या नदीला पूर आला होता. मोरवड, पुसरा, हिवरगव्हाण, वडवणी येथील नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती, दरम्यान पावसाने गावरान आंब्याचे नुकसानही झाले आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/bhima-koregaon-sanaswadi-violence-strike-in-usmanabad/", "date_download": "2018-11-14T00:26:14Z", "digest": "sha1:7XK3XEAUPKCKFZL2WY3UW73S2Z65ZLIO", "length": 4478, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › भीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात उमटले आहेत. उमरगा आणि कळंब शहरात बंदचे आवाहन ‘सकल भीमसैनिकां’नी केले आहे. त्याला व्यापार्‍यांनीही प्रतिसाद दिला आहे.\nभीमाकोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त अभिवादनासाठी गेलेल्या भीमसैनिकांच्या वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडले होते. त्यानंतर झालेल्या धुमश्‍चक्रीत एकाचा मृत्यूही झाला होता. या सर्व घटनेच्या निषेधार्थ सकल भीमसैनिकांनी एकत्र येऊन कळंब आणि उमरगा शहरात बंदचे आवाहन केले होते. सकाळी दहापासून या दोन्ही शहरात व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. शाळांनाही सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात बंदोबस्त ठेवला आहे.\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद\nतुळजापूरच्या भवानीची महिषासुरमर्दिनी महापूजा\nकन्यारत्न जन्माचे परभणीत असेही स्वागत\nगरम पाणी अंगावर पडून दोन बालकांचा मृत्यू\nलष्करातील जवानाने पत्नीस जिवंत जाळले\nनांदेड : ट्रॅक्‍टर उलटून २ मजूर ठार, ८ जखमी\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumabi-Fisrt-name-in-no-fly-list-added-mumbai-man-on-the-grounded-list/", "date_download": "2018-11-14T01:25:53Z", "digest": "sha1:3W3AYQ4UK3TMRRDF3YF3AZJJ3C3E2FXI", "length": 8401, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विमान हायजॅकची अफवा पसरवणाऱ्याला दणका; 5 वर्षाची बंदी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विमान हायजॅकची अफवा पसरवणाऱ्याला दणका; 5 वर्षाची बंदी\nविमान हायजॅकची अफवा पसरवणाऱ्याला दणका; 5 वर्षाची बंदी\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nविमान प्रवासासाठी धोकादायक ठरणाऱ्या व्यक्तींवर जबर बसवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘नो फ्लाई लिस्ट’मध्ये पहिल्या प्रवाशाची नोंद झाली आहे. ‘नो फ्लाई लिस्ट’ कायदा लागू झाल्याच्या आठ महिन्यानंतर एका प्रवाशाच्या विमान प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. भारतातील हवाई प्रवासाच्या इतिहासात एका प्रवाशावर बंदी घालण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे. या व्यक्तीचे नाव बिरजू किशोर सल्ला असून त्यांनी गेल्यावर्षी मुंबई-दिल्ली प्रवासादरम्यान विमान हायजॅक झाल्याची अफवा पसरवली होती.\nबिरजू हे मुंबईतील रहीवासी असून त्यांचा ज्वेलरचा व्यवसाय आहे. ३० ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी जेट एअरवेजच्या विमानाचे तिकीट काढले होते.या प्रवासादरम्यान त्यांनी टॉयलेटमध्ये विमान हायजॅक करण्यात आल्याचा खोटा मॅसेज लिहिला होता. हा मॅसेज पाहिल्यानंतर विमान अहमदाबादच्या विमानतळावर उतरवण्यात आले होते. पण, ही एक अफवा असल्याचे सिद्ध झाले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. बिरजू यांच्या आगाऊपणामुळे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी बिरजू यांच्यावर कारवाई करत पुढील ५ वर्षांसाठी त्यांच्या प्रवासावर बंदी घातली आहे.\nनागरी विमान वाहतूकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेट एअरवेजने आम्हाला या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. ‘नो-फ्लाय-लिस्ट’ अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव बिरजू किशोर सल्ला यांच्या ५ वर्षांपर्यंतच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. ही बंदी नोव्हेंबर २०१७ पासून लागू करण्यात आली आहे. ‘नो-फ्लाय-लिस्ट’ मध्ये नाव आलेल्या व्यक्तीची माहिती इतर विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना देण्याची जबाबदारीही एअरलाइन्सची असेल. आम्ही अशा लोकांच्या नावाचा एक डेटाबेस तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले.\n‘नो-फ्लाय-लिस्ट’ म्हणजे नक्की काय\nविमान प्रवासात धोकादायक ठरणाऱ्या व्यक्तींवर या नियमांनुसार बंदी घातली जाते. ही बंदी २ वर्षांपासून आजीवन अशी असू शकते. याशिवाय विमानात हिंसाचार, कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न किंवा विमान ऑपरेटींग सिस्टिचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यासही विमान प्रवासावर बंदी घातली जाऊ शकते. बिरजू यांनी केलेल्या चुकीची गंभीर दखल घेत त्यांना तिसऱ्या स्तराच्या यादीत(गंभीर चूक) टाकण्यात आले आहे.\nकाय केले बिरजू यांनी\nबिरजू यांनी मुंबई ते दिल्लीच्या प्रवासादरम्यान टॉयलेटमध्ये धमकीचे पत्र ठेवले होते. यामध्ये ‘अपहरणकर्त्यांनी विमान हायजॅक केले असून त्यांनी विमानाला घेरले आहे. त्यामुळे विमान दिल्लीला उतरवायला नको. या विमानाला सरळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये न्यायला हवे, असे या पत्रात लिहिले होते. यानंतर कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवले होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-recorded-a-minimum-temperature-of-9-degrees-Celsius/", "date_download": "2018-11-14T00:27:50Z", "digest": "sha1:X6O6SZGJ2OI6JBE6ERB7UUE34HKVIJX4", "length": 4819, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकचे तापमान ९ अंशांवर कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकचे तापमान ९ अंशांवर कायम\nनाशिकचे तापमान ९ अंशांवर कायम\nजिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून, शहराचे किमान तापमान 9 अंशांदरम्यान कायम आहे. सोमवारी पहाटे शहरात 9.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.\nकाही दिवसांपासून जिल्ह्याचा पारा 7 अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे वातावरणात गारठा चांगलाच वाढला होता. 30 डिसेंबरनंतर तापमानात किंचित वाढ होऊन ते सध्या 9 अंशांवर कायम आहे. तथापि, रात्री व पहाटे थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे, तर सायंकाळनंतर शहरातील रस्त्यांवरील वर्दळीतही घट होत असल्याचे चित्र आहे.\nमध्य महाराष्ट्र, विदर्भ गारठलेलाच\nमध्य महाराष्ट्र, विदर्भ सोमवारीदेखील गारठलेलाच होता. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खालीच नोंदविला. नीचांकी किमान तापमानाची नोंद विदर्भातील गोंदिया येथे 8.4 अंश सेल्सिअस करण्यात आली; तर मुंबई 15.5, कोल्हापूर 14.7, पुणे 10.6, रत्नागिरी 16.9, जळगाव 10.6, महाबळेश्‍वर 13, नाशिक 9.4, सांगली 12.3, अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.\nनाशिकचे तापमान ९ अंशांवर कायम\nबँकेच्या रोखपालाने लाटले खातेदारांचे अडीच कोटी\nनाशिकमध्ये रंगतोय फ्लड लाइट क्रिकेट, फुटबॉलचा थरार\nघिसाडी कुटुंबाला गाव सोडून जाण्याचा आदेश\nकारागृहात कर्मचार्‍यांचे आक्षेपार्ह वर्तन\nअ‍ॅड. निकम यांनी कसाबला हासडली होती अहिराणीतून शिवी\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Tribal-Women-Practices/", "date_download": "2018-11-14T00:26:18Z", "digest": "sha1:PCCQOOGTMHYZLSHHLCPSVH7VDLYL6GEC", "length": 5984, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " #Women’sDayआदिवासी महिलांची पावले व्यवसायाकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › #Women’sDayआदिवासी महिलांची पावले व्यवसायाकडे\n#Women’sDayआदिवासी महिलांची पावले व्यवसायाकडे\nआयटी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंपळे गुरव परिसरात आता आदिवासी महिलाही आपले उद्योजक होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना दिसत आहे. आपल्यातील कलागुणांना योग्य त्या प्रकारे आकार देवून या महिला घरगुती व्यवसायाला प्राधान्य देत सक्षमपणे आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहताना दिसून येत आहे.\nधानोरी, दिघी, बोपखेल, भोसरी, दापोडी, पिपळे गुरव, नवी सांगवी भागातील आदिवासी महिला, बचत गटातील आदिवासी जमातीतील महिला आज पारंपरिक व्यवसायाकडे वळलेल्या पहायला मिळतात. पारंपारिक भात शेतीतून हात सडीचे तांदूळ, नाचणी पापड, करंवादाचे लोणचे, आदिवासी वनस्पतीपासून सुगंधी द्रव्ये, अगरबत्ती, मोहाच्या फुलाचे सिरप, जॅम, लाडू (डायबेटीस, बीपीसाठी हितकारक)आदी वस्तु त्यांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यांच्या अस्सल ग्रामीण पदार्थांना ग्राहकांतूनही मोठी पसंती मिळत आहे.\nशहरातील जुन्नर , आंबेगाव , खेड या आदिवासी पाड्यात भात शेती प्रामुख्याने केली जाते. त्याच भागातील शेतातून हात सडीचे तांदूळ अगदी लोंब्या गिरणीतून काढण्यापासून ते तांदूळ बाजारात मार्केटिंग करण्यापर्यंत सगळी कामे या महिलाच करतात. तांदूळ पाकिंगपासून त्याची निर्यात शहरात करण्यापर्यंतची सगळी कामे त्या लिलया पार पाडत आहेत.\nविचारांची देवाण घेवाण देखील होत असल्याचे मत नंदा कवठे यांनी सांगितले. मंगल वर्दे म्हणाल्या, मेसेज , फेसबुक पेज, व्हाट्सअप, फ्लेक्सच्या माध्यमातून मार्केटिंग केले जाते. आदिवासी संघाचे अध्यक्ष अनाना शेळके म्हणाले, सरकारकडून आदिवासी महिला व्यवसायाला मार्केटिंगचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. सध्या आदिवासी महिलांबरोबर आदिवासी मुलांनी देखील कॉम्पुटरचा लघु उद्योग सुरु केला आहे. यावेळी पुष्पा गजरे, छबुबाई उगले , कुंदा लोहकुरे, कोमल वैद्य आदी माहिलांनी अनुभव यावेळी सांगिते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-khadki-railway-station-parking-rat-issues/", "date_download": "2018-11-14T00:28:06Z", "digest": "sha1:WMJCWUAD6KX434KRI4SBROP7I56NAV6O", "length": 4980, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खडकी रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये दुचाकीस्वारांची लूट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › खडकी रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये दुचाकीस्वारांची लूट\nखडकी रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये दुचाकीस्वारांची लूट\nखडकी रेल्वे स्टेशन येथील पार्किंगमध्ये दुचाकीस्वारांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे स्टेशनबाहेर दुचाकी पार्किंग आहे. कूपनवर सहा तासांसाठी पाच रुपये असे छापण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र, दुचाकीस्वारांकडून सहा तासांसाठी तब्बल 20 ते 30 रुपये उकळले जात असल्याचे दिसून आले. दैनिक पुढारीच्या वाचकाने याबाबतची माहिती दिल्यानंतर खातरजमा करण्यात आली. दुचाकीस्वारांना तोंडाला येईल ती रक्कम सांगितली जात असल्याचे त्यात उघड झाले आहे.\nसही व शिक्क्याशिवाय पार्किंग कूपन ग्राह्य धरण्यात येऊ नये, असे पावतीवर छापण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र, कूपनवर सही, शिक्का नसल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. त्याचप्रमाणे गाडी चोरीला गेल्यास, गाडीची तोडफोड झाल्यास आम्ही जबाबदारी घेणार नाही, असे त्या कूपनवर नमूद करण्यात आले आहे. दररोज हजारोच्या संख्येने या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्यात येतात. येथील ठेकेदार दुचाकीस्वारांशी उद्धट बोलत असल्याचेही सांगण्यात आले. नियमाप्रमाणे पैसे घेतले जात आहेत की नाही, हे पाहणारी यंत्रणाच येथे उपलब्ध नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/BJP-s-rally-Sangli-Municipal-Corporation/", "date_download": "2018-11-14T00:24:55Z", "digest": "sha1:FBCQLTF337BKPLXMNBZHLMUQUEFYU5QA", "length": 9768, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जल्लोषी मिरवणुकीने भाजप महापालिकेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जल्लोषी मिरवणुकीने भाजप महापालिकेत\nजल्लोषी मिरवणुकीने भाजप महापालिकेत\nढोल-ताशांचा निनाद, डॉल्बीचा दणदणाट... भगवे फेटे आदींसह संपूर्ण भगवेमय वातावरणात भाजपने सोमवारी (दि. 27) महापालिकेत सत्तांतराची भव्य जल्लोषी मिरवणूक काढली. स्टेशन चौक ते महापालिका अशा दणकेबाज मिरवणुकीने फटाक्यांची आतषबाजी करीत भाजपच्या पहिल्या महापौर सौ. संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी व भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी जल्लोषी वातावरणात पदभार स्वीकारला.\nअन्न-नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजप नेते शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, जिल्हापरिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे-म्हैसाळकर, पैलवान दिलीप सूर्यवंशी, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सुरेश आवटी, विठ्ठल खोत, श्रीकांत शिंदे, माजी नगरसेविका स्वरदा केळकर-बापट यांच्यासह कोअर कमिटीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका कार्यकर्ते मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nमहापालिकेत महाआघाडीचा कार्यकाल वगळता 20 वर्षे एकहाती काँग्रेसची सत्ता होती. मात्र, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने 42 जागा जिंकत सत्ता काबीज केली. त्यानुसार महापौर, उपमहापौर, गटनेते निवडही पार पडल्या. पण याच कालावधीत भाजप नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. यामुळे शासकीय दुखवट्याने भाजपने विजयोत्सव साजरा केला नव्हता.\nयामुळे महापौर सौ. खोत, उपमहापौर सूर्यवंशी व गटनेते बावडेकर यांनी निवडीनंतरही जल्लोषासाठी पदभार स्वीकारला नव्हता. आज भाजपच्यावतीने भव्य मिरवणुकीने पदभार घेण्याची तयारी करण्यात आली होती. ज्या स्टेशन चौकातील जुन्या कार्यालयातून शून्यातून भाजपची सुरुवात झाली, तेथूनच या विजयी मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला.\nझांजपथक, धनगरी ढोल-ताशे, डॉल्बीचा दणदणाट या मिरवणुकीत होता. उघड्या जीपमध्ये सौ. खोत, सूर्यवंशी व बावडेकर उभे होते. त्यांच्यासोबत फेटेधारी नगरसेवक - कार्यकर्ते आणि सर्वात पुढे आजी-माजी आमदार, खासदार, कोअर कमिटीचे सदस्य होते. स्टेशन चौक - राजवाडा चौक मार्गे महापालिकेत हे पदाधिकारी मिरवणुकीने आले. महापालिकेच्या दारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.\nभाजपच्या या एंट्रीसाठी कार्यकर्त्यांनी महापालिकेतील पायर्‍यांवर फुले आणि रांगोळी घातली होती. विशेषतः महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेते यांची कार्यालये फुलांनी सजवून रांगोळी घालण्यात आली होती.\nजल्लोष करीत नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापौर सौ. खोत, उपमहापौर सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर यांना त्यांच्या - त्यांच्या केबिनमध्ये खुर्चीवर बसविले. यावेळी कार्यकर्त्यानी पक्षाचा जयघोष करीत त्यांचे अभिनंदन केले. तसेच भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nमहापालिका भगवेमय... भाजपचा झेंडा फडकला\nमहापालिकेत पहिल्यांदाच भाजप एंट्रीचा जल्लोष नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दणक्यात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नगरसेवक-नगरसेविकांसाठी खास ड्रेसकोड ठरवण्यात आला होता. सर्वच नगरसेवकांनी भगवे शर्ट आणि फेटे परिधान केले होते. नगरसेविकांनी भगव्या रंगाच्या साड्या आणि फेटे परिधान केले होते. कार्यकर्ते, नेते-कार्यकर्तेही भगव्या फेट्यांमध्ये होते. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. मिरवणुकीने सर्वजण महापालिकेत आल्यावर तिथेही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान एका उत्साही कार्यकर्त्याने महापालिकेच्या छतावर चढून भाजपचा झेंडा फडकवित सत्तांतर झाल्याचे दाखवून दिले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-akshay-kumar-next-movie-toilet-2-is-coming-soon-294400.html", "date_download": "2018-11-14T00:17:32Z", "digest": "sha1:5NTFCOZYJCJLYO55RRYJ3TP3I2A5C4A4", "length": 13027, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता 'टॉयलेट-2' घेऊन येतोय अक्षय कुमार, शेअर केला हा VIDEO", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nआता 'टॉयलेट-2' घेऊन येतोय अक्षय कुमार, शेअर केला हा VIDEO\nटॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाच्या यशानंतर आणि त्याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा आता लवकरच 'टॉयलेट-2' आणण्याच्या तयारीत आहे.\nमुंबई, 01 जुलै : टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाच्या यशानंतर आणि त्याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा आता लवकरच 'टॉयलेट-2' आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्याने ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.\nटॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाचा आता दुसरा भाग लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. त्यासाठी त्याने ट्विटवर एक व्हिडिओ शेअर केला. आणि त्या तो म्हणाला की, 'टॉयलेट तर बनवून झालं पण कथा अजून बाकी आहे. त्यामुळे मी घेऊन आलोय टॉयलेट पार्ट 2'\nआता या भाग 2 मध्ये अक्षय चाहत्यांसाठी काय नवी कहानी घेऊन आला आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. टॉयलेट सिनेमाच्या पहिल्या भागाला चाहत्यांनी भरभरून पाठिंबा दिला. तसाच प्रतिसाद भाग 2ला मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.\nप्रवाशांनी गच्च भरलेली बस खोल दरीत कोसळली, 45 जणांचा मृत्यू\nट्विटर युजर सुषमा स्वराज यांच्या पतीला म्हणाला, 'जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्यांना मारा'\nगडचिरोलीत कार आणि प्रवासी वाहनाच्या धडकीत 7 जण ठार, 5 जखमी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bridge/", "date_download": "2018-11-14T00:18:03Z", "digest": "sha1:MTSEPPJZTLVKWOE5HE2JIXF5NN67MT7P", "length": 11130, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bridge- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपश्चिम बंगालमध्ये 'एल्फिस्टन स्टेशन'ची पुनरावृत्ती, २ जणांचा मृत्यू\nहावडा येथील संतरागाछी रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडण्यासाठी चेंगराचेंगरीची घटना घडलीये.\nVIDEO: हा पाहा जगातील सर्वात मोठा पूल\nहा पहा जगातील सर्वात मोठा पूल, चीनने बनवला मुंबईसारखा सी लिंक\nVIDEO : फुटओव्हर ब्रिजचा भाग ठेवताना क्रेन कोसळली\nपुणेकरांसाठी देवदूत म्हणून धावून आली महिला पोलीस कॉन्स्टेबल\n'त्या' कालव्याची दोनच दिवसांपूर्वी दुरुस्ती केली होती- गिरीष बापट\nजीव मुठीत धरून शेतकऱ्यांना ओलांडावा लागतो नाला, पस्तीस वर्षांचा जीवघेणा प्रवास\nVIDEO : 'मी पुलाखाली अडकलो, तुम्ही मला ओळखता का\nMajerhat Bridge Collapse : कोलकात्यात पूल कोसळला, एकाचा मृत्यू\nनालासोपारा रेल्वे ब्रिजवर महिलेची प्रसुती, दिला गोंडस बाळाला जन्म\nमुंबईतल्या उंच इमारती मृत्यूचा सापळा\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nलोअर परेलचा पूल पाडणारच, पश्चिम रेल्वे प्रशासनाचा निर्णय\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/maharashtra-indian-state/all/page-2/", "date_download": "2018-11-14T01:11:12Z", "digest": "sha1:EXCE5Y43RCPJDGCF4AF5O2ZSNCVLZRR7", "length": 10097, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra Indian State- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमहाराष्ट्र Jul 3, 2014\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/railway/all/page-7/", "date_download": "2018-11-14T00:18:26Z", "digest": "sha1:JA64GYO6ADJE2K2HB2JSJAWAGKCTSLMF", "length": 11196, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Railway- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nVIDEO : RPFची दादागिरी, शूट केल्यामुळे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की\nRPFची दादागिरी शुट केल्यामुळे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केली आहे.\nVIDEO: कल्याण स्टेशनवर आरपीएफ जवान महिलेशी अंगलट,लोकांनी दिला चोप\nपश्चिम रेल्वेवर हाय अलर्ट, लोकल मार्ग उडवून देण्याच्या धमकीनंतर कडक सुरक्षाव्यवस्था\nपहिल्या पावसातच रेल्वेचं कंबरडं मोडलं, 40 मिनिटांपासून हार्बर रेल्वे विस्कळित\nआता रेल्वेचं ई-तिकीट होणार नाही रद्द, रेल्वेचा लवकरच नवा नियम\n'अरे हा तर राजमहाल आहे', बिग बींकडून सीएसएमटी स्थानकाच्या इमारतीचं कौतुक\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nपरळ स्थानकावरचा नवीन प्लॅटफॉर्म सुरू होणार जुलैमध्ये\nधावत्या लोकलमधून निसटलेली चिमुकली थोडक्यात बचावली\nभविष्यात 'असे' असतील रेल्वेचे डबे\nमुंबईत उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक \nचंद्रपूर, बल्लारपूर देशातली सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनं \nमध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-abortion-court-77281", "date_download": "2018-11-14T00:47:41Z", "digest": "sha1:RLQ6MS2KLYUG27BIHMFJ66DA7FMDNU7I", "length": 12200, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news abortion court अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास नकार | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीच्या गर्भपातास नकार\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nमुंबई - बलात्कारातून 27 आठवड्यांची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास शुक्रवारी (ता. 13) उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. या वेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेतील त्रुटींबाबत उच्च न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली आहे.\nमुंबई - बलात्कारातून 27 आठवड्यांची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास शुक्रवारी (ता. 13) उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. या वेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेतील त्रुटींबाबत उच्च न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली आहे.\nबलात्कारामुळे गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीने न्यायालयाकडे गर्भपात करण्याची परवानगी याचिकेद्वारे मागितली होती. या याचिकेवर न्या. रणजीत मोरे आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. या मुलीची वैद्यकीय तपासणी तातडीने करण्याचे निर्देश न्यायालयाने केईएम रुग्णालयाला दिले होते. या तपासणीचा अहवाल खंडपीठापुढे दाखल करण्यात आला. मुलीच्या गर्भात कोणताही दोष नाही आणि ती 27 आठवड्यांची गर्भवती आहे. कायद्यानुसार आम्ही अशा परिस्थितीत मुलीला गर्भपाताची परवानगी देऊ शकत नाही, असे सांगून न्यायालयाने हळहळ व्यक्त केली. ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुलीची प्रकृती खालावत असल्यामुळे तिच्या पालकांनी गर्भपातासाठी याचिका दाखल केली होती. मुलगी अशक्त असून बलात्कारातून झालेल्या गर्भधारणेमुळे मानसिक आणि शारीरिक तणावात आहे. त्यामुळे तिच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो, असे वडिलांचे म्हणणे होते.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nविजेच्या धक्‍क्‍याने ऊस तोड मजुराचा मृत्यू\nसांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे ऊस तोडणीनंतर विजेचा धक्का बसल्याने अनिल भीमराव चव्हाण (25) या मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या...\nतीन पानी पत्त्याच्या जुगारावर पोलिसांचा छापा\nकऱ्हाड : तीन पानी पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 हजारांच्या रोख रकमेसह तेरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/publications/danika-publishing-company", "date_download": "2018-11-14T00:27:04Z", "digest": "sha1:MI4NFZ4B66F4UVNIH27CMLLBK3H6XEB6", "length": 14483, "nlines": 413, "source_domain": "www.cart91.com", "title": "दानिका पब्लिशिंग कंपनीची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nदानिका पब्लिशिंग कंपनी ची सर्व पुस्तके\nUGC नेट सेट समाजशास्त्र\nUGC नेट सेट भूगोल\nअनुज खोसला, रुची मोंचा\nके. एन. भाटिया, एम. पी. त्यागी\nसुरेश कुमार, रामानंद सहाय\nके.ए. बाबू, साजित कुमार\nअनिल त्यागी, वीरेंद्र सिंग\nसंजय सिंघल, समीर मिश्रा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-crime-71533", "date_download": "2018-11-14T01:12:56Z", "digest": "sha1:JYWYHDYF3YIN7MJ6DLALB4AIOVVFKJTK", "length": 15108, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news crime अब पैसे छोड, पुलिस का झंझट निपटा! | eSakal", "raw_content": "\nअब पैसे छोड, पुलिस का झंझट निपटा\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - दोन लाखांत सुपारी ठरली. किरण गणोरेच्या हाती दहा हजारच आले. त्यातही दोन मारेकऱ्यांना एक हजार रुपयेच मिळाले. तरीही झटपट, विनाकष्ट मोठी रक्कम मिळेल या मोहापोटी त्यांनी खून केला; पण शहरात खळबळ उडाली. मग पैसे तर सोडा आता पोलिसांपासून वाचव अशीच विनवणी दोघा मारेकऱ्यांनी गणोरेकडे केली.\nऔरंगाबाद - दोन लाखांत सुपारी ठरली. किरण गणोरेच्या हाती दहा हजारच आले. त्यातही दोन मारेकऱ्यांना एक हजार रुपयेच मिळाले. तरीही झटपट, विनाकष्ट मोठी रक्कम मिळेल या मोहापोटी त्यांनी खून केला; पण शहरात खळबळ उडाली. मग पैसे तर सोडा आता पोलिसांपासून वाचव अशीच विनवणी दोघा मारेकऱ्यांनी गणोरेकडे केली.\nपत्नी भाग्यश्री होळकर हिने दिलेल्या सुपारीनंतर पती जितेंद्र यांचा शेख तौसिफ व शेख हुसेन ऊर्फ बाबू यांनी गळा चिरून निर्घृण खून केला. यानंतर दोघांसह भाग्यश्री व किरण यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी चौघांची सोमवारी (ता. ११) कसून चौकशी केली. त्या वेळी मोठी माहिती हाती आली. दोन लाखांत सुपारी ठरल्यानंतर किरणने भाग्यश्रीकडून अनामत दहा हजार रुपये घेतले. ओळखीतील शेख तौसिफला त्याने एका महिलेची त्रासातून सुटका करायची आहे, असे सांगितले. त्याने लगेचच होकार देत महिलेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भाग्यश्रीची भेट घडवून आणली. त्यानंतर केवळ एक हजार रुपये तौसिफच्या हाती टेकवले. उर्वरित घसघशीत रक्कम नंतर दिली जाईल, असे गणोरेचे आश्‍वासन घेऊन तौसिफने शेख हुसेनची भेट घेतली. त्यालाही या कटात सामील करून घेत खून केला, अशी माहिती उघड झाली.\nगणोरे एका पांढऱ्या कारमध्ये एका व्यक्तीला दिसला होता. तीच कार होळकर यांच्या घरासमोर उभी असल्याचे पाहून पोलिसांनीही गणोरेचा या प्रकरणात हात असल्याचा संशय आला. यानंतर पोलिस गणोरेच्या घरी गेले. आपण डॉ. नाईकवाडे असून शिवसैनिकाची माहिती घ्यायची, असे गणोरेच्या आईला खोटे सांगत त्यांनी गणोरेला उचलले.\nतुम्ही तर नाईकवाडे नाहीत...\nघरात पोलिस निरीक्षक मधुकर सावंत व त्यांचे पथक घुसले. त्या वेळी त्याच्या आईने किरणला फोन लावून सावंत यांचे बोलणे करून दिले. या वेळी पोलिसांनी घरालगतच सापळा रचला. गणोरे येताच त्याने सावंत यांना पाहिले. ‘तुम्ही नाईकवाडे नाहीत’ असे बोलत असतानाच सावंत यांनी पोलिस असल्याचे सांगताच गणोरेला पळता भुई थोडी झाली होती.\nकाही दिवसांपूर्वी पालखी व कावड सोहळ्यात किरण गणोरेने हिरीरीने सहभाग घेतला होता. यात त्याने चक्क महादेवाची वेशभूषा केली होती; परंतु त्यानंतर खुनाच्या प्रकरणात त्याची राक्षसी वृत्ती दिसून आली.\nकिरणला घेऊन पोलिस शेख तौसिफच्या घरी गेले. तौसिफला पकडून पोलिस असल्याचे सांगताच त्याचे हातपाय अक्षरशः ढिले पडले. चक्क त्याने घरातच जमिनीवर लोळण घेऊन आपला पश्‍चात्ताप व्यक्त केला. त्याच वेळी घरातील लोकांनीही विरोध सुरू केला; पण पोलिसांनी खाक्‍या दाखविताच सर्वजण नरमले.\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nविजेच्या धक्‍क्‍याने ऊस तोड मजुराचा मृत्यू\nसांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे ऊस तोडणीनंतर विजेचा धक्का बसल्याने अनिल भीमराव चव्हाण (25) या मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/tomorrow-megablock-diva-fast-local-14046", "date_download": "2018-11-14T00:48:33Z", "digest": "sha1:V2BG7JOJZOUE6OQYDNPRKDYJCSYT6GJU", "length": 13372, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "tomorrow megablock to diva fast local दिवा फास्ट लोकलसाठी उद्या शेवटचा मेगाब्लॉक | eSakal", "raw_content": "\nदिवा फास्ट लोकलसाठी उद्या शेवटचा मेगाब्लॉक\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nमुंबई - दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्यासाठी मध्य रेल्वेचा शेवटचा जम्बोब्लॉक रविवारी (ता. 23) घेण्यात येणार आहे. सीएसटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर हा नऊ तासांचा मेगाब्लॉक असेल. त्यानंतर दिवाळीपर्यंत जलद लोकल थांबवण्याचा मार्ग मोकळा होईल.\nमुंबई - दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्यासाठी मध्य रेल्वेचा शेवटचा जम्बोब्लॉक रविवारी (ता. 23) घेण्यात येणार आहे. सीएसटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर हा नऊ तासांचा मेगाब्लॉक असेल. त्यानंतर दिवाळीपर्यंत जलद लोकल थांबवण्याचा मार्ग मोकळा होईल.\nदिवा स्थानकात आतापर्यंत तीन मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. चौथा मेगाब्लॉक सीएसटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर सकाळी 9 पासून सायंकाळी 6.15 पर्यंत घेण्यात येईल. पुणे-नाशिक मार्गावरील सिंहगड, प्रगती, राज्यराणी, गोदावरी या गाड्यांच्या आठ फेऱ्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी-दादर दरम्यानच्या गाडीचा प्रवास पनवेलपर्यंतच होईल. या वेळेत सीएसटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील कल्याणहून सुटणाऱ्या लोकल धीम्या मार्गावरून धावतील. कल्याण ते ठाणेदरम्यान सर्व स्थानकांवर लोकल थांबतील. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या ठाणे ते कल्याणदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील, असे रेल्वेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.\nहार्बर मार्गावर सीएसटी ते पनवेलदरम्यान सर्व लोकल सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते सीएसटीदरम्यान सकाळी 9.52 ते दुपारी 3.26 पर्यंत लोकल धावणार नाहीत, असे रेल्वेने कळवले आहे. त्याचपद्धतीने सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यान दोन्ही बाजूच्या मार्गांवर सकाळी 10.38 ते दुपारी 4.13 पर्यंतची वाहतूक बंद राहील. या वेळेत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा सुरू राहील.\nपश्‍चिम रेल्वेवर वाहतूक बंद\nबोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान दुरुस्तीसाठी 22 व 23 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्री विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक बंद राहील. रविवारी दिवसा मेगाब्लॉक नसेल, असे पश्‍चिम रेल्वेने जाहीर केले आहे.\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\n'समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या'\nमुंबई : शेतकरी व आदीवासींच्या जमिनी संपादित होणार असल्याने शिवसेनेनं नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला आक्रमक विरोध केला होता. आज अखेर हा विरोध मावळला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/valentines-day-celebration-pune-30673", "date_download": "2018-11-14T00:59:18Z", "digest": "sha1:6R6HTZUNL7UFAYEPDUUDSBTCKHG5VI5G", "length": 15167, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "valentines day celebration pune तरुणाईच्या प्रेमाचा अतूट धागा जुळला | eSakal", "raw_content": "\nतरुणाईच्या प्रेमाचा अतूट धागा जुळला\nबुधवार, 15 फेब्रुवारी 2017\nपुणे - \"एखाद्याशी हसता-हसता तितक्‍याच हक्कानं रुसता आलं पाहिजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे, फक्त आपलं प्रेम समोरच्याच्या हृदयात साठवता आलं पाहिजे...'', अशा शब्दांत तरुणाईने \"व्हॅलेंटाइन डे'ला आपल्या भावना व्यक्त केल्या. व्हॉट्‌सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्‌समधूनही तरुणाईच्या प्रेमाचा अतूट धागा जुळला. मॉल, हॉटेल्स, महाविद्यालये अन्‌ विविध पर्यटनस्थळी मंगळवारी प्रेमाचा कट्टा बहरला होता.\nपुणे - \"एखाद्याशी हसता-हसता तितक्‍याच हक्कानं रुसता आलं पाहिजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे, फक्त आपलं प्रेम समोरच्याच्या हृदयात साठवता आलं पाहिजे...'', अशा शब्दांत तरुणाईने \"व्हॅलेंटाइन डे'ला आपल्या भावना व्यक्त केल्या. व्हॉट्‌सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्‌समधूनही तरुणाईच्या प्रेमाचा अतूट धागा जुळला. मॉल, हॉटेल्स, महाविद्यालये अन्‌ विविध पर्यटनस्थळी मंगळवारी प्रेमाचा कट्टा बहरला होता.\nकधी अलगद; पण निखळ प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी तरुणाईने \"व्हॅलेंटाइन डे'चं निमित्त साधलं. ज्येष्ठ नागरिकांनीही व्हॅलेंटाइननिमित्त शुभेच्छा दिल्या. यात गुलाबाने आघाडी मारली होती. पिवळा, गुलाबी, केशरी, लाल आणि पांढऱ्या गुलाबाने सजलेले पुष्पगुच्छ, चॉकलेट बुके, प्रिंटेड गुलाब युवतींच्या हातात दिसत होते. युवकांना घड्याळ, वॉलेट, परफ्युम आणि मोबाईल कव्हर भेट देऊन युवतींनी आपले प्रेम व्यक्त केले.\nजंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसर, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, कोरेगाव पार्क यासह शनिवारवाडा, सारसबाग आणि \"झेड ब्रीज'वर तरुणाईची गर्दी होती. काही जोडप्यांनी या दिवशी नोंदणी पद्धतीने लग्न करून \"व्हॅलेंटाइन डे' आपल्या आयुष्यात विशेष बनवला. प्रेमाला वयासोबतच नात्याची चौकट नसते. त्यामुळे जोडप्यांच्या जोडीला ज्येष्ठ नागरिक, बहीण-भाऊ, आई-वडील आणि मित्र-मैत्रिणींनी एकमेकांबद्दलच्या प्रेमळ भावनांना मोकळी वाट करून दिली.\nसोशल नेटवर्किंगचे जग तर प्रेमाच्या संदेशांनी बहरले होते. छायाचित्रे, वॉलपेपर यांच्यासह शुभेच्छापत्र आणि एसएमएसची दुनियाही रंगली. मॉलमध्ये खरेदीबरोबरच कॅंडललाइट डिनर, लॉंग ड्राइव्हचा पर्यायही काहींनी निवडला. तसेच, काही फ्रेंड्‌स ग्रुपने \"अकेले है तो क्‍या गम है' म्हणत एकमेकांबरोबर धम्माल, मज्जा अन्‌ मस्ती करत हा दिवस स्पेशल बनवला. या दिवशी काहींनी सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. प्राची गायकवाड हिने आपल्या ग्रुपसोबत \"व्हॅलेंटाइन डे' साजरा केला. मस्त बाइक रायडिंगची मज्जा लुटत या ग्रुपने हॉटेलमध्ये जेवण केले.\nतरुणाईने गुलाबाला पसंती दिली. विविध आकारांतील व नावीन्यपूर्ण पुष्पगुच्छांबरोबरच \"चॉकलेट बुके'ला मागणी होती. 20 रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंत पुष्पगुच्छांच्या किमती होत्या, असे एका विक्रेत्याने सांगितले.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nउतारवयाला बस स्थानकाचा आधार\nपुणे - ‘‘मुलांनी घरातून काढून टाकले. म्हणून एसटी स्टॅंडवर येऊन राहतो. माझ्यासारख्या कित्येक जणांना हा एसटी स्टॅंड आसरा बनला आहे. मुले सांभाळत नाहीत...\nअंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ...\nसुट्यांमुळे शनिवारवाडा पर्यटकांनी बहरला\nपुणे - पुणे म्हटलं, की सारसबाग, लालमहाल, पर्वती डोळ्यासमोर येते. पण यातील शनिवारवाड्याचा थाट वेगळाच.... थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66665", "date_download": "2018-11-14T01:27:53Z", "digest": "sha1:Y7FYHXZ6TU75FU3TD26WF3JR255QM2BH", "length": 18687, "nlines": 92, "source_domain": "www.maayboli.com", "title": "झुंडशाहीचे बळी..! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /झुंडशाहीचे बळी..\nआधुनिक शिक्षण, मिळालेले ज्ञान आणि आत्मसात केलेल्या बुद्धीच्या जोरावर आजचा माणूस प्रगत आणि संवेदनशील झाला असल्याचे समजले जात असले तरी, या पृथ्वीतलावर असणाऱ्या इतरांप्रमाणे माणूस हा सुद्धा एक प्राणीच असल्याने त्याच्यातील उपजत प्राणी गुणधर्म अद्यापही नष्ट झाले नसल्याचे सभोवताली घडणाऱ्या घटनांवरून समोर येत आहे. माणूस हा तसा समाजशील. पण, प्राण्यांच्या कळपाची प्रवृत्ती माणसातही तितकीच ठासून भरलेली आहे. या प्रवृत्तीला पोषक एकादा प्रसंग समोर आला की माणसातील सुशिक्षितपणा आणि सामाजिकता अलगदपणे गळून पडते. व त्याची मूळ रानटी वृत्ती ज्वालामुखीसारखी उफाळून येते.आणि बेफाम झालेला माणसाचा हा झुंड मग हिंसेचा कडेलोट करतो. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे अशाच हिंस्त्र 'कळपप्रवृत्तीचे' प्रत्यंतर आले. सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या पाच जणांची बेफाम झालेल्या झुंडीने दगडाने ठेचून हत्या केली. हे पाच जण म्हणजे मुले पळवणारी टोळी आहे, अशी अफवा सोशल मीडियावरून उठली, आणि माणसांच्या समूहाचा कळप झाला. कळपाच्या किंव्हा झुंडीच्या वृत्तीला ना विवेक असतो ना विचार. त्यांना ढोबळ गोष्टी तेवढ्या समजतात.त्यामुळे या झुंडीकडून हिंसा केली जाते. राईनपाड्यातही रविवारी तेच घडले.सारासार विवेकाला सोडचिठ्ठी दिलेल्या झुंडीने पोट भरण्यासाठी भटकणाऱ्या पाच जीवांचा क्रूरपणे अंत केला. एखादा जमाव नाहक फालतू बाबींचे अवडंबर करून एखाद्याचा विनाकारण बळी घेत असेल तर त्याला माणसांचा जमाव म्हणावे, की प्राण्यांचा कळप मुलं पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमाव बेकाबू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कुठल्याही हिंसेचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही. एका माणसाने दुसऱ्या हाडामासाच्या माणसाला मारण्यासाठी कधीच कुठलेही कारण योग्य ठरविल्या जाऊ शकणार नाही. त्यामुळे राईनपाड्यातील घटना ही आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. एकेकाळी प्रगल्भ असलेल्या, जगाला विचार देणाऱ्या आपल्या समाजाचं असं अध:पतन का व्हावं यावर गांभिर्याने विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.\nगत काही वर्षांपासून देशात झुंडशाहीचे जोरदार वारे वाहत असून, ही प्रवृत्ती हकनाक निरपराध लोकांचे बळी घेताना दिसून येत आहे. मानवी उत्क्रांतीच्या काळात वनपशूंचे हल्ले रोखण्यासाठी मानव शारीरिक हिंसेचा उपयोग करायचा. ते नैसर्गिकही होते. परंतु आजच्या काळात मानवाने बुद्धी आणि भावनांचा वापर करून एका सुसंस्कृत आणि सभ्य समाजाची निर्मिती केली आहे. त्यामुळे पूर्वीसारखी हिंसक कृती मानवी समाजाला शोभणारी नाही. प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणूस आज माणसापासून पुन्हा प्राण्यांकडे, नुसता प्राणी नव्हे तर हिंसक पशु होण्याच्या उलट्या संक्रमणाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसत असून ही बाब निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी चिंताजनक आहे. जमावबळी, हत्या, आत्महत्या, अत्याचार अशा घटनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून त्यातील क्रौर्य कमालीचे वाढले आहे. महत्वाचे म्हणजे अगदी छोट्या-मोठ्या कारणावरून अशा प्रकारच्या नृशंस घटना घडणे सभ्य मानव समाजासाठी घातक म्हणाव्या लागतील. राईनपाडा येथील घटना म्हणजे माणुसकीची हत्याचं. मुलं पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून पाच जणांचा खून केला जातो. बेफाम झालेल्या जमावाला आवरण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. साधी पोलिसांना वर्दी देण्याची तसदीही कुणी घेत नसेल तर याला कुठली मानवता म्हणावी वास्तविक धुळे जिल्ह्यातील घटना घडण्याच्या महिनाभर आधी औरंगाबाद जिल्ह्यातही असाच प्रकार घडला होता. मुल पळवून नेण्याच्या संशयावरून दोघांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व अफवा असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आहवानही माध्यमातून, समाजमाध्यमांतून करण्यात आलं. मात्र तरीही पुन्हा त्याच संशयावरून राईनपाड्यात पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या सोशल मीडियावरून ही अफवा व्हायरल झाली, त्याच सोशल नेटवर्किंग साईटवर 'अफवांवर विश्वास ठेवू नका', हे पोलिसांचे आहवानही फिरत होते. मात्र ते वाचून कुणाचीही तर्कबुद्धी जागृत झाली नाही. पाच हाडामासाच्या माणसांना ठेचून काढताना अगोदर खातरजमा करावी, असा विचार कुणाच्याही मनाला शिवला नाही. रस्त्यावर सांडणारे रक्त पाहून कुणाचीतरी माणुसकी जिवंत व्हायला हवी होती, कुणाचे तरी हृदय कळवळायाला हवे होते.परंतु असे काहीच झाले नाही. मारणाऱ्यांनी आणि बघणारयांनीही या क्रूर घटनेचा एकप्रकारे आसुरी आनंदच घेतला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे, हे सभ्य मानव समाजाचं लक्षण आहे का वास्तविक धुळे जिल्ह्यातील घटना घडण्याच्या महिनाभर आधी औरंगाबाद जिल्ह्यातही असाच प्रकार घडला होता. मुल पळवून नेण्याच्या संशयावरून दोघांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व अफवा असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आहवानही माध्यमातून, समाजमाध्यमांतून करण्यात आलं. मात्र तरीही पुन्हा त्याच संशयावरून राईनपाड्यात पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या सोशल मीडियावरून ही अफवा व्हायरल झाली, त्याच सोशल नेटवर्किंग साईटवर 'अफवांवर विश्वास ठेवू नका', हे पोलिसांचे आहवानही फिरत होते. मात्र ते वाचून कुणाचीही तर्कबुद्धी जागृत झाली नाही. पाच हाडामासाच्या माणसांना ठेचून काढताना अगोदर खातरजमा करावी, असा विचार कुणाच्याही मनाला शिवला नाही. रस्त्यावर सांडणारे रक्त पाहून कुणाचीतरी माणुसकी जिवंत व्हायला हवी होती, कुणाचे तरी हृदय कळवळायाला हवे होते.परंतु असे काहीच झाले नाही. मारणाऱ्यांनी आणि बघणारयांनीही या क्रूर घटनेचा एकप्रकारे आसुरी आनंदच घेतला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे, हे सभ्य मानव समाजाचं लक्षण आहे का असा सवाल कुणी उपस्थित करत असेल, तर तो सहाजिक म्हटला पाहिजे.\nसोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या एकाद्या अफवेवरून अशा नृसंश घटनाघडत असतील तर, हे आपल्या सुशिक्षितपणा वरील एक प्रश्नचिन्ह आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल नेटवर्किंग साईटच्या आविष्काराने अवघे जग मुठीत आले आहे. या मीडियाचे अनेक फायदेही दृष्टिक्षेपात येत आहेत. मात्र हा मीडिया कसा हाताळावा, काय करावे, आणि मुख्य म्हणजे काय टाळावं, हे अजूनही आपल्याला समजलेलं दिसत नाही. त्यामुळेच सुशिक्षितांकडून अशिक्षितसारखं वर्तन केल्या जात आहे. सोशल मीडियाच्या दुधारी तलवारी वरून चालताना आपल्याला संयमाने आणि जागृकतेने वाटचाल करावी लागणार आहे. सोबतच घटना रोखण्याची जबाबदारी जशी समाजाची, तशीच सरकारची देखील आहे. त्यामुळे संवेदनशील विषयात सरकारी यंत्रणेकडून गांभीर्याने पाऊले उचलली जायला हवीत. अफवेवरून औरंगाबाद जिल्ह्यात दोन बळी गेल्यानंतर शासन-प्रशासन खडबडून जागे व्हायला हवे होते. दोषींवर कडक कारवाई करण्यासोबत भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी धोरणी पाऊले उचलण्याची गरज होती. मात्र चौकशी आणि मदतीच्या घोषणा झाल्या, सोशल मीडियावरील निर्बंध कडक करण्याच्या चर्चा झडल्या आणि पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' म्हणत प्रशासन नेहमीप्रमाणे सुस्तावले. मुळात, फक्त पीडितांना मदत जाहीर करणे आणि चौकशा करणे हीच सरकारची जबाबदारी नाही तर अशा घटनांमध्ये सरकारचे अस्तित्व दिसायला हवे. परंतु दुर्दैवाने सरकारी यंत्रणा अशा वेळीच कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. रायनपाडा नावाच्या गावामध्ये रविवारी जे काही अमानवीय कृत्य घडलं त्याकडे केवळ 'घटना' म्हणून बघता येणार नाही, तर त्यामागे वाढत चाललेली वृत्ती लक्षात घ्यावी लागेल. आज माणूस अधिकाधिक हिंसक आणि क्रूर होत चालला आहे. जणू काही माणसामधील सहनशीलताच संपुष्टात आल्याचं हे चित्र भयावह आहे.त्यामुळे याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे. अपराधीक कृत्य करणारा जमाव जितका समाजासाठी घातक असतो, तितकाच बघ्याची भूमिका घेणाराही दोषी असतो. त्यामुळे माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करावे लागतील.अन्यथा विकृतीने बेफाम झालेली झुंडशाही एकदिवस मानवी समाजाला मानवी मूल्यांच्या तळाशी घेऊन जाईल, यात शंका नाही.\nवास्तव आहे. सुंदर लेख\nवास्तव आहे. सुंदर लेख\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmpond-scheme-status-jalgaon-maharashtra-7701", "date_download": "2018-11-14T01:34:15Z", "digest": "sha1:JLN3NZBXWX6RZD3AR7F2CXNKRPJN44KM", "length": 15840, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmpond scheme status, jalgaon, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण\nजळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nजळगाव ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्ष्यांक देण्यात आला होता. यापैकी आतापर्यंत १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. २८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत.\nया योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ८ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १११ शेततळी शिंदी (ता. चाळीसगाव) येथे तर नगाव (ता. अमळनेर) येथे ५५ शेततळी पूर्ण झाली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.\nजळगाव ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्ष्यांक देण्यात आला होता. यापैकी आतापर्यंत १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. २८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत.\nया योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ८ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १११ शेततळी शिंदी (ता. चाळीसगाव) येथे तर नगाव (ता. अमळनेर) येथे ५५ शेततळी पूर्ण झाली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.\n२०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात १२५१ शेततळे पूर्ण करण्यात आली. अनुदान म्हणून ५ कोटी ७६ लाख निधी दिला होता. यापैकी ५ कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आले आहेत. २०१६-१७ या वर्षात एकूण ५७४ शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यासाठी प्राप्त झालेल्या २ कोटी ७६ लाखांचा निधी अनुदान म्हणून शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे.\nया योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा, याकरिता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून, वारंवार आढावा घेऊन जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.\nशेतकऱ्यांच्या शेतांजवळून वाहणाऱ्या नाल्यांवरही नाला बांध बांधले जावेत. त्यासाठी संबंधित भागातील शेतकऱ्यांची मते विचारात घेऊन कार्यवाही करावी. यामुळे शेतांलगतच पाणी जिरेल आणि विहिरी, कूपनलिका जिवंत होतील. अवर्षणप्रवण भागात याबाबत गतीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\nशेततळे farm pond जळगाव चाळीसगाव प्रशासन कृषी विभाग\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/refrigerators/lg-gl-q282ssam-255l-double-door-refrigerator-maroon-price-pjGU3i.html", "date_download": "2018-11-14T00:36:59Z", "digest": "sha1:RSHOJIY666QNCNQMCVOBYVVSY2O47QQB", "length": 10428, "nlines": 182, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये लग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून किंमत ## आहे.\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरूनशोषकलुईस, इन्फिबीएम उपलब्ध आहे.\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून सर्वात कमी किंमत आहे, , जे इन्फिबीएम ( 26,740)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून दर नियमितपणे बदलते. कृपया लग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून वैशिष्ट्य\nइनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\nओपन दार अलार्म No\nफ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nइस कबे ट्रे Yes\nसेल्स पाककजे 1 Refrigerator\nलग गळ Q282SSAM २५५ल डबले दार रेफ्रिजरेटोर मरून\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3/", "date_download": "2018-11-14T01:03:41Z", "digest": "sha1:DMER6EMFSDGSWKG43W7TOXLS4635AAFF", "length": 9562, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला व्हावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला व्हावा\nमुख्यमंत्री : सीएम चषक क्रीडा आणि कला महोत्सवाचे उद्‌घाटन\nहडपसर – सन 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंचा बोलबाला झाला पाहिजे. त्या तयारीसाठी राज्यातील तरुणांनी आजपासूनच मैदानात उतरणे आवश्‍यक आहे. राज्य सरकारकडून या खेळाडूंना प्रशिक्षण व प्रोत्साहन दिले जात आहे. खेळाडूंच्या उदरनिर्वाहची काळजी सरकार घेईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nसीएम चषक क्रीडा आणि कला महोत्सवाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हडपसर येथील मगरपट्टा सिटीतील अटल क्रीडा नगरी लक्ष्मी लॉन्स येथे गुरूवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्‍ता टिळक, आमदार योगेश टिळेकर, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, विजय काळे, मंगलप्रभात लोढा, भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष सुभाष जंगले यांसह आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, ग्रामीण भागातील तरुणांमध्ये अधिक टॅलेंट असते त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना सहभागी करून संधी कशी मिळेल, याची संयोजकांनी काळजी घ्यावी.\nस्वामी विवेकानंद जयंती दि. 12 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत तब्बल 50 लाख स्पर्धक सहभागी होणार आहेत. युवकांना क्रीडा आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडण्यासाठी ही सीएम चषक स्पर्धा आयोजित केली आहे, असे भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.\nटिळेकरांच्या चेंडूवर मुख्यमंत्र्याचा चौकार\nआमदार योगेश टिळेकरांनी टाकलेल्या चेंडूवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकार मारून क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या, शिट्या वाजवून प्रतिसाद दिला.\nभाषण संपल्यानंतर पुन्हा माईकसमोर येत मुख्यमंत्री म्हणाले, “आमदार टिळेकर मतदारसंघासाठी नेहमीच विविध मागण्या करतात. आता हिंजवडी ते शिवाजीनगर धावणारी मेट्रो पुढे थेट हडपसर-मांजरी पर्यंत धावेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआता मोबाईलवरून रेल्वेचे तिकीट मिळणार\nNext article“उपेक्षितांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा’\nदेशात जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरु : शरद पवार\nसरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाची काळी दिवाळी : अजित पवार\nप्रकाश आंबेडकरांकडून भिडेंना ‘क्लीन चिट’\nहंगामपूर्व द्राक्षांची मार्केट यार्डात आवक सुरू\nपुणे मेट्रोचे साहित्य कचऱ्यात\nनियम धाब्यावर बसवून जलसंपदा विभागाची निविदा प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/daily-samna-artical-on-cow-slaughter-issue/", "date_download": "2018-11-14T00:45:37Z", "digest": "sha1:XVQFYPGDXKOHE2DKP4BN356FFG35HU3W", "length": 19219, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गाय जाते जिवानिशी मारणारा म्हणतो कमळास मते द्या: शिवसेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगाय जाते जिवानिशी मारणारा म्हणतो कमळास मते द्या: शिवसेना\nटीम महाराष्ट्र देशा: देशभरात गोहत्या बंदी कायाद्याचा नोटबंदी आणि जीएसटीप्रमाणे बोजवारा उडाला आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे भाजप सरकार एका राज्यात वेगळा आणि दुसऱ्या राज्यात वेगळा कायदा बनवते. तर दुसरीकडे त्रिपुरात भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यावर हिंदुत्ववादी सुनील देवधर सांगतात त्रिपुरात गोमांस खाण्यावर व गाई मारणाऱ्यांवर बंदी नाही. खुशाल गोमांस खा व भाजपला मते द्या. त्यामुळे गाय जाते जिवानिशी मारणारा म्हणतो कमळास मते द्या असा हा प्रकार सुरु असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. देशभरात गो हत्याबंदी आणि त्याच्या नावावर उडालेल्या हिंसाचाराचा समाचार सामनामधून घेण्यात आला आहे.\nकाय आहे आजच्या अग्रलेखात\nगाय किंवा गोवंश हे शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राचे प्रतीक आहे. भाकड गाई व भाकड बैलांचे काय करायचे हा प्रश्न शेतकऱ्याला सतावत असतो व अशा भाकड गाई-बैलांचे पांजरपोळ पोसणे अर्थशास्त्राच्या विरुद्ध आहे. भाकड गाई-बैल पोसण्यासाठी सरकारने शेतकऱ्यास अनुदान द्यावे व मगच गोरक्षेचा कठोर कायदा बनवावा. मात्र गोमातेचे रक्षण संपूर्ण देशात व्हावे. गोवा, ईशान्येकडील राज्यांत गाई मारणाऱ्यांना ‘सत्ता’ व इतरत्र मात्र गाईंना मारणाऱ्यांना मारले म्हणून फाशी व जन्मठेपा. हे काही समान नागरी कायद्याचे लक्षण नाही व हिंदुत्वाचे तर नाहीच नाही. गोवंश हत्येचा नोटाबंदीप्रमाणे बोजवारा उडाला तो असा.\nआपल्या देशात कायदा म्हणजे एक मजा होऊन बसला आहे. समान नागरी कायद्याचे घोंगडे हे भिजत पडलेलेच आहे. तसे पाहिले तर राममंदिर हेसुद्धा कायद्याने निर्माण होऊ शकते. न्यायालयात अयोध्येतील जमिनीचा वाद चिवडत बसण्यापेक्षा सरकारने राष्ट्रपतींच्या सहीने राममंदिर निर्माणाचा एक अध्यादेश जारी करावा व तत्काळ मंदिर उभारणीचे कार्य सुरू करावे, पण गोटय़ा किंवा लगोरीचा खेळ करावा तसा कायद्याचा खेळखंडोबा सुरू आहे. गोवंश हत्याबंदीबाबतही तसेच घडताना दिसत आहे. गोमांस वाहतुकीवरून एकाची हत्या केल्याप्रकरणी गोरक्षा समिती सदस्यांसह ११ जणांना झारखंडमधील ‘फास्ट ट्रक’ कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे गोरक्षेची दुकानदारी किंवा ठेकेदारी करणाऱ्यांना (हा शब्द आमचा नसून माननीय पंतप्रधानांचा आहे) जरब बसेल अशी अपेक्षा आहे. झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाची राजवट आहे व मुख्यमंत्री रघुवरदास हे स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिलेदार आहेत. त्यामुळे या खटल्यास महत्त्व प्राप्त झाले. भारतीय जनता पक्षाचे राज्य देशात किंवा राज्या-राज्यात आल्यापासून तथाकथित गोरक्षकांनी हैदोस घातला होता. त्यांना गाईंचे रक्षण करायचे होते व त्यासाठी ते जिवंत माणसांचे बळी घेऊ लागले. गोमाता हा श्रद्धेचाच विषय आहे, पण त्या श्रद्धेसाठी ज्यांनी इतरांचे बळी घेतले व त्याबद्दल ज्यांना आता न्यायालयाने आयुष्यभरासाठी तुरुंगवासाच्या शिक्षा ठोठावल्या त्यांनी काय मिळवले गोरक्षेच्या उन्मादाचे हे बळी ठरले आहेत. दिल्लीत हिंदुत्ववाद्यांचे सरकार आले आहे\nया भ्रमातून बरेचजण आता बाहेर आले असतील. गोरक्षेसंदर्भात केंद्राने आपली भूमिका जाहीर करावी व रस्त्यावरचा गोरक्षा उन्माद थांबवावा असे आम्ही अनेकदा सांगितले. गोरक्षा हा भाजपचा राजकीय अजेंडा असेल तर त्यांनी त्यासाठी एक समान कायदा बनवावा व त्याची कठोरपणे अंमलबजावणी सुरू करावी, पण तसे झाले नाही व भाजपशासित राज्यांनी आपापल्या मनाप्रमाणे वेगवेगळे कायदे करून गोंधळ उडवला. गोवंश हत्या करणाऱ्यांना कोणी फाशी तर कोणी जन्मठेपेची शिक्षा अशी तरतूद केली. कुठे पाच-दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद झाली व त्यानुसार झारखंडमध्ये ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. हे आरोपी हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील व भारतीय जनता पक्षाच्या छुप्या अजेंडय़ानुसार त्यांनी काम केले असेल तर या तरुणांचे जीवन आता उद्ध्वस्त झाले आहे. त्यांची कुटुंबे उघडय़ावर पडली आहेत. भाजप सरकारने हात वर केले असेच आता म्हणावे लागेल. हिंदुत्ववादी मोदी सरकारमध्ये गोमांस खाणारे मंत्री आहेत. म्हणजे गाय मारणे हा गुन्हा, गाईला ज्यांनी मारले त्यांना मारणे हा जघन्य अपराध, पण गाईचे मांस खाणे हा गुन्हा नाही, असे हे त्रांगडे भाजप राजवटीत होऊन बसले आहे. त्रिपुरात भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला व आता हिंदुत्ववादी सुनील देवधर यांनी असे जाहीर केले की, त्रिपुरात गोमांस खाण्यावर व गाई मारणाऱ्यांवर बंदी नाही. खुशाल गोमांस खा व भाजपला मते द्या. गाय जाते जिवानिशी मारणारा म्हणतो कमळास मते द्या असा हा प्रकार आहे.\nईशान्येकडील राज्यांत गाय कापायला व खायला बंदी नाही. तेथे आता भाजपने विजय मिळवला आहे. गोव्यातही मुबलक गोमांस मिळत आहे. मग रोज टनावारी गोमांस मिळत असताना गोरक्षेचे नक्की काय झाले हा एक प्रश्नच आहे. गोहत्येचाही नोटाबंदी अथवा काळय़ा पैशांप्रमाणे फजितवाडाच झाला आहे का, याचेही उत्तर सरकारला द्यावे लागेल. सरकार एकीकडे अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर बांधणारच असे ‘च’वर जोर देऊन सांगते आणि त्याचवेळी बाबरी मशीद खटल्यातील आपल्या नेत्यांवरील खटलेही सुरू राहतील असे पाहते. बाबरीचा ढाचा त्यावेळी उद्ध्वस्त केला नसता तर आज जे रामलल्लांचे छोटे का होईना, पण मंदिर तेथे आहे ते दिसले असते का भव्य राममंदिर निर्माणाच्या बाता सत्ताधाऱ्यांना करता आल्या असत्या का भव्य राममंदिर निर्माणाच्या बाता सत्ताधाऱ्यांना करता आल्या असत्या का असाच उफराटा प्रकार गोरक्षा आणि गोवंश हत्याबंदी कायद्याबाबत सुरू आहे. गाय हा उपयुक्त पशू आहे की देवता, माता आहे यावर चर्चा सुरूच असतात, पण गाय किंवा गोवंश हे शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राचे प्रतीक आहे. भाकड गाई व भाकड बैलांचे काय करायचे हा प्रश्न शेतकऱ्याला सतावत असतो व अशा भाकड गाई-बैलांचे पांजरपोळ पोसणे अर्थशास्त्राच्या विरुद्ध आहे. भाकड गाई-बैल पोसण्यासाठी सरकारने शेतकऱ्यास अनुदान द्यावे व मगच गोरक्षेचा कठोर कायदा बनवावा. मात्र गोमातेचे रक्षण संपूर्ण देशात व्हावे. गोवा, ईशान्येकडील राज्यांत गाई मारणाऱ्यांना ‘सत्ता’ व इतरत्र मात्र गाईंना मारणाऱ्यांना मारले म्हणून फाशी व जन्मठेपा. हे काही समान नागरी कायद्याचे लक्षण नाही व हिंदुत्वाचे तर नाहीच नाही. गोवंश हत्येचा नोटाबंदीप्रमाणे बोजवारा उडाला तो असा.\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/iron-hoardings-collapse-in-pune/", "date_download": "2018-11-14T01:06:10Z", "digest": "sha1:DWWKRQIXQSHFBJCESXCTPCJHHXO73CGC", "length": 7452, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले; तिघांचा मृत्यू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले; तिघांचा मृत्यू\nपुणे – पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक मोठे होर्डिंग दुपारी दीडच्या सुमारास कोसळले असून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेत रस्त्यावरील वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nहोर्डिंग कटिंगचे काम सुरू असताना दुपारी 1 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास होर्डिंग तुटून खाली पडले. या होर्डिंगखाली सात जण सापडले. या मृतांमध्ये एक रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा समावेश आहे. हे होर्डिंग रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे असल्याची माहिती समोर येत आहे.\nरेल्वेच्या जागेतील होर्डिंग कापण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरू असताना ही दुर्घटना झाली असून या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी केली आहे.\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडने…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/you-broadband-net/", "date_download": "2018-11-14T00:42:17Z", "digest": "sha1:NI7CFU7ODWTKYJBL2L7J5OCMG5IRD6QD", "length": 8880, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "You Broadband कंपनी कडून होत आहे ग्राहकांची फसवणूक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nYou Broadband कंपनी कडून होत आहे ग्राहकांची फसवणूक\nपुणे- सध्याचा जमाना ऑनलाइनचा असल्याचे म्हटले जाते. जगात इंटरनेट युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सगळेच व्यवहार ऑनलाइन होत आहेत. ऑनलाइनच्या युगात इंटरनेट गरजेचे झाले आहे. स्टार्टअप आणि मोठया उद्योगांची कामे इंटरनेटवर अवलंबून असतात. माहिती प्रसारणाचे प्रमुख माध्यम इंटरनेट आहे .\nदरम्यान आता इंटरनेट ब्रॉडबँड कंपन्यांकडून मनमानी कारभार होत असल्याचं आता समोर आले आहे. पुण्यातील यु ब्रॉडबँड कंपनीने ग्राहकाला फसवल्याची घटना घडली आहे. 25 जुलै रोजी ग्राहकांने यु ब्रॉडबँड कंपनीचे ब्रॉडबँड घेतले होते. 3 महिन्यांचे संपूर्ण पैसे ही भरले होते मात्र कंपनी कडून ब्रॉडबँड द्यायला उशीर होत होता. ग्राहकांने वारंवार सूचना आणि रिक्वेस्ट करून इंटरनेट चालू करून घेतले. पण काही वेळातच इंटरनेट बंद पडले. यु कंपनीच्या अधिकर्यांना या बाबत माहिती देऊन ही त्यांनी याकडे कानाडोळा केला. 31 ऑगस्ट पर्यन्त तब्बल १२ ते १५ दिवस इंटरनेट बंद असल्याने ग्राहकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालं असल्याचं सांगितले.\nग्राहक दाद मागण्यास कंपनी च्या ग्राहक सेवेत फोन केला असताना त्याला वाईट वागणूक दिली गेली असल्याचं ग्राहकाने सांगितले आहे. पूर्ण 3 महिन्याचे अगोदर पैसे भरून ही इंटरनेट मिळत नसल्याने ग्राहकाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याचं ग्राहकाने सांगितले. इतर ग्राहकांनी या कम्पनी ची सेवा घेताना 100 वेळा विचार करावा असं देखील या ग्राहकाने सांगितले.\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये…\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/14143", "date_download": "2018-11-14T00:27:19Z", "digest": "sha1:HOE36FJIQUG5ANEUNDRILMCKWSUG6ZDX", "length": 3880, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "''पत्र सांगते गूज मनीचे '' :जिगिषा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /''पत्र सांगते गूज मनीचे '' :जिगिषा\n''पत्र सांगते गूज मनीचे '' :जिगिषा\n''पत्र सांगते गूज मनीचे '' :जिगिषा\nतुला पत्र लिहायची वेळ येईल असं तुझा तात्पुरता निरोप घेऊन न्यूयॉर्कला येताना कुठे वाटलं होतं अगाथामावशीच्या तावडीतून सुटून इकडे य:पलायन करण्याची योजना तर तुझीच होती . मलाही विश्रांतीची गरज होती त्या वादळी प्रिमोना प्रकरणानंतर. अन तूही हक्काच्या रजेवर . पण वेळ आलीच तुला आधीच इथे बोलवायची. वेळा सांगून येत नाहीत .\n''पत्र सांगते गूज मनीचे '' :जिगिषा\nRead more about ''पत्र सांगते गूज मनीचे '' :जिगिषा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/campaign-against-danave-110517/", "date_download": "2018-11-14T00:43:23Z", "digest": "sha1:4TIHMRWG4DONHKLPKOFLS7UZAGZ5AX5J", "length": 12936, "nlines": 170, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "रावसाहेब दानवेंविरोधात शेतकरीपुत्रांचा आज सोशल एल्गार", "raw_content": "\nरावसाहेब दानवेंविरोधात शेतकरीपुत्रांचा आज सोशल एल्गार\nरावसाहेब दानवेंविरोधात शेतकरीपुत्रांचा आज सोशल एल्गार\nमुंबई | शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेल्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शेतकरीपुत्रांनी एल्गार पुकारला आहे. सोशल मीडियावर #सालादानवे नावाने मोहीम चालवण्याचा निर्णय शेतकरीपुत्रांनी घेतला आहे. आज संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत ही मोहीम चालवण्यात येणार आहे.\nरावसाहेब दानवेंनी वादग्रस्त विधान केल्यानंतर कालपासूनच सोशल मीडियावर दानवेंची जोरदार खरडपट्टी काढली जातेय. त्यातच या मोहिमेमुळे दानवेंची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.\nखालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n‘बाहुबली’पेक्षा भव्यदिव्य असणार रितेश देशमुखचा ‘शिवाजी’\nमहादेव जानकर यांच्याकडून रावसाहेब दानवेंची पाठराखण\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\n3 thoughts on “रावसाहेब दानवेंविरोधात शेतकरीपुत्रांचा आज सोशल एल्गार”\nजय महाराष्ट्र जय शिवराय\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/sports/page-57/", "date_download": "2018-11-14T01:02:56Z", "digest": "sha1:Y4FKVMZMVJ6XXNRBA3ORSRM3WUDVHMSF", "length": 10886, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sports News in Marathi: Sports Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-57", "raw_content": "\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nबातम्या Nov 4, 2013 विराट नंबर 1\nबातम्या Nov 2, 2013 रोहितची डबल सेंच्युरी, भारताने मालिका जिंकली\nबातम्या Oct 31, 2013 सचिन देशातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू\nविंडीज सिरीजसाठी ईशांत शर्मा इन, झहीर आऊट\nकांगारूंना धोबीपछाड, भारताचा 'विराट' विजय\nसचिनच्या रणजी कारकीर्दीचा शेवट गोड, मुंबईचा विजय\nशेवटच्या रणजीत सचिनची हाफ सेंचुरी\n'ये कोन है..चल बाहर निकल'\nपोस्टाच्या पाकिटावर सचिनचा फोटो \nएमसीए देणार सचिनला खास पेंटिंग भेट\nअमोल बराटे ठरला हिंदकेसरी\nअखेरच्या टेस्ट मॅचच्या तिकिटांवर सचिनचा फोटो\nआईच्या उपस्थिती सचिन करणार क्रिकेटला अलविदा\nसचिनच्या 199 टेस्टसाठी ईडन गार्डन सज्ज\nशरद पवारांची नवी इनिंग \nशरद पवारांच्या नावावर आज शिक्कामोर्तब\nरोहित शर्माची रणजी टीमच्या कॅप्टनपदी निवड\nमुंडेंचा अर्ज अवैधच, शरद पवार बिनविरोध\nअभी तक \u0003खेलने के लिए\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/food-items-in-multiplexes-expensive-why-cant-maharashtra-government-regulate-say-hc-294057.html", "date_download": "2018-11-14T00:21:40Z", "digest": "sha1:BUUZWRXBB7PZMAM3MGX5BK4HT74LS5PV", "length": 14506, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मल्टिप्लेक्समध्ये 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांमध्ये विकण्याचा अधिकार कुणी दिला?'", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\n'मल्टिप्लेक्समध्ये 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांमध्ये विकण्याचा अधिकार कुणी दिला\nएखाद्या व्यक्तीला प्रकृतीच्या कारणामुळे जर बाहेरचं अन्न चालत नसेल तर त्यालाही बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याची सक्ती का असा आक्षेपही याचिकेत नोंदवण्यात आला आहे.\nमुंबई, 27 जून : मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर राज्य सरकारचं नियंत्रण का नाही 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांत विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला , असा सवाल करत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरलंय.\nबॉम्बे पोलीस अॅक्टनुसार थिएटर मालकांवर कारवाई करता येईल का , याचा तपशील सादर करा असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर एका व्यक्तीनं केला आत्महत्येचा प्रयत्न\nजैनेंद्र बक्षी यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये तिथले महागडे अन्नपदार्थच विकत घ्यावे लागतात कारण तिथं घरगुती अन्नपदार्थांना आत नेण्यास मनाई असते. एखाद्या व्यक्तीला प्रकृतीच्या कारणामुळे जर बाहेरचं अन्न चालत नसेल तर त्यालाही बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याची सक्ती का असा आक्षेपही याचिकेत नोंदवण्यात आला आहे.\nत्यामुळे मल्टिप्लेक्समध्ये घरगुती अन्नपदार्थ नेण्याची परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.\nनाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळलं\nतर आम्ही कुणावरही मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी सक्ती करत नाही. हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. आरामदायी सोयीसुविधा पुरवणं हे आमचं काम आहे, त्या घेणं न घेणं याचा निर्णय लोकांनी घ्यावा, अशी भूमिका थिएटर मालकांच्यावतीने घेण्यात आली आहे.\nतसंच उद्या ताज किंवा ओबेरॉयमध्ये जाऊन तुम्ही चहाचे दर कमी करा असं सांगणार का ,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80/all/page-2/", "date_download": "2018-11-14T00:38:03Z", "digest": "sha1:AXQGS27XTFOOW5BRPVRMTGGPBTHHTIPL", "length": 10978, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरुण जेटली- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nतडजोडीसाठी विजय मल्ल्याची भेट झालीच नाही-अरुण जेटली\nअरुण जेटली यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडलीये.\nदेश सोडण्याआधी अरुण जेटलींना भेटलो होतो-विजय मल्ल्या\nनोटबंदी चूक नाही हा मोठा घोटाळा,राहुल गांधींचा घणाघात\nतुमच्या खिशातील नोटा तर चायनामेड नाहीत ना\nसिलेंडर महागले, हे आहेत नवे दर\nFIFA WC 2018 : फिफामध्ये आजपासून रंगणार नॉक आऊटचा थरार\nस्विस बँकेत 'तो' काळा पैसा नाही-अरुण जेटली\n देशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, मनसेची टीका\nदेशाचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम मोदी सरकारमधून का पडले बाहेर \nहेच का अच्छे दिन, तेल कंपन्यांनी ५२ हजार कोटी कमावले, लोकांनी गमावले\n...म्हणून एटीएम झाले कॅशलेस- अरुण जेटली\nअरुण जेटली डायलेसिसवर, किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया लांबणीवर\nमानहानी प्रकरणात केजरीवालांनी मागितली माफी; अरुण जेटलींचीही घेणार भेट\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AA/all/", "date_download": "2018-11-14T01:08:56Z", "digest": "sha1:KEIGDUITBJFYLY57AJNBLI2NS7P2IXF6", "length": 11308, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आप- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nभारतीय क्रिकेटर्सनी अशी साजरी केली दिवाळी, सचिनचा दिसला अनोखा अंदाज\nअनेक खेळाडूंनी आपल्या अंदाजात त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत\nस्मृती इराणींनी दिला आपल्याच पक्षाला निधी,दिली 'इतकी' रक्कम\nभारत बंद : आंदोलनाला गेले आणि थोबाडीत खाऊन आले, VIDEO व्हायरल\nLive Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू\nवाजपेयींसाठी अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय\n आशुतोष यांचा राजीनामा केजरीवालांकडून नामंजूर\nबेपत्ता असलेल्या 'आप'नेत्याची मित्रासह हत्या,जंगलात सापडले मृतदेह\nकोण जिंकणार सांगली आणि जळगावचा आखाडा, उद्या मतमोजणी\nजळगावात मतदान सुरू असताना एका वाहनात सापडल्या नोटा\nजळगावमध्ये सकाळी 11 पर्यंत 22 टक्के तर सांगलीत 18 टक्के मतदान\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (04 जुलै)\nविद्यार्थ्यांना खेळायला पाठवून झोपा काढणारे मास्तर कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल\nसुप्रीम कोर्टाचा 'आप'ला दिलासा, राज्यपालांनी मंत्रिमंडळाचे निर्णय मान्य करणं आवश्यक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T00:15:17Z", "digest": "sha1:RMDNRSUPEWZMHS3JPPM4YJDV5R6EVJXB", "length": 10976, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डीएसके कुलकर्णी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमहाराष्ट्र बँक बंद करण्याचा सरकारचा डाव - राज ठाकरे\nमहाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या अटके प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत, सरकारला महाराष्ट्र बँक हळुहळू बंद करायची आहे असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.\nडीएसकेंवर २ हजार ४३ कोटींच्या घोटाळ्याचा ठपका\nडीएसकेंचा मुक्काम तुरुंगातच, कोर्टाने जामीन फेटाळला\nडीएसके दाम्पत्याला 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी\n'मूठभर लोकांच्या अफवांमुळं मोठी अडचण'\n'मला तुरुंगात टाकून पैसे मिळणार असेल तर जरूर टाका' डीएसकेंचं भावनिक आवाहन\nमाझ्या विरोधातील एफआयआर रद्द करा, डीएसकेंची कोर्टात याचिका\nडीएसके कुलकर्णींना अखेरची संधी, 22 जानेवारीपर्यंत पैसे भरण्याचे कोर्टाचे आदेश\nविघ्नसंतोषी लोकांचा डाव उधळला - डीएसके\nमहाराष्ट्र Dec 25, 2017\nडीएसकेंच्या अडचणीत वाढ, जावयाने ठोकला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा\nब्लॉग स्पेस Nov 2, 2017\nविशेष : पेपर विकणारा ते बिल्डर, डीएसके नेमकं कुठे चुकले \nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/amit-shah/all/page-7/", "date_download": "2018-11-14T00:17:45Z", "digest": "sha1:LZ65ZIZFJLOQIJASCZTXBMFMKEPAPNUZ", "length": 11275, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Amit Shah- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमित शहांनी विरोधकांना दिली साप, कुत्रा, मुंगूसाची उपमा\nतसा मोदींचा पूर आलेला असून सगळे विरोधी पक्ष एकत्र येणयाचा प्रयत्न करत आहेत अशी टीका त्यांनी केली.\nभाजपच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबापुरीत शक्तीप्रदर्शन\nअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला देण्यात आलेलं आरक्षण केंद्र सरकार रद्द करणार नाही - अमित शहा\n'सिद्धरामय्या लोकांची दिशाभूल करत आहेत'\n'2014 चे जुमले', राज ठाकरेंच्या कुंचल्यातून पुन्हा मोदी-शहांना 'फटकारे'\nकर्नाटकमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं, अमित शहा आणि सिद्धरामय्या दोघंही मैसूरमध्ये\nअमित शहा म्हणाले, \"येडियुरप्पा सरकार भ्रष्टाचारात नंबर वन\nमहाराष्ट्र Mar 11, 2018\nसंघाच्या प्रतिनिधी सभेचा आज शेवटचा दिवस, संध्याकाळी तोगडिया करणार गौप्यस्फोट\n'अमित शहांशी बोलूनच निर्णय होईल'\nपुतळा पाडण्याच्या घटनांवर अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांना खडसावलं\n'हा मोदींच्या नेतृत्त्वाचा विजय'\nराणे-अमित शहा भेट : राणे यांना मंत्रिमंडळात स्थान की राज्यसभेसाठी मान\nमुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांच्यात बंद दाराआड चर्चा ;राणेंही दिल्लीत \nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/aajcha-kanda-bhaav-onion-rate-today-10-may-2018/", "date_download": "2018-11-14T01:11:17Z", "digest": "sha1:NR3YCGXQPE2GWO2VWBV5EBASUCNNAP26", "length": 9573, "nlines": 109, "source_domain": "nashikonweb.com", "title": "नाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव १० मे २०१८ - Nashik On Web", "raw_content": "\nनाशिकचे वीरपुत्र केशव सीमेवर गोळीबारात शहीद , पाकड्याचे मनसुभे उधळले\nदिशा पटनीचा सणात लेहेंगा आणि “त्यात” फोटो, झाली ट्रोल ( फोटो फिचर)\nशिवाजी गार्डनमध्ये युवकाचा खून , सीसीटीव्ही फुटेजचा आधार\nरस्त्यांच्या निर्मितीतून ग्रामीण विकास शक्य – चंद्रकांत पाटील\nपुन्हा युतीचे चिन्ह, उद्धव ठाकरे यांनी दिले नाशिकमध्ये संकेत, चंद्रकांत पाटील -ठाकरे एकत्र प्रवास\nनाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव १० मे २०१८\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा.\nशेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल\nकोल्हापूर — क्विंटल 5585 300 900 600\nऔरंगाबाद — क्विंटल 646 300 700 500\nमुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11060 700 1000 850\nसातारा — क्विंटल 390 400 800 600\nकराड हालवा क्विंटल 99 700 1000 1000\nसोलापूर लाल क्विंटल 17452 100 900 500\nधुळे लाल क्विंटल 3814 100 630 500\nजळगाव लाल क्विंटल 1680 275 600 425\nपंढरपूर लाल क्विंटल 700 100 700 500\nचाळीसगाव लाल क्विंटल 5590 320 621 500\nय़ावल लाल क्विंटल 800 475 740 600\nसांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 2450 200 800 600\nपुणे लोकल क्विंटल 10742 300 800 500\nमलकापूर लोकल क्विंटल 1215 300 670 450\nकामठी लोकल क्विंटल 5 900 1100 1000\nकल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900\nकल्याण नं. २ क्विंटल 3 600 700 650\nजळगाव पांढरा क्विंटल 120 225 425 300\nअहमदनगर उन्हाळी क्विंटल 38695 100 850 650\nयेवला उन्हाळी क्विंटल 7000 250 736 575\nनाशिक उन्हाळी क्विंटल 2455 400 800 600\nलासलगाव उन्हाळी क्विंटल 9000 400 823 650\nलासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 3393 300 780 625\nकळवण उन्हाळी क्विंटल 7800 200 855 675\nचांदवड उन्हाळी क्विंटल 15000 250 759 600\nमनमाड उन्हाळी क्विंटल 7500 300 771 650\nकोपरगाव उन्हाळी क्विंटल 691 50 755 475\nपिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 22960 150 1000 700\nरामटेक उन्हाळी क्विंटल 80 800 900 850\nदेवळा उन्हाळी क्विंटल 4800 301 731 600\nउमराणे उन्हाळी क्विंटल 15500 300 750 650\nआमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा \nकेईएमचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांबद्दल आ. पंकज भुजबळांची कृतज्ञता; मानले आभार\nनाशिक बाजार समिती आजचा शेतमाल दर – 10 मे 2018\nमुक्त विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ उत्साहात संपन्न १ लाख ४० हजार ४८४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान\nफळ-भाजी पिकवणाऱ्या शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या\nतर माझी बदली करा, मुंढे यांची अविश्वास ठरावावर प्रतिक्रीया\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-12-years-struggle-house-78634", "date_download": "2018-11-14T01:03:14Z", "digest": "sha1:IW2DBWFMBGPLQXXRCZE3PCZIGBUELOO4", "length": 14700, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri news 12 years struggle for the house फणसवणेतील कुटुंबाचा घरासाठी एकतप संघर्ष | eSakal", "raw_content": "\nफणसवणेतील कुटुंबाचा घरासाठी एकतप संघर्ष\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nदेवरूख - १५ वर्षांपूर्वी घर मंजूर झाले तेव्हा जागा नव्हती आणि आता जागा मिळाली पण घर मंजूर होत नाही. त्यामुळे कुणी घर देता का घर हा नटसम्राट मधील डायलॉग वास्तवात म्हणण्याची वेळ फणसवणे गावातील सुभाष धोंडू साबळे यांच्यावर आली आहे.\nदेवरूख - १५ वर्षांपूर्वी घर मंजूर झाले तेव्हा जागा नव्हती आणि आता जागा मिळाली पण घर मंजूर होत नाही. त्यामुळे कुणी घर देता का घर हा नटसम्राट मधील डायलॉग वास्तवात म्हणण्याची वेळ फणसवणे गावातील सुभाष धोंडू साबळे यांच्यावर आली आहे.\nसंगमेश्वर तालुक्‍यातील फणसवणे गावात ३५ वर्षापासून वास्तव्यास असलेले भाऊ धोंडू साबळे व सुभाष धोंडू साबळे हे दोघे बंधु मासेमारीवर उदरनिर्वाह करतात. हे दोघेही भटक्‍या जमातीमधील असल्याने त्यांच्या मूळ गावाचा पत्ता नाही. बरीच वर्षे गावात वास्तव्यास असल्याने या दोघांना २००२ मधे इंदिरा आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. मात्र हक्काची जागा नावावर नसल्याने त्यांचे घरकुल मिळू शकले नाही.\nयातील सुभाष यांची जागेची अडचण समजताच गावातील प्रमुख मानकरी प्रभाकर विचारे यांनी आपल्या मालकीची ११ गुंठा जागा प्राथमिक शाळेला व तीन गुंठा जागा या घोरपी समाजाच्या कुटुंबाला विनामोबदला दिली होती. जागा मिळाल्यावर २००७ मधे पुन्हा या बंधूंना हक्काचे घर मिळावे म्हणून ग्रामपंचायत फणसवणे मार्फत प्रस्ताव करण्यात आला. त्यापैकी २०१२ मध्ये भाऊ साबळे या मोठ्या भावाला घरकुल मिळाले. मात्र एकाच वेळी दोघांचा प्रस्ताव असताना सुभाषचे कुटुंब आजही घराच्या प्रतीक्षेत आहे.\nगावातील इतराना घरे असतानाही घरकुल मिळाली पण हे कुटुंब भटक्‍यासमाजाचे बेघर असूनही आजही त्यांना आपल्या कुटुंबाला घेऊन ऊन पावसात प्लास्टिक कागदाच्या झोपडीत संसार करावा लागत आहे. आता शासनाच्या नवीन धोरणानुसार ज्यांची घरे मातीची आहेत, जे अंपग आहेत, ज्या महिला विधवा आहेत, जे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल आहेत, जे बेघर आहेत अशा सर्वांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्या मधे भटक्‍या जमातीला विशेष प्राधान्य न दिल्याने या सर्वाबरोबर आमचा नंबर केव्हा लागणार, असा सवाल साबळे यांनी विचारला आहे.\nऊन असो वा पाऊस साबळे कुटुंब कच्च्या घरात दिवस काढत आहे. पावसात घरात पाणी शिरते म्हणून ओलावर झोपायचे तर अन्यवेळी सरपटणारे प्राणी घरात येतील त्या भीतीने रात्र काढायची अशा स्थितीत हे कुटुंबीय आला दिवस ढकलत आहेत.\nहक्काचे घर मिळावे यासाठी गेले १२ वर्षे झगडत आहे मात्र न्याय मिळत नाही. आमचा असा काय गुन्हा आहे तो प्रशासनाने सांगावा नाहीतर आम्हाला घर द्यावे.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nविजेच्या धक्‍क्‍याने ऊस तोड मजुराचा मृत्यू\nसांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे ऊस तोडणीनंतर विजेचा धक्का बसल्याने अनिल भीमराव चव्हाण (25) या मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या...\nलोकमंगल'समोर स्वाभिमानीचे गुरुवारपासून उपोषण\nसोलापूर : यंदाच्या गळित हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सहकारमंत्री सुभाष...\nआठ लाखाचा प्रतिबंधीत गुटखा जप्त इतवारा पोलिसांची कारवाई\nनांदेड : राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा नांदेड जिल्ह्यात सर्रास सर्वत्र सहज उपलब्ध होतो. शेजारील राज्यातून लाखोंचा गुटखा गुटखा माफिया आणून...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/need-special-provision-for-waste-management-in-union-busting-1210148/", "date_download": "2018-11-14T01:09:04Z", "digest": "sha1:X3T7VALBCWOFM5ZEULNGJFGZDSQQAMHZ", "length": 26613, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कचऱ्याचा झटका | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nकल्याण-डोंबिवलीपाठोपाठ मुंबईतही कचऱ्याचा प्रश्न सुटेपर्यंत न्यायालयाने बांधकामबंदी लादली.\nकल्याण-डोंबिवलीपाठोपाठ मुंबईतही कचऱ्याचा प्रश्न सुटेपर्यंत न्यायालयाने बांधकामबंदी लादली. ही नामुश्की टाळणे आवश्यक आहे..\nकचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट का लावली जात नाही आणि कचऱ्यातून संपत्ती का निर्माण केली जात नाही हा प्रश्न आहे. सरकारला संपूर्ण राज्यासाठीच स्वतंत्र धोरण आखून निधीची तरतूद करावी लागेल. गरज पडल्यास अर्थसंकल्पात जादा उपकर आकारणीचा मार्ग स्वीकारून आर्थिक पाठबळ वाढवावे लागेल.\nमेक इन इंडियासाठी अट्टहासाने मुंबईच्या चौपाटीवरच ठेवलेल्या कार्यक्रमात आग लागण्याआधी देवनार कचराभूमीत आगीचे लोळ उठले. अब्जावधी रुपयांच्या गुंतवणूक स्वप्नांचा मारा असहय़ होण्यापूर्वी धूर आणि खराब हवेमुळे मुंबईकरांचा श्वास कोंदटला. तेव्हा राज्यकर्त्यांना वास्तवाचे भान येण्यासाठी स्वप्नरंजनाच्या फुग्यास टाचणी लावण्याची गरज होतीच. मुंबईत कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावली जाईपर्यंत नव्या बांधकामांना परवानगी देण्याचे राज्य सरकार व मुंबई महापालिकेचे अधिकार गोठवून न्यायालयाने या फुग्यातील हवा काढली आणि त्यांना जमिनीवर येण्यास भाग पाडले, याबद्दल उच्च न्यायालयाचे अभिनंदनच. राज्यकर्ते जेव्हा आपली जबाबदारी पार पाडण्यात असमर्थ ठरतात किंवा टाळाटाळ करतात, तेव्हा न्यायपालिकेलाच पुढाकार घेऊन चाबूक उगारावा लागतो. मुंबईतील कचऱ्याची समस्या सुटेपर्यंत नवीन इमारतींची थडगी रचून मुंबईकरांचे जीवनमान आणखी खराब करू नका, असा न्यायालयाच्या आदेशाचा अन्वयार्थ आहे. त्यामुळे वास्तवाचे भान राखून राज्य सरकार व महापालिकेने पावले टाकली, तर स्मार्ट नाही पण मुंबई किमान एक जगण्यायोग्य शहर नक्कीच होईल.\nमुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा राज्यातील कोणत्याही शहराचा विचार केला तर कचराभूमीचा प्रश्न नाही, वाहतूक समस्या नाही आणि सांडपाणी नदीनाल्यात सोडले जात नाही, असे एकही शहर सापडणार नाही. नागरीकरणाच्या रेटय़ामुळे महाराष्ट्रात कमालीच्या वेगाने ओबडधोबड शहरे वसत गेली. पण नगर नियोजनाची मूलतत्त्वे सांभाळून नागरिकांच्या किमान गरजा पूर्ण करणारी रचना कुठेही अस्तित्वात येऊ शकली नाही. मग कोणत्या प्रकारचा विकास आपण साधत आहोत, याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याच्या मागण्यांना धार आली. केवळ चकचकीत गगनचुंबी इमारतींचे ठोकळे उभारून नागरी जीवनासाठी आवश्यक पाणी, घरे, कचरा व्यवस्थापन, उद्याने व अन्य आवश्यक सोयी उभारणार नसू, तर राज्यकर्त्यांना संकल्पनाच तपासून घ्याव्या लागतील. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या प्रदीर्घ राजवटीत ही ओबडधोबड शहरे वसली व मोठा दोष त्यांचाच आहे, हा युक्तिवाद मान्य होण्यासारखा असला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही दीड वर्ष होत आल्याने आता जबाबदारी झटकता येणार नाही.\nउच्च न्यायालयाला मुंबईतील नवीन बांधकामे थांबविण्याचा टोकाचा आदेश का द्यावा लागला, यासाठी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा. देवनार व मुलुंड येथील कचराभूमींची क्षमता संपत आली असताना मुंबई महापालिकेला राज्य सरकारने पर्यायी जागा दिलेली नाही. त्यामुळे नवीन जागेवर कचरा टाकण्याची व्यवस्था होईपर्यंत याच कचराभूमींचा आणखी वापर करण्याची परवानगी मिळावी, अशी महापालिकेची विनंती होती. या कचराभूमीस स्थानिकांचा विरोध असून कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावली जात नाही. कचरा केवळ फेकला जातो आणि आगी लावल्या जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या दरुगधी, धूर व धुळीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक शहरांमधील कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या समस्येबाबतच्या याचिका उच्च न्यायालयात दीर्घ काळापासून प्रलंबित असून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही नवीन बांधकामे करण्यास न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी स्थगिती दिलेली आहे. तरीही राज्य सरकार व महापालिकांचे डोळे उघडलेले नाहीत. मुंबईसाठीही अशी स्थगिती द्यावी लागेल, मुख्य सचिव, महापालिका आयुक्त व नगरविकास सचिवांनी किमान एक तास कचराभूमीस भेट द्यावी, मगच त्यांना या समस्येचे गांभीर्य समजेल, अशी तोंडी तंबी वारंवार देऊनही जर सरकार व महापालिका जलदगतीने पावले टाकत नसेल, तर न्यायालयांकडे सरकारचे नाक दाबण्यासाठी कोणता पर्याय शिल्लक राहतो की नागरिकांचे हाल डोळ्यांवर पट्टी ओढून बघण्याचा मार्ग न्यायालयाने स्वीकारावा, असे सरकारला अपेक्षित आहे की नागरिकांचे हाल डोळ्यांवर पट्टी ओढून बघण्याचा मार्ग न्यायालयाने स्वीकारावा, असे सरकारला अपेक्षित आहे देवनार येथे लागलेल्या आगीमुळे या समस्येचे भीषण वास्तव पुन्हा एकदा सर्वासमोर आल्याने महापालिका व मुख्यमंत्री फडणवीस यांनी कचराप्रक्रियेच्या प्रकल्पांना गती दिली, हे खरे. तरीही २०१९ पर्यंत या समस्येचे निराकरण होणे शक्य नाही. सध्या सुमारे आठ हजार ६०० मेट्रिक टन कचरा दररोज तयार होतो आणि त्यातील किमान ७५ टक्के- म्हणजे सहा ते साडेसहा हजार मेट्रिक टन – कचरा शास्त्रशुद्ध विल्हेवाटीविना घातक ठरत राहतो. इमारत पाडकामांचा मलबा सुमारे ९०० ते एक हजार टन जमा होतो, तो निराळाच. मुंबईतील बांधकामे सुरूच ठेवली, तर दररोजच्या कचरानिर्मितीचे प्रमाण ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कचरा विल्हेवाटीची व्यवस्था होईपर्यंत जादा कचरा निर्माण होणे थांबविण्यासाठी नवीन बांधकामे व त्यातून होणारी लोकसंख्यावाढ रोखणे क्रमप्राप्त ठरते, असा विचार न्यायालयाने केला.\nएका परीने ते उचित असून इशाऱ्यांनंतर जाग न आलेल्या सरकार व महापालिकेला बडगा दाखविण्यासाठी न्यायालयापुढे दुसरा मार्गच शिल्लक नव्हता. नवीन बांधकामांना स्थगिती देताना शाळा, रुग्णालयांच्या बांधकामांना न्यायालयाने मुभा दिली; त्यामुळे हा निर्णय उफराटा ठरवण्याचीही फारशी सोय उरलेली नाही. पुनर्वसनाचे प्रकल्पही राबविता येणार असले तरी जादा चटई क्षेत्र निर्देशांक देता येणार नसल्याने ते आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरणार नाहीत आणि राबविले न जाण्याचीच शक्यता अधिक आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निर्माण होणाऱ्या काही अप्रिय परिणामांचा विचार करणेही क्रमप्राप्त ठरते. पहिला असा की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तिच्या विकासाला खीळ घालणे हे राज्याच्या व देशाच्या दृष्टीने योग्य होणार नाही. आर्थिक नाडय़ा आवळल्या जाणे, हे परवडणारे नाही. दुसरा अप्रिय परिणाम असा की, मुंबईत आधीच जागांचे भाव प्रचंड असताना नवी बांधकामे होणार नसतील, तर ते गगनाला भिडतील. सर्वसामान्यांना तर सोडाच, पण मध्यमवर्गीयांना उपनगरातही घर घेता येणार नाहीत. यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचाही सामना सरकारला करावा लागेल. तेव्हा आर्थिक नाडय़ा सुरळीत राहण्यासाठी व्यावसायिक बांधकामांना सवलत देण्याच्या मागणीसाठी सरकार पुन्हा उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेल्यास सुवर्णमध्य काढला जाऊ शकतो.\nही याचिका प्रलंबित असताना तळोजा येथे राज्य सरकारने महापालिकेला जागा दिली आहे. राज्यात कोणत्याही ठिकाणी कचराभूमीच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांचा साहजिकच त्यास विरोध होतो. त्याचप्रमाणे मुलुंड, देवनारप्रमाणे तळोजा येथेही नागरिकांचा विरोध आहे. पण मुलुंड, देवनार येथे असलेल्या कचराभूमीत कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट का लावली जात नाही आणि कचऱ्यातून संपत्ती का निर्माण केली जात नाही हा प्रश्न आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून जैवकचऱ्यातून खत, वीज, वायू निर्मिती केली, तरच या समस्येचे निराकरण होऊ शकते. त्यासाठी सरकारला संपूर्ण राज्यासाठीच स्वतंत्र धोरण आखून निधीची तरतूद करावी लागेल. गरज पडल्यास अर्थसंकल्पात जादा उपकर आकारणीचा मार्ग स्वीकारून आर्थिक पाठबळ वाढवावे लागेल.\nहा अप्रिय निर्णय यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात वा त्यापूर्वी होण्याची आशा करणेच राज्यातील शहरवासीयांच्या हाती उरते. याचे कारण कचऱ्यामुळे बांधकामेच बंद होण्याची पाळी काल कल्याण-डोंबिवलीवर वा आज मुंबईवर आली, परंतु ठाणे व अन्य शहरांची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे. केवळ कचराच नाही, तर वाहतुकीचा प्रश्न व वाहनांच्या संख्येवरूनही उच्च न्यायालयालाच अशी गंभीर शस्त्रक्रिया करावी लागण्याचा दिवस फारसा दूर नाही. स्मार्ट सिटी, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अशा संकल्पनांचे गुळगुळीत सादरीकरण करणे सोपे व अमलात आणणे कठीण आहे, याची जाणीव एव्हाना राज्य सरकारला झाली असेल. या परिस्थितीतून मार्ग काढत ओबडधोबड वसत चाललेल्या शहरांचा चेहरामोहरा सरकारने घडविला नाही, तर न्यायालयालाच पुढाकार घ्यावा लागून सरकारच्या मर्यादा उघडय़ा पडतील. तेव्हा मात्र न्यायालयांनी आपली हद्द ओलांडली, अशी तक्रार करण्यास सरकारला जागा उरणार नाही. हे पुढील झटके बसण्याआधीच कचऱ्याचा झटका सत्ताधाऱ्यांनी ओळखलेला बरा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/parampara-ani-navata-news/caste-system-in-india-1741245/", "date_download": "2018-11-14T00:49:09Z", "digest": "sha1:6NVQGTEYABNYDFZBWH4GJ7B3XKNLFZEO", "length": 32676, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Caste system in India | जातवास्तवाचं आव्हान | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nपरंपरा आणि नवता »\n‘जात’ ही आजही व्यक्तीची ओळख म्हणून उभी आहेच.\n|| उत्पल व. बा.\n‘जात’ ही आजही व्यक्तीची ओळख म्हणून उभी आहेच. तेव्हा जातीसमोर हार मानायची की जातिअंतासाठीचे मार्ग शोधत राहायचं ‘आपण’ काय करायचं जात ही चीज नावाव्यतिरिक्त खाणं-पिणं, कपडे, भाषा, काही सवयी यामुळे वास्तवात अजूनही आहेच. त्यामुळे आव्हान मोठं आहेच. ती मनात सतत जिवंत असते. आपल्याकडे विवाहसंस्था ही जातीसंस्थेची रक्षक आहे, असं म्हणणं वावगं होणार नाही. मग या पहिलवानाला लोळवायचं कसं\nएक जुना प्रसंग आठवतो. महाविद्यालय पूर्ण करून मी नोकरीला लागलो होतो. आमच्या कॉलनीतील एका परिचितांकडे काही कामानं जाणं व्हायचं. त्यांचा मुलगा त्या वेळी बहुधा सहावी-सातवीत होता. एके दिवशी त्यानं मला अचानक विचारलं, ‘‘तू कोण आहेस’’ मला आधी कळेना, पण नंतर लक्षात आलं की तो माझी जात विचारत होता. एका शाळकरी मुलानं मला असं विचारावं याची मला मौज वाटली. आज इतक्या वर्षांनी हे आठवल्यावर पुन्हा मौज वाटलीच, पण उद्विग्नही व्हायला झालं.\n‘मी विचार करू शकतो, लिहितो’ यातला एक (मोठा) वाटा माझ्या वर्गीय स्थानाचा असतो आणि भारतीय संदर्भात तो जातीचाही असतो हे जाणवणं तसं विषण्ण करणारं आहे. आपल्या समाजातील जातवास्तवाचा विचार करताना मला विलास सारंगांच्या ‘मॅनहोलमधला माणूस’ या पुस्तकाची आठवण होते. मराठी साहित्य, समाज आणि जातवास्तव हा या पुस्तकाचा विषय आहे. सारंग एके ठिकाणी लिहितात, ‘अनेक शतकं समाजाने जातिव्यवस्था राबवलेली आहे. पिढय़ान्पिढय़ा हे ज्ञान मेंदूत संक्रमित झालेलं आहे आणि ते भारतीय माणसाच्या मनात नेणिवेचा भाग बनलेलं आहे. याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की जातिभान हा घटक भारतीय माणसाच्या जनुकांचा भाग बनलेलं आहे. जातिवास्तवाचं प्रदीर्घ सातत्य लक्षात घेता जातियंत्रणा ही भारतीय माणसाच्या जनुकसंचिताचा भाग बनलेली असणं शक्य आहे. पुढल्या विसेक वर्षांत मेंदूतील जातिज्ञानाचं शरीरशास्त्रीय अस्तित्व पडताळून पाहता येणं शक्य आहे.’\n‘जात ही भारतीय समाजमनाच्या नेणिवेचा भाग बनली आहे’ हे सारंगांचं विधान माझ्या मनातील विचार प्रतिबिंबित करणारं होतं. जातवास्तवाकडे मी ‘आधुनिकतेतला अडसर’ म्हणून तर बघतोच; पण त्याच्याही आधी समाजाचं ‘गुणवत्तापूर्ण जगणं’ रोखणारा घटक म्हणूनही बघतो. जात या मुद्दय़ाबरोबर ओघाने येणारा मुद्दा म्हणजे आरक्षण. सामाजिक विषमता दूर व्हायला मदत व्हावी म्हणून आरक्षणाची कल्पना अमलात आणली गेली आणि ते स्वागतार्हच आहे. जन्माधिष्ठित विभागणीमुळे ज्यांच्यावर पिढय़ान्पिढय़ा अन्याय झाला त्यांना आता समान संधी मिळाव्यात म्हणून केलेलं हे ‘पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन’ होतं. आज या विषयातील गुंते वाढले आहेत आणि खरं सांगायचं तर त्यावर बोलण्याइतका माझा अभ्यास नाही. काही गोष्टी अगदीच जाणवतात, पण त्यावर निर्णायक काही म्हणता येईल असं वाटत नाही. (जात जायला हवी हे निर्णायकपणे वाटतं) त्यामुळे आरक्षण हा मुद्दा बाजूला ठेवून आपण ‘जात’ या आरक्षणाच्या पुष्कळ आधीपासूनच्या वास्तवाबद्दल, आपण त्यावर काय करू शकतो याबद्दल बोलणार आहोत.\nयाबाबत एक किस्सा सांगतो. काही महिन्यांपूर्वी भीमा- कोरेगावला जे घडलं त्या संदर्भाने मला एका परिचितांनी काही ‘फॉरवर्डेड मेसेजेस’ पाठवले. दलित संघटनांनी पुकारलेला बंद अनाठायी होता असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना मी एक मोठा रिप्लाय दिला. त्यातला एक मुद्दा असा होता – ‘भीमा-कोरेगावला जे घडलं’ आणि ‘भीमा-कोरेगावला जे घडलं त्यामुळे पुढे जे घडलं’ यातील दुसऱ्या प्रकारामुळे अस्वस्थ, संतप्त होऊन बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तुमचे मेसेजेस त्याच धर्तीचे आहेत. पण पहिल्या प्रकाराबाबत, म्हणजे ‘भीमा कोरेगावला जे घडलं’ त्याबाबत तुमची प्रतिक्रिया समजली नाही. ती समजून घ्यायला मला आवडेल. एकूणच सवर्ण-दलित संघर्षांबाबत तुम्हाला काय वाटतं, फार पूर्वी नाही तर अगदी अलीकडील काळापर्यंत दलितांवर जे अत्याचार झाले त्याबाबत तुम्हाला काय वाटतं, खैरलांजी-खर्डा आणि इतर घटनांबाबत तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्यायला मला आवडेल. या घटना भयंकर होत्या आणि दोषींना शिक्षा व्हायला हवी, असं तुम्ही म्हणाल याची मला कल्पना आहे. पण त्याच्यापुढे जाऊन, जातीवर आधारित आपल्या सामाजिक रचनेबाबत तुम्हाला काय वाटतं, सवर्ण आणि मुख्य म्हणजे शिक्षित, बुद्धिमान, शहरी विकासाचे लाभार्थी म्हणून आपली काही विशेष जबाबदारी आहे की नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्यायला मला आवडेल.’\nआपली जन्मदत्त जात, तिने प्रभावित केलेलं आपलं सांस्कृतिक जगणं, आपलं विचारविश्व आणि संथपणे, सूक्ष्मपणे, तर कधी बऱ्याच भडकपणे समाजामध्ये कळेल न कळेल अशी दरी निर्माण करत जाणारा जातिभेदाचा प्रवाह याचं आपलं आकलन काय आहे आपल्याला या भेदासह जगणं मान्य आहे, नाइलाजानं मान्य आहे, आपण यावर काही करू इच्छितो का असे बरेच प्रश्न मनात उभे राहतात आणि अशा वेळी मला अटळपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘अनाहिलेशन ऑफ कास्ट’ या दीर्घ निबंधाची आठवण होते.\n१९३६ मध्ये लाहोरमधील जात-पात-तोडक-मंडळ या सुधारणावादी संस्थेनं आंबेडकरांना वार्षिक कार्यक्रमात व्याख्यानासाठी बोलावलं होतं. त्यांचं लिखित स्वरूपातील व्याख्यान मंडळाकडे आधी पोचलं आणि ते वाचल्यावर मंडळातील मंडळींच्या लक्षात आलं की हे प्रकरण आपल्याला झेपणारं नाही. कारण व्याख्यानात आंबेडकरांनी जातिव्यवस्थेची कठोर चिकित्सा केली होतीच, पण त्याचबरोबर त्यांनी हिंदू धर्माचीही चिकित्सा केली होती. मंडळाने कार्यक्रम रद्द केला. हे भाषण होऊ शकलं नाही. मग आंबेडकरांनी या व्याख्यानाच्या प्रती स्वत: छापून वितरित केल्या आणि हे छोटं पुस्तक परिवर्तनवादी चळवळीचं एक धारदार हत्यार बनलं.\nआंबेडकरांचं लेखन वाचताना तुम्हाला सावरून बसायला लागतं. कारण ‘बॅरिस्टर’ आंबेडकर जो तार्किक युक्तिवाद करतात त्यांनी तुम्ही गारद व्हायची शक्यता असते. ‘अनाहिलेशन ऑफ कास्ट’ इंग्लिशमध्ये तर उपलब्ध आहेच; पण त्याचे बऱ्याच भाषांमधून अनुवाद झाले आहेत. सुगावा प्रकाशनाने ‘जातिप्रथेचे विध्वंसन’ या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. (अनुवादक : गौतम शिंदे) ‘भारतात सामाजिक सुधारणांना मित्र थोडे आणि टीकाकार फार’ हे अधोरेखित करत आंबेडकरांच्या विवेचनाची सुरुवात होते आणि पुढे वाचताना आपण केवळ गुंगत जातो. मी हे पुस्तक वाचताना अनेक विधानं, काही परिच्छेद अधोरेखित करून ठेवले होते. वानगीदाखल काही उदाहरणं पहा – ‘जात ही केवळ कामांची विभागणी नसून कामकऱ्यांची विभागणी आहे.’ ‘जातीचे अस्तित्व आणि जातीची जाणीव भूतकाळातील वैराची आठवण कायम ठेवण्याचं काम करते.’ ‘जातिपद्धती ही सामूहिक कृतीला प्रतिबंध करते.’ ‘चातुर्वण्र्याच्या पद्धतीमुळे प्रत्यक्ष कृती करण्यास हिंदूंचे खालचे वर्ग असमर्थ बनवले होते.’ ‘बिगरहिंदूंमध्ये जातीला कोणतेही धार्मिक पावित्र्य नाही, परंतु हिंदूंमध्ये जातीला नि:संदिग्धपणे पावित्र्य दिलेले आहे. हिंदूंना त्यांचा धर्म जातींचा अलगपणा आणि विभक्तपणा एक सद्गुण म्हणून पाळण्यास भाग पाडतो. परंतु बिगरहिंदूंना त्यांचा धर्म जातींविषयी तोच दृष्टिकोन पाळण्यास भाग पाडत नाही.’\nआर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी कामगार वर्गाला चेतावण्याकरता कार्ल मार्क्‍स म्हणाला होता, ‘तुम्हाला तुमच्या बेडय़ांशिवाय काहीच गमवावे लागणार नाही.’ परंतु काहींना अधिक तर काहींना कमी असे वेगवेगळ्या जातींमध्ये सामाजिक व धार्मिक अधिकार अशा कौशल्यपूर्ण रीतीने विभागलेले आहेत की त्यामुळे मार्क्‍सची घोषणा हिंदूंना जातीपद्धतीविरुद्ध चेतवण्यास निरुपयोगी ठरते.’ या पुस्तकात आंबेडकरांनी धर्माबद्दल जी मांडणी केली आहे त्यातील एक परिच्छेद तर जसाच्या तसा द्यायचा मोह होतो आहे, पण जागेअभावी तो टाळतो.\nआंबेडकरांचे विचार खरेखुरे क्रांतिकारक आहेत. त्यांनी हिंदू धर्म आणि जातिव्यवस्था याचं नीट विच्छेदन केलं आहे. कुठल्याही मांडणीवर – विशेषत: सामाजिक संरचनेबाबतच्या मांडणीवर – चर्चा होऊ शकते. कारण काही धागे सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आंबेडकरांच्या मांडणीबाबतही संभवू शकेल. परंतु कनिष्ठ जातीत जन्मल्याचे अनेक चटके भोगत, त्यातून स्वत:ला निग्रहपूर्वक उचलून घेत, सततच्या अभ्यासाने तर्कशक्ती विकसित करत परिवर्तनाचा पाया रचणाऱ्या आंबेडकरांचं विचारदर्शन थक्ककरणारं आहे, त्यांच्याविषयी आदर जागवणारं आहे. या पुस्तकाच्या अखेरीस गांधीजींनी ‘हरिजन’मध्ये आंबेडकरांच्या निबंधावर केलेल्या दोन टिप्पण्या आणि आंबेडकरांचं त्यावरील उत्तरही समाविष्ट करण्यात आलं आहे. ही चर्चाही वाचण्यासारखी आहे.\nइथवर सगळं ठीक आहे. जात व धर्म यांबाबतचं आकलन वाढवण्यासाठी आंबेडकरांचं वाचन टाळणं अशक्यच आहे, पण प्रश्न पुढे आहे. प्रश्न ‘आपला’ आहे. ‘जात’ ही आजही व्यक्तीची ओळख म्हणून उभी आहेच. तेव्हा जातीसमोर हार मानायची की जातिअंतासाठीचे मार्ग शोधत राहायचं ‘आपण’ काय करायचं मी जेव्हा माझं आडनाव लावणं बंद केलं तेव्हा आईचं नाव पुढे यायच्या आनंदाबरोबरच आपण जातीला किंचितसा-अगदी किंचितसा धक्का दिला हाही आनंद होता. पण जात ही चीज नावाव्यतिरिक्त खाणं-पिणं, कपडे, भाषा, काही सवयी अशा रूपांनीसुद्धा जिवंत असतेच. ती मनात जिवंत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती लग्नामुळे जिवंत ठेवली जाते. आपल्याकडे विवाहसंस्था ही जातिसंस्थेची रक्षक आहे असं म्हणणं वावगं होणार नाही. मग या पहिलवानाला लोळवायचं कसं\nजातिव्यवस्थेने केलेली गोची अशी आहे की तिने व्यक्तीला समूहभान दिलं आहे. जे आदिम टोळीसमूहाशी मिळतंजुळतं आहे. आधुनिक काळातील व्यापक समाजभान, राष्ट्रभान आणि अंतिम म्हणजे वैश्विक मनुष्यभान या सगळ्यावर ते कडी करतं. त्यामुळे आपली ओळख, अस्मिता या बाबींशी जोडलं गेलेलं हे भान काढणं फार अवघड आहे. इतर अनेक महत्त्वाच्या बाबतीत भानावर नसणारे आपण जातीबाबत मात्र फारच भानावर असतो यातली व्यावहारिक बाजू हीच आहे की जात ही एक ‘फंक्शनल’ (कार्यशील, ज्याचा परिणाम रोजच्या जगण्यावर होतो अशी) गोष्ट आहे. जातीशी जोडलेली ‘विवाह’ हीदेखील एक ‘फंक्शनल’ गोष्ट आहे. व्यवस्था सुरळीत चालवायची तर मग खाणं-पिणं, सवयी, साधारण वृत्ती, श्रद्धा याबाबत आपल्यासारख्याच समूहातील मुलगा किंवा मुलगी निवडणं लोकांना श्रेयस्कर वाटतं. (इंग्लिशमध्ये ‘नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन एंजल’ असा एक वाक्प्रचार आहे. त्याची आठवण झाली.) पण या सोयीबरोबर संकुचितताही येते, वृथा अभिमान येतो आणि समाज विखुरला जातो.\nमला असं वाटू लागलं आहे की एकूण विचार करता, जातीच्या पहिलवानाची ताकद लक्षात घेता त्याच्याशी थेट दोन हात करणं जिथे जड जात असेल तिथे त्याला अशक्त कसं करता येईल हे पाहावं. त्याला जो खुराक लागतो तो कमी करत न्यावा. मग एके दिवशी तो संपेल. विलास सारंग म्हणतात तसं ‘जात ही नेणिवेचा भाग बनली असेल, जातिभान हे आपल्या जनुकांचा भाग बनलं असेल तर काही शे – हजार वर्षांच्या या जाणिवेच्या अंगवळणी पडलेल्या भागाला काढून टाकायला कदाचित तेवढाच काळ जावा लागेल.\nआज जातवास्तव राजकीय कारणांमुळे आणि सामाजिक वैरभाव म्हणूनही प्रखर होत असलं तरी जातींच्या आघाडीवर अगदीच अंधार आहे असंही नाही. विशेषत: तांत्रिक, आर्थिक आघाडीवरील बदल जातवास्तवाला थोडं थोडं हलवत आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याची कक्षाही विस्तारते आहे. आंतरजातीय विवाह होत आहेत. त्यामुळे आशेच्या जागा दिसतात. पण नवतेला रोखण्याची ताकद जातवास्तवात अजूनही आहे. त्यामुळे आव्हान मोठं आहेच. त्यासाठी वेगवेगळ्या व्यूहरचना हव्या आहेत आणि मुख्य म्हणजे जात-धर्माच्या पोलादी पकडीतून येणारा हळवेपणा, व्यक्तिस्वातंत्र्याविषयीची भीती/तिरस्कार/अढी हे सगळं नाकारू शकणारं मन हवं आहे. सोबतीला आंबेडकर आहेतच\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/a-crowd-of-customers-in-thane-market-1748859/lite/", "date_download": "2018-11-14T00:50:41Z", "digest": "sha1:5LAVNCDEQ4522LXNS43I4PUVHICMNCQC", "length": 11863, "nlines": 108, "source_domain": "www.loksatta.com", "title": "A crowd of customers in Thane market | खरेदी उत्साहामुळे कोंडी! | Loksatta", "raw_content": "\nबाजारपेठेत खरेदीला येणाऱ्या ग्राहकांची आणि दुकानदारांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत.\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nठाण्यातील बाजारात ग्राहकांची गर्दी; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत\nगणेशोत्सवाच्या तयारीसाठीचा सोमवारचा दिवस ‘भारत बंद’मुळे व्यर्थ गेल्यामुळे मंगळवारी ठाण्याच्या बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून आले. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठीच्या साहित्यापासून प्रसादाच्या मिठाईपर्यंत आणि गणरायाच्या अलंकारापासून रोषणाईच्या दिव्यांपर्यंतच्या खरेदीसाठी मंगळवारी सकाळपासूनच ठाणेकरांनी बाजाराकडे धाव घेतल्याने जांभळीनाका परिसरात दिवसभर कोंडी दिसून आली. ग्राहकांच्या गर्दीतून वाट काढणाऱ्या वाहनांना रस्त्यावर पथारी पसरून बसलेले फेरीवाले आणि बेकायदा उभी करण्यात आलेली वाहने यांच्यामुळेही वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. मंगळवारी सायंकाळनंतर तर या ठिकाणच्या कोंडीत आणखी भर पडली.\nशहरातील जुनी बाजारपेठ म्हणून जांभळीनाका परिसरात ग्राहकांचा ओढा असतो. या बाजारपेठेत एरवीही ग्राहकांची गर्दी होत असली तरी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी जांभळीनाका परिसरात पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांचे अक्षरश: लोंढे उसळत असतात. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच या बाजारपेठेत दुकानांबाहेर गर्दी दिसायला सुरुवात होते. गणपती आगमनाला अवघे दोन दिवसच उरल्याने रविवारपासूनच या बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. पूजा साहित्य, सजावट वस्तू विकणाऱ्या दुकानांबाहेर रांगा लावून ग्राहक खरेदी करत आहेत. या रांगा रस्त्यावर अक्षरश: लांबवर पसरल्याने वाहतुकीसाठी असलेला अर्धा रस्ता व्यापला जात आहे. या रस्त्यातूनच पर्यावरणपूरक मखरच्या जाहिराती करणारे मोठे फलक घेऊन विक्रेते सायकलींवर फिरत असल्याने तसेच इतर वाहनांच्या तुलनेत सायकल धिम्या गतीने जात असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांच्या लांब रांगा या रस्त्यावर लागत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी साडी विक्रेते, कपडे, पादत्राणे यांची दुकाने आहेत. या दुकानांच्या बाहेरचा अर्धा फेरीवाल्यांनी व्यापलेला असतो. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या चौकात तीन बाजूंनी वाहने येत असल्याने या अरुंद रस्त्यातून वाट काढणे वाहनचालकांना कठीण होते. त्यामुळे जांभळीनाक्यावरून येणाऱ्या बसेस या चौकात बराच वेळ अडकत असल्याने येथे वाहने समोरासमोर येऊन मोठी कोंडी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी हेच चित्र कायम आहे. या ठिकाणी तलावपाळीच्या दिशेने जाण्यासाठी सिग्नल असल्याने एकाच वेळी जास्त वाहने आल्यास वळणावर वाहनांची कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा फटका तलावपाळीच्या दिशेकडून मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे येणाऱ्या वाहनांनाही बसत आहे.\nबाजारपेठेत खरेदीला येणाऱ्या ग्राहकांची आणि दुकानदारांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. या भागात वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे ग्राहकांना येथे वाहने उभी केल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. या काळात येथे वाहतुकीचे किमान नियोजन करण्याची आवश्यकता असते. मात्र, रविवारचा काही तासांचा अपवाद वगळला तर असे कोणतेही नियोजन या भागात झाले नसल्याने खरेदीसाठी येणारे आणि नियमित प्रवास करणारे प्रवासी तासन्तास कोंडीत अडकून पडत असल्याचे चित्र आहे. बुधवारी या बाजारात आणखी गर्दी उसळेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.\nजांभळीनाका परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती पाहून बस वाहतूक बदलाविषयी निर्णय घेण्यात येतात. या ठिकाणी कोंडी झाल्यास गर्दीचा अंदाज घेऊन जांभळीनाका मुख्य चौकातून बसची वाहतूक टॉवरनाकामार्गे स्थानक परिसरात वळवण्यात येते. सायंकाळी ग्राहकांची जास्त खरेदी होत असल्याने या पद्धतीने ही वाहतूक वळवण्यात येईल.\n– सुरेश लंबाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर वाहतूक शाखा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garbhashytil-balchya-arogyavishyi-shrirakadun-milnarae-sanket", "date_download": "2018-11-14T01:31:12Z", "digest": "sha1:2MTKYNZMFA7NSK5UAHXKYCFKWG7ORH5W", "length": 13851, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भाशयातील बाळाच्या आरोग्याविषयी शरीराकडून मिळणारे सात संकेत - Tinystep", "raw_content": "\nगर्भाशयातील बाळाच्या आरोग्याविषयी शरीराकडून मिळणारे सात संकेत\nगर्भातील बाळाची वाढ योग्य आणि विनाअडथळा व्हावी यासाठी होणाऱ्या आईचे आरोग्य तंदुरुस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तंदुरुस्त बाळाचा जन्म होण्यासाठी गर्भवतीने केवळ शारिरीक तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे नाही तर मानसिक तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. बाळाची वाढ नीट होते आहे की नाही यासाठी अल्ट्रासाऊंड आणि विविध चाचण्या करुन जाणून घेता येईलच पण इतरही अनेक बाह्य शारिरीक लक्षणांमधूनही बाळाच्या आरोग्याविषयी अंदाज बांधू शकता.\nसोप्या भाषेत सांगायचे तर आईचे शरीर हेच गर्भाची वाढ नीट होते की काही कमतरता आहे का याचे संकेतक आहे. गर्भातील बाळाच्या आरोग्यस्थितीविषयी जाणून घेण्यास मदत करणारे हे काही मार्ग जाणून घेऊया.\n१. योग्य रक्तदाब आणि योग्य रक्तशर्करा पातळी\nबाळ होऊ देण्याचा निर्णय घेताना रक्तशर्करा पातळी आणि रक्तदाब हे दोन अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. गर्भाच्या वाढीमध्ये व्यवस्थित रक्तदाब आणि साखरेची योग्य पातळी नसेल तर धोकादायक ठरते. त्यामुळे गर्भावस्थेतील तीनही तिमाहीमध्ये या दोन गोष्टींचे निरीक्षण करणे अत्यावश्यक आहे. हे दोन्ही घटक नियंत्रणात असतील तर त्याचे सकारात्मकच परिणाम पहायला मिळतात.\n२. नाळ किंवा वार ची स्थिती आणि गर्भाशय\nगर्भपात टाळण्यासाठी आईने नियमित वैद्यकीय तपासणी करून नाळ किंवा वार ही गर्भाशयाच्या अस्तराशी किंवा आवरणाशी मजबूत बांधली गेली आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यावी तसेच गर्भातील बाळाला सुव्यवस्थित पोषण मिळते आहे ना याचीही खात्री करून घ्यावी. गर्भाशयाच्या आरोग्यावरूनही बाळाच्या आरोग्याबाबत थोडक्यात कल्पना मिळू शकते.\n३. वजनात योग्य वाढ\nगर्भधारणेपुर्वी आपले वजन सर्वसाधारण श्रेणीमध्ये म्हणजे प्रमाणशीर असल्यास गर्भावस्थेच्या काळात कमीत कमी १० ते १५ किलो वजन वाढले पाहिजे. जर अतिवजन किंवा स्थूल असाल तर मात्र यापेक्षा कमी प्रमाणात वजन वाढले पाहिजे. अर्थात त्यासाठी डॉक्टरी सल्ला महत्त्वाचा आहे. अर्थात बहुतेकदा गर्भावस्थेत वजन वाढणे याचा संबंर्ध तंदुरुस्त बाळ आणि तंदुरुस्त किंवा आरोग्यदायी गर्भावस्था याच्याशी लावला जातो, मात्र कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात असेल तर ती घातकच असते.\n४. प्रोजेस्टेरॉन आणि ऑस्ट्रोजेन पातळी\nगर्भावस्थेच्या काळात सर्वच संप्रेरकांपैकी ही दोन संप्रेरके किंवा हार्मोन्स अत्यंत महत्त्वाची आहेत. गर्भधारणा न झालेल्या स्त्रीच्या तुलनेत गर्भार स्त्रीमध्ये प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक २० पट अधिक असते. मासिक पाळी थांबवण्यासाठी शरारीला एन्डोमेट्रीयमची निर्मिती करण्यासाठी ही अगदी सर्वसामान्य आवश्यकता आहे. गर्भावस्थेदरम्यान गर्भाशय मोठे होण्यासाठी ऑस्ट्रोजेनची प्राथमिक गरज भासते. गर्भवती महिला १२०० ग्रॅम ऑस्ट्रोजेनची निर्मिती करते तर गर्भवती नसणारी महिला केवळ ६० ग्रॅम ऑस्ट्रोजेनची निर्मिती करत असते.\n५. पोटाची योग्य वाढ\nगर्भावस्थेत पोट नैसर्गिकरित्या वाढणार असे आपण गृहितच धरतो मात्र त्यालाही काही मर्यादा असतात याची आपल्याला कल्पना नसते. पोटाची वाढ सर्वसाधारण की कमी आहे किंवा जास्त आहे ह्याचे विश्लेषण क़रण्यासाठी आपले डॉक्टर मदत करु शकतील.\n६. गर्भाची योग्य वाढ\nआईकडे पाहूनच गर्भाच्या तब्येतीचा किंवा आरोग्याचा अंदाज येतोच मात्र गर्भाच्या वाढीकडे लक्ष देणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. आपले बाळ आरोग्यदायी तंदुरुस्त आहे की नाही हे लक्षात येण्यासाठी अल्ट्रासाऊंड तपासणीची नक्कीच मदत होईल.\nसर्वसाधारणपणे गर्भधारणेच्या ६ ते १० आठवड्यांनंतर आईला गर्भाच्या पोटातील हालचाली जाणवू लागतात. गर्भाच्या चांगल्या आरोग्याचे हे लक्षण म्हणावे लागेल. या हालचालींचे निरिक्षण किंवा त्याकडे कशे लक्ष द्यायचे हे कळण्यासाठी डॉक्टर मदत करु शकतील.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2018-11-14T00:33:17Z", "digest": "sha1:7TQTI5DH6BKPR5QIISKHPJVFPOLDPK4F", "length": 8260, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमच्या आमदारांना भाजपकडून प्रत्येकी शंभर कोटींची ऑफर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआमच्या आमदारांना भाजपकडून प्रत्येकी शंभर कोटींची ऑफर\nकुमारस्वामी यांचा पत्रकार परिषदेत आरोप\nबंगळुरू – भारतीय जनता पक्षाने कर्नाटकात आमच्या पक्षाचे आमदार फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू केले असून त्यांनी आमच्या आमदारांना प्रत्येकी शंभर कोटी रूपये देण्याचे आमिष दाखवले आहे असा आरोप जनतादल सेक्‍युलरचे नेते कुमारस्वामी यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या या अमिषाला आमचा एकही आमदार बळी पडलेला नाही. भाजपने आमच्या बाबतीत हा उद्योग सुरू केला तर आम्हीही त्यांचे दुप्पट आमदार फोडू असे ते म्हणाले.\nते म्हणाले की मला दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे पण मी भाजपबरोबर कदापिही जाणार नाही. उलट मागे मी त्यांच्या बरोबर जाण्याची जी चूक केली होती त्यातून माझ्या वडिलांच्या राजकीय करिअरवर काळा डाग लागला आहे. तो डाग पुसुन टाकण्याची संधी देवाने मला यावेळी दिली असून यावेळी आपण कॉंग्रेससमवेतच सरकार स्थापन करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.\nआपण भाजपचे राज्याचे निरीक्षक प्रकाश जावडेकर यांना भेटला होता अशा बातम्या आल्या आहेत त्या खऱ्या आहेत काय असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता. प्रकाश जावडेकर कोण या नावाचा हा कोण सभ्य गृहस्थ आहे या नावाचा हा कोण सभ्य गृहस्थ आहे असे प्रश्‍न त्यांनी पत्रकारांनाच विचारले.\nदरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कुमारस्वामी यांचा शंभर कोटी रूपयांची ऑफर भाजपकडून देण्यात आल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की ही शंभर कोटी रूपयांची बातमी केवळ काल्पनिक आहे. भाजपचा घोडेबाजारावर विश्‍वास नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्नाटकमधील जनतेसाठी लढू-राहुल गांधी\nNext articleआनंदसरी…मान्सून 29 मेपर्यंत केरळात\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\nजनार्दन रेड्डी यांना लाचखोरीच्या आरोपात अटक\n“भारत’च्या शूटिंगसाठी सलमान पंजाबला रवाना\nशाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी “बालरक्षक”\nकर्नाटकात कडेकोट बंदोबस्तात टिपू जयंती साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/tag/ethereum/", "date_download": "2018-11-14T01:24:43Z", "digest": "sha1:W6ZH5C3VEPIQ5ZFF3T7XRUP7GJKUNDEN", "length": 10470, "nlines": 118, "source_domain": "traynews.com", "title": "ethereum Archive - Blockchain बातम्या", "raw_content": "\nऑगस्ट 30, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nऑगस्ट 9, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 23, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 21, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 14, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 12, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 11, 2018 प्रशासन\nदर तिसर्या जर्मन गुंतवणूक म्हणून cryptocurrencies असणारी\nविकिपीडिया तरी, Ethereum आणि सहकारी. अलीकडे किंमत आजच्या हार्ड बसला, त्यांची लोकप्रियता त्यांना इजा करण्याचा थोडे केले आहे.\nवाचन सुरू ठेवा »\nजून 3, 2018 प्रशासन\nEthereum Wallet ImToken आहे $ 35ठेवी बी, पेक्षा जास्त 99% अमेरिकन बँका\nवाचन सुरू ठेवा »\nमे 31, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nमे 3, 2018 प्रशासन\nCoinbase शिकागो नवीन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय\nवाचन सुरू ठेवा »\nमार्च 30, 2018 प्रशासन\nBenetton युनायटेड रंग लिथुआनिया cryptocurrency स्वीकारत सुरू\nवाचन सुरू ठेवा »\nमार्च 10, 2018 प्रशासन\nEthereum फाउंडेशन विजेत्यांना घोषणा “अनुदान पहिल्या लहर” च्या $ 2.5 दशलक्ष\nअधिकृत Ethereum फाउंडेशन ब्लॉग अहवाल, तेरा प्रकल्प एकूण प्राप्त $ 2.565 million for developments related\nवाचन सुरू ठेवा »\nमार्च 7, 2018 प्रशासन\nव्यवसाय वातावरण दररोज जीवनात मध्ये blockchain-तंत्रज्ञान विस्तार, संकल्पना “स्मार्ट करार” has ceased\nवाचन सुरू ठेवा »\nफेब्रुवारी 25, 2018 प्रशासन\nगुप्त जग विस्तृत आहे म्हणून Eidoo Cryptocurrency जगात एक संकरित एक्सचेंज आणि Multicurrency Wallet आणते, तो\nवाचन सुरू ठेवा »\nफेब्रुवारी 22, 2018 प्रशासन\nविकासक blockchain Dogecoin पहिल्या मध्यवर्ती भाग घोषणा\nBitcointalk मंच येथे एक विधान नुसार, Dogrehereum Hardfork होणार “2018 उशिरा हिवाळ्यात”, holders\nवाचन सुरू ठेवा »\nजानेवारी 24, 2018 प्रशासन\nभरणा ऑपरेटर पट्टी विकिपीडिया नकार\nसाठी विकिपीडिया समर्थन भरणा प्रोसेसर पट्टी भरणा ऑपरेटर पट्टी तो आत विकिपीडिया सुटेल, अशी घोषणा केली\nवाचन सुरू ठेवा »\nजानेवारी 17, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजानेवारी 9, 2018 प्रशासन\nकोण गुप्त उद्योग सर्वात मोठी योगदान केले\nवाचन सुरू ठेवा »\nऑगस्ट 21, 2018 प्रशासन\nTradeFred एक जागतिक ऑनलाइन विदेशी मुद्रा आणि CFD व्यापार व्यासपीठ आहे. आमचे तज्ञ\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे Unboxed – एक मोठ्या प्रमाणात मार्केट ब्रांड खर्च करत आहेत,\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i080331115346/view", "date_download": "2018-11-14T00:49:38Z", "digest": "sha1:UH5WY7E3CWDTORGO7IZM2RUWT4PUF6VT", "length": 9787, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "शिवाजी महाराज", "raw_content": "\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराज पोवाडा - अफझलखान वध\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो\nशिवाजी महाराज पोवाडा - तानाजी मालुसरा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो\nशिवाजी महाराज पोवाडा - नरवीर तानाजी मालुसरे\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो\nशिवाजी महाराज पोवाडा - बाजी प्रभू\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराज पोवाडा - सिंहगड\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - शिद्दी जोहार व बाजी देशपांडे\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - सरदार शाहिस्तेखान\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - आग्र्यास गमन\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - नरवीर मालुसरे\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - अवतारी पुरूष\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - शिवप्रतिज्ञा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - प्रतापगडचा रणसंग्राम\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - वीरमणि बाजीप्रभु देशपांडे\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - शाहिस्तेखानाचा पराभव\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराज पोवाडा - ठकास महाठक\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो\nशिवाजी महाराज पोवाडा - वीररत्‍न तानाजीराव मालुसरे\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराज पोवाडा - छत्रपती\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो\nशिवाजी महाराज पोवाडा - राजमाता जिजाबाई\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bags-with-thirty-lakhs-were-stolen-by-thieves-5949348.html", "date_download": "2018-11-14T01:02:22Z", "digest": "sha1:FCYTLKZQ5U744ZDFHSFNRAZZDRDFXWFM", "length": 6770, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bags with Thirty lakhs were stolen by thieves | मारहाणीनंतर डोळ्यात मिरची पूड टाकली, ३ लाखांची बॅग पळवली", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमारहाणीनंतर डोळ्यात मिरची पूड टाकली, ३ लाखांची बॅग पळवली\nराॅडने मारहाण करून व डोळ्यात मिरची पूड टाकून तीन लाख दहा हजार रुपयांची बॅग चोरांनी पळवली. ही घटना श्ुक्रवारी रात्री साडे\nसोलापूर- राॅडने मारहाण करून व डोळ्यात मिरची पूड टाकून तीन लाख दहा हजार रुपयांची बॅग चोरांनी पळवली. ही घटना श्ुक्रवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान अक्कलकोट रस्ता, गांधीनगर ते जवाहर नगर मार्गावरील माया अपार्टमेंट जवळ घडली. इरफान अ. अब्दुल शेख (रा. जवाहर नगर, सोलापूर) यांच्याजवळील बॅग चोरांनी पळविली. रात्री उशिरापर्यंत शेख यांच्याकडून फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. शेख हे शफी ट्रेडिंग कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. दिवसभरात जमा झालेली रोकड अयोध्यानगर येथे राहणाऱ्या मालकाकडे जमा करण्यासाठी ते निघाले होते. त्यांच्या सोबत आणखी एक तरुण होता. दोघेजण दुचाकीवरून पैशाची बॅग घेऊन जात होते.\nत्यावेळी दोन तरुण दुचाकीवरून आले. दुचाकी अाडवी लावून राॅडने मारहाण करून मिरची पूड डोळ्यात टाकून पैशांची बॅग पळविली. हे चोरटे २० ते २२ वर्षे वयाचे असावेत. या घटनेचा तपास सुरू असून तक्रार दाखल झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.\nसुट्यांमुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गर्दी वाढली,दिवसभर दर्शन मंडप फुल्ल\nमाढ्यातील वडाची वाडीच्या शेतकर्‍याच्या मुलाने शेतात बसून लिहिले स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तक\nप्रेक्षकांपुढे रिंकू राजगुरू पुन्हा येतेय 'कागर'मधून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-decrease-sound-pollution-78466", "date_download": "2018-11-14T01:03:00Z", "digest": "sha1:W7ESQQ5CUQHXBZ2YC7WBCHA524X6R35V", "length": 10910, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News decrease in sound pollution फटाक्‍यांची ध्वनी तीव्रता १० टक्के घटली | eSakal", "raw_content": "\nफटाक्‍यांची ध्वनी तीव्रता १० टक्के घटली\nसोमवार, 23 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर - यंदा दिवाळीतील फटाक्‍यांची ध्वनी तीव्रता गत दोन वर्षांपेक्षा दहा टक्‍क्‍यांनी घटली. रहिवासी क्षेत्रात ध्वनीची तीव्रता कमी राहिली असून लक्ष्मीपूजनादिवशी व्यापारी क्षेत्रात ही तीव्रता मर्यादेपेक्षा किंचित वाढली असली, तरी मागील वर्षापेक्षा तीन ते पाच टक्के कमी राहिली.\nकोल्हापूर - यंदा दिवाळीतील फटाक्‍यांची ध्वनी तीव्रता गत दोन वर्षांपेक्षा दहा टक्‍क्‍यांनी घटली. रहिवासी क्षेत्रात ध्वनीची तीव्रता कमी राहिली असून लक्ष्मीपूजनादिवशी व्यापारी क्षेत्रात ही तीव्रता मर्यादेपेक्षा किंचित वाढली असली, तरी मागील वर्षापेक्षा तीन ते पाच टक्के कमी राहिली.\nशिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र अधिविभागाने केलेल्या निरीक्षणात ध्वनीच्या तीव्रतेचे सर्वेक्षण केले. पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ए. एस. जाधव, डॉ. पी. आर. भोसले, डॉ. संदीप मांगलेकर, चेतन भोसले, विकास हारेर, अविनाश माने यांनी सर्व्हे केला.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z150104052649/view", "date_download": "2018-11-14T00:20:24Z", "digest": "sha1:RNV5XBH4R4UH5HS5NDZI7S3T6V73VOIB", "length": 27259, "nlines": 227, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीआनंद - अध्याय चवथा", "raw_content": "\nश्रीआनंद - अध्याय चवथा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीगणेशायनम: ॥ श्रीरामचरण देखतां दृष्टीं हर्ष कोंदला सकळ सृष्टीं \n तो संतोषी या स्थळीं ॥१॥\nतेथील स्नानें पातकी नर पुनीत होय निश्चयें ॥२॥\nदोष हरती तीर्थ - पानें सदन्न - मिष्टान्न - भोजनें ॥\nरात्रौ जागरण - हरिकीर्तनें धीमंतें काळ घालवावा ॥३॥\nनरसिंह म्हणें दिनकर - सुता पुढें रसाळ चालवी कथा ॥\n पारणें करी ये समयीं ॥४॥\n ऐका न करोन व्यवधान ॥\n आनंदमूर्ती सेवा करी ॥५॥\nवसगडें ग्रामीं वस्तीस रहावें प्रत्यहीं संगम - स्नानास जावें ॥\nश्रीगुरूस पूजोन परतोन यावें वसगडें ग्रामीं सायान्हीं ॥६॥\nऐसे कांहीं दिवस गेले सांप्रदायिक शिष्य भले ॥\n वृंदावन श्रींचें बांधावें ॥७॥\n शिळा गच्यादि सिद्धता करोन ॥\n गवंडी जुळविती सायास ॥\n विक्षेप कांहीं हों सरे ॥९॥\nवक्र होऊन जाती चिरे अवक्र न बसे मुंडथर ॥\n शरुत केला गवंडियें ॥१०॥\n गमतें वृंदावन डोले ॥\nबहुत आम्ही यत्न केले शेवटीं झाले निरर्थक ॥११॥\n येऊनि पदीं ठेविलें भाळ ॥\n इमारत सिद्धी नेइअजे ॥१२॥\nस्वामींनीं चरित्र कांहीं एक करणें जरी आहे लौकिक ॥\nइमारत सिद्धी नेवोनि सम्यक स्वेच्छा तैसें करावें ॥१३॥\n आनंदमूर्ती तेव्हां करी ॥\n निश्चक केला श्रीपाशीं ॥१४॥\nआज्ञा करीत श्रीगुरू माय अनंता तुझें चित्तीं आहे ॥\n विक्षेप न होय यावरी ॥१५॥\nआज्ञा होतां दुसरे दिनीं गवंडीयें कळस धरवोनि ॥\n भिक्षा करून ग्रामांतरीं ॥\nतीन दिवस राहून तेथ उत्सर्ग विधी यथोचित ॥\n संतविप्र करिती विशेष ॥\n वृंदावन डोलूं लागलें ॥१९॥\nसुकृत जनें देखिलें दृष्टीं विस्मय करी सकल सृष्टी ॥\nआश्चर्य वर्तलें ऐशा गोष्टी मागें पुढें नायकों ॥२०॥\n दुस्तर प्रस्तर कैसे डोलत ॥\n तैसेंच हें कृत्य श्रीगुरूचें ॥२१॥\n नित्य श्रीनिकट जाऊनी ॥\n येती पूर्व स्थळासी ॥२२॥\nकांहीं दिवस याच रीती भक्ती करीत आनंदमूर्ती ॥\nबहुत जन भावें भजती प्रेमा अपार वाढला ॥२३॥\n अथवा वेदघोष हरिकीर्तन ॥\nतये दिनीं स्वानंदें करून डोल व्हावा वृंदावनीं ॥२४॥\n वर्ष एक वर्तलें ॥२५॥\n प्राप्त होतां अनायास ॥\n साहय झाले सुश्रद्धें ॥२६॥\n भाद्रपद शुद्ध द्वितीयेस ॥\n मंत्न पुष्पें श्रीगुरुसी ॥२७॥\n लळितादि उत्साह थोर ॥\n साधु मंडळी गौरविली ॥२८॥\n देशांत झालें उल्बण ॥\nथोर शहर स्थळ पाहून वस्तीस गेले जन तेथें ॥२९॥\n कुटुंबासवें सांगली ग्रामीं ॥\n पडवीस वस्ती राहिले ॥३०॥\n विप्र मंडळींचा विपुल स्तोमा ॥\nमिरज किल्ले संनिध ग्राम जाणोनि रमलें मन तेथें ॥३१॥\n नित्य जावें वृंदावनीं ॥\n क्षुधित विप्रांचा सत्कार ॥\nऐसें करोनि दृढतर व्रत राहते झाले सांगलींत ॥\n नभस्य शुक्ल द्वितीयेस ॥३४॥\n केली साहित्य योजना ॥\n उत्साह आरंभिला ते दिनीं ॥३५॥\n जयराम स्वामी गुणनिधान ॥\n सवें स्तोम संतांचा ॥३६॥\n आले शीघ्र उत्सवास ॥\n अपार येती उत्सवा ॥३७॥\n तृतीयेस केला गोपाळ - काला ॥\n स्वयें रामदास स्वामींनीं ॥३८॥\n संत आले उत्सवासी ॥\n कीर्ती व्यापिलें दिगंतर ॥\nसंस्थानी साधूंसि धाडोनि पत्र आणिती उत्सव निमित्त ॥४०॥\n जयराम वडगांवीं राहणार ॥\nनिरंजन वास्तव्य कराड क्षेत्र रंगनाथ स्वामी निगडीचे ॥४१॥\nखेरीज साधू अमित येती उत्साहीं कीर्तन गजर करिती ॥\nलळित प्रसाद घेऊनी जाती निज स्थाना स्वैच्छें ॥४२॥\n यावें उत्सवा लागोनी ॥\n सामुग्री कांहीं आणिती ॥४३॥\nकोणी यावनाळ पिष्ट करोन गोधूम कोणी शाल्योदन ॥\nतुरी चणक डाळ करोन प्रियंगु तंडुलादि आणिती ॥४४॥\nज्यास अनुकूल पडेल जैसें घेऊनि येति प्रतिपदेस ॥\n‘फळ पाडवा’ म्हणोन दिवस फळें करती ते दिनीं ॥४५॥\n चालत आहे ब्रम्हानाळ क्षेत्रीं ॥\n मागील कथा परिसिजे ॥४६॥\n आपणापाशीं आणवोनी थोर ॥\nलाभ मानिला गुरू साचार रघुनाथ तो जयराम ॥४७॥\n जयराम स्वामीस झाले शरण ॥\n नसे भजनीं अंतर ॥४८॥\n राहिले आनंदमूर्तींचे गृहीं ॥\n निजांगें सर्व संपादिती ॥४९॥\nकोणी साधु हो यजमान येती मठा लागून ॥\n गृही सखू एकटी ॥५०॥\n सखू जातां नदीसी ॥\n मोट घेतली आपुले शिरीं ॥\nजावोन कृष्णा नदीचे तीरीं धुणें धुतलें निजांगें ॥५२॥\n दरवाज्या पर्यंत जावें ॥\n लौकिकीं कळेल हा हेतू ॥५३॥\n अज्ञजना नुमगे सुलभ ॥\nधन्य ते मूर्ती स्वयंभ \n कंठ गहिंवेंर भरोन आला ॥\n जड मी माझिये गृहांत ॥५५॥\nऐसें न कीजे गुरूवर्या साष्टांग नमितों तुमचे पायां ॥\nदुष्ट मी सेवा घ्यावया योग्य कैसा श्रीगुरो ॥५६॥\n सखूबाई मम कुमरी ॥\nतिजला पडेल जें भारी तें मी स्वांगें करीन ॥५७॥\n सहसा ऐकावयाचा नाहीं ॥\n जामाता तूं आनंदा ॥५८॥\n आग्रह दिला सोडून ॥\n वडगांव मठीं चालविला ॥५९॥\n शालकपणें विनोद करिती ॥\n महिमान काय वर्णावें ॥६०॥\n आनंदास नेती समागमें ॥\n त्यामाजीं निमग्न सदैव ॥६१॥\nश्रीरगुनाथ - वियोगें बहुत \n चित्तीं समाधान पावले ॥६२॥\n सोवळ्यांत सुबक वेष्टन ॥\n प्रत्यहीं पूजन त्याचें करी ॥६३॥\n तयातेम साक्षेपें सांगावें ॥\n संकोच न करितां मानसीं ॥६४॥\n सोवळ्यांत पाळी विद्वज्जन ॥\n गौप्य पूजन करी तसे ॥६५॥\n तंव स्वामियें आज्ञापिलें ॥\nस्नान सत्वर करोनि वहिलें आन्हिक वेगें संपादा ॥६७॥\n यास्तव वापीस स्नाना गेले ॥\nगवाळें काढोन बाहेर ठेविलें वदले कोणी सोडूं नये ॥६८॥\n गमन केलें स्नानाप्रती ॥\nपरंतु शंका असे चित्तीं गवाळें कोणी पाहतील अवचित ॥\n काय कैसें करावें ॥७०॥\nहा संशय होता मनीं कर्मसंयोगें गृहस्थ कोणी ॥\n स्वामी पाशीं पातला ॥७१॥\n पुस्तक नाहीं समागमें ॥\nएक तरि अध्याय वाचल्याविणें भोजन मज नाहीं करणें ॥\nमग स्वामियें आणि दुजा जनें \n सोडोन पुस्त्क घ्यावें तुम्हीच ॥\n बांधोन येथ ठेविजे ॥७४॥\n सोडून पुस्तकाचें गांठोळें ॥\nकाढोन अध्याय शीघ्र काळें \n गवाळें सोडून पाहिलें ॥\nतों दिव्य पुस्तक वेष्टिलें दिव्य वस्त्रें करोनिया ॥७६॥\n आंत पाहिली दिव्य पोथी ॥\n तिळतुल्य अशुद्ध नाढले ॥७७॥\n विस्मय करी वारंवार ॥\nम्हणे पुस्तक बहु सुंदर धन्य लेखक सुज्ञाता ॥७८॥\nअघटित - घटना - पटु श्रीरघुनाथ काय हे अशक्य त्यातें ॥\nमहेंद्र - पद भणंगातें अर्ध क्षणांत देणार ॥७९॥\nतया काय हे अगाधु क्षणांत करिती बिंदूचा सिंधू ॥\n उपानह पुस्तक जाहलें ॥८०॥\nएक अध्याय वाचोन त्वरित दाविलें पुस्तक मंडळींत ॥\n पुस्तक सुवाच्य या हेतू ॥८१॥\n ठेविली गवाळयांत बांधोन ॥\n खूण व्यस्त दिसोन आली ॥\n गवाळें कोणी सोडलें ॥८३॥\n एक गृहस्थ हा नेमस्थ ॥\n पोथी घेतली ममाज्ञें ॥८४॥\nवाचोन ठेविली जैसी तैसी क्रोध न आणावा मानसीं ॥\n पुस्तक कोठें संपादिलें ॥८५॥\nअक्षर बहु रसाळ सुंदर अशुद्ध नसे तिळमात्र ॥\nया शद्बें आनंद - अंतर खोंचलें स्वकृत्य आठवोन ॥८६॥\n उपरोध भाषें मम हेळण ॥\n संकोचित झाले अंतरीं ॥८७॥\nस्वाम्यंघ्रि - स्पशें चर्माप्रती शुद्धता झाली निश्चयें ॥८८॥\nऐसें बोलता सकळ जन म्हणती कायसें शास्त्रवचन ॥\n चर्मवार्ता कां बोलतां ॥८९॥\n स्तब्ध राहिले सर्व लोक ॥\nसुवाच्या गीता मात्र दिसे पूजापदार्थ काठ नसे ॥\nविस्मय करोनी निज मानसें गौप्य रडूं लागले ॥९१॥\nहें वृत्त जयराम स्वामींस सांगती जावोनि सायास ॥\n काय निमित्त रडताती ॥९२॥\n समजों आल्या सर्व खुणा ॥\n बोलता झाला आवडीं ॥९३॥\nतुम्ही उदासीन तें गुहय मज सर्व समजताहे ॥\nपुस्तक पाहिजे तरी सिद्ध आहे स्वस्थ चित्तें अवधारा ॥९४॥\nपाहिजे जरी पूज्य पदार्थ आताच सिद्ध होईल त्वरित ॥\n श्रीजयरामास वदे वाणी ॥\n मनोरथ पूर्ण करावा ॥९६॥\nप्रयत्नें गीता पुस्तक मिळे \n केव्हां देखेन दयाळा ॥\nयेरू म्हणे याचिये बोला पुस्तक सोडून पाहे बा ॥९८॥\nयेरू पाहे गवाळें सोडून तों आंत गुरूचें पादत्राण ॥\nस्वामी करी तें काय न होय ऐसें वर्तले नवजाय ॥\nअसाध्य जरी साध्य होय येथें संशय न धरावा ॥१००॥\n सर्व करिती विस्मय ॥\n द्दढबंधनीं ब्रम्हानाळ क्षेत्रीं ॥\n आनंदमूर्तीसी म्हणती धन्य नर ॥\nभक्तीस लागले लोक अपार \nआनंद - चरितामृत ग्रंथ बापानंद - विरचित ॥\nस्नेहें परिसोत श्रोते संत चतुर्थोध्याय रसाळ हा ॥१०४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T00:26:13Z", "digest": "sha1:FNMS4CCNERZXPPPYVZQ7BKE56YL3QY7E", "length": 6909, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "येडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यासाठी काँग्रेसने घेतली सुप्रीम कोर्टात धाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयेडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यासाठी काँग्रेसने घेतली सुप्रीम कोर्टात धाव\nनवी दिल्ली : कर्नाटकच्या राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी दिलेल्या आमंत्रणामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. युडियुरप्पांचा शपथविधी रोखण्याची मागणी काँग्रेसने आपल्या याचिकेद्वारे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडे केली आहे. राज्यपालांचा निर्णय म्हणजे संविधानाचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.\nदरम्यान, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले, मला अमित शहांना विचारायचे आहे की, निवडणुकीनंतर जर दोन पक्ष एकत्र येऊ शकत नसतील तर आपण मणिपूर आणि गोव्यामध्ये सरकार कसे स्थापन केले. याप्रकारामुळे राज्यापालांनी आपल्या पदाला लाज आणली आहे. कर्नाटकच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात आम्ही कायदेशीर आणि संविधानिक अधिकारांचा वापर करुन जनतेच्या कोर्टात जाणार आहोत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे जिल्हा: गंठण चोरणाऱ्या तीन महिला जेरबंद\nNext articleमराठी चित्रपटात येऊन माहेरी आल्यासारखे वाटते\nराफेल करार : राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; ‘दसॉल्ट’च्या सीईओंचे स्पष्टीकरण\nअस्तित्वाच्या लढाईत कॉंग्रेस तरणार का\nकोल्हापूरात नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागावी : संजय निरुपम\nघरका भेदी लंका ढाय\nआघाडीचा निर्णय झाला, पण पुण्याच्या जागेविषयी चर्चा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/web-series/", "date_download": "2018-11-14T00:18:09Z", "digest": "sha1:KD3SUGNLBQNYV7MJXIQ5T3B5QHL5TWKH", "length": 10422, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Web Series- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\n'सेक्स,ड्रग्ज अॅण्ड थिएटर' आहे काय\nकॉलेज लाईफमधील एकांकिका स्पर्धा, पडद्यासमोरील तसेच पडद्यामागील नाट्य, यांच्याबरोबरीनेच सहा कॉलेज विद्यार्थ्यांच्या आयुष्यात होणारी उलथापालथ असं या मालिकेचं साधारण कथानक असेल.\nवेब सीरिज सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागाचा नेटफ्लिक्सकडून खुलासा\nसेक्स आणि क्राईमच्या पलिकडे वेब सीरिजनी जायला हवं, म्हणतायत सिने अभ्यासक\nVIDEO : एकता कपूर घेऊन येतेय सर्वात बोल्ड वेब सीरिज, ट्रेलर लाँच\nत्या घरी जाताच स्मृती इराणींना झाले अश्रू अनावर\nकॅम्पा कोला इमारत प्रकरणावर येतेय वेब सीरिज\nराकेश मारिया यांच्या आयुष्यावर येतेय वेबसीरिज\nपहिली ब्लू फिल्म पाहिल्यावर सनी लिओननं काय केलं\nकार्यक्रम Feb 19, 2018\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/prabhag-26-all-parties-ready-election-15980", "date_download": "2018-11-14T00:45:53Z", "digest": "sha1:VGFN7Y2LJ65FWNS7DCIRXCB3XOMWUIAB", "length": 18167, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "prabhag 26 all parties ready for election सर्वच पक्षांची जय्यत तयारी | eSakal", "raw_content": "\nसर्वच पक्षांची जय्यत तयारी\nगुरुवार, 10 नोव्हेंबर 2016\nपुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेसची ताकद असतानाही महापालिकेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेने मुसंडी मारल्याने या प्रभागात दोन्ही पक्षाने आता जोरदार तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीतील यशाने भारतीय जनता पक्षही आपले वर्चस्व वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या पक्षातील इच्छुकांच्या नावांची यादी वाढत असून, त्या-त्या पक्षांमधील इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी लढत होण्याची शक्‍यता आहे. त्यात, या प्रभागातील बहुभाषिक मतदारांमुळे महापालिकेच्या निवडणुकीत येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nपुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेसची ताकद असतानाही महापालिकेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेने मुसंडी मारल्याने या प्रभागात दोन्ही पक्षाने आता जोरदार तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीतील यशाने भारतीय जनता पक्षही आपले वर्चस्व वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या पक्षातील इच्छुकांच्या नावांची यादी वाढत असून, त्या-त्या पक्षांमधील इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी लढत होण्याची शक्‍यता आहे. त्यात, या प्रभागातील बहुभाषिक मतदारांमुळे महापालिकेच्या निवडणुकीत येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nदुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक फारुख इनामदार, कॉंग्रेसच्या विजया वाडकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे, तानाजी लोणकर याच प्रभागातून लढण्याची शक्‍यता असल्याने चुरस निर्माण होणार आहे.\nमहापौर प्रशांत जगताप, नंदा लोणकर (प्रभाग क्रमांक 61), फारुख इनामदार, विजया वाडकर, योगेश टिळेकर आणि संगीता ठोसर यांच्या वॉर्डातील भाग एकत्र येऊन, नव्या रचनेत प्रभाग क्रमांक 26 म्हणजे, महंमदवाडी-कौसरबाग तयार झाला आहे. या प्रभागांमधील तीन नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. महंमदवाडी, कौसरबाग, सय्यदनगरचा काही भाग, चिंतामणीनगर, हांडेवाडी रस्ता, कोंढवा (खु), एनआयबीएम रस्ता, साळुंखे विहार या भागांचा यात समावेश आहे. या प्रभागात अनुसूचित जाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुल्या गटातील महिला आणि एक जागा खुल्या गटासाठी राखीव आहे. विशेष म्हणजे, या भागांमध्ये परप्रांतीय मतदारांची संख्या अधिक असल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांना ही निवडणूक जड जाईल अशी चर्चा आहे. तर, नवी प्रभागरचना अनुकूल असल्याचा दावा करीत शिवसेना आणि भाजपने जोरदार तयार केली आहे. पारंपरिक मतदारांच्या जोरावर या दोन्ही पक्षांचे आव्हान मोडीत काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. विरोधकांना रोखण्यासाठी कॉंग्रेस या भागात जुळवाजुळव करीत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. आपल्या बालेकिल्ल्यातील काही भाग नव्या प्रभागात आल्याने शिवसेनेकडून माजी आमदार महादेव बाबर यांचे चिरंजीव प्रसाद, पुतणे राजेंद्र यांच्यासह अनेकांनी तयारी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसही तुल्यबळ उमेदवार देऊन शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे.\nनव्या प्रभागरचनेत टिकून आपल्या पक्षाचे बळ वाढविण्याच्या उद्देशाने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली असून, अन्य पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. निवडणुकांच्या काळात या भागात पक्षांतर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उमेदवारांबाबत उत्सुकता आहे. सर्वच पक्षांमध्ये अनपेक्षित नावे ऐनवेळी चर्चेत येतील, असेही सांगण्यात येत आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष : फारुख इनामदार, नंदा लोणकर, अतुल तरवडे, कलेश्‍वर घुले,\nकॉंग्रेस : विजया वाडकर, इरफान शेख, अमित घुले, अकबर शेख, जहीर शेख, अल्ताफ शेख, सुलतान खान\nभाजप : संजय घुले, सतपाल पारगे, संगीता लोणकर, प्रियांका साळवी, अनिता जगताप, जीवन जाधव,\nशिवसेना : नाना भानगिरे, तानाजी लोणकर, प्रसाद बाबर, जयसिंग भानगिरे, शाश्‍वत घुले, पूजा सचिन ननावरे, वैष्णवी घुले, शुभांगी घुले, सोनाली शेवाळे,\nआशा घुले, स्मिता शेवाळे, शैलजा भानगिरे, वत्सला घुले, संगीता आंबेकर, सुषमा जगताप, प्राची आल्हाट, अश्‍विनी सूर्यवंशी\nमनसे : साईनाथ बाबर, रोहन गायकवाड, सुप्रिया शिंदे, उज्ज्वला गायकवाड.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nउतारवयाला बस स्थानकाचा आधार\nपुणे - ‘‘मुलांनी घरातून काढून टाकले. म्हणून एसटी स्टॅंडवर येऊन राहतो. माझ्यासारख्या कित्येक जणांना हा एसटी स्टॅंड आसरा बनला आहे. मुले सांभाळत नाहीत...\nअंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://makarandkane.blogspot.com/2014/07/blog-post.html", "date_download": "2018-11-14T00:49:42Z", "digest": "sha1:4C5O7E2P6LKUXAWVQUIUQCG4DHAQFOF5", "length": 5716, "nlines": 115, "source_domain": "makarandkane.blogspot.com", "title": "श्रीमधूक्ती: व्रत योगियाचे", "raw_content": "\nगुलमोहरावर पहिली कविता २०१० मध्ये झाली. त्याचाच हा sequel मानावा मूळ कविता इथे पहा - तिचे नाव होते एकाकी योगी -ती कविता वाचल्यावर यातील संदर्भ नीट लागतील.\nहा स्थितप्रज्ञ पेटुनि अजूनी राही\nपर त्याला याचा आठव येतच नाही\nतो बरसून गेला वसंत समयी जेव्हा\nकेशरी सडा मग पडला होता तेव्हा\nपरि गुलमोहर ना रुसला वर्षावाने\nयोगी कैसा हा बधेल त्या बदलाने\nतप पुष्पांचे हे अविरत चालू राही\nही समस्त सृष्टी त्याची वाटच पाही\nही तृषार्त धरणी करते अशी प्रतीक्षा\nतो पाउस घेतो भलती कठीण परीक्षा\nजोवरी न येई सोसाट्याचा वारा\nना गर्जती घन, ना धो धो धो धो धारा\nतप-तत्पर तोवर धैर्याने राहणे\nकर्तव्या अधिकच निष्ठेने पाहणे\nतोवरी धन्यता नाही तप्ततनूला\nमूर्तिमंत धीरा दावीतसे जगताला\nआसमंत-कोपातही न सोडी कर्म\nयोगिया-व्रताचे असे हेच ते मर्म\nद्वारा पोस्ट केलेले Makarand MK येथे 22:55\nलेबले: गुलमोहर, ग्रीष्म, पावसाळा\nखाउन जरी भरपेट असा तो राही\nपरी त्याला याचा आठव येतच नाही\nतो खाउन गेला दुपार समयी जेव्हा\nशित-भात-सडा मग पडला होता तेव्हा\nपरी ढब्बू ढोल भुकेला व्याकुळतेने,\nस्याटीसफ्याक्षन कैसे त्या अन्नाने\nतप खादाडीचे अविरत चालू राही\nतो केल्या सैपाकाची वाटच लावी\nहे पोट भरावे कधी असली प्रतीक्षा\nती भूक घेतसे भलती कठीण परीक्षा\nजोवरी न येतील मुंग्या सर्वांगाला\nना भांडी करिती ध्वनी तो खड्खडणारा\nजणू आरामात तोवरी खात राहणे\nमिरच्या-मीठही भुरक्या मारत खाणे\nतोवरी शांतता नाही त्या पोटाला\nउदरभरण ते भार परी जगताला\nउपवास असो तरी खाणे - एकच कर्म\nवाढत्या ढेरिचे कळले का रे मर्म\nयदा किञ्चिज्ञोहम् द्विप इव मदान्धः समभवम् \nतदा सर्वज्ञोस्मित्यभवदवलिप्तम् मम मनः ॥\nयदा किञ्चित् किञ्चित् बुधजनसकाशादवगतम् \nतदा मूर्खोस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतम् ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-14T00:01:57Z", "digest": "sha1:PC7TIULGRYJRNFIMVWV4VJDP6N3KIBLE", "length": 5891, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवनेर पतसंस्थेला शासनाचा पुरस्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिवनेर पतसंस्थेला शासनाचा पुरस्कार\nपिंपरी – भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाला.\nसहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते बॅंकेचे अध्यक्ष कैलास आवटे पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ, संचालक मुकुंद आवटे, सुहास गटकळ, निंबा डोळस, अरुण टेमकर, ज्योती हांडे, संगीता इंगळे, शांतीश्‍वर पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण हाडवळे यांनी हा पुरस्कार स्विकारला. मुंबईतील रंगशारदा नाट्यमंदिरात हा कार्यक्रम झाला.\nजुन्नर तालुका मित्र मंडळाकडूनही भोसरी येथे झालेल्या कार्यक्रमात शिवनेर पतसंस्थेला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांच्या हस्ते गौरवण्यात आले. आमदार महेश लांडगे, शरद सोनवणे, महापौर राहुल जाधव, अतुल बेनके, मेघराज राजे भोसले, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रलंबित खटल्यांची संख्या कमी होईल\nNext articleनांदे तंटामुक्‍ती अध्यक्षपदी सुदाम रानवडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/death-sugarcane-laborer-falling-tractor-103902", "date_download": "2018-11-14T00:51:30Z", "digest": "sha1:IXKSUGZ43WOC3CEI5CSL62JL7TE3OSEY", "length": 10497, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "The death of sugarcane laborer falling from the tractor ट्रॅक्टर वरून पडून ऊस तोडी मजुराचा मृत्यु | eSakal", "raw_content": "\nट्रॅक्टर वरून पडून ऊस तोडी मजुराचा मृत्यु\nसोमवार, 19 मार्च 2018\nट्रॅक्टर वरून पडून ऊस तोडी मजुराचा मृत्यु झाल्याची घटना घडली.\nमोहोळ (जि. सोलापूर) - मोहोळहून आठवड्याचा बाजार करून जात असताना रविवार रात्री ९. वाजता ट्रॅक्टर वरून पडून ऊस तोडी मजुराचा मृत्यु झाल्याची घटना घडली.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, कारखान्यावर ऊस तोडीसाठी आलेले मजुर रविवारी आठवड्याच्या बाजारासाठी मोहोळला आले होते. बाजार घेऊन बायका पोरासह हे मजुर परत आपल्या टोळीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना पासलेवाडीच्या आसपास रात्री ९ च्या सुमारास ऊस तोड मजुर उत्तम ज्ञानोबा इंगळे वय ३५ रा. वागबेट परळी वैजीनाथ जि. बीड हा टॅक्टर वरुन खाली पडला. व त्यांच्या अंगावरून टॅक्टरचे चाक गेल्याने उत्तम कांबळे याचा अपघाती मृत्यु झाला. अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत .\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-14T00:18:34Z", "digest": "sha1:K5B2OHPST6PBQ4JNLWMNQIZLDHHH43GD", "length": 11376, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फ्रान्स- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nसरकारकडून ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीबाबत पूर्ण प्रक्रिया ही 2013 मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या नियमांनुसारच करण्यात आली असं सांगण्यात आले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी आहेत, राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल\nइंटरपोल प्रमुख मेंग हाँगवेई बेपत्ता,\nशरद पवारांनी इतकंही खोटं बोलू नये,प्रकाश आंबेडकरांचा घणाघात\nराफेल घोटाळ्यात राहुल गांधींची जहरी टीका, मोदींनी सेनेवर केलं 'सर्जिकल स्ट्राईक'\nराफेल घोटाळ्यावर निर्मला सीतारमण यांनी राजीनामा द्यावा - अशोक चव्हाण\nशिख दंगलींच्यावेळेस राहुल गांधी लहान होते - चिदंबरम\nफुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात मैदानात घुसलेल्या महिलांना मिळाली ही शिक्षा\n'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग\nFIFA World Cup 2018 फ्रान्सच ठरला जगज्जेता, पॅरिसमध्ये आलं तुफान\nगोवेकरांचं आणि क्रोशियाचं हे कनेक्शन तुम्हाला माहित आहे का\nFIFA WC 2018 : उपान्य फेरीत फ्रान्सचा दिमाखदार प्रवेश\nFIFA WC 2018 : फिफामध्ये आजपासून रंगणार नॉक आऊटचा थरार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/9e74a83106/the-story-behind-the-d", "date_download": "2018-11-14T01:33:19Z", "digest": "sha1:W3TXJF33KBVRPA5HBBA6NSYHC245IV75", "length": 7873, "nlines": 78, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "दूरदर्शनच्या प्रतिकात्मक बोधचिन्हा मागची कहाणी जी आता लवकर इतिहासजमा होत आहे!", "raw_content": "\nदूरदर्शनच्या प्रतिकात्मक बोधचिन्हा मागची कहाणी जी आता लवकर इतिहासजमा होत आहे\nभारताचा सार्वजनिक सेवा ब्रॉटकास्टर (प्रसारक) नवी दिल्ली येथे १५ सप्टेंबर १९५९ रोजी प्रसारित झाला. प्रसार भारतीचा(जी देशातील सार्वजनिक सेवा आहे) एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर हे प्रसारण लहानश्या ट्रान्समीटरच्या मदतीने सुरू करण्यात आले आणि लवकरच देशाच्या सर्वात मोठ्या प्रसारण सेवेच्या रूपात याचा विस्तार करण्यात आला.\nते १९६५ चे वर्ष होते त्यावेळी केवळ दूरदर्शन हेच प्रसारण नियमीतपणे ऑल इंडिया रेडीओचा भाग म्हणून सुरू होते. १९७२ मध्ये दूरचित्रवाणी सेवा मुंबई आणि अमृतसर येथे विस्तारण्यात आली. या वाहिनीचा ध्वनी आणि बोधचिन्ह त्यावेळपासून लोकांच्या समोर आहे असे याबाबतच्या माहितीमध्ये म्हटले आहे. हे सर्वपरिचीत बोधचिन्ह लवकरच निवृत्त होत आहे जेणे करून नविन प्रेक्षकांशी या वाहिनीला जुळवून घेता यावे. हे ते क्षण आहेत ज्यावेळी या बोधचिन्हाचा जन्म झाला तेंव्हाच्या आठवणीची उजळणी करावी\nराष्ट्रीय आरेखन संस्था येथील कलावंत देवाशिष भट्टाचार्य हे या बोधचिन्हाचे कर्ते करविते आहेत. ज्यानी ‘डी डी आय’ तयार केले. ते आणि त्यांच्या आठ मित्रांनी मिळून अहमदाबाद येथे एनआयडीच्या प्रकल्पात काम केले. ज्यावेळी दूरदर्शन हा ऑल इंडिया रेडीओचाच एक उपविभाग होता.\nत्यांनी दोन वळणे आरेखित केली, ज्यातून यीन आणि यांगसह १४पैकी एका कहाणीसोबत त्यांच्या शिक्षकांना विकास सटवेलकर यांना सादर केली. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे आरेखन मान्य केले असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.\n‘मला केवळ माझ्यासारख्याच भावना त्यानी व्यक्त केल्याचे समाधान मिळाले’ असे याबाबत भट्टाचार्य म्हणाले.\nत्यानंतर ८० आणि ९०च्या दशकात या आरेखनात काही सुधारणा करण्यात आल्या. एनआयडीच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी पुन्हा काही नव्या कल्पना देण्यास सांगण्यात आले, त्यावेळी अन्य एक विद्यार्थी कलावंत आर एल मिस्त्री यांनी ऍनिमेशनच्या मुख्य चिन्हाचे काम केले. त्यांनी त्यांच्या कॅमेराने याचे अनेक छायाचित्र तयार केले आणि शेवटी ‘डी डी आय’ पर्यंत पोहोचेपर्यत त्यांना फिरवत गती दिली. पंडीत रवीशंकर यांनी उस्ताद अली हुसेन खान यांच्या सोबत ट्रेडमार्क असलेल्या दूरदर्शनची धून तयार केली आणि १ एप्रिल १९७६ला प्रथम तिचे प्रसारण झाले. १९७५ पर्यंत जी वाहिनी देशाच्या केवळ सात शहरात दिसत होती त्यानंतर अनेक ठिकाणी दाखवण्यात येवू लागली.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7718-asia-cup-2018-india-squad-virat-kohli-rested-rohit-sharma-to-lead-manish-pandey-kedar-jadhav-recalled", "date_download": "2018-11-14T00:44:03Z", "digest": "sha1:BGYHTRB5F25A7LU25AFSANTKB34G5PXQ", "length": 5858, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आशियाई चषकासाठी भारतीय संघ जाहीर, विराटला विश्रांती,संघाची धुरा रोहितकडे - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआशियाई चषकासाठी भारतीय संघ जाहीर, विराटला विश्रांती,संघाची धुरा रोहितकडे\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 01 September 2018\nबीसीसीआयने आज आशियाई चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी अपेक्षेप्रमाणे कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपावण्यात आली आहे, तर शिखर धवनला संघाचा उप-कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.\nमहाराष्ट्राच्या केदार जाधवनेही प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. तर खलिल अहमद या नवोदीत खेळाडूला भारतीय संघात जागा मिळाली आहे.\n१५ सप्टेंबरपासून युएईत आशिया चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे.\nभारतात होणार हायस्पीड इंटरनेट युगाची सुरुवात\nदेशभरातील 14 भोंदूबाबांची यादी जाहीर; आसाराम, राम रहिमसह राधे माँ यांचा समावेश\nटीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर दमदार खेळी\nनोकियाच्या मोस्ट प्यॉप्युलर 3310 फोनचं 3G व्हर्जन लॉन्च\nजगातला पहिला स्पिनर मोबाईल फोन भारतात लाँच; फिचर्स स्मार्टफोनला टक्कर देणारे\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik?start=90", "date_download": "2018-11-14T01:22:10Z", "digest": "sha1:VF5A7SI6X2BUDSIY47WZVTVABDTTRFX4", "length": 6640, "nlines": 161, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगाईचे खरवस खाल्ल्याने एकाच कुंटुंबातील 8 जणांना विषबाधा\nपाणी पिण्यासाठी वाघ-अस्वलाची चढाओढ\nनदीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे गोदावरी दुष्काळाच्या छायेत\nविद्यार्थ्यांना पोलिसांचा पाठिंबा; परिक्षा हॉलमध्ये खुलेआम कॉपी\nसुकाणू समिती पुन्हा आक्रमक; 1 मार्चपासून आंदोलनाला सुरुवात\nयुवा शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, जोडधंद्यातून लाखोंची मिळकत\nपूर्वजांनी नावारूपास आणलेली कला पुनर्जिवित\nशिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; विद्यार्थीनीचा केला लैंगिक छळ\nएकाला वाचवायला गेलेले दोघे परतलेच नाही\nनांदेडमध्ये कॉपी मुक्त अभियानाला खीळ, बारावीच्या परीक्षेत सर्रासपणे सुरु होती कॉपी\nनाशिकमध्ये घरफोडी, नेपाळमध्ये हॉटेलचा व्यवसाय\nशिवप्रेमींनी आपल्या महाराजांना अशी मानवंदना दिली की तो वर्ल्ड रेकॉर्डच बनला\nनाशिकमध्ये बापाने केली चिमुरड्याची निघृणपणे हत्या\n\"बोलून-बोलूनच आम्ही सत्ता गमावली\" - सुप्रिया सुळे\nसाईंच्या शिर्डीत घडली धक्कादायक घटना\nनिफाडच्या ब्राह्मणवाडा परिसरात बिबट्याचे दर्शन; पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या बिबट्यानं केल्या फस्त\nपहिल्याच सभेत ‘त्यांना’ तुकाराम मुंढेंचा दणका\nशिवजयंतीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या ‘त्या’ उपमहापौराला नाशिक सांगून का नेले पुण्याला पोलिसांनी का मध्येच बदलली गाडी\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/vinod-tawde-said-there-will-be-policy-for-students-whoes-parents-died-in-accident-289936.html", "date_download": "2018-11-14T01:24:40Z", "digest": "sha1:6OSWIE63MU545LUA4IEYKUF6OQNEKAGJ", "length": 12569, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता विद्यार्थ्यांनाही मिळणार विमा संरक्षण - विनोद तावडे", "raw_content": "\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nआता विद्यार्थ्यांनाही मिळणार विमा संरक्षण - विनोद तावडे\nआई वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे मुलाचं शिक्षण थांबू नये, यासाठी दोन कोटी विद्यार्थ्यांचा विमा उतरवणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीय.\nकोल्हापूर, 14 मे : आई वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे मुलाचं शिक्षण थांबू नये, यासाठी दोन कोटी विद्यार्थ्यांचा विमा उतरवणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीय. या विम्याचे संरक्षण विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही दिले जाईल, असंही तावडेंनी स्पष्ट केलं.\nगडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. दै.'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तावडे यांनी 'पुढारी' दैनिकाच्या सामाजिक तसेच स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाचाही आढावा घेतला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-105424.html", "date_download": "2018-11-14T00:18:23Z", "digest": "sha1:3T4EOEVYN7HTFGF62KAJKDFGSGUYZZAF", "length": 12014, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सचिनच्या शेवटच्या मॅचवर 800 कोटींचा सट्टा?", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nसचिनच्या शेवटच्या मॅचवर 800 कोटींचा सट्टा\n12 नोव्हेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची अखेरच्या कसोटी मॅचसाठी जशी चाहत्यांना उत्सुकता आहे त्याचप्रमाणे या मॅचवर मोठा सट्टा लागण्याचीही शक्यता आहे.\nसचिन किती रन्स करणार, किती रन्सवर आऊट होणार, शतक करणार की नाही यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. सचिनच्या या मॅचवर तब्बल 800 कोटींचा सट्टा लागण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीचा हा प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलीस सट्टेबाजांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.\nसट्टेबाजाच्या काळाबाजारात असणार्‍या सट्टेबाजांवर पोलीस टाच ठेवून आहे. सट्टेबाजीशी संबंधित सर्व हालचालींवर बारिक लक्ष ठेवण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याची माहिती क्राईम ब्रांचचे सह आयुक्त हिमांशु रॉय यांनी सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ahamadnagar-bomb-blast-courier-was-for-sanjay-nahar-285138.html", "date_download": "2018-11-14T00:17:55Z", "digest": "sha1:YFH2NNRUHWXTYXIJ654MY77BRFZ7D2OV", "length": 13098, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अहमदनगरमधलं 'ते' स्फोटक कुरिअर सरहदच्या संजय नहार यांच्यासाठी होतं", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअहमदनगरमधलं 'ते' स्फोटक कुरिअर सरहदच्या संजय नहार यांच्यासाठी होतं\nकाश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी काम करणाऱ्या संजय नहार यांच्यासाठी ते स्फोटक कुरिअर आलं होते.\n21 मार्च : अहमदनगर स्फोट प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदनगरमधलं हे स्फोटक पार्सल संजय नहार यांच्यासाठी आलं होतं. संजय नहार हे सरहदचे संस्थापक आहे. काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी काम करणाऱ्या संजय नहार यांच्यासाठी ते स्फोटक कुरिअर आलं होते.\nअहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या माळीवाडा भागातील मारूती कुरिअरच्या कार्यालयात पार्सलमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्पीकर बॉक्सच्या पार्सलमध्ये हा स्फोट झाला आहे. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी कुरिअर ऑफिसमध्ये एकूण 3 जण काम करत होते. या दुर्घटनेत संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर जखमी झाले आहेत.\nअहमदनगरच्या एका व्यक्तीनं पुण्याला पाठवण्यासाठी हे पार्सल मारुती कुरिअरच्या कार्यालयात आणून दिलं होतं. दरम्यान या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.\nआता संजय नहार यांना हे पार्सल कोणी आणि का पाठवलं होतं याकडेच पोलिसांचा तपास असणार आहे. यातून नहार यांच्या जीवाला घोका तर नाही ना अशा असंख्य प्रश्नांचा पोलीस सध्या तपास घेत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ahamadnagarbomb blastcuriorअहमदनगरकुरिअर आॅफिसबाॅम्बस्फोटसंजय नहार\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/26553caa58/of-the-tuition-money-39-phitavarkasane-500-women-given-fitness-training", "date_download": "2018-11-14T01:30:06Z", "digest": "sha1:4Q3D37EREPFDYIR4CFZ4ZLJB4BQCHCXR", "length": 13425, "nlines": 84, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "शिकवणीच्या पैशांनी सुरु केलेल्या ‘फिटवर्कस’ने ५०० स्त्रियांना दिले फिटनेसचे प्रशिक्षण", "raw_content": "\nशिकवणीच्या पैशांनी सुरु केलेल्या ‘फिटवर्कस’ने ५०० स्त्रियांना दिले फिटनेसचे प्रशिक्षण\nअसे म्हणतात की ‘आरोग्यंम धन संपदा’. जर आपल्या कडे भरपूर धन असेल तर आपण श्रीमंत आहात पण जर तुमचे स्वास्थ निरोगी असेल तर तुम्ही स्वतः नशीबवान असे मानले जाते. जिथे आपण भेसळयुक्त अन्न व प्रदुषणाच्या राक्षसी विळख्यात फसलो आहोत, तिथे पैसे कमावणे एक वेळ शक्य आहे पण निरोगी रहाणे अधिक कठीण होत चालले आहे. आज मनुष्य पैश्याच्या मागे धावत सुटला पण अजाणतेपणे आपल्या शरीराकडे तो दुर्लक्ष करू लागला आहे. आपल्या शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करून ऑफिसचे काम ही मनुष्याची प्राथमिक गरज बनली आहे. बऱ्याचवेळा ती त्याची विवशता असते किंवा स्वतःचा आळस असतो. आज बहुतांश लोक हे खाजगी कंपनी मध्ये कामाला असतात. जिथे कामाचे स्वरूप व तास हे निश्चित नसतात. बऱ्याचवेळा रात्रपाळी करावी लागते. या प्रकारच्या कामाचा परिणाम सरळ आपल्या प्रकृतीला मारक ठरू शकतो. यामुळे मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती कमी पडून बदलत्या ऋतूनुसार प्रकृती लवकर खराब होते. यासाठी गरज आहे ती व्यस्त दिनचर्येतून स्वतःसाठी वेळ काढून आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याची.\nवाढते प्रदूषण आणि भेसळीच्या या वातवरणात लोकांना आपल्या प्रकृती बद्दल जागरूक करून त्यांना तंदुरुस्त रहाण्यासाठी गरजेच्या सुविधा देण्याच्या या कामासाठी स्वतःला वाहून घेतले आहे दिल्लीच्या तरुण उद्यमी आशिमा गुप्ता यांनी. आशिमा तीन वर्षापासून ग्रेटर कैलाश मध्ये स्त्रियांसाठी एक फिटनेस स्टुडिओ ‘फिटवर्कस’ चालवत आहे. त्यांच्याकडे नऊ वर्षाच्या मुलींपासून ५४ – ५५ वर्षाच्या स्त्रिया पण येतात. आशिमा यांचा प्रवास तीन वर्षापूर्वी दोन स्त्रियांच्या फिटनेस ट्रेनिंगने सुरु झाला आणि आज त्यांच्या फिटनेस स्टुडीओ ‘फिटवर्कस’ मध्ये जवळजवळ १०० स्त्रियांचा उल्लेखनीय सहभाग आहे.\nआशिमा या फक्त २५ वर्षाच्या आहे व त्यांनी आपल्या स्टुडिओची सुरवात आज पासून तीन वर्षापूर्वी सुरु केली होती जेव्हा त्या फक्त २२ वर्षाच्या होत्या. सुरवातीपासून त्या तंदुरुस्तीप्रती बऱ्याच जागरूक होत्या. आशिमा यांनी नृत्याची सुरवात वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरु केली, त्या कथक, भरतनाट्यम व अन्य नृत्यात पण निपुण आहेत. तंदुरुस्ती ही एक अशी कला होती जिने अशीमाला नेहमीच आकर्षित केले. शालेय शिक्षणानंतर त्यांचा इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या प्रवेशानंतर त्यांनी एका अश्या संस्थेत (विद्यानिकेतन) दाखला घेतला, जिथे त्यांनी फिटनेस ट्रेनिंग व फिटनेसच्या नवीन तांत्रिक बाबींचे बारकावे नीट समजावून घेतले. इंजिनिअरिंग नंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्रांनी त्यांना पुढे जाण्यासाठी खूप प्रोत्साहित केले जेणेकरून त्यांनी फिटनेसच्या क्षेत्रात नाव कमवावे. याच दरम्यान त्यांना नोकरीचे अनेक चांगले प्रस्ताव आले पण त्यांनी त्यामध्ये मध्ये रुची न दाखवता याच क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला. आशिमा सांगतात की, त्या पूर्वी पासून शिकवणी घेत असल्यामुळे त्यांची चांगली बचत झाली व ऑक्टोबर २०१२ मध्ये त्यांनी स्वःकमाईने ग्रेटर कैलाश मध्ये एक फिटनेस कार्यालय उघडले.\nया पूर्ण कामासाठी तीन लाख रुपये खर्च करून त्यांनी महिलांसाठी प्रशिक्षणाचा श्रीगणेश केला. त्यांना प्रारंभी दोन स्त्रियांपासून सुरवात करावी लागली. जवळजवळ वर्षभर तडजोड करून कार्यालयाचा पूर्ण खर्च, वेगवेगळी बिल देणे तसेच कार्यालयाचे भाडे या सगळ्यांसाठी त्यांना बरेच कष्ट उपसावे लागले. पण आशिमा यांनी हार न मानता स्वतःच आपल्या स्टुडिओचा प्रचार करून स्त्रियांना तंदुरुस्तीसाठी जागरूक केले. मदतनीस नसल्यामुळे अनेक तास त्या एकट्याच प्रशिक्षण द्यायच्या. पण हळूहळू त्यांच्या कडे येणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली व जागेच्या कमतरतेमुळे आशिमा यांनी ग्रेटर कैलाश मध्येच एक मोठी जागा भाड्याने घेऊन आपल्या कामकाजाची सुरुवात तेथून सुरु केली. आज त्यांच्या कडे १०० नियमित ग्राहक आहे. त्यांनी आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त स्त्रियांना प्रशिक्षण दिले आहे. आशिमा व्यतिरिक्त त्यांच्या स्टुडिओत चार अन्य फिटनेस ट्रेनर आहे. ‘फिटवर्कस’ मध्ये एरोबिक्स, योग, किक बॉक्सिंग व अन्य फिटनेस उपक्रम राबविले जातात तसेच आपल्या प्रकृतीच्या विषयी जागरूक राहण्याचा सल्ला दिला जातो.\nआशिमा सांगतात की अजून त्यांचे केंद्र फक्त स्त्रियांसाठीच आहे पण लवकरच भविष्यात स्त्री व पुरुष हे दोघेही याचा निश्चित लाभ घेऊ शकतील. जिथे प्रत्येक प्रकारचे फिटनेस ट्रेनिंग असेल जसे – वेट ट्रेेनिंग, एरोबिक्स ,योग, व अन्य शारीरिक व्यायाम इ.\nआणखी काहीनाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.\nआता वाचा संबंधित कथा :\nनूतन वर्षात स्थुलतेपासून सुटका ऋतू रानी यांचे अचूक उपाय\nस्पा आणि सलून्सना ऑनलाईन व्यासपीठ देऊन ग्राहकांची सोय करणारी ‘स्टायलोफी’\nमेडीनफाय – वैद्यकीय क्षेत्राची अस्सल आणि विश्वसनीय माहिती पुरविणारे व्यासपीठ आता नव्या वळणावर...\nलेखक : आशुतोष खंतवाल\nअनुवाद : किरण ठाकरे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/kahi-sukhed-dadasaheb-nagtilak-success-story-101159", "date_download": "2018-11-14T00:56:39Z", "digest": "sha1:EQV7I5CSNJMUOPBPANR5QKHKPZM57IVI", "length": 15860, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "kahi sukhed Dadasaheb Nagtilak success story शेतमजुरीचे काम करत दुग्ध व्यवसायात घेतली भरारी | eSakal", "raw_content": "\nशेतमजुरीचे काम करत दुग्ध व्यवसायात घेतली भरारी\nसोमवार, 5 मार्च 2018\nदादासाहेब नागटिळक यांना चार भाऊ व तीन बहिणी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पदवीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर नोकरी मिळत नसल्याचे लक्षात येताच. माढा तालुक्यातील बागयतदार परिसर असलेल्या आलेगाव येथे दादा मोटे यांचे शेत बटईने करण्यास सुरूवात केली.\nउपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) : घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दुसर्‍याच्या शेतात शेतमजुरीचे काम करत स्वतःचा दूध व्यवसाय सुरू केलेल्या उपळाई बुद्रूक येथील दादासाहेब नागटिळक यांच्या ३५ लीटर दुध संकलन केंद्राचे आज ४० हजार लीटर दुध संकलनापर्यंथ भरारी घेतली आहे.\nदादासाहेब नागटिळक यांना चार भाऊ व तीन बहिणी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पदवीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर नोकरी मिळत नसल्याचे लक्षात येताच. माढा तालुक्यातील बागयतदार परिसर असलेल्या आलेगाव येथे दादा मोटे यांचे शेत बटईने करण्यास सुरूवात केली. याच दरम्यान ऊसाची लागवडीची कामे घेणे तसेच गावोगावी कार्यक्रमात दूरचित्रवाणीवर कार्यक्रम दाखविणे अशी कामे करत असताना. शेतमजुरीला जोडव्यवसाय म्हणुन गावोगावी लग्नसमारंभ अश्या कार्यक्रम प्रसंगी (व्हिसीआर) दूरचित्रवाणी संचवरून लोकांना व्हिडिओ दाखवण्याचेही काम केले. मनात कुठेतरी खंत वाटयाची स्वतःचा काहीतरी उद्योग असावा. म्हणुन त्यांनी मनाशी खुणगाठ बांधुन १९९९ साली उपळाई गावी परत आले.\nमाढा येथील सन्मती पतसंस्थेतुन कर्ज काढून जिल्हा दुध संघाच्या दुध संकलन केंद्राची स्थापना18 वर्षापूर्वी केली. सुरूवातीला गेली काही वर्ष अनेक अडचणींचा सामना करत कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर आत्मविश्वासाने सामोरे जात. रोज फक्त ३५ लीटर दुध संकलन होत असताना देखील, दुध संकलन केंद्र सुरूच ठेवले. नंतर ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात खाजगी दुग्ध संस्थानी शिरकाव केल्याने, इंदापुर येथील सोनाई शीतकरण केद्रांच्या स्थापनेला ३५ लीटर एवढेच दुध घालण्यास सुरूवात केली. नंतर अंतर जास्त असल्या कारणाने पुन्हा सिध्दामृतला दुध घालण्यास सुरूवात केली. पण नंतर काही दिवसांनी सोनाई परिवारांचे दशरथ माने यांनी घरी भेट देऊन दुध सोनाईला घालण्याचा आग्रह केला. दुग्ध व्यवसायासाठी लागेल ती मदत करतो असे सांगितले. इथूनच दादासाहेब नागटिळक यांच्या दुग्ध व्यवसायाला कलाटणी मिळाली. प्रथम एक दुध संकलन केंद्र असल्याने एक वाहन होते. नंतर हळूहळू दुग्ध व्यवसायात प्रगती होत गेली. व आज एका दुध संकलन केंद्राचे रूपांतर उपळाई बुद्रुक, लऊळ, मानेगाव येथे दुध शीतकरण केंद्रात झाले. व एका वाहनांचे रूपांतर आज २० वाहनात झाले आहे. एकेकाळी स्वतः साठी काम शोधणारे दादासाहेब नागटिळक यांनी आज दुग्ध व्यवसायामुळे शंभरहुन अधिक कुटुंबातील युवकांच्या हाताला काम मिळवुन दिले आहे.\nदादासाहेब नागटिळक यांच्या पंचरत्न दुध शीतकरण केंद्रात आज दरोरज ४० हजार लीटर दुध इतके संकलित होत आहे. जिद्द असेल तर मार्ग दिसेल याप्रमाणे शेतमजुर ते दुग्ध व्यवसायात दादासाहेब नागटिळक यांनी घेतलेली भरारी आजकाल काम नाही म्हणुन बसणार्यांना युवक वर्गाला आदर्श घेण्यासारखीच आहे. ज्या गावात आपली जडणघडण झाली. त्या गावासाठी म्हणुन श्री नागटिळक यांनी सामाजिक बांधिलकी राखत गावातील गोरगरीब कुटुंबाला तसेच शाळेसाठी मदत करत असताना दिसतात.\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\nपुणे : तिन्हीसांजेच्या मूहूर्तावर फुले व फरसाण विक्रेत्यांनी मंगळवारी घबाड षष्ठीला पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. ऐन दिवाळीच्या...\nरस्त्यावरील भाजी विक्रेत्यांविरोधात परळीत रहिवाशांचा ठिय्या\nपरळी वैजनाथ : शहरातील घरणीकर रस्त्यावर भाजी विकण्यासाठी बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांच्या विरोधात मंगळवारी (ता. 13) या रस्त्यावरील...\n७६ घरकुलांचा परस्पर ताबा\nजळगाव - दूध फेडरेशनजवळील उठविण्यात आलेल्या दांडेकरनगरातील झोपडपट्टीतील नागरिकांना पिंप्राळा हुडको येथे घरकुल देण्यात येणार आहे. येथे बांधण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-11-14T00:08:16Z", "digest": "sha1:GP2HLAG5BERLCDDFWRXSXZQ65BWF6O5I", "length": 4345, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आफ्रिकेतील भूतपूर्व देश - विकिपीडिया", "raw_content": "\n\"आफ्रिकेतील भूतपूर्व देश\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/24/123/Daatala-Chohikade-Aandhar.php", "date_download": "2018-11-14T01:32:30Z", "digest": "sha1:VSNYJVPJTGKOKZ3SD5GMW4LQTIAPDUGH", "length": 10379, "nlines": 168, "source_domain": "www.gadima.com", "title": "Daatala Chohikade Aandhar | 22)दाटला चोहिकडे अंधार | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nचंदनी चितेत जळला चंदन,\nदेउं न शकतो क्षीण देह हा प्राणांसी आधार\nआज आठवे मजसी श्रावण\nशब्दवेध, ती मृगया भीषण\nपारधींत मी वधिला ब्राम्हण\nत्या विप्राच्या अंध पित्याचें उमगे दुःख अपार\nत्या अंधाची कंपित वाणी\nआज गर्जते माझ्या कानीं\nत्याच्यासम मी पुत्रव्योगें तृषार्तसा मरणार\nअतृप्तच हें जळकें जीवन\nनाहीं दर्शन, नच संभाषण\nमीच धाडिला वनांत माझा त्राता राजकुमार\nमरणसमयिं मज राम दिसेना\nअजुन न तोडी जीव बंधना\nधजेल संचित केवीं उघडूं मज मोक्षाचे द्वार\nफुलेल का या गाढ तमावर\nजातां जातां या पाप्यावर फेकित रश्मीतुषार\nअघटित आतां घडेल कुठलें\nस्वर्गसौख्य मी दूर लोटले\nऐक कैकयी, दुष्टे, कुटिले,\nभाग्यासम तूं सौभाग्यासहि क्षणांत अंतरणार\nपाहतील जे राम जानकी\nस्वर्गसौख्य तें काय आणखी\nअदृष्टा, तुज ठावें केव्हां रामागम होणार\nक्षमा करी तूं मज कौसल्ये\nक्षमा देवते सती ऊर्मिले\nक्षमा प्रजाजन करा, चाललों सुखदु:खांच्या पार\nक्षमा पित्याला करि श्रीरामा\nगंगोदकसा अंती ओठी तुमचा जयजयकार\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\n17)जेथे राघव तेथे सीता\n18)थांब सुमंता,थांबवि रे रथ\n20)या इथे लक्ष्मणा,बांध कुटी\n21)बोलले इतुके मज श्रीराम\n23)मात न तूं वैरिणी\n26)तात गेले ,माय गेली,भरत आता पोरका\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/news/", "date_download": "2018-11-14T01:01:43Z", "digest": "sha1:CUZDFVPH3QQ7QHPNEKB4MBIF3AH6OJTF", "length": 11393, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मारहाण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nफेसबुक पोस्टवरून राडा, भाजप आमदाराच्या भाच्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण\nभाजप आमदार नारायण कुचे यांचा भ्रष्टाचार उघड करु, अशी पोस्ट एका तरुणाने टाकली होती.\nगृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकानं केली मारहाण; विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nशिवसेनेच्या नगरसेवकपुत्राने वाढदिवसाच्या पार्टीत केला हवेत गोळीबार\nराष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षाकडून फटाके विक्रेत्याला बेदम मारहाण\nगोदामाला भीषण आग, शेतकऱ्यांचं 12 कोटींचं नुकसान\nनोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली : रघुराम राजन\nदहा रूपयांसाठीचा वाद टोकाला, चौघांनी मिळून एकाची केली हत्या\nलग्नाचा प्रस्ताव फेटाळणाऱ्या मुलीच्या पित्याची हत्या\n'सर्जिकल स्ट्राईकला मोदी स्वत: बंदूक घेऊन गेले नव्हते तरी श्रेय घेतलंच ना\nकाशिनाथ घाणेकरला प्राईम टाईम शो द्या नाहीतर..., मनसे पुन्हा आक्रमक\nपुन्हा एकदा जालन्याचा खासदार मीच होणार - रावसाहेब दानवे\nअवनीच्या मृत्यू संदर्भात सरकारकडून नेमली चौकशी समिती\nLIVE MURDER: लोक आपल्याला घाबरावे म्हणून भर चौकात मृतदेहावर केले वार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/rayrand-special-festival-mension-award-36951", "date_download": "2018-11-14T01:03:53Z", "digest": "sha1:7CCWR4YMUAJSPPWC77VDDAI7RQEA77DQ", "length": 12219, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "rayrand special festival mension award 'रायरंद'ला स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन पुरस्कार | eSakal", "raw_content": "\n'रायरंद'ला स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन पुरस्कार\nरविवार, 26 मार्च 2017\nमुंबई - चौथ्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये \"रायरंद'ला \"विशेष एक्‍सलन्स पुरस्कार' मिळाल्यानंतर या चित्रपटाला हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या \"इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल'मध्ये \"स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन' पुरस्काराने गौरवण्यात आले. या चित्रपटाचे खास स्क्रिनिंगही हैदराबाद येथील पंचतारांकित थिएटरमध्ये दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.\nमुंबई - चौथ्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये \"रायरंद'ला \"विशेष एक्‍सलन्स पुरस्कार' मिळाल्यानंतर या चित्रपटाला हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या \"इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल'मध्ये \"स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन' पुरस्काराने गौरवण्यात आले. या चित्रपटाचे खास स्क्रिनिंगही हैदराबाद येथील पंचतारांकित थिएटरमध्ये दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.\nया पुरस्काराबद्दल चित्रपटाचे पटकथाकार आशीष निनगुरकर म्हणाले, \"या चित्रपटात आम्ही बालमजुरीसारखा गंभीर विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. \"इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल'मध्ये चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याने आम्ही सगळे खूप खूश आहोत.'\nन्यू टॅलेंट सर्च मुव्हीज व सुभाष कृष्णा कदम निर्मित आणि रमेश पोपट ननावरे दिग्दर्शित या चित्रपटात बहुरूपींच्या जीवनावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. श्‍यामकुमार श्रीवास्तव यांनी \"रायरंद'ची भूमिका साकारली आहे. त्यांच्या मुलाची प्रमुख भूमिका रणजित कांबळे यांनी, तर आनंद वाघ यांनी मुख्य खलनायकाची भूमिका केली आहे. भावेश लोंढे व आशीष निनगुरकर यांनी गीते लिहिली आहेत.\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/baluchistan-blast-120517/", "date_download": "2018-11-14T01:01:18Z", "digest": "sha1:JKHLVO2HNFM6SRVIYINWNDUH4UKMKLZH", "length": 11944, "nlines": 160, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "बलुचिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, १० जण ठार, १७ जखमी", "raw_content": "\nबलुचिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, १० जण ठार, १७ जखमी\nबलुचिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, १० जण ठार, १७ जखमी\nपाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात स्फोट झालाय. एनआयएनं यासंदर्भात वृत्त दिलंय. या बॉम्बस्फोटात १० जण ठार झाले असून १७ जण जखमी झालेत. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानी संसदेचे उपसभापती मौलाना अब्दुल गफूर हैदरी यांचा मृत्यू झालाय.\nपाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनूसार हैदरी यांनाच या बॉम्बस्फोटाद्वारे लक्ष्य करण्यात आलं आहे.\nअॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट\nऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nदानवेंच्या जिभेचा शेंडा कापा, ५ लाख मिळवा- शेतकरी संघटना\nइंटरनेट विश्वात धमाका करण्यास जिओ सज्ज, लवकरच घोषणा\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\nअमेरिकेत जन्माला आले म्हणून नागरिकत्वाचा अधिकार मिळणार नाही\nश्रीलंकेच्या ‘या’ माजी कर्णधारावर भ्रष्ट्राचाराचे आरोप\n गुगल मॅपवरून पतीने पत्नीला प्रियकरासोबत रंगेहात पकडलं\nमी राजकारणात आले तर तिसरं महायुद्ध घडेल\nविद्यापीठात विद्यार्थ्यांना चक्क गांजा ओढण्याची परवानगी\nकुत्र्याची चक्क महापौरपदी निवड; मांजर, लांडगा, गाढवाचा केला पराभव\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीचं निधन\nकाही जणांकडून ‘हिंदू’ शब्दाला अस्पृश्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत- व्यंकय्या नायडू\nअकेले शेर को जंगली कुत्ते भी हरा सकते है- मोहन भागवत\nहिंदू समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज- मोहन भागवत\nतरूण महिला पत्रकाराची घरात घुसून हत्या\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/34450cb910/besides-managing-the-orderliness-of-the-most-important-art-ayna-resonance", "date_download": "2018-11-14T01:29:37Z", "digest": "sha1:Q7RKWMNDOXW4DDBP6DE2KFE7VOTVZSPO", "length": 21820, "nlines": 95, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "कला जोपासण्यासाठी शिस्तबद्धता महत्वाची :आयना गुंजन", "raw_content": "\nकला जोपासण्यासाठी शिस्तबद्धता महत्वाची :आयना गुंजन\nआयना गुंजन यांचा जाहिरात क्षेत्रातला अनुभव आहे तब्बल १८ वर्षांचा ओगोवी आणि एचटीए/जेडब्ल्यूटी आणि त्यानंतर मुद्रा, बेट्स ४१ , डेण्ट्सु आणि लॉ एंड केनेथ सारख्या कंपन्यांमध्ये नियोजन प्रमुख पदावर त्यांनी काम केलेले आहे. सिमीयोटिक्स अर्थात चिन्ह विज्ञानात त्यांना विशेष गती असल्याने या विषयात जागतिक स्थानिक पातळीवर, कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांचा विशेष प्रभाव आहे. यामध्ये त्यांनी गेल्या दोन दशकातल्या सामाजिक-सांस्कृतिक बदलांचा आणि पद्धतींचा मागोवा घेतला आहे. आयना याच कामामध्ये संपूर्ण व्यस्त असतील असं तुम्हाला वाटत असेल पण आज त्यांचं वय आहे पंचेचाळीस आणि त्यांनी या कामाव्यतिरिक्त बरंच काही साध्य केलं आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांचं चित्र प्रदर्शन नवी दिल्लीतल्या व्हिज्युअल आर्ट्स गॅलरीमध्ये भरलं होतं. ज्याचं नाव होतं, 'द मुविंग फिंगर'. आयना यांना भेटल्यावर कोणाच्याही सहज लक्षात येत की त्या उत्साहाचा सळसळता झरा आहेत.\n\" तुम्हाला ज्याची आवड आहे ते-ते सर्व करण्यासाठी तुमच्यात एक शिस्तबद्धता असावी लागते.\" आयना सल्ला देतात. त्या स्वत: एक प्रशिक्षित सतार वादकही आहेत. \"कॉर्पोरेट जीवनाने मला उच्च पातळीवर स्थान मिळवून दिले तर कला म्हणजे माझ्यासाठी ध्यानस्थ होण्याची एक प्रक्रिया आहे\", त्या सांगतात.\n\"सुलेखनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कॅन्व्हास चितारले आहेत. त्यांच्या या प्रदर्शनाची जबाबदारी इतिहासकार अलका पांडे यांनी पेलली.\nकुटुंबातूनच मिळाला कलेचा वारसा :\nचित्रकारितेचा वसा त्यांना आपल्या कुटुंबाकडूनच मिळाला आहे. \" माझे आजी-आजोबा हे स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते. माझ्या कुटुंबात वकिलांचा भरणा अधिक आहे. पण त्यामुळे आमचं संगोपन हे अत्यंत सुधारक विचार, सांस्कृतिकरित्या उच्च आणि धर्मनिरपेक्ष वातावरणात झालं. आमच्या बाराखंबा इथल्या मॉडर्न शाळेत, एक अप्रतिम कलादालन होतं. माझे वडील हे पिडीलाइटमध्ये कामाला होते. ज्यामुळे माझ्या कलात्मकतेला खतपाणी मिळत गेलं. फेविक्रीलची विविधता, फेविकॉलचा जोड, कला पुस्तक आणि पिडीलाइट द्वारे भरवण्यात येणारं कला प्रदर्शन या सर्वांनी मला माझ्या सृजनशील अंत:प्रेरणेला भरारी मिळत गेली. लेडी श्रीराम या महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी मिळवली याच महाविद्यालयातल्या 'हाइव' या कला वसाहतीत त्या संपूर्णपणे गुंतल्या होत्या. आव्हान पेलणं हे आयनाला खूप आवडतं. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी बिसनेस अर्थशास्त्र या विषयात मास्टर्स मिळवलं आणि जाहिरात क्षेत्रात उडी मारली. त्यांच्या सगळ्या मित्रमंडळीनी मात्र वित्तीय क्षेत्राकडे धाव घेतली.\nत्यांना देशी आणि विदेशी अशा विविध उत्पादनांसाठी काम करण्याचा अनुभव आहे. ज्यामध्ये नोकिया, कॅनॉन, लोटस हर्बल्स, सोनी एरिक्सन, सॅमसंग, यामाहा आणि डाबर सारखी नामांकीत उत्पादनं आहेत. या अशा नामांकीत उत्पादनांबरोबर, काम केल्यानंतर, आयना यांनी पुन्हा एकदा स्वतंत्ररित्या संकेतशास्त्रावर काम करायला सुरुवात केली ज्यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रकल्पांत भारतीय बाजारपेठेचं प्रतिनिधित्व केलं.\n\" पगाराच्या नोकरीपलीकडे जाऊन मला काहीतरी नाव शोधायचं होतं. सिमीयोटिक्स म्हणजे, संकेतशास्त्र - दृक सांस्कृतिक भूप्रदेशाचं चित्रणाचं सोप्या लिपीत भाषांतर करणं - ग्राहकांच्या वर्तणुकीवर आणि वृत्तीवर तिथला भूप्रदेश कश्यापद्धतीने परिणाम करत असतो याचा अभ्यास करणं.\" त्या सध्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक तज्ञांसोबत काम करत आहेत आणि कामाचं उद्दिष्ट्य आहे ते म्हणजे या प्रकल्पासाठी परस्परांचा सांस्कृतिक दृष्टीकोन समोर आणणे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरही काम केलं आहे ज्यामध्ये जे एंड जे, पेप्सिको गटोरेड, नोकिया, अस्ट्राझेनेका तसंच इंग्लंडमधील काही कंपन्यांचा समावेश आहे. ( स्पेस डॉक्टर्स, ट्रुथ कन्सल्टिंग आणि विज्युअल सायनो ) आयाना यांचं आणखी एक काम म्हणजे भारतात त्यांनी फोर्ड कार संस्थापकीय रचनेच्या प्रकल्पासाठी नेतृत्व केलं. हा प्रकल्प त्यांनी टीम डेट्रोइट (डब्ल्यू पी पी ) -फोर्ड मोटर्स, यु एस ए विजुअल सायनो, यु. के यांच्या सहकार्याने साकार केला.\nया सर्व काळात आयाना यांचं चितारणं सुरूच होतं. त्याच दरम्यान एका आयुष्य बदलवणाऱ्या गोष्टीनं त्यांना कलेच्या अधिक जवळ आणलं. विशेष म्हणजे अध्यात्म आणि स्वयं प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना ते जाणवलं. \" वयाच्या तिशीत माझा मृत्युशी सामना झाला. त्यानंतर मी निशेरेन डायशोनीन बुद्धीजम, श्री अरोबिंदो योग आदींची मदत घेतली. या अनुभवानं मला अंत:करणाचा शोध घ्यायला शिकवलं, विचाराच्या कक्षा रुंद करायला शिकवलं. माझ्या कला पदवीपेक्षाही आध्यात्मिक शक्तीमुळेच कलाकार म्हणून माझा अधिक विकास झाला आहे. माझी कला ही स्वयंस्फुर्त आणि ध्यानस्थ मानाने उमटलेली प्रतिक्रिया आहे\".\nत्यांच्या कलेबद्दल सांगताना आयना म्हणतात की त्यांनी कॅलीग्राफीची पुरातन शैली घेऊन त्याला समकालीन अशा जागतिक भाषेत विलीन केलं आहे. विविध धार्मिक शास्त्रामधील वचनं, काव्य आणि ओळींचा वापर त्या आपल्या चित्रात करतात पण त्या सुलेखनाला अनोखं असं रूपडं देण्यासाठी त्या खास कौशल्य आणि अचूकतेचा वापर करतात. \" तुम्ही मृत्यूचा सामना जेंव्हा करता, तेंव्हा आकारांचं जग नष्ट होतं त्याअनुभवानं मला आकार आणि सीमांच्या पलीकडे नेलं, एका अमूर्त जगात \".\nत्यांनी यापूर्वी विविध गटांमधल्या शो मध्ये आपली चित्र प्रदर्शित केली आहेत, जिथे त्यांच्या कॅलीग्राफीचा वापर करून चितारलेल्या या अध्यात्मिक ओळींना भरभरून दाद मिळाली आहे . \" मी भिंती सजवण्यासाठी चित्र काढत नाही. तर भिंती तोडण्यासाठी (अंतरमनातल्या ) चित्र काढते. माझा कलात्मक प्रवास हा माझ्या आध्यात्मिक विकासाचं स्पष्टीकरण देत रहतो. माझ्या चित्रांतून मी नेहमी जगाची असणारी व्याप्ती, परिमाण आणि आयुष्याचा त्यातील दृष्टीकोन यांचा मागोवा घेत असते.\nउदाहरणा दाखल सांगायचं झालं तर त्यांच्या 'अस्पायरेशन '(२०१२) या सिरीस मध्ये त्यांनी, अरेबिक थुलुजवरून प्रेरित चित्र प्रदर्शन केलं होतं. \" यातील त्रिकोण म्हणजे स्वत:साठी उच्च स्थान निर्माण करणे आणि सामाजिक परिस्थितींच्या अडथळ्यांना पार करणे.\" २०११ सालच्या त्यांच्या डे एंड नाईट या जलरंग आणि शाहीत रंगवलेलं चित्र प्रदर्शन हे बुद्धिस्ट संकल्पनेवर आधरित होतं. \"इचीनेन संझेन म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य काळ हा एका क्षणात पाहणे.\n\" आजच्या युगात , जिथे आपण संपूर्ण जगाशी सेकंद सेकंदाला जोडलं जातो. तिथे खरंच वेळेचं बंधन नाहीये. दिवस रात्र ही संकल्पनाच नसते.\" त्या सांगत होत्या . \" नारंगी रंग हा आपल्या आयुष्यातला सूर्यप्रकाश दर्शवतो आणि निळा रंग हा अंतर्मनातील व्याप्ती दर्शवतो. \"माझा एक आत्मनिरीक्षणात्मक प्रकल्प होता 'आय एम' (२०१५) ज्यामध्ये शिवोहं हे इंग्लिश भाषेतील गाणं मी कॅलीग्राफीच्या माध्यमाचा वापर करत बिंदू किंवा गोलाकारांच्या स्वरुपात मांडलं होतं. दुसर एक काम म्हणजे लोटस सूत्र, आयानाच्या आयुष्याकडे बघण्याच्या दुष्टीकोनावर आधारीत असणारं. ४ फेब्रुवारी २०१० या दिवशी ते साकार झालं. याचं कारण म्हणजे हा दिवस जागतिक कोसेन रुफू दिवस अर्थात वैयक्तिक माध्यमातून जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी मनवला जातो. \" लोटस सूत्र ही प्रार्थना म्हणजे शांती पसरवण्यासाठी केली जाते , बुद्धिजममध्ये ही प्रार्थना केली जाते आणि मला असं वाटत की हे काम म्हणजे माझ्या आध्यात्मिक यशप्राप्तीचं फळ आहे असं मी समजते. मी यामध्ये चार तास केला जाणारा संपूर्ण पाठ चितारला आहे .\nउत्पादन धोरणकार ते कलाकार असा प्रवास करणाऱ्या आयना यांच्या मते प्रत्येक कलाकाराची एक अनोखी शैली,अनोखा बाज असतो, जो त्याचा स्वत:चा अनोखा दृष्टीकोन आणि शोध घेऊन आयुष्याच्या आणि कलात्मकेच्या प्रांतात वावरत असतो. त्यानंतर निश्चित स्वरूपाचं उत्पादन आपल्यासमोर अवतरतं. \" कोणत्याही अन्य उत्पादनांप्रमाणेच निर्मित कलेला सुद्धा बाजारपेठेत मोल असतं, कोणतीही गोष्ट फुकट येत नसते. कलेची किंमत ही त्यांच्या सच्चेपणावर, दर्जावर आणि अर्थात त्याच्या मागणीवर ठरते. \" त्या सांगत होत्या. या उत्पादन निर्मितीमागचा फरक इतकाच आहे की,\" सध्याचा कल, गरज किंवा इच्छा यानुसार हि निर्मिती होत नाही, तर कलाकारांच्या स्वत:च्या इच्छेनुसार ती होत असते .\" आयाना आपला स्वानुभव सांगत होत्या, त्यांनी तर आपल्या पहिल्या प्रदर्शनापासून ही अनुकुलता अनुभवली आहे .\nआणखी काही कला विषयक कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.\nअनु मल्होत्राच्या कॅमेऱ्यातून शोध अद्भुत भारताचा\nचित्रकलेच्या कुंचल्याकडून फॅशनच्या कुंचल्याकडे, ज्योती सचदेव अय्यर नाविन्यतेच्या शोधातअंध व्यक्तींना मिळाला चित्र पाहण्याचा अनोखा अनुभव\nअनुवाद - प्रेरणा भराडे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/titwala-girl-rape-and-boyfriend-murder-issue/", "date_download": "2018-11-14T01:08:16Z", "digest": "sha1:62UEBATQ24YDBNSAMGI5MP2EIBKUX5GO", "length": 8288, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंबरनाथ बलात्कार; संशयिताचा शोध सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंबरनाथ बलात्कार; संशयिताचा शोध सुरू\nअंबरनाथ बलात्कार; संशयिताचा शोध सुरू\nकल्याण तालुक्यातील आणे भिसोळ जवळ असलेल्‍या चिंचपाडा-नालंबी या गावालतगच्या रस्त्यावरील टेकडीवर दिनांक ५ रोजी एका लुटारूने युवतीवर बलात्‍कार केल्‍याची घटना घडली. यावेळी प्रतिकार करणार्‍या युवतीच्या प्रियकराची लुटारूने गोळी झाडून हत्‍या केली होती. या घटनेनंतर पळून गेलेल्‍या लुटारूची शोध मोहिम सुरू असून, यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत.\nयाविषयी अधिक माहिती अशी, चिंचपाडा-नालंबी गावालगतच्या टेकडीवर रात्री ८ च्या सुमारास एक तरूण आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर बोलत बसलेला होता. यावेळी त्या ठिकाणी लुट करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरूणाने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची आणि दुचाकीची चावी मागितली. यावेळी त्‍या लुटारूने तरूणीवर जबरदस्‍ती करण्याचा प्रयत्‍न केला. याप्रसंगी मुलीचा प्रियकर त्याला विरोध करण्यासाठी पुढे आला असता, त्या लुटारूने त्याच्यावर गोळी झाडली यावेळी त्‍या प्रियकराचा जागीच मृत्‍यू झाला. यानंतर त्या लुटारूने तरूणीलाही बंदुकीचा धाक दाखवत तीच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून तेथून पळ काढला.असे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या आपल्‍या जबानीत सांगितले आहे. हत्‍या झालेला तरूण हा शहापूर तालुक्यातील अस्नोली गावात राहणारा असून, तो सध्या कामानिमित्त नातेवाईकांसोबत अंबरनाथला राहात होता.\nसदर परिसर हा जास्त रहदारीचा नसल्याने त्या तरूणीच्या मदतीस कोणी येऊ शकले नाही. हा सगळा प्रकार झाल्यानंतर येणार्‍या-जाणाऱ्यांकडे मदत मागितली असता, गावातील काही नागरिकांनी पोलिसांना या घटनेबाबत कळवले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे व ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे हे आपल्या पथकासह घटना स्थळी पोहचले. या घटनेत मृत झालेल्या तरूणाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी मुंबई येथील जे.जे.रूग्णालयात पाठवला आहे. तर पीडित तरूणीवर उल्हासनगरच्या सेन्ट्रल रुग्णालयात उपचार चालू असून, तीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या घटनेचा पुढील तपास टिटवाळा पोलिस करीत आहेत. आरोपीच्या शोधासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची ४ पथके रवाना झाली आहेत.\nतालुक्यातील आणे भिसोळा मार्गे अंबरनाथ जाणार्‍या रस्त्यावरील चिंचपाडा ते नालंबी या गावालगतचा रस्त्‍यावर रात्रीच्या वेळी वाहतूक नसते. हा रस्ता पुढे आंबरनाथला निघतो. कल्याण व अंबरनाथ तालुक्यांना जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. मात्र जास्त राह्दारी नसलेल्या या परिसरांत पथदिवे देखील पुरेसे नाहीत त्‍यामुहे या मार्गावर या आधीही लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. तर टिटवाळा आणि अंबरनाथ या दोन पोलिस स्टेनच्या हद्दीवर असलेल्या या परिसरांत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठोस उपायोजना करण्यात यावी अशी मागनी या घटनेमुळे आता या परिसरांतील नागरिकांतून होत आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-aurangabad-corporation-garbage-problems-high-court-100535", "date_download": "2018-11-14T00:45:27Z", "digest": "sha1:2MFBTD2GX7SXP647LVXONWB3EFI7KBRH", "length": 17896, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news aurangabad corporation garbage Problems high court औरंगाबादेतील कचरा प्रश्‍नी महापालिका हतबल | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेतील कचरा प्रश्‍नी महापालिका हतबल\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nऔरंगाबाद - शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एस. एम. गव्हाणे यांच्या पीठासमोर बुधवारी (ता. 28) झालेल्या सुनावणीवेळी कचरा व्यवस्थापनाचे त्वरित नियोजन करावे, तसे राज्य सरकारचे जबाबदार अधिकारी म्हणून मुख्य सचिवांनी यासंदर्भात चर्चा करून शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले. या जनहित याचिकेवर सोमवारी (ता. पाच) सुनावणी होईल.\nऔरंगाबाद - शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एस. एम. गव्हाणे यांच्या पीठासमोर बुधवारी (ता. 28) झालेल्या सुनावणीवेळी कचरा व्यवस्थापनाचे त्वरित नियोजन करावे, तसे राज्य सरकारचे जबाबदार अधिकारी म्हणून मुख्य सचिवांनी यासंदर्भात चर्चा करून शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले. या जनहित याचिकेवर सोमवारी (ता. पाच) सुनावणी होईल.\nमहापालिकेच्या उदासीन कारभारावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करीत चांगलेच ताशेरे ओढले. कचराप्रश्‍नी दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त डॉ. डी. एम. मुगळीकर, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे उपस्थित होते.\nकोठे कोणती आहे अडचण\nमिटमिटा येथे महापालिकेचे चार तलाव असून, तेथे सफारी पार्क होणार आहेत; तसेच या परिसरात महापालिकेचे तीन वॉर्ड असून, जवळपास 40 हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. परिणामी नागरिकांनी विरोध केला आहे.\nयेथे राष्ट्रीय विधी महाविद्यालयासाठी जागा प्रस्तावित आहे. त्याचबरोबर आरटीओच्या कार्यालयासाठी जागा देण्यात आली असून, कार्यालयाचे कामही सुरू आहे.\nदोन दोन्ही गावांतून परिसरात बागायती जमिनी, शेततळ्यांचे प्रमाण जास्त आहे; तसेच कचरा वाहून नेणारी वाहने ही गावातूनच घेऊन जावी लागतील. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या कचरा डेपोला विरोध करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.\nवेळ मागून घेतला; पण नारेगावसाठीच\nकचरा डेपोसंदर्भात काय उपाययोजना करता येईल, अशी विचारणा खंडपीठाने केल्याने राज्य सरकार, महापालिकेच्या वकिलांनी वेळ मागून घेतला. त्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी आपसात चर्चा करून नारेगावातच कचरा टाकू द्या, तीन महिन्यांतच घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 प्रमाणे प्रकल्प पूर्ण करण्यात येईल असे म्हणणे मांडण्यात आले, यावर खंडपीठाने या प्रक्रियेस मान्यता मिळाली का असा सवाल उपस्थित केल्यानंतर महापालिकेतर्फे डीपीआर तयार करण्यात आल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.\nमानवी हक्काचे उल्लंघन करू नका\nखंडपीठाने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास प्रशासन उदासीन दिसत आहे, त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांनी शपथपत्र सादर करणे आवश्‍यक असल्याचे सुनावताच मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी राज्य सरकारच्यावतीने मुख्य सचिवांतर्फे शपथपत्र दाखल करणार येईल, असे म्हणणे मांडले. यावर सद्यःस्थितीत पडलेल्या कचऱ्याचे काय, असा सवाल उपस्थित करत कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कुठे लावायची हा महापालिका, राज्यशासनाचा प्रश्‍न आहे; मात्र नारेगावात कचरा व्यवस्थापन करताना पोलिस बळाचा वापर करू नका, मानवी हक्काचे उल्लंघन करू नका. तसे झाल्यास खंडपीठ त्याची गंभीर दखल घेईल, अशी सक्त ताकीद खंडपीठाने दिली.\nसुनावणीदरम्यान कचऱ्याप्रश्‍नी काहीच ठोस उपाययोजना सादर करता आली नाही. घनकचरा व्यवस्थापन नियमाचे पालन करून कचऱ्याची विल्हेवाट लावणारी शास्त्रीय व्यवस्था गेल्या 40 वर्षांत उभारता आली नाही; मात्र महापालिकेने नागरिकांचा विश्‍वास गमावल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.\nरोज साचतोय 611 टन कचरा\nशहरात दररोज 611 टन कचरा साचत आहे. कचरा डेपो हलविण्यासाठी नारेगावच्या नागरिकांच्या आंदोलनाचा बुधवारी (ता. 28) तेरावा दिवस होता. यावरून कचऱ्याविषयी महापालिका प्रशासन पुन्हा एकदा ढिम्म असल्याचा प्रत्यय येत आहे.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T00:13:37Z", "digest": "sha1:YIUFSFXLWUUJTKIKRGBAIYRB2WMIZE5L", "length": 7777, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ल्याजवळ अपघात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ल्याजवळ अपघात\nलोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ल्याजवळ उलटलेला कंटेनर.\nकंटेनर चालकाचा मृत्यू; क्‍लिनर जखमी\nलोणावळा – पुणे-मुंबई जुना महामार्गावर (क्र. 4) कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. कार्ल्याफाट्याजवळ सूरज ढाब्यासमोर मंगळवारी (दि. 15) रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.\nविनोद आगळे (रा. जळगाव) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. तर क्‍लिनर विकास दत्तात्रय माने हा जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने कंटेनर (एम. एच. 06 ए.क्‍यु. 6010) जात होता. रात्रीची वेळ असल्याने कंटेनरचा वेग अधिक होता. सूरज ढाब्यासमोर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर उलटला. अपघातात कंटेनरचा चालक विनोद आगळे (रा. जळगाव) जागीच ठार झाला. क्‍लिनर विकास दत्तात्रय माने हा जखमी झाला. माने याला उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nविवाह समारंभासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल ट्रेझर हे घटनास्थळापासून जवळच आहे. मात्र सुदैवाने रात्री विवाह नसल्याने तेथे त्याठिकाणी कोणीही रस्त्यालगत उभे नसल्याने मोठा अनर्थ टळला. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार राम हरी भोसले तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्राध्यापक एकत्रित संशोधन प्रकल्प हाती घेणार\nNext articleविद्यापीठस्तरीय प्राध्यापकांना सोबत घेत विद्यापीठात प्रशिक्षण कार्यक्रम\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/sofas/cheap-sofas-price-list.html", "date_download": "2018-11-14T00:38:01Z", "digest": "sha1:QNVTXWBKKG4N4A23K7ZWCFUKLSSNBX4X", "length": 15207, "nlines": 348, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये सोफ़ास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त सोफ़ास India मध्ये Rs.1,199 येथे सुरू म्हणून 14 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. जॉर्डन थ्री सेंटर सोफा इन स़ेडर ब्राउन कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट Rs. 27,599 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये सोफा आहे.\nकिंमत श्रेणी सोफ़ास < / strong>\n178 सोफ़ास रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 16,829. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,199 येथे आपल्याला बेस्टवाय कंफोर्ट Quest इन्फ्लाटॉब्ले कंफी कबे चेअर औरंगे उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 442 उत्पादने\nबेस्टवाय कंफोर्ट Quest इन्फ्लाटॉब्ले कंफी कबे चेअर औरंगे\nबेस्टवाय कंफोर्ट Quest इन्फ्लाटॉब्ले कंफी कबे चेअर ब्लू\nइन्फ्लाटॉब्ले सोफा डेसिग्न 4\nफॅबॉसिटी उपहोलस्टरी फॅब्रिक फॉर सोफा सेल्वातिक\nफॅबॉसिटी उपहोलस्टरी फॅब्रिक फॉर सोफा रुसीत\nबेस्टवाय इन्फ्लाटॉब्ले सोफा सर सोफा ०७पी\nअसलो सिंगल सेंटर सोफा इन चेन्नईल्ले फॅब्रिक बी उडवर्थ\nइंलिविंग ओनेक्स सॉलिड वूड 1 सेंटर सेकशनल फिनिश कलर वॉर्म रिच\nहोमॅटोवन इंडस फॅब्रिक 1 सेंटर सेकशनल फिनिश कलर ब्राउन\n- माईन मटेरियल Chenille\nनीलकमल मोनालिसा मेटल 1 सेंटर सोफा फिनिश कलर ना\n- माईन मटेरियल Carbon Steel\nअर्ल सॉलिड वूड वने सेंटर सोफा इन हनी ओक फिनिश बी आंबेर्विल्ले\n- माईन मटेरियल Mango Wood\nअथेना सोफा विथ अरेजण ब्लू फॅब्रिक इन प्रोव्हिनसिल टीक विथ मेलॅमीने फिनिश बी उडवर्थ\nसंतोष सिंगल सेंटर सोफा इन एस्प्रेसो वॉलनट फिनिश बी उडवर्थ\n- माईन मटेरियल Mango Wood\nसॅन राफेल सिंगल सेंटर सोफा इन सॅपफीरे ब्लू कॉलवर बी उडवर्थ\nविलिन्गडॉन सिंगल सेंटर सोफा इन नातूरळ शीशम फिनिश बी आंबेर्विल्ले\nसुक्षर सिंगल सेंटर सोफा इन मल्टि कॉलवर फिनिश विथ मुद्रमार्क\n- माईन मटेरियल Mango Wood\nसॅन जुअलीण सिंगल सेंटर सोफा विथ औरंगे कशिवस बी उडवर्थ\nपेंटरहॉउस सिंगल सेंटर सोफा इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी आंबेर्विल्ले\nप्लोमा सिंगल सेंटर सोफा इन चेन्नईल्ले फॅब्रिक बी उडवर्थ\nकसा रिओ सिंगल सेंटर सोफा इन एस्प्रेसो वॉलनट फिनिश बी उडवर्थ\n- माईन मटेरियल Mango Wood\nबेलें सिंगल सेंटर सोफा इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nमेक्सिको सिंगल सेंटर सोफा इन एस्प्रेसो वॉलनट फिनिश बी उडवर्थ\nळ्यततों सिंगल सेंटर सोफा इन एस्प्रेसो वॉलनट फिनिश विथ मुद्रमार्क\nहोमॅटोवन ग्रास लाथेरेत्ते 1 सेंटर सेकशनल फिनिश कलर ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/10/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T00:54:11Z", "digest": "sha1:NN4VHGCHQJWQAKDKJAWTYD3HOWUQ5P6Y", "length": 6292, "nlines": 123, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या वेळी मान्यवरांची बोट बुडाली – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या वेळी मान्यवरांची बोट बुडाली\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nशिवस्मारकाच्या पायाभरणीच्या वेळी मान्यवरांची बोट बुडाली\nशिवस्मारकाच्या शुभारंभासाठी गेट वे ऑफ इंडियावरून निघालेली एक बोट कुलाबा लाईट हाऊसजवळ खडकावर आपटल्याने या बोटीत पाणी शिरल्याने ही बुडाल्याची महिती येत आहे. या बोटीमध्ये एकूण 25 जण होते. त्यापैकी 2 जण बुडाल्याची माहिती समोर येत आहे. 3 पैकी 2 बोट सुरक्षित असून एक बोट खडकाला धडकल्याने अपघात झाला आहे.\nबोटीमध्ये कोणताही जीवरक्षक नसल्याचं देखील आता कळतं आहे. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. जी बोट बुडाली त्या बोटीत मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकारी होते. ही बोट राज्य सरकारच्या मालकीची आहे. दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास ही बोट बुडाल्याची माहिती आहे.\nअरबी समुद्रात इंजिन नादुरुस्त होऊन बोट बुडत असताना त्या बोटीतून प्रवास करणाऱ्यांना वाचविण्यात पोलिसांना यश आलं आहे. दुसरी बोट १५ मिनीटांमध्ये घटनास्थळी पाठवून पोलिसांनी बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांची सुटका केली.\nजी बोट बुडाली त्यातून काही पत्रकारांना जाण्याची विनंती सरकारी अधिकारी करत होते. मात्र बोटीत जास्त गर्दी झाल्याने पत्रकारांनी त्या बोटीत जाण्यास नकार दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-14T00:13:57Z", "digest": "sha1:HPLPH7AUDEUQTYI7TASA4U3MGAD756NX", "length": 14723, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था - Nashik On Web", "raw_content": "\nनाशिकचे वीरपुत्र केशव सीमेवर गोळीबारात शहीद , पाकड्याचे मनसुभे उधळले\nदिशा पटनीचा सणात लेहेंगा आणि “त्यात” फोटो, झाली ट्रोल ( फोटो फिचर)\nशिवाजी गार्डनमध्ये युवकाचा खून , सीसीटीव्ही फुटेजचा आधार\nरस्त्यांच्या निर्मितीतून ग्रामीण विकास शक्य – चंद्रकांत पाटील\nपुन्हा युतीचे चिन्ह, उद्धव ठाकरे यांनी दिले नाशिकमध्ये संकेत, चंद्रकांत पाटील -ठाकरे एकत्र प्रवास\nTag: शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था\nकिल्ले रामशेज देखरेखीसाठी शिवकार्य संस्थेला दत्तक द्यावा, खा. छत्रपतींकडे मागणी\nकिल्ले रामशेज हा नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक अजिंक्य लढ्याचे प्रतीक आहे. कमी उंचीचा अभेद्य कातळ कड्याचा असा हा किल्ला आहे. नाशिक पासून अवघ्या १२ किमी\nशिवकार्यचा ७वा वर्धापनदिन उत्साहात, किल्यांवर दारूबंदीसाठी करणार प्रयत्न\nPosted By: admin 0 Comment sanvardhan sanstha, shivkarya gadkot sanvardhan sanstha, state level fort conservators meeting, किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी किल्ल्यांवर प्रि-वेडिंग फोटोग्राफी बंदीसाठी मुंबईत करणार आंदोलन, डॉ. सचिन जोशी, दुर्गसंवर्धन कसे करावे, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था\nकिल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी किल्ल्यांवर प्रि-वेडिंग फोटोग्राफी बंदीसाठी मुंबईत करणार आंदोलन नाशिक : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा ७वा वर्धापनदिन (दि.११ फेब्रुवारी २०१८) नाशिकच्या कालिका\nशिवरायांच्या आज्ञापत्रातील गडकोट जीवापाड जपा – दुर्गलेखक पी.के. पाटील\nPosted By: admin 0 Comment chhatrapati shivaji edicts, pk patil, shivkarya gadkot sanvardhan sanstha, youmust love forts, जय शिवराय, जेव्हा गड बोलू लागला, दुर्गजागृती व्याख्यानमाला, दुर्गलेखक पी.के. पाटील, नाशिकचे किल्ले, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, शिवरायांचे आज्ञापत्र\nशिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दुर्गव्याख्यानमालेत दुर्गलेखक पी.के.पाटील (आंधळे) यांचे आवाहन नाशिक : शिवरायांचे प्रधानसचिव रामचंद्र अमात्य यांचे आज्ञापत्रात गडकिल्ल्याना संपूर्ण राज्याचे प्राण संरक्षण साक्षात\nपंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक, कोट्यावधी रुपयांची फसवणुक\nपंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक, कोट्यावधी रुपयांची फसवणुकीचा प्रकार नाशिक :पंजाब नॅशनल बँकेकडे तारण ठेवलेल्या बंगला त्यांच्या उता-यांवरून साठेखत करून तिघांनी बँकेची फसवणूक केली\nशिवकार्य गडकोट व मावळा प्रतिष्ठानची किल्ले साल्हेरवर श्रमदान मोहीम\nकिल्ल्यावरील रेणुकादेवी मंदिराची व पिण्याच्या टाक्याची केली स्वच्छता नाशिक : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था व मावळा प्रतिष्ठानच्या संयुक्त प्रयत्नांतून किल्ले साल्हेरवर दुर्गसंवर्धन श्रमदान मोहीम\nशिवकार्य गडकोट : १५ डिसेंबरला राज्यस्तरीय ‘किल्ले वाचवा’ धरणे आंदोलन\nराज्यभरातील दुर्गसंवर्धन संस्था होणार सहभागी नाशिक : दिवसेंदिवस नष्ट होत असलेल्या शिवकालीन गडकिल्ल्यांच्या अस्तित्वासाठी, संवर्धनासाठी शासन व समाजाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यासाठी\nकिल्ले अंकाई टंकाईचे अस्तित्व वाचविण्यासाठी शासन व स्थानिकांचे प्रयत्न आवश्यक\nPosted By: admin 0 Comment shivkarya gadkot sanvardhan sanstha, किल्ले वाचवा, किल्ले संवर्धन, किल्ल्याची इत्यंभूत माहिती, किल्ल्यांची सुरक्षा, नाशिक जिल्ह्यातील किल्ले, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था\nकिल्ल्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या किल्ल्यावरील बैठकीत गडसंवर्धकानी मांडले विचार नाशिक : अध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा समजला जाणारा अंकाई टंकाई\nत्रिपुरारी पौर्णिमा : नाशिकचा शिवपुतळा परिसर लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळला\nPosted By: admin 0 Comment shivkarya gadkot sanvardhan sanstha, त्रिपुरारी पौर्णिमा, लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळला शिवाजी पुतळा परिसर, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, शिवाजी महाराज पुतळा\nशिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा उपक्रम नाशिक : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने नाशिकच्या सी.बी.एस.जवळच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेला (दि.५ नोव्हेंबर २०१७) दीपोत्सव\nशिवकार्य गडकोटची ५३ वी मोहीम उत्साहात : किल्ले मालेगाव भुईकोटवर स्वच्छता\nPosted By: admin 0 Comment 53th expedition, kille bhuikot malegaon, rangmahal chandvad, shivkarya gadkot mohim, किल्ले चंद्राई, नाशिक जिल्ह्यातील गडकोट किल्ले, भुईकोट किल्ला मालेगाव, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था\nनाशिक : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ५३ वी किल्ले श्रमदान मोहिंम मालेगाव भुईकोट किल्ला व चांदवड़ येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रंगमहालला भेट देऊन पार\n१२ ऑक्टोबरला आग्रा-राजगड पायी प्रवास करणाऱ्या अॅड. मारुती गोळे यांची प्रकट मुलाखत : शिवकार्य गडकोट\nPosted By: admin 0 Comment अॅड. मारुती गोळे, दुर्गजागृती व्याख्यानमाला, प्रकट मुलाखत, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था\nनाशिक : स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख पिलाजीराव गोळे यांचे १४ वे वंशज अॅड. मारुती गोळे यांची प्रकट मुलाखत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दुर्गजागृती व्याख्यानमालेत\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-bus-pass-conductor-75640", "date_download": "2018-11-14T01:14:41Z", "digest": "sha1:YABV4DWJXSTENN4Z4LT55NNZXZNMKBLG", "length": 11401, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news bus pass at conductor दैनंदिन प्रवासाचा पास वाहकांकडेच मिळणार | eSakal", "raw_content": "\nदैनंदिन प्रवासाचा पास वाहकांकडेच मिळणार\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nपुणे - पीएमपीच्या दैनंदिन प्रवासाचा ७० रुपयांचा पास गुरुवारपासून (ता. ५) फक्त बसमध्येच वाहकाकडे (कंडक्‍टर) मिळणार आहे. त्यामुळे स्थानकावरील पास केंद्रात दैनिक पास मिळणार नसल्याचे पीएमपीने बुधवारी जाहीर केले.\nपुणे - पीएमपीच्या दैनंदिन प्रवासाचा ७० रुपयांचा पास गुरुवारपासून (ता. ५) फक्त बसमध्येच वाहकाकडे (कंडक्‍टर) मिळणार आहे. त्यामुळे स्थानकावरील पास केंद्रात दैनिक पास मिळणार नसल्याचे पीएमपीने बुधवारी जाहीर केले.\nप्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने प्रवाशांसाठी ७० रुपयांचा दैनिक पास सुरू केला आहे. हा पास सध्या बस स्थानकांवर पास केंद्रातही मिळतो. मात्र हा पास आता पीएमपी बसमध्ये वाहकाकडे मिळणार आहे. गुरुवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील कोणत्याही मार्गावरील बसमध्ये हा प्रवासी पास उपलब्ध होणार आहे. त्याची प्रवाशांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन प्रवासाचा ४० रुपयांचा पास बस स्थानकावर पास केंद्र आणि बसमध्ये वाहकाकडेही मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nलोकमंगल'समोर स्वाभिमानीचे गुरुवारपासून उपोषण\nसोलापूर : यंदाच्या गळित हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सहकारमंत्री सुभाष...\nआठ लाखाचा प्रतिबंधीत गुटखा जप्त इतवारा पोलिसांची कारवाई\nनांदेड : राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा नांदेड जिल्ह्यात सर्रास सर्वत्र सहज उपलब्ध होतो. शेजारील राज्यातून लाखोंचा गुटखा गुटखा माफिया आणून...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nआंबेगाव-शिरूरमध्ये भीषण पाणी टंचाई\nमंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/category/6/0/0/geetgopal-cramchandra", "date_download": "2018-11-14T01:31:26Z", "digest": "sha1:L744L74VYUBV67BILHJ3DLWSMZWF3KA7", "length": 11958, "nlines": 144, "source_domain": "www.gadima.com", "title": "GeetGopal (C.Ramchandra) : गीतगोपाल (सी.रामचंद्र) : Ga Di Madgulkar (GaDiMa)", "raw_content": "\nप्रभो, मज एकच वर द्यावा\nया चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा\nगीतगोपाल (संगीत:सी.रामंचद्र) | Geetgopal (C.Ramchandra)\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल,गायक आहेत सी.रामचंद्र,फैयाज,प्रमिला दातार,राणी वर्मा,बकुल पंडीत,निलकंठ अभ्यंकर.\nया विभागात उपलब्ध गाणी : 17 (पान 1)\n१६) सख्यांनो मथुरेस जातो | Sakhyano Mathuresi Jato\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/main/page/aboutus.php", "date_download": "2018-11-14T01:31:03Z", "digest": "sha1:KE6G564ZFANJMF5LT7MF2KJX4GYNRMJJ", "length": 11305, "nlines": 118, "source_domain": "www.gadima.com", "title": "About Us | आमच्या बद्दल | ग. दि. माडगूळकर | Marathi Songs | गदिमा | G D Madgulkar | मराठी गाणी | Official Website", "raw_content": "\nनसे राऊळीवा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी\nआमच्या बद्दल | About Us\nगदिमांचे नातू व संगणक व्यावसायिक,१९९८ साली गदिमांच्या साहित्य-चित्रपटांवर आधारित मराठी साहित्यातील पहिली वेबसाईट गदिमा.कॉम चे निर्माते.गदिमा.कॉम या पहिल्या मराठी मेगा संगणक सीडीची निर्मिती.\nदै.लोकमत,दै.देशोन्नती सारख्या अनेक लोकप्रिय वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्ति व मराठीसृष्टी.कॉम,मराठीबुक्स.कॉम,सायबरशॉपी.कॉम सारख्या अनेक मराठी वेबसाईटना तंत्रज्ञान सहाय्य.सोनी म्युझिक-इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समुहाच्या सहकार्याने 'जोगिया' या मराठी म्युझिक अल्बमची निर्मिती.दूरदर्शन,ई टिव्ही मराठी,झी मराठी सारख्या अनेक वाहिन्यांवर मराठी बातम्या,मानाचा मुजरा,नक्षत्राचे देणे अशा कार्यक्रमात सहभाग.\nफेसबुकवर गदिमा व गीतरामायण पेज ची निर्मिती,तसेच आठवणीतील गाणी,झगमग.नेट सारख्या वेबसाईटवरुन लिखाण,अ‍ॅन्डरॉईड मोबाईलवर गीतरामायण अ‍ॅप चे निर्माते.\nप्राजक्ता सुमित्र माडगूळकर | Prajakta Sumitra Madgulkar :\nगदिमांच्या नातसून असून,व्यावसायाने अकाउंटंट व काऊंसलर आहेत,दै.सकाळ सारख्या अनेक वृत्तपत्रांतून लिखाण,गदिमांचे प्रकाशित-अप्रकाशित साहित्य नव्या माध्यमात नेण्यासाठी पुढाकार.\nगदिमांचे ज्येष्ठ पुत्र असून,लेखक आहेत.गदिमा प्रतिष्ठान सारख्या अनेक संस्थांवर कार्यरत आहेत.\nगदिमांच्या स्नुषा असून,प्रकाशिका आहेत,गदिमांच्या अनेक पुस्तकांचे त्यांनी संकलन व प्रकाशन केले आहे.\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-strike-begins-seven-states-8862", "date_download": "2018-11-14T01:29:01Z", "digest": "sha1:IHJTTHASGWP2SVL7OADUA2CHNAASZOMW", "length": 17735, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmers' strike begins in seven states | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशातील सात राज्यांत शेतकरी संपाला प्रारंभ\nदेशातील सात राज्यांत शेतकरी संपाला प्रारंभ\nशनिवार, 2 जून 2018\nनवी दिल्ली : राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या १० दिवसीय शेतकरी संपाला देशातील सातपेक्षा अधिक राज्यांत शुक्रवारी (ता. १) प्रारंभ झाला. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. किसान महासंघाने शेतकरी कर्जमाफी, शेतीमालास योग्य दर, स्वामिनाथन समिती अहवाल शिफारसी अंमलबजावणी आदी मागण्या सरकारकडे केल्या आहेत.\nनवी दिल्ली : राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या १० दिवसीय शेतकरी संपाला देशातील सातपेक्षा अधिक राज्यांत शुक्रवारी (ता. १) प्रारंभ झाला. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. किसान महासंघाने शेतकरी कर्जमाफी, शेतीमालास योग्य दर, स्वामिनाथन समिती अहवाल शिफारसी अंमलबजावणी आदी मागण्या सरकारकडे केल्या आहेत.\nपंजाब, हरियानात पुरवठा रोखला\nचंदीगड : पंजाब आणि हरियाना राज्यातील महत्त्वाच्या शहरांना होणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा शेतकरी आंदोलकांनी शुक्रवारी रोखत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. आम्हाला राज्यातील शेतकऱ्यांकडून संपाकरिता चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीरसिंग राजेवाल यांनी येथे दिली. किसान एकता मंच आणि राष्ट्रीय किसान महासंघ यांच्या वतीने १ ते १० जूनदरम्यान आम्ही आंदोलन करत आहोत. राज्यातील १७२ शेतकरी संघ, संघटना यात सहभागी झाल्या आहेत.\nमध्य प्रदेशात ‘गाव बंद’\nभोपाल : मध्य प्रदेशसह देशातील २२ राज्यात ‘गाव बंद’ आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे समन्वयक शिवकुमार शर्मा यांनी येथे सांगितले. मंदसोर येथे पोलिसांची नजर आहे. शेतीमाल शहरात न आणण्याचे राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात अाले आहे. १० जूनला संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात अाली आहे.\nसंबळ जिल्ह्यात रोखला भाजीपाला\nलखनौ : उत्तर प्रदेशातील संबळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शहरांकडे जाणारा भाजीपाला, दूध आणि इतर शेतीमाल रोखला आहे. ऊस, भाजीपाला, दूध आदी शेतीमाल्यास योग्य भाव मिळवा अशी आमची मागणी असल्याची माहिती भारतीय किसान युनियनेचे संजीव त्यागी यांनी बदरुला गावातील एका सभेप्रसंगी सांगतले.\nजयपूर : पश्‍चिम राजस्थानातील जिल्ह्यात शेतकऱ्यांनी १० दिवसीय देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून दूध आणि भाजीपाला रोखला आहे. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालास योग्य दराची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पहिल्याच दिवशी सामान्य जनजीवनावर याचा परिणाम झाला नसला, तरी आंदोलनाची धार वाढण्याची शक्यता आहे. श्रीगंगानगर, हनुमानगड, झुंझुनू जिल्ह्यांत आंदोलनाची धग जाणवू लागली आहे. राष्ट्रीय किसान महासंघाचे कोअर समिती सदस्य संतवीर सिंह म्हणाले, की दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा आम्ही पुढील १० दिवस रोखणार आहोत. श्रीगंगानगर, हनुमानगड, झुंझुनूसह बिकानेर, सिक्कर आणि नागाैर जिल्ह्यांत आंदोलन तीव्र होईल, असे ते म्हणाले. किसान महापंचायत आणि किसान सभेने आंदोलनास नैतिक पाठिंबा दिला आहे.\nशेतकरी संप संप मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र राजस्थान पंजाब हरियाना उत्तर प्रदेश शेती दूध खत fertiliser भारत आंदोलन agitation ऊस जयपूर वन forest गंगा ganga river नगर सिंह\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nजिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nराज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...\nदावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...\nसत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T01:19:16Z", "digest": "sha1:5CF3VATVNIPE3EJC7PT6E5ZPE55MTKQ2", "length": 7750, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी सीमेवर खोदले भुयार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी सीमेवर खोदले भुयार\nबीएसएफकडून जोरदार शोधमोहीम हाती\nश्रीनगर – आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत खोदण्यात आलेल्या भुयारातूून काही सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्‍मीरात घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित भुयार शोधण्यासाठी भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जोरदार मोहीम हाती घेतली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मे यादिवशी जम्मू-काश्‍मीरचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी सीमेलगतच्या भुयारातून पाच दहशतवाद्यांनी कठुआ जिल्ह्यात शिरकाव केल्याच्या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भुयार शोधण्याच्या बीएसएफच्या मोहिमेत अनेक जेसीबी मशिन्स आणि मोठ्या संख्येने जवान सहभागी झाले आहेत. कालच दहशतवाद्यांना घुसखोरी करणे सुलभ व्हावे या उद्देशातून पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय हद्दीत मारा केल्याचे स्पष्ट झाले. ते नापाक कृत्य अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याचे बीएसएफने म्हटले होते. यापार्श्‍वभूमीवर, बीएसएफच्या मोहिमेची माहिती पुढे आली आहे.\nबीएसएफ आणि लष्कराच्या जवानांनी 2012 पासून भारत-पाकिस्तान सीमेलगत जम्मू विभागात सहा भुयारे शोधली. पाकिस्तानातून जम्मू-काश्‍मीरात दहशतवादी घुसवण्यासाठी त्या भुयारांचा वापर केला जात असल्याचे उघड झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहिवर्डा कालवा प्रकल्पबाधीतांना बाजारभावाप्रमाणे भरपाई – रावते\nNext articleशिक्षक बॅंकेसमोर ‘तोंडझोडो’ आंदोलन\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n“भारत’च्या शूटिंगसाठी सलमान पंजाबला रवाना\nशाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी “बालरक्षक”\nपाकिस्तानी माऱ्यात भारतीय जवान शहीद\nचीन भारताकडून १५ लाख टन साखर निर्यात करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/A-young-boy-caught-during-escaping-after-robbing-of-gold/", "date_download": "2018-11-14T01:26:24Z", "digest": "sha1:CBV7CGQ3JQZ3ITNRYJA5P5ZNJECI4IBU", "length": 7629, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोने घेऊन पळालेल्या युवकाला पकडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सोने घेऊन पळालेल्या युवकाला पकडले\nसोने घेऊन पळालेल्या युवकाला पकडले\nमार्केटमध्ये देण्यासाठी दिलेले सुमारे 53 लाख 48 हजार रु. किमतीचे 1 हजार 800 ग्रॅम सोने घेऊन पळालेला श्रावण दान नाथ (वय 28, रा. भालनी राजस्थान) याला कुडाळ बसस्थानकात मोठ्या शिताफीने पकडण्यात यश मिळवले. त्याला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 9 वा.च्या सुमारास घडली. संशयिताला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आलेे. त्याच्याकडे सोन्याची बिस्किटे, लॉकेट, चेन अशा वस्तू सापडल्या.\nमडगाव-गोवा येथील संजय विरनोडकर यांनी मडगाव मार्केटमधील सोने ऑर्डर श्रावण दान नाथ याला द्यायला सांगत त्यासाठी त्याच्याकडे 53 लाख 48 हजार रु. किमतीचे 1 हजार 800 ग्रॅम सोने दिले. मात्र, नाथ हा संबंधित गिर्‍हाईकाला हे सोने पोहोच न करता बेपत्ता झाला. त्यानुसार मडगाव पोलिस स्थानकात याबाबत तक्रार देण्यात आली होती. यानंतर मडगाव पोलिस व सोनेमालक त्याच्या मागावर होते. यानंतर श्रावण नाथ हा 27 एप्रिल रोजी राजस्थानला जायला निघाला. हा संशयित पणजी-पुणे या शिवशाही बसमधून प्रवास करत असल्याची माहिती सोने मालकाला मिळाली. यानुसार सोनेमालकाने सावंतवाडीतील एका मित्राला याबाबत माहिती देत बसमध्ये तपासणी करण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत ही बस सावंतवाडीतून कुडाळच्या दिशेने रवाना झाली होती. सोने मालकाने मित्राच्या मोबाईलवरील व्हॉटस्अ‍ॅपवर त्याचा फोटोही पाठवला होता. यानंतर त्याच्या मित्राने आपल्या कुडाळमधील काही मित्रांना याबाबत माहिती व फोटो देत या बसमध्ये त्याची तपासणी करण्यास सांगितले. कुडाळ बसस्थानकात थांबलेल्या शिवशाही बसची तपासणी केली असता या बसमध्ये श्रावण नाथ आढळला. त्याला त्वरित खाली उतरवत त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ ते सोने आढळले. मात्र, श्रावण याने बसस्थानकातच हिसका देत पळण्याचा प्रयत्न केला. येथील नागरिक, रिक्षा चालक यांनी त्याला पळत असताना पकडले व तत्काळ पोलिसांना फोन लावून पोलिसांच्या ताब्यात त्याला दिले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याला याबाबत विचारल्यावर प्रथम त्याने आपण पुणे येथील एका पार्टीला सोने देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने सर्व प्रकार कबूल करत सोने पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी प्रभारी पोलिस निरीक्षक सुधीर शिंदे, हवालदार पी.जी. मोरे, एन.पी. नारनवर, सायमन डिसोजा या पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून इतर माहिती घेत त्याची झाडझडती घेतली. आपल्याला बसस्थानकातून फोन आल्यावर आपण बसस्थानकात जात त्याला ताब्यात घेतल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. शनिवारी श्रावण नाथ याला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/dapodi-nigadi-brts-issue-in-pune/", "date_download": "2018-11-14T00:24:15Z", "digest": "sha1:UE6UBTB3KZRJVQNLOPC75COG4K7LOJQP", "length": 7422, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्ग सुरक्षेबाबत आणखी सूचना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्ग सुरक्षेबाबत आणखी सूचना\nदापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्ग सुरक्षेबाबत आणखी सूचना\nतब्बल दहा वर्र्षे रखडलेल्या दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्गावर प्रवासी, पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी दिशादर्शक फलकांसह विविध नव्या उपाययोजना करण्याच्या सूचना आयआयटी पवईच्या अधिकार्‍यांनी केल्या आहेत; तसेच रात्रीच्या वेळीही या मार्गाची पाहणी केली जाणार आहे. आठवडाभरात दुसरा अहवाल महापालिकेस देण्यात येणार आहे.\nआयआयटीचे प्रा. वेदगिरी व त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी निगडी ते दापोडी व दापोडी ते निगडी या दोन्ही बाजूंच्या ‘बीआरटीएस’ मार्गाची शनिवारी (दि.6) पाहणी केली. त्यांच्यासमवेत महापालिकेचे कार्यकारी अभियंता ज्ञानदेव झुंजारे, एकनाथ पाटील, कनिष्ठ अभियंता बाळासाहेब शेटे, प्रवक्ता विजय भोजने आदी उपस्थित होते. सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन अशी सुमारे चार तास ही पाहणी केली गेली.\nपिंपरी चौकातील ‘बीआरटीएस’च्या डेडिकेटेड मार्गिका चौकापर्यंत असावी, बसथांब्यावर दिशादर्शक फलक, पादचार्‍यांसाठी सिग्नल, आयपीएमएस यंत्रणेची अधिकार्‍यांनी पाहणी केली. चिंचवड येथील एम्पायर इस्टेट येथील मिड ब्लॉक व क्रॉसिंग सिग्नल व्यवस्थेची पाहणी केली. मोरवाडी येथील स्टर्लिंग होडा शो-रूम येथील ‘मर्ज-इन’ फलक व रंगकामाबाबत अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. बजाज ऑटो येथील भुयारी मार्गाजवळ पथदिवे लावून प्रकाश व्यवस्था केली आहे. वाहन वळण घेत असल्याने तेथे बहिर्वक्र आरसे लावण्याची सूचना केली.\nपाहणीनंतर प्रा. वेदगिरी यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन अहवालानुसार महापालिकेने उपाययोजना केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भविष्यात वाहनांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन आणि नवीन सुचलेल्या कल्पना लक्षात घेऊन अहवाल देण्याची सूचना आयुक्तांनी केली. त्यानुसार आठवडाभरात ते महापालिकेस अहवाल देणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्वरित त्या संदर्भात उपाययोजना महापालिका करणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. आयआयटीच्या अहवालानुसार पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षेसंदर्भात महापालिकेने समाधानकारक काम केल्याचे मत प्रा. वेदगिरी यांनी आयुक्त व स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्याकडे व्यक्त केले. ‘बीआरटीएस’ मार्ग अधिक सुरक्षित करण्यासाठी रात्रीच्या वेळेतही पाहणी करणार असून, त्यानुसार सूचना महापालिकेस दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. मार्गावर पुरेशा संख्येने दिशादर्शक फलक लावण्याची सूचना त्यांनी केली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/8-bar-girls-and-19-arrest/", "date_download": "2018-11-14T00:55:18Z", "digest": "sha1:J6A6Q44NKYXARL5DDUFPHWWHBGJLYY3E", "length": 8304, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आठ बारबालांसह 19 जण ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आठ बारबालांसह 19 जण ताब्यात\nआठ बारबालांसह 19 जण ताब्यात\nसोलापूर-पुणे महामार्गावरील शिवाजी नगरजवळील हॉटेल न्यू विनय ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा मारून 8 बारबालांसह 19 जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली असून याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी बारबालांवर उधळलेले 32 हजार रुपयेदेखील जप्त केलेले आहेत.\nसोलापूर शहरातील अनेक ऑर्केस्ट्रा बारमध्ये बिनदिक्कतपणे डान्स बार सुरू असल्याबाबत दै. ‘पुढारी’ मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत सोलापूर शहर पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील पुणे महामार्गावरील हॉटेल पॅराडाईज ऑर्केस्ट्रा बार, हॉटेल जय मल्हार ऑर्केस्ट्रा बार आणि आता हॉटेल न्यू विनय ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकून अश्‍लील नृत्य करणार्‍या बारबालांसह अनेकांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.\nअनिल कलप्पा मेडीदार (वय 43, रा. वारद चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर), रोमा सपन पाल (34, रा. शिवाजीनगर, बाळे), चंद्रा निर्मल विश्‍वास (25, रा. खिद्दूरपूर, कोलकाता), बंटी बापी चटर्जी (24, रा. डमडम एअरपोर्टजवळ, कोलकाता), हेमलता अशोक कुमावत (25, रा. प्रतापनगर, राजस्थान), पूजा शिवकुमार पाल (23, रा. मेहली जंक्शन, कोलकाता), बासोना देवन दास (25, रा. बंडगा, कोलकाता), इंदिरा प्रफुलचंद मलबंगी (32, रा. न्यू टाऊन, कोलकाता), मीनाशाम अर्जुनदास देखणेजी (वय 33, रा. उल्हासनगर, मुंबई), अशोककुमार मोतीलाल सोनार (वय 55, रा. खगेंद्र चटर्जी रोड, कोलकत्ता), हेमंत सुधाकर भांबद्रेकर (वय 40, रा. उमा नगरी, सोलापूर), बिभीषण गुलाब लोंढे (वय 43, रा. वारद चाळ, सोलापूर), शिवशक्ती सन्मुखप्पा हिप्परगी (वय 22, रा. माळी गल्ली, चौपाड, सोलापूर), परमेश्‍वर शिवलिंगप्पा कोळी (वय 25, रा. चंद्रोदय नगर, कुंभारी, सोलापूर), बसवराज शिवलिंगप्पा कोळी (वय 32, रा. जुनी मिल चाळ, सोलापूर), मंजुनाथ सूर्यकांत नंदरगी (वय 28, रा. विनायक नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर), शिवराज कुंडलिक ससाणे (वय 30, जुना देगाव नाका, आमराई, सोलापूर), मनोज मनबहादूर तीखात्री (वय 40, रा. गांधीनगर, हैदराबाद) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस हवालदार हिंदुराव पोळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nऑर्केस्ट्रा बारमध्ये नृत्य करण्यास बंदी असतानाही हॉटेल न्यू विनय ऑर्केस्ट्रा बारमधील बारबाला या तोकड्या कपड्यांवर नृत्य करून बिभित्स वर्तन करीत असून त्या बारबालांवर ग्राहक पैसे उधळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी स्वतः पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक मोहिते, हवालदार पोळ, अल्ताफ शेख, महिला हवालदार नाकेदार, पाडवी यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घेऊन शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधून बारबालांवर उधळलेले सुमारे 32 हजार रुपये मिळून आले. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक देशमाने तपास करीत आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-Deputy-Commissioner-attack-on-Police-officers/", "date_download": "2018-11-14T01:10:49Z", "digest": "sha1:KMMWHX7TCMWNQSEI4EWXQL5FMEEPPJHK", "length": 5332, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस उपायुक्‍तांनी वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांना झापले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पोलिस उपायुक्‍तांनी वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांना झापले\nपोलिस उपायुक्‍तांनी वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांना झापले\nशहर वाहतूक शाखेच्या भोंगळ कारभाराबाबत मंगळवारच्या दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वाहतूक शाखेसह पोलिस दलामध्ये चांगलीच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल पोलिस उपायुक्‍त नामदेव चव्हाण यांनी घेत शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना चांगलेच फैलावर घेत कर्मचार्‍यांच्या शहरातील पेट्रोलिंग (गस्त) बंद करून त्यांना फिक्स पॉईंट म्हणजेच चौकामध्ये वाहतूक सुरळीत करण्याच्या कामावर जाण्याचे आदेश दिले.\nबिघडलेल्या वाहतुकीबाबत दै. ‘पुढारी’ मध्ये वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर अधिकार्‍यांनी फोन करुन वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष वेधल्याबाबत दै. ‘पुढारी’चे अभिनंदन केले.\nदरम्यान, या वृत्ताची दखल शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त चव्हाण यांनी घेत शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक व कर्मचार्‍यांना तातडीने कार्यालयात बोलावून चांगलेच झापले. कर्मचारी पेट्रोलिंगच्या नावाखाली शहरातील महामार्गांवर थांबून जे काम करतात ते काम त्वरित बंद करण्यास सांगून कर्मचार्‍यांची पेट्रोलिंग बंद करुन त्यांना प्रत्येक चौकांत थांबून फिक्स पॉईंट करण्याचे आदेश दिले तसेच वाहतूक शाखेकडून शहरात विविध सेक्टर करण्यात येऊन त्या त्या सेक्टरमध्ये अधिकार्‍यांना जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी पार पाडताना अधिकार्‍यांनी तसेच कर्मचार्‍यांनी कसूर केली तर त्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Shiv-Sena-group-leaders-made-BJP-target/", "date_download": "2018-11-14T00:23:50Z", "digest": "sha1:SHGBBH2C24D3A4O6HMCGDD2MDLQEXGQY", "length": 9410, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेना गटनेत्यांनी केले भाजपला ‘लक्ष्य’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शिवसेना गटनेत्यांनी केले भाजपला ‘लक्ष्य’\nशिवसेना गटनेत्यांनी केले भाजपला ‘लक्ष्य’\nपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर\nशिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी भाजपला चांगलेच लक्ष्य केले आहे. स्मार्ट सिटीवर भाजपने परस्पर नियुक्त्या केल्यापासून सुरू झालेला हा सिलसिला अजून संपायला तयार नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात राजशिष्टचाराचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करून कलाटे यांनी भाजपला पुन्हा एकदा घेरले आहे.महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. भाजपने सत्ता संपादन केली. मात्र विरोधकांना विश्वासात न घेता भाजपने प्रत्येक गोष्ट दामटून नेण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट सिटीवर शिवसेनेच्या गटनेत्याला न विचारता परस्पर प्रमोद कुटे यांची नियुक्ती केल्याने बराच वाद झाला कलाटे यांनी न्यायालयात धाव घेतली.\nराष्ट्रवादीच्या कार्यकाळात विरोधकांना सन्मानाची वागणूक दिली जात होती. गटनेत्यांची नावे जाहिराती, निमंत्रण पत्रिका असत मात्र भाजपने यास फाटा दिला. विशेष अतिथी म्हणून आ. लक्ष्मण जगताप व आ. महेश लांडगे या दोन्ही आमदारांची नावे वर तर शिवसेनेच्या खासदार, आमदारांची नावे खाली टाकली जावू लागली. विरोधी पक्षातील गटनेत्यांची नावे वगळली जावू लागली. गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून हाच खेळ सुरू आहे.\nकलाटे यांनी भाजपला काटशह देण्यासाठी मे महिन्यात महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते आपल्या वाकड पुनावळे भागातील विकासकामांची उद्घाटने करून घेतली. या कार्यक्रमाबाबत अंधारात ठेवल्याने आ. लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतले.संबंधीत अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची शिफारस स्थायी समितीने केली. यामुळे कलाटे यांनी पालिकेच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमांसाठी काही नियमावली आहे काय अशी लेखी विचारणा प्रशासनाकडे केली. प्रशासनाने अशा प्रकारची नियमावली नाही. महापौरांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाची आखणी केली जाते. असे उत्तर दिले त्यावरून ही पारंपारिक पद्धत असून भाजपने त्यात परस्पर बदल केल्याचे स्पष्ट झाले. याबद्दल कलाटे यांनी संताप व्यक्त केला. अन्य महापालिकांचा अभ्यास करून पालिकेच्या कार्यक्रमासाठी नियमावली बनविण्याची मागणी केली.\nभविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन चिंचवड मतदारसंघात नवीन गृह प्रकल्पांना परवानगी न देण्याच्या स्थायीच्या निर्णयावरही कलाटे यांनी कडाडून टीका केली . हा निर्णय बिल्डरांना सत्ताधार्‍यांच्या दावणीस बांधण्याचा प्रकार आहे, यामागे मोठे अर्थकारण आहे असा आरोप त्यांनी केला. पालिकेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित क्रांतिवीर चापेकर संग्रहालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास कलाटे यांनी उपस्थिती दर्शवली. व्यासपीठावर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते पहिल्या रांगेत अन खासदार, आमदार, विविध पक्षाचे गटनेते यांना बसायला जागा नाही हे चित्र पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. आयुक्त श्रावण हर्डीकर व पक्षनेते एकनाथ पवार यांना धारेवर धरले. या प्रकारास आयुक्तच जबाबदार आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर हे सारे घडत असताना ते निमूटपणे पाहत होते. आयुक्त भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे वागतात, असा हल्लाबोल कलाटे यांनी केला. आयुक्तांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा मानसन्मान ठेवावा. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला. एकूणच कलाटे यांनी भाजपला लक्ष्य केले असून त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/dream-of-the-children-of-the-abandoned-slum-be-completed/", "date_download": "2018-11-14T00:30:07Z", "digest": "sha1:D74SJC2BTAEXTO5VRMFMOUW6TJIITXOO", "length": 7255, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आई-बापाचं छत्र हरपलेल्या झोपडपट्टीतील लेकरांचं स्वप्न पूर्ण होईल? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आई-बापाचं छत्र हरपलेल्या झोपडपट्टीतील लेकरांचं स्वप्न पूर्ण होईल\nआई-बापाचं छत्र हरपलेल्या झोपडपट्टीतील लेकरांचं स्वप्न पूर्ण होईल\nत्यांची आई सात वर्षांपूर्वीच गेली, वडिलांचाच काय तो आधार. गेल्या महिन्यात शॉक लागून तोही गेला अन् लेकरं पोरकी झाली. माझी पाच सांभाळून त्यांना सांभाळतोय हमाली करून कसंबसं भागवतोय. पण माझं वय कमी होणार, त्यांचं वाढणार अन् आता माझ्या पोरीही लग्नाला आल्यात, कसं होणार... हमाली करून कसंबसं भागवतोय. पण माझं वय कमी होणार, त्यांचं वाढणार अन् आता माझ्या पोरीही लग्नाला आल्यात, कसं होणार... आपल्या भावाच्या चार मुलांना पदरात घेऊन त्यांचे आई-बाप बनलेले भारत आणि लक्ष्मी कांबळे व्यथा सांगत होते; तेव्हा छत्र हरपलेल्या त्या लेकरांच्या डोळ्यात भविष्यातील अंधाराची भीती स्पष्ट जाणवत होती.\nजनता वसाहत येथे राहणार्‍या सीमा, राधिका, रोशन या चार मुली आणि अनिकेत या मुलांचा सांभाळ सध्या भारत आणि लक्ष्मी हेच करत आहेत. सात वर्षांपूर्वी त्यांच्या आईचं निधन झालं. गेल्या महिन्यात सिंहगड रोड इथं ट्रान्सफॉर्मरच्या विजेच्या धक्क्यानं वडिलांचा मृत्यू झाला अन् होत्याचं नव्हतं झालं. नकळत्या वयातच आई निघून गेल्यानं लक्ष्मी यांनीच मुलांना आईची माया दिली आणि आता भारत हेच त्यांचा आर्थिक आधार बनलेत. पत्र्याच्या शेडची एक खोली इतकाच काय तो आसरा. त्यांचं उठणं-बसणं, खाणं-पिणं काका-काकूच्या घरात. पण पोटच्या पाच लेकरांना सांभाळून आता नऊ लेकरांचे आई-बाब बनलेल्या कांबळे यांनाही आता भविष्याची चिंता सतावत आहे.\n“माझ्या अंगात रग आहे तोवर मी सांभाळीन. पण माझ्या पोरीही आता लग्नाला आल्यात, काय सुधरत नाही,” अशी व्यथा भारत यांनी व्यक्त केली. चारही पोरांना अभ्यासात गती आहे. सीमा नववीत, तर राधिका आठवीत आहे. विनवणी केल्यावर गोपाळ हायस्कूलनं त्यांच्या यावर्षीच्या फीचे पैसे माफ केले. रोशन आणि अनिकेत ‘नंदादीप’ शाळेत आहेत, त्यांनाही विनवणी करणार आहे, असं भारत यांनी सांगितलं.\nखर्च कधी काढला नाय..\nया मुलांवर किती खर्च होतो, या प्रश्‍नावर भारत उत्तरले, टेम्पो चालवून आणि हमाली करून महिन्याकाठी 18 ते 20 हजार रुपये मिळतात. यावर 11 जणांचा संसार चालतो. भावाची मुलं माझ्याकडंच राहतात. ती माझीच मानल्यानं त्यांचा वेगळा खर्च कसा काढणार\nएकीला व्हायचंय पोलिस, तर दुसर्‍याला फौजी\nखूप शिकून मला पोलिस व्हायचंच, अशी सीमाची इच्छा आहे, तर अनिकेतला फौजी व्हायचंय. लळा लावणारे काका-काकू मिळाल्यानं सध्यातरी त्यांच्या पोटातील भूकेची आग क्षमत आहे. पण शिकून मोठं होण्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार, हा सवाल भारत यांना सतत सलत आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Crime-on-youth-under-Pocos-in-the-girl-s-molestation-case/", "date_download": "2018-11-14T00:24:24Z", "digest": "sha1:BUJHV2EZLLZJEVPJVSV3HZ32KYCDNTEV", "length": 4153, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलीच्या विनयभंगप्रकरणी पोक्सोअंतर्गत युवकावर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मुलीच्या विनयभंगप्रकरणी पोक्सोअंतर्गत युवकावर गुन्हा\nमुलीच्या विनयभंगप्रकरणी पोक्सोअंतर्गत युवकावर गुन्हा\nखटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद होऊन एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, तालुक्यातील एका गावामध्ये शनिवारी (दि. 30) सकाळची शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरी आली. त्यानंतर तिची आई घराशेजारी असणार्‍या शेतामध्ये मजुरीसाठी गेली होती. ती शाळकरी मुलगी आईकडे गेली असता, आईने तिला घरातून टफ घेऊन येण्यास सांगितले. मुलगी घरी जाऊन पुन्हा आईकडे आली असता, आईने विचारले टफ का आणला नाही त्यावेळी तिने नरेंद्र इंगवले याने केलेल्या विनयभंगाची माहिती दिली.\nयानंतर पीडित मुलीच्या आईने नरेंद्र अरविंद इंगवले याच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून नरेंद्र इंगवले याच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होवून त्याला अटक करण्यात आली. या घटनेचा तपास पो. नि. यशवंत शिर्के करीत आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-polition-notice-to-district-hospital/", "date_download": "2018-11-14T01:06:27Z", "digest": "sha1:DWPX4C7ZJ3Q6DJ2AOOE7TDLQJMLCKEEO", "length": 6072, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यातील रुग्णालयांना ‘प्रदुषण’च्या नोटिसा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › जिल्ह्यातील रुग्णालयांना ‘प्रदुषण’च्या नोटिसा\nजिल्ह्यातील रुग्णालयांना ‘प्रदुषण’च्या नोटिसा\nवाई व जावली तालुक्यात जैववैद्यकीय कचरा अस्ताव्यस्त टाकल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा नोंदवला असून याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सुमारे 260 रूग्णालयांना जैववैद्यकीय कचर्‍याबाबत कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.\nवाई येथील एमआयडीसीमध्ये अज्ञाताने जैव वैद्यकीय कचरा अस्ताव्यस्त टाकला होता. यावेळी येथील पालिका, महसूल, पोलिस व प्रदुषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेवून अज्ञातावर गुन्हा नोंदवला होता तसेच त्या कचर्‍याची विल्हेवाटही लावण्यात आली. हा प्रकार शांत होतो न होतो तोच जावली तालुक्यातील मार्ली घाटात पुन्हा अज्ञाताने मोठ्या प्रमाणात जैववैद्यकीय कचरा टाकला. याप्रकरणी पुन्हा पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. कचरा कोठून आला आहे याची तपासणी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली.त्यांनतर अधिकार्‍यांकडून संबंधिताना सूचना देण्यात आली. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील 260 रूग्णालयांना प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती सातार्‍याचे उपप्रादेशिक अधिकारी बी.एम. कुकडे यांनी दिली.\nसंबंधित रूग्णालयांना बजावलेल्या नोटीसामध्ये जैववैद्यकीय कचरा कुठे टाकला जातो त्याची कशाप्रकारे विल्हेवाट लावली जाते. त्याचा वार्षिक अहवाल व सविस्तर माहिती 7 दिवसात प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित रूग्णालयांनी 7 दिवसात कारणे दाखवा नोटिसीला उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक अधिकार्‍यांकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे बी.एम. कुकडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या सुमारे 15 प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही प्रदुषण नियंत्रण मंडळाने जैववैद्यकीय कचर्‍याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/earthquake-measuring-5-5-on-the-richter-scale-hits-parts-of-assam-tremors-also-felt-in-parts-of-west-bengal-1749037/lite/", "date_download": "2018-11-14T00:48:52Z", "digest": "sha1:PI53Q4UWQNW5JZ5TVGR3GBIFUQFST35J", "length": 8131, "nlines": 103, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Earthquake measuring 5.5 on the Richter scale hits parts of Assam Tremors also felt in parts of West Bengal | भूकंपाने ईशान्य भारत हादरला, बिहार आणि बंगाललाही धक्का | Loksatta", "raw_content": "\nभूकंपाने ईशान्य भारत हादरला, बिहार आणि बंगाललाही धक्का\nभूकंपाने ईशान्य भारत हादरला, बिहार आणि बंगाललाही धक्का\n25 ते 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते.\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nबिहार आणि पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांना बुधवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. बिहारच्या किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि आसामला देखील भूकंपाचा धक्का बसला. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास धक्के जाणवल्याची माहिती आहे. शेजारील देश बांगलादेशमधील रंगपूर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर 5.5 इतकी या भूकंपाची तीव्रता होती. 25 ते 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते. भूकंपानंतर अनेक ठिकाणी खळबळ उडाली होती, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी घराच्या बाहेर पळ काढला होता. सुदैवाने भूकंपामुळे कोणतंही नुकसान झाल्याची अद्याप माहिती नाही.\nयापूर्वी आज पहाटेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या अनेक भागांना भूकंपाचा धक्का बसला. जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ४.६ इतकी या भूकंपाची तीव्रता होती. तर, हरियाणाच्या झज्जरमध्ये सकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. ३.१ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती.\nयाशिवाय, १० सप्टेंबर रोजीही दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. सोमवारी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.६ इतकी या भूंकपाची तीव्रता होती. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील खारखुदा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. याशिवाय रविवारीही(९ सप्टेंबर) सायंकाळी ४.३७ वाजता दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. हरियाणातील झज्जर येथे भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र असल्याने त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. रिश्टर स्केलवर ३.८ इतकी या भूंकपाची तीव्रता होती. तसंच ६ सप्टेंबर रोजीही हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागात कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. . ३.२ रिश्टर स्केलचा हा धक्का होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/asia-cup-2018-1751154/", "date_download": "2018-11-14T01:25:53Z", "digest": "sha1:BHT5GXIYTVXV3ZR3LBOFIPGI7ZM7GZ7F", "length": 10654, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Asia Cup 2018 | आशियाई रणधुमाळीला आजपासून सुरुवात | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nआशियाई रणधुमाळीला आजपासून सुरुवात\nआशियाई रणधुमाळीला आजपासून सुरुवात\nबांगलादेश-श्रीलंका यांच्यात रंगणार पहिला सामना\nआशिया चषकाचा अनावरण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी सहाही देशांचे कर्णधार उपस्थित होते.\nबांगलादेश-श्रीलंका यांच्यात रंगणार पहिला सामना\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली असली तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी खास पर्वणी राहिली आहे. याच पाश्र्वभूमीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.\nगेल्या काही वर्षांत बागंलादेशने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१६ मध्ये मायभूमीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच २०१२मध्येसुद्धा त्यांनी मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत मजल मारली होती. बागंलादेशची फलंदाजी अनुभवी तमिम इक्बाल आणि शकिब-अल-हसन यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे.\nदुसरीकडे श्रीलंकेला गेल्या दोन वर्षांत भारताकडून तिन्ही प्रकारात सपशेल शरणागती पत्करावी लागली. अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, थिसारा परेरा आणि लसिथ मलिंगावर श्रीलंकेची भिस्त आहे. त्याशिवाय युवा खेळाडू अकिला धनंजया, दसून शनाका आणि कसुन रजिथा यांच्याकडे ही सर्वाच्या नजरा आहेत. कामगिरीतील सातत्य राखण्यात श्रीलंकेला मागील काही मालिकांपासून अपयश येत आहे. यावर त्यांना लवकरच योग्य तोडगा काढावा लागेल.\nसामन्याची वेळ : सायं. ५ वा.\nथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/cheap-ornet+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-11-14T00:30:21Z", "digest": "sha1:4UZSAXCSLOX4BRXKNY54WEBZJEI2ZK7P", "length": 9346, "nlines": 205, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये ऑर्नेट हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nCheap ऑर्नेट हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nस्वस्त ऑर्नेट हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त हॅन्ड ब्लेंडर India मध्ये Rs.750 येथे सुरू म्हणून 14 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. ऑर्नेट रिआपलूस 150 हॅन्ड ब्लेंडर Rs. 908 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये ऑर्नेट हॅन्ड ब्लेंडर आहे.\nकिंमत श्रेणी ऑर्नेट हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n0 ऑर्नेट हॅन्ड ब्लेंडर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 232. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.750 येथे आपल्याला ऑर्नेट रिया 150 W हॅन्ड ब्लेंडर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nशीर्ष 10ऑर्नेट हॅन्ड ब्लेंडर\nऑर्नेट रिया 150 W हॅन्ड ब्लेंडर\nऑर्नेट रिया 150 हॅन्ड ब्लेंडर\nऑर्नेट रिडलक्स 150 W हॅन्ड ब्लेंडर\nऑर्नेट रिआपलूस 150 W हॅन्ड ब्लेंडर\nऑर्नेट रिआपलूस 150 हॅन्ड ब्लेंडर\nऑर्नेट रिआपलूस डिलक्स 150 W हॅन्ड ब्लेंडर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t4-topic", "date_download": "2018-11-14T01:40:46Z", "digest": "sha1:SQQNHPHYKXXKQ7RQWET2CTRXLQRXN2DU", "length": 9955, "nlines": 143, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "ये रे घना ये रे घना..........", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 4 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 4 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nमन हे माझे वेडे.....\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nये रे घना ये रे घना..........\n:: गद्य, पद्य व इतर लेख\nओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....\nडोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....\nतिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...\nतिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...\nचंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं\nपण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत\nमग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो\nबुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो\nपण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही\nबोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही\nमग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं\nसगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं\nकाही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही\nमाझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही\nती नाही म्हणेल याची भीती वाटते\nती नाही म्हणेल याची भीती वाटते\nपण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं\nतिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं\nमाझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील\nये रे घना ये रे घना..........\nये रे घना ये रे घना\nवाट पाहता तुझी मन हे आतुरले,\nयेशील नकळत या आशेने मन इतुके बावरले,\nकडा भिजल्या भावना थिजल्या,\nरोखण्या त्यांना मग हृदय असे सरसावले,\nअश्रूंचा हा बांध फुटला कुणी न त्यांसी अडविले,\nगळले अश्रू नि झाले मातीमोल,\nलागे मग जीवास घोर\nकधी पडेल का रे पहिल्या सरीचा एक थेंब अनमोल \nRe: ये रे घना ये रे घना..........\n:: गद्य, पद्य व इतर लेख\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/tichya-najretun-to-news/sex-differences-in-humans-1729451/", "date_download": "2018-11-14T00:46:37Z", "digest": "sha1:5XQ65BMEPIWFFXPAV5H2HUS2B3KMCDRD", "length": 23572, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sex differences in humans | नवा ‘तो’ | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nतिच्या नजरेतून तो »\nविश्वाच्या उत्पत्तीपासून स्त्री-पुरुष यांच्यात असलेला मूलभूत फरक तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे.\nविश्वाच्या उत्पत्तीपासून स्त्री-पुरुष यांच्यात असलेला मूलभूत फरक तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे. बायोलॉजी १०१, केमिस्ट्री १०१ सारखा पुरुष १०१-स्त्री १०१ असा कोणता क्लास किंवा कोर्स नसल्याने, तिला किंवा त्याला ओळखण्यासाठी आयुष्याची बरीच किंवा सगळीच वर्षे चाचपडण्यातच जातात. भिन्नलिंगाचा अंदाज येतोय असे वाटेपर्यंत काहीतरी नवीनच कळतं आणि पुन्हा जिथून सुरुवात केली होती; तिथेच आलोय की काय असे वाटायला लागते. तो नक्की कसा होता किंवा कसा आहे याचा आढावा घ्यायला गेले आणि वाटले की, काहीही म्हणा, मागच्या १२-१५ वर्षांत सगळ्याच ‘तो’ वर्गाने आपल्या वागण्यात, असण्यात जबरदस्त प्रगती केली आहे.\nबाबा-काका लोकांची पिढी आणि आताची नवरा-दीर किंवा मित्र, भाऊ लोकांची पिढी पहिली की हा फरक अधिकच जाणवतो. मुळातच समोरची ती आणि आपण हे फार काही वेगळे नाहीत हे लहानपणापासून ऐकत आलेल्यांच्या हळूहळू वर्तणुकीत यायला लागलंय. स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोलतच नाहीये मी, पण मुळातच बरोबरीने वागवणे एवढा मुद्दा घेतला तरी हा अत्यंत स्वागतार्ह बदल दिसतोय आणि खरे तर सुशिक्षित वर्गाला आता तो हळूहळू सवयीचा झालाय. मागच्या काही वर्षांत पुरुषांच्या झालेल्या या लक्षणीय प्रगतीस बायकाच कारणीभूत आहेत असे वाटते. घरातल्या बायका आधी जे गुपचूप ऐकून घेत होत्या, आतल्या आत, माजघरातून बाहेरही येऊ देत नव्हत्या, त्याच वेळी त्या सगळ्या लपवल्या जाणाऱ्या गोष्टी चुकीच्या आहेत ही जाणीवही त्या तिथेच लोळत असणाऱ्या लहान मुलं-मुलींना देत होत्या. त्यामुळे ही पिढी मोठी झाली तीच मुळी, हे असे वागणे, असणे चुकीचे आहे आणि मी मोठा/मोठी झाल्यावर असे करणार नाही/ होऊ देणार नाही हा विचार करत. छोटीशी वाटणारी ही बाब खरे तर एक सुजाणत्वाकडे जाऊ पाहणारी ‘तो’ ची पिढी घडवत होती आणि एका सजग ‘ती’ची पिढीदेखील.\nखरे तर हा अव्याहतपणे होणारा त्याच्यातला बदल ‘तो’ थोडा जाचक झालाच असणार, नव्हे होतोच कारण बदल हा नेहमीच सोपा असतो असे नाही कितीही गरजेचा असला तरीही. पण जाचक वाटला तरी त्या बदलाला विरोध केला जात नाही यातच हा बदल गरजेचा आहे हे ‘तो’ला पटलंय ही किती छान गोष्ट आहे. आधी घरातल्या त्याने जेवायचे मग तिने हे आता बघायलाही मिळत नाही. मुळात पुरुष म्हणून मला प्राधान्य मिळायला हवे ही बाबच पुरुषांसाठी कमी महत्त्वाची व्हायला लागली आहे. घरातल्या बाईच्या बरोबरीने उभे राहून स्वयंपाकापासून ते मुलांना वाढवण्यापर्यंत दोघांनी करायच्या गोष्टी आहेत. एवढेच नव्हे तर कधी एकटेच उभे राहून रांधून घरातल्या लोकांना (घरातल्या बाईसकट) खायलाही घालायचे आहे त्यामुळे हे सगळे करता आले पाहिजे किंवा जमले पाहिजे, हा सगळ्यात मोठा बदल झाला असे मला वाटते. घरातले आपण एक ‘टीम’ आहोत हा खूप मोठा बदल माझ्या पिढीने पाहिला. मला वाटतं माझ्या पिढीतील अनेक पुरुष खूप चांगले काम करत आहेत त्यांचे कौतुक केले पाहिजे.\nमला तर वाटते की, मला पुरुष परदेशात आल्यावर अधिकच कळला. परदेशात आल्यावर, इथे वावरल्यावर, आपण बघतो, वागतो आणि पाहतो ते आणि तसेच बरोबर असते हा मोठा भ्रम सगळ्यात आधी दूर होतो (अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळता) आणि हे बऱ्याच जणांच्या आणि बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत होत असते. आपल्या सुरक्षित छोटय़ाशा तळ्यातून बाहेर येऊन बाहेरचे जग पाहिल्याचा हा खरे तर खूप मोठा फायदा असतो आणि तेही कळायला थोडा वेळ जावा लागतो.\nमला परदेशात आल्यावर अत्यंत ‘सुरक्षित’ वाटले. उगाच तुमच्या कपडय़ांकडे कोणी बघतेय, तुमचा कोणी पाठलागच करतोय किंवा कोणी छेडच काढतोय या सर्रास चालणाऱ्या गोष्टींना आपल्यातल्या प्रत्येक बाईला कधीतरी तोंड द्यायला लागते. कोणीही उठावे आणि पटकन बाईची छेड काढावी हे सगळे नव्हतेच इथे. कायद्याची भीती असणे फार मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे यांच्यात, जो दुर्लक्ष करून चालणार नाही. अगदी एक-दीड दशकापर्यंत भारतातला ‘तो’ आणि विकसित परदेशातला ‘तो’ यांच्यातला फरक स्पष्ट कळत असे. तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या प्रगतीने सगळे जग एकमेकांच्या जवळ आणले आणि त्यातून झालेले संस्कृतीचे आदान-प्रदान हे लक्षणीय ठरले, या सगळ्याच सामाजिक बदलांसाठी यात शंका नाही.\n‘डोर’ नावाचा एक चित्रपट आहे, त्यातला बहुरूपी झीनतला (या चित्रपटातले मुख्य पात्र) तिच्या प्रवासात मदत करतो. ज्याला तडफदार, करारी झीनत आवडायला लागते पण म्हणून तो काही हात धुऊन पिसाटासारखा तिच्या मागे लागत नाही की, उगाच चित्रपटाची मिनिटे वाढवायची म्हणून त्यांचे लफडे वगैरे दाखवलेले नाही. अगदी एकाच झोपडीत राहतात, बाजू बाजूच्या खाटांवर झोपून गप्पा मारतात अगदी जुने मित्र भेटल्यावर जशा गप्पा मारतील तसे. मला तर झीनत आणि त्या बहुरुपीमधली स्त्री- पुरुष मैत्रीचे उत्तम उदाहरण वाटते आणि बदललेल्या ‘ती’चे आणि ‘त्या’चेही.\nआता आपण ग्लोबल झालोय, हे खरे असले तरी ही पूर्ण गोष्ट नाहीये, ती पूर्ण गोष्ट कोणी तरी कधीतरी सांगायला हवी आहे. सुशिक्षित, सुजाण वर्गातल्या ‘तो’ने केलेली प्रगती अतिशय आशादायक असली तरीही, आजही मुलगी होऊ नये म्हणून मारून टाकणारी, हुंडाबळी, किंवा कोणत्याही प्रकारे ‘ती’वर अन्याय करणारे, करू पाहणारे ‘तो’ कमी नाहीत. इतक्यातच कधीतरी मी फेसबुकवर व्हिडीओ पहिला होता ज्यात आबालवृद्ध आपल्या इथे होणाऱ्या बलात्कारांना बायकाच कशा कारणीभूत आहेत हे ठणकावून सांगत होते. त्यात लहान मुलींपासून ते पार म्हाताऱ्या आजोबांपर्यंत म्हणजे तमाम स्त्री-पुरुषांनी सगळ्यांनीच बाईवर रोष आणला होता. तेव्हा नक्कीच वाटले की, जग एकमेकांच्या जवळ येतंय खरे पण; श्रीमंत-गरीब यांच्यातल्या दरीसारखी, पण दोन ‘तो’ मधली दरी इतकी वाढत चाललेय का एकाच देशात राहणारी, एकाच मातीत वाढलेली पण इतक्या दोन टोकाच्या भूमिका असलेले ‘तो’ या मार्गात कुठेतरी भेटणार का एकमेकांना की, हा प्रवास असाच चालू राहणार विरुद्ध टोकांना\nमग यातून मार्ग कसा काढायचा एकंदरीतच मागच्या दशकातल्या तिच्या आणि त्याच्या मधल्या या अमूलाग्र बदलाला सोशल मीडियाचाही तितकाच हातभार आहे. आपली खंत, व्यथा, अडचण कधी सरळ मोठय़ाने ओरडून तर कधी गुपचूप आपले नावही न कळू देता सगळ्या जगापुढे मांडता येणे ही मोठी गोष्ट आहे. हा सुरू झालेला मुक्त संवाद हे खूप मोठे वरदानच इथून आपल्याला पुढे घेऊन जाईल. ‘तो’ आणि ‘ती’ यांचा खुला संवाद एक उत्तम आणि सजग पिढी घडवू शकतो किंबहुना घडवू पाहतोय. आणि हाच संवाद ‘ती’ न दिसणाऱ्या सगळ्या ‘तो’ना जागे करायला वापरता येऊ शकते आणि वापरलाच जावा.\nकाळ बदलेल, वेळ बदलेल, ती बदलेल, तो बदलेल आणि तिच्या नजरेतून तोही बदलेल. बदलाच्या या वाटेवरून तिने किंवा त्याने एकमेकांच्या वाटेत न येता आणि समांतर चालताना, येणारे खाचखळगे मात्र एकमेकांचा हात धरून पार केले की जिंकल्यातच तर जमा आहे सगळं. असेलही अवघड पण अशक्य मुळीच नाही.\nभर संध्याकाळी कुठूनतरी तिला आवडतात म्हणून मूठभर शुभ्र मोगऱ्याच्या कळ्या घेऊन येणारा तो, तिच्या समाजाच्या कोणत्याच चौकटीत न बसणाऱ्या पण सच्च्या वर्तनाला ‘दॅट्स माय गर्ल’ असं अभिमानाने म्हणणारा तो, आणि तिचाच स्वत:वरचा विश्वास कमी झाल्यावर, खबरदार तुझ्या ध्येयापासून हटलीस तर म्हणून प्रेमाने धमकवणारा तो. तिचे नुसते नाव ऐकले तरी तिच्यावरचे प्रेम चेहऱ्यावर आणायचे न थांबवू शकणारा तो, नाही म्हणायला वागतो कधी कधी एकदम मॅडसारखा, पण तेवढी सूट तर तिला आणि त्यालाही मिळायलाच हवी ना\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Crime/LocalCrime/2", "date_download": "2018-11-14T01:33:19Z", "digest": "sha1:KVMHGDUGUFEMVO625IC5HS64YFC3MFXA", "length": 22756, "nlines": 261, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "LocalCrime", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान गुन्‍हेवृत्त स्‍थानिक गुन्‍हेवृत्त\n२७ घरफोडी, दोन दरोडे प्रकरणातील पाच आरोपींना अटक\nयवतमाळ - पुसद, उमरखेड, महागाव आणि यवतमाळ या ठिकाणी झालेल्या घरफोड्या तसेच दरोडा प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. तसेच त्यांच्याजवळील अर्धा किलो सोने, एक किलो चांदी, गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण १९\nबायको सडपातळ व्हावी, नवरोबाचा अट्टहास; वजन वाढल्यामुळे पत्नीला ठेवले उपाशी\nपुणे - विवाहितेच्या छळाची तुम्ही अनेक कारणे ऐकली असतील. मात्र पुण्यातील एका विवाहितेच्या छळाचे कारण ऐकून तुम्ही डोक्यावर हात मारल्याशिवाय राहणार नाही. बायको आता जाडी झाली असून, तिला स्लीम करण्यासाठी नवरोबाने चक्क पत्नीला उपाशी ठेवल्याची घटना घडली\nअहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ २२ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या\nनाशिक - शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी गार्डनमध्ये चार ते पाच जण मद्य सेवन करत होते. यादरम्यान एकमेकांमध्ये काही तरी कारणावरुन वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन मंगेश जटघुले या २२ वर्षीय युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात\n बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना धमकावणारे आरटीआय कार्यकर्ते जेरबंद\nठाणे - बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना धमकी देऊन खंडणी वसूल करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना न्यायालयाने १५ दिवसांची कोठडी सुनावली आहे. यात दोन माजी नगरसेवकांचाही सामावेश आहे. या नगरसेवकांनी आरटीआय कार्यकर्त्यांचा वापर करुन बिल्डरांकडून\nजुगार अड्ड्यावरील छाप्यात लाखोंचा मुद्देमाल जप्त, ६ जुगारी ताब्यात\nहिंगोली - वाढोना येथे रविवारी सायंकाळी चार वाजता स्थानिक गुन्हेशाखेने एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. या कारवाईत मन्ना(जुगार) खेळणाऱ्या ६ जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व जुगारी प्रतिष्ठित घराण्यातील असल्याने या कारवाईनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.\nदीड लाखांचे भेसळयुक्त तेल जप्त, अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई\nवर्धा - अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने भेसळयुक्त तेल असल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली. यात तब्बल दीड लाखाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले. हे सोयाबीन खाद्य तेलाचे उत्पादन मनीष मार्केटिंग आणि मनोज ट्रेडर्स अमरावती येथे करत असल्याचे निदर्शनास आले.\nबार मालकावर गोळीबार करणाऱ्या २ जणांना अटक\nनांदेड - शहरातील बार मालक सुरेश राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. दिलीपसिंग हरिसिंग पवार आणि गुरुप्रीतसिंग जोगिंदरसिंग कुल्फीवाले, अशी त्या दोघांची नावे आहेत. न्यायालयाने त्या दोघांना २ दिवसांची पोलीस\nमालेगाव रोड परिसरात चोरट्यांनी चोरले एटीएम मशीन\nधुळे - दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांनी एटीएम मशीन चोरून नेल्याची घटना धुळे शहरात घडली आहे. शहरातील मालेगाव रोड भागातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी पहाटे चोरून नेले. यात ३० लाख रुपयांची रक्कम असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या\nअल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा बापाने घेतला बदला, आरोपीची हत्या\nवर्धा - अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी वडिलानेच एकाचा खून केला. समुद्रपूर तालुक्याच्या जाम येथील फकिरवाडीमध्ये ही घटना घडली. सलमान न्यायमत खाँ पठाण (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे.\nआयटम गर्लच्या नादी लागलेल्या पतीचे कारस्थान, पत्नीचा सुपारी देऊन खून\nनवी दिल्ली - बवाना गावातील महिला शिक्षक सुनीता (वय ३८) यांची त्यांच्या पतीने सुपारी देऊन हत्या करवली. पतीच्या अनैतिक संबंधातून त्याने हे कारस्थान रचल्याचे पुढे आले आहे. मंजीत असे मृत महिलेच्या पतीचे नाव असून एंजेल गुप्ता ऊर्फ शशी प्रभा (वय २६) असे\n५ लाखांच्या खंडणीसाठी १४ वर्षीय मुलाची हत्या, नोकरानेच रचला डाव\nठाणे - शहरातील कुरेशीनगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १४ वर्षीय मुलाची ५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून मुलाची हत्या करणाऱ्या २ आरोपींचा शोध सुरू आहे.\nउच्च न्यायालयाच्या वकिलाला एका अज्ञात भामट्याने घातला २० हजार रुपयांना गंडा\nठाणे - ढोकाळी नाका परिसरात राहणारे वकिल निखिल पुजारी यांना एका अज्ञात भामट्याने २० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. पुजारी यांच्या नावाचा वापर करून त्या भामट्याने कर्जावर मोबाईल घेतला होता. कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधी जेव्हा\nजिंतूरमध्ये ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; नराधम फरार\nपरभणी - जिंतूर तालुक्यातील बोरी येथे आज (गुरुवार) एका सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून नराधम फरार झाला आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.\nमद्यधुंद अवस्थेतील तरुणांचा हवेत गोळीबार, दोघांना अटक\nठाणे - शहरात मद्यपान करत असलेल्या तरुणांनी उत्साहाच्या भरात हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.\nमुंबईत जुहू चौपाटीवर छट पूजा मोठ्या उत्साहात साजरी; राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचे...\nमुंबई - देशात सर्वत्रच उत्तर भारतीयांनी छटपूजा मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली. मुंबईतही छट पूजेसाठी दरवर्षी उत्तर भारतीय मोठ्या संख्येने जुहू बीजवर येत असतात. काँग्रेस तर्फे जुहू येथे मंगळवारी निवळत्या सूर्याची पूजा करत ४ दिवस सुरू असलेल्या छट पूजा कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यात मुंबई काँग्रेस पक्षाच्या संजय निरुपम यांनी छट पूजेनिमित्त आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमाचा आस्वाद उत्तर भारतीय लोकांनी घेतला.\nकोल्हापूरच्या पंचगंगा नदीघाटावर पार पडला छठपूजा सोहळा कोल्हापूर - उत्तर भारतीयांनी\nसमृध्दी महामार्गावरुन शिवसेनेची भाजपवर कुरघोडी ; महामार्गाला शिवसेनाप्रमुखांचे नाव... मुंबई - शेतकऱ्यांच्या भुसंपादनावरुन नियोजित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गालाच शिवसेनेने सुरुवातीच्या काळात विरोध केला होता. मात्र, आता याच महामार्गाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव महामार्गाला देण्याच्या घाटात असलेल्या भाजपला यामुळे चागंलीच पंचाईत झाली आहे.\nबालदिनानिमित्त गुगलचे खास डूडल\nनवी दिल्ली - भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे\nनेहरूंच्या धोरणांमुळे चहावाला पंतप्रधान बनू शकला - शशी थरुर नवी दिल्ली - देशाचे पहिले\nदिल्लीच्या प्रदूषणाचा पक्ष्यांनाही फटका ; डोळ्यांचे इंफेक्शन आणि श्वास घ्यायला होतोय...\nजीसॅट- २९ आज होणार प्रक्षेपित, गाजा चक्रीवादळाचे मोहिमेवर सावट चेन्नई - भारतीय बनावटीच्या\nश्रीलंका राजकीय धुमश्चक्री; सर्वोच्च न्यायालयाने रोखला सिरिसेना यांचा संसद बरखास्तीचा...\nअॅमनेस्टीने 'आंग सान स्यू की' यांना दिलेला सर्वोच्च पुरस्कार घेतला परत लंडन -\nकॅलिफोर्निया अग्निकांड : जंगलाला लागलेल्या आगीत आतापर्यंत ४४ लोकांचा मृत्यू कॅलिफोर्निया\nइस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात गाजामधील हमास टीव्हीची इमारत उद्धवस्त गाजा सिटी - गाजा पट्टी\nसरकारच्या मल्टी मॉडल टर्मिनल आणि वॉटर वे- प्रोजेक्टवर एक दृष्टीक्षेप\nजावा ३०० मोटारसायकल पुन्हा दिसणार रस्त्यावर पुणे - ऐंशीच्या दशकातील तरुणाईची आवडती बाईक\nफ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांचा राजीनामा नवी दिल्ली -\nरिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ नाही, अहवालाची माहिती नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-shirdi-sai-baba-news-453121-2/", "date_download": "2018-11-14T00:59:30Z", "digest": "sha1:TKOE3TYTJ4ZPQH3TIEJBCNW55YXFD4KL", "length": 15746, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साईबाबा संस्थान अध्यक्षांचे वाहन फोडले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाईबाबा संस्थान अध्यक्षांचे वाहन फोडले\nसंतप्त ग्रामस्थांवर पोलिसांचा लाठीमार; हल्लेखोरांना घेतले पोलिसांनी ताब्यात\nशिर्डी – शिर्डीतील विकास कामांना साईबाबा संस्थानकडून निधी मिळण्यास विलंब होतो, मात्र अन्यत्र साईबाबांच्या झोळीतील पैशाची साईसंस्थान उधळपट्टी करीत असल्याने संतप्त झालेल्या शिर्डी ग्रामस्थांनी अचानक दंडुके मोर्चा आंदोलन उभारून साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्यावरून निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमध्ये पोलिसांनी ग्रामस्थांवर लाठीमार केला. त्यावेळी पोलिसांनी वाहनावर हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेतले.\nदरम्यान, शिर्डी पोलिसांनी ग्रामस्थांचा आक्रमकपणा लक्षात घेता त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. या घटनेची वार्ता पसरताच आणखी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांचा जमाव शिर्डी पोलीस ठाण्याकडे चालून आला. त्यांनी रास्ता-रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी तो हाणून पाडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. दरम्यान साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या वाहनावर केलेल्या हल्ल्याचा शिर्डी शहर भाजपने निषेध केला.\nया घटनेमुळे काही काळ तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आता तणाव निवळला असुन शहरात शांततेचे वातावरण आहे. जोपर्यंत साईबाबा संस्थान शिर्डी ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही जामीन घेणार नाही, जेलमध्ये बसुन उपोषण करणार, या दरम्यान प्रकृती बिघडली तर वैद्यकीय उपचार घेणार नाही, होणाऱ्या परिणामास साईबाबा संस्थान विश्‍वस्त जबाबदार राहील, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला.\nसाईबाबा संस्थानने दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी पन्नास कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कर्मचाऱ्यांना देण्यासाठी बनविण्यात आलेल्या चांदीच्या नाण्यात घोटाळा असल्याचा जाब साईबाबा संस्थानचे अध्यक्ष हावरे यांना विचारण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ जुन्या प्रसादलयाजवळील बैठक खोलीकडे दंडुके घेऊन चालले होते. या आंदोलनाची कुणकुण संस्थान मंडळाला लागली असल्याने त्यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. आंदोलनकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत संरक्षणभिंत जवळ येताच त्यांना पोलीस निरीक्षक अरविंद माने, संस्थानचे सुरक्षा विभाग प्रमुख पो.उप.अधिक्षक आनंद भोईटे यांनी आत जाण्यास मज्जाव केला. यावेळी ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.\nअध्यक्ष हावरे यांच्याशी चर्चा करण्याची मागणी आंदोलनकांनी केली, मात्र यावेळी पोलीस व ग्रामस्थात वाद झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी संरक्षण भिंतीवरुन उडी मारुन आत प्रवेश करीत हावरे याचे वाहनच्या पुढील काच फोडून संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांनी गर्दी केली. त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा तसेच लाठीमार केल्याचा निषेध केला. सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलनकर्त्यांना शिर्डी पोलिसांनी पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवले होते. कायदेशीर कारवाई मात्र अदयाप झालेली नव्हती.\nयावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे की, शिर्डीत साईभक्तांसाठी कुठलीही सुविधासाठी, हॉस्पिटलमध्ये अद्ययावत मशिनरी, औषधे, तज्ञ डॉक्‍टर्स, लेझर शो, गार्डन, साईसृष्टी व विविध विकास कामांसाठी निधी न देता विदर्भासाठी 75 कोटीचा निधी दिला, आता शासनास दुष्काळ निवारण्यासाठी पन्नास कोटी देण्याचा निर्णय घेतला, केरळसाठी पाच कोटी रुपये दिले यास आमचा विरोध नाही, मात्र अगोदर शिर्डीच्या विकासकामांना प्राधान्य दया, ते कामे तातडीने सुरु करा. अशी मागणी आहे. याबाबत संस्थानकडून समर्पक उत्तर मिळत नसल्याने आता शिर्डी ग्रामस्थ व साई संस्थान असा वाद रंगणार आहे.\nआंदोलनकर्त्यामध्ये नगराध्यक्ष कैलासबापू कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, विजयराव कोते, सुजित गोंदकर, सचिन कोते, राजेंद्र शिंदे, अशोक कोते, गोपीनाथ गोंदकर, साईराम गोंदकर, ताराचंद कोते, नितिन शेळके, प्रमोद गोंदकर, दिपक वारुळे, जमादार इनामदार, विकास कोते, सचिन चौगुले, समीर शेख, शफिक शेख, राहुल मगर आदी सहभागी झाले होते.\nयाबाबत घटनेचा शिर्डी शहर भाजपने निषेध नोंदविला आहे.\nशहराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी म्हटले आहे की, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष हावरे यांच्या गाडीवर हल्ला झाला, मात्र हा हल्ला शिर्डी ग्रामस्थांनी केला असे भासवले जात आहे. मात्र आपला वैयक्तिक स्वार्थापोटी कॉंग्रेसच्या एका असंतुष्ट गटाने हा हल्ला केला आहे. शिर्डी ग्रामस्थ हे नेहमीच साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी या तत्वावर विश्वास ठेवतात त्यामुळे या हल्ल्‌यामागे शिर्डी ग्रामस्थ नाहीत. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, रविंद्र गोंदकर, साईराज कोते, सचिन शिंदे, रविंद्र कोते उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचारविरोधी शपथ\nNext article#HBD SRK : क्रिकेटमधील दिग्गजानी सुध्दा दिल्या शाहरूखला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमारहाणीत अमलगीरचा एक जण जखमी\nमोक्काअंतर्गत फरार गुन्हेगार गावठी पिस्तूलासह ताब्यात\nशहरात धूमस्टाईलने चोरी करणारे तिघे आष्टीचे\nबिबट्याच्या हल्यात चिमकुली जागीच ठार\nव्यापाऱ्याला आठ लाखांना लुटले\nपावसाअभावी चारापिके घेण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/vivo-y53-with-5-inch-display-android-marshmallow-launched/", "date_download": "2018-11-14T00:40:47Z", "digest": "sha1:AIPWNV7VIVPAU774D3HNR7HYQXGM75TV", "length": 6684, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "vivo-y53-with-5-inch-display-android-marshmallow-launched", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविवो कंपनीचा वाय 53 स्मार्टफोन लाँच\nविवो वाय 53 ची किंमत जवळपास 10 हजार 495 रुपये\nविवो कंपनीने आपला नवा स्मार्टफोन विवो वाय 53 लाँच केला असून त्याची किंमत जवळपास 10 हजार 495 रुपये एवढी असणार आहे.\nया स्मार्टफोनमध्ये 5 इंच QHD डिस्प्ले देण्यात आला आहे. 6.0 मार्शमेलो अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टम, 1.4 GHz क्वाड-कोर क्वॉल कॉम स्नॅपड्रगन 425चा प्रोसेसर, 2 जीबी रॅम, 16 जीबी इंटरनल स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे.\nफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा LED फ्लॅशसह रिअर आणि 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर डय़ुअल सिम, 4जी LTE, GPS, ब्लूटूथ, वायफाय असे अन्य फिचर्स देण्यात आले आहेत.\nपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ \nटीम महाराष्ट्र देशा : परप्रांतीयांचे लोंढे, त्यामुळे सोयी-सुविधांवर पडणारा ताण, फेरीवाल्यांच्या समस्या यावरुन मनसे…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/what-vegetables-should-not-be-eaten-during-monsoons/", "date_download": "2018-11-14T01:04:16Z", "digest": "sha1:54E5RF73O367QITU555CZS7WD2TAKJT4", "length": 9420, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'ह्या' भाज्या पावसाळ्यात चुकून सुद्धा खाऊ नका !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘ह्या’ भाज्या पावसाळ्यात चुकून सुद्धा खाऊ नका \nआला पावसाळा तब्येत सांभाळा, असं सर्रास म्हटलं जातं. पण तब्येत सांभाळा म्हणजे नेमकं काय किंवा तब्येत सांभाळण्यासाठी आपण काय खावं आणि खाऊ नये हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्यावरच आपल्या आरोग्याचं गणित अवलंबून असतं. भाजीमंडईत आपणाला हिरव्या,कोवळ्या लुसलुशीत पालेभाज्या व फळभाज्या पाहण्यास मिळतील. यावेळी या भाज्या घेण्यावाचून मोह आवरत नाही. आरोग्यासाठी या भाज्या उपयुक्त देखील असतात. पण या पावसाळ्याच्या काळात त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष केलं तर बरं. पावसाळ्यात आहाराची काळजी घेण्याचे महत्त्वाचे आहे. नाहीतर याचा परिणाम आपल्या आरोग्यवर होवू शकतो.\nमशरुम- अनेक वेळा मशरुम खाल्ल्यामुळे अनेक लोकांना अॅलर्जी होते. पावसाळ्यात मशरुम खाल्ल्यानं आपल्याला त्रास होऊ शकतो.या मोसमात मशरुम खाणं टाळायला हवं.\nफ्लॅावर- पावसाळ्यात बटाटे,फ्लॅावर या आहारात न घेतलेल्याच आरोग्याच्या दृष्टीने चांगल. . कारण या भाज्या पचनासाठी जरा जड असतात. जर या भाज्या पचल्या नाहीत तर पोटात जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते.\nपालक आणि कोबी- पावसाच्या मोसमात पचनशक्ती कमजोर होत असते. पालक,कोबी या भाज्यांमध्ये या काळात छोटे-छोटे कीडे, आळयादेखील आढळतात.हे कीडे जर खाण्यात गेले तर पचन तंत्र खराब होऊन पोटाचे विकार होऊ शकतात. यामुळे या भाज्यादेखील खाणं टाळलं पाहिजे\nढोबळी, वांगी, टोमॅटो- यांसारख्या फळभाज्या पावसाळ्यात खाणे योग्य ठरेल\nया भाज्या कॅन्सरप्रतिरोधी अँटिऑक्सिडंट असल्याने फायदेशीर, परंतु ज्यांना किडनी विकार आहेत त्यांनी हे न खाणेच उत्तम.\nलाल, दुधी भोपळा, कारले, पडवळ, दोडका- या वेलभाज्या पावसाळ्यात खाव्यात.\nस्थूल, बैठी जीवनपद्धती असलेल्या, स्तनदा महिलांना, धमनीविकार असलेल्यांना, वयस्कर लोकांना या भाज्या खाणे जास्त उपयुक्त ठरेल.\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nपुणे : छत्रपती शिवरायांच्या सेवेचा वारसा घेत अनेक क्रांतीकारकांना घडवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे…\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/karjmafi-figures-040717/", "date_download": "2018-11-14T01:29:34Z", "digest": "sha1:SWSQX3ZOFGB4SAWXMRJBO4WIKBASXVG7", "length": 12946, "nlines": 166, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कर्जमाफीचे आकडे जाहीर, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिलासा?", "raw_content": "\nकर्जमाफीचे आकडे जाहीर, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिलासा\nकर्जमाफीचे आकडे जाहीर, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिलासा\nमुंबई | ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीनंतर यासंदर्भातील आकडेवारी जाहीर करण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केलीय. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली याची आकडेवारी देण्यात आलीय.\nकर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई शहरातील ६९४ जणांना कर्जमाफी मिळालीय.\nपाहा कोणत्या जिल्ह्यातील किती जणांना शेतकरी कर्जमाफी-\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nपांडुरंगा, शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी काम करण्याची शक्ती दे\nमुंबईत ६९४ जणांना कर्जमाफी, वर्ध्यातील एकाही शेतकऱ्याचा समावेश नाही\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\n2 thoughts on “कर्जमाफीचे आकडे जाहीर, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिलासा\nसातएकर च्या मधील शेतकर्याचे 100%माफ व्हायला पाहीजे\n31 मार्च 2017 पर्यंत चे सर्व कर्ज माफ पाहिजेत\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-43354787", "date_download": "2018-11-14T01:17:12Z", "digest": "sha1:SZVXSIOU6C57OJEMTPCK7QBE2Z6SH3HB", "length": 12120, "nlines": 129, "source_domain": "www.bbc.com", "title": "अमेरिका-उत्तर कोरिया चर्चा : पडद्यामागे काय घडलं? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nअमेरिका-उत्तर कोरिया चर्चा : पडद्यामागे काय घडलं\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांनी चर्चा करण्याची तयार दर्शवली आहे. उत्तर कोरियाच्या अनुषंगाने निर्माण झालेला तणाव लक्षात घेता शुक्रवार हा ऐतिहासिक दिवस ठरला.\nयामागे घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेताना 4 महत्त्वाचे मुद्दे पुढे येतात.\nउत्तर कोरियाचा प्रस्ताव ट्रंप यांनी मान्य केला. त्यामुळे दोन्ही नेते आता लवकरच भेटू शकतील.\nयापूर्वी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी केली होती. 'लिटल रॉकेट मॅन' आणि 'डोटार्ड' अशा शब्दांत दोघांनी एकमेकांवर टीकाप्रहार केले होते.\nट्रंप आणि किम यांच्यामध्ये आजवर झालेल्या शाब्दिक चकमकी\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन; आज सांगलीत अंत्यसंस्कार\n'धुम्रपानाइतकाच लठ्ठपणाही धोकादायक ठरू शकतो'\nकागदावर उत्तर कोरियाशी युद्धजन्य परिस्थितीत असणाऱ्या दक्षिण कोरियाने ही बातमी जादूसारखी आली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.\n1. काय आहे महत्त्वाचं\nउत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांच्या कार्यक्रमामुळे गेली काही दशकं जगाला काळजीत पाडलं आहे.\nउत्तर कोरियाने जमिनीखाली 6 बेकायदेशीर अणू चाचण्या घेतल्या आहेत. शिवाय दूर अंतरावरील क्षेपणास्त्रांच्या अनेक चाचण्या घेतल्या आहेत. उत्तर कोरियाने अमेरिकेवर अणुहल्ला करण्याची धमकी दिली असली तरी उत्तर कोरियाकडे ही क्षमता आहे का याबद्दल अनिश्चितता आहे. पण शेजारी राष्ट्रांवर मात्र उत्तर कोरिया नक्कीच हल्ला करू शकतं.\nत्यामुळे उत्तर कोरियाचा हा प्रस्ताव महत्त्वाचा आहे.\n2. उत्तर कोरियाचा हा प्रस्ताव आताच का\nउत्तर कोरियाने हा प्रस्ताव आताच का दिला याबद्दल निश्चित माहिती नाही. अनेक वर्षांपासूनच्या निर्बंधांचा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. शिवाय डोनाल्ड ट्रंप यांचा फायदा उठवता येऊ शकतो, असाही विचार उत्तर कोरियाने केलेला असू शकतो. अणुशक्ती असणारा देश म्हणून गांभीर्याने घेतलं जावं, असंही उत्तर कोरियाला वाटत असण्याची शक्यता आहे.\n3. पुढं काय घडेल\nही मुस्तद्देगिरी गुंतागुंतीची ठरणार आहे.\nही चर्चा होणार का आणि या चर्चेत कोण सहभागी होणार, याचीही खात्री नाही. या बैठकीच्या बदल्यात उत्तर कोरियाला काय हवं, हेही माहीत नाही.\nउत्तर कोरियाने कोणतीही कमिटमेंट केलेली नाही. जर अण्वस्त्रे नष्ट करण्याची तयारी जरी उत्तर कोरियाने दाखवली तरी ते सिद्ध कसे होणार हा प्रश्न आहे.\nयापूर्वीही उत्तर कोरियाने वचन फिरवलेलं आहे. बीबीसीचे प्रतिनिधी सांगतात की हा उत्तर कोरियाचा राजकीय जुगार आहे.\n4. इतर देश सहभागी देश कोणते\nदोन्ही कोरियांचा शेजारी असलेला जपान याबद्दल आशावादी असला तरी दक्ष आहे. काही घडण्यापूर्वी उत्तर कोरियाने अण्वस्त्रे नष्ट करावीत अशी जपानची भूमिका आहे.\nचीन हा उत्तर कोरियाला आर्थिक पाठबळ देणारा मुख्य देश आहे. सर्वांनी चर्चा करावी, यासाठी चीनचा दबाव आहे. चीनने योग्य दिशेने घडामोडी घडत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.\nकोरियाशी आणि रशिया यांच्यातील सीमा लहान आहे. रशियाने या घडामोडी योग्य दिशेनं पडलेलं पाऊल असं म्हटलं आहे.\n#पाळीविषयीबोलूया - 'पुरुषांना मासिक पाळी विषयी सज्ञान करण्याची गरज'\n'हिंदू मुलींनी हिंदू मुलांशीच लग्न करावं' : भाजप खा. गोपाळ शेट्टी यांचं मत\n पुढचे १० दिवस मी कुणाची बायको नाही, आईही नाही\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराजकारण, निवडणुका आणि #BeyondFakeNews\nराज 'भैय्या' ठाकरे का जात आहेत मुंबईतील उत्तर भारतीय पंचायतीत\nछत्तीसगड निवडणूक : 'साहेब.. मतदान करू, पण बोटांना शाई नका लावू'\nअनंत कुमार यांना झालेला फुफ्फुसाचा कॅन्सर नेमका काय आहे\nभविष्यात मशरूममधूनही होऊ शकते वीज निर्मिती\n'पुण्याचं नाव बदलणं म्हणजे जिजाऊंचा अपमान' - सोशल\n'शिंकताना काळजी घ्या, अन्यथा एखादी साथ भयंकर ठरू शकते'\nफेसबुक, गुगल, ट्विटर यांच्यासाठी 2019 निवडणुका आव्हान\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/navya-gharat-gelyavar-gajaracha-halwa-kasa-banavnar", "date_download": "2018-11-14T01:40:04Z", "digest": "sha1:7HUTAW53K23WH7YPVLEBC7EJFABW5E3J", "length": 9312, "nlines": 222, "source_domain": "www.tinystep.in", "title": "लग्न झाल्यावर नव्या घरात गेल्यावर ही यम्मी डीश बनवा ! - Tinystep", "raw_content": "\nलग्न झाल्यावर नव्या घरात गेल्यावर ही यम्मी डीश बनवा \nआता सध्या लग्नाचा हंगाम आहे. तेव्हा लग्न झाल्यावर नव्या घरात प्रत्येकालाच नव्या सून बाईच्या हाताची डिश खायला आवडत असते. आणि तुम्हालाही तुमच्या हातच्या डीश ने त्यांना इंप्रेस करायचे असते. तेव्हा त्यासाठी अशी कोणती डीश बनवायची की, ज्यामुळे नव्या कुटुंबातील सर्वच सदस्य तुमच्या हाताच्या चवीला पसंत करतील. त्यासाठी एक असा पदार्थ आहे की, तो कुणालाही आवडेल. तर त्याविषयी ह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ.\n५०० ग्राम कापलेली आणि वाफ दिलेले गाजर, ३/४ थ विरघळलेला गूळ घ्यावा किंवा तुमच्या चवीनुसार (काहींना गोड लागते तर काहींना कमी) थोडा वेलदोडा, २ टेबलस्पून पिस्ताचीयो, आणि ३/४ थ काजू घ्यावे.\nही डीश कशी बनवणार :\n* वाफलेले गाजरला किसून घ्या.\n* पिस्ताचीयो आणि वेलदोडा ला कुटून घेऊन बारीक करून घ्या.\n* आता काजूला मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करून घ्या.\n* आता त्या गाजरामध्ये वितळलेले गूळ मिसळून द्या, आणि त्या मिश्रणाला चांगले मिक्स करा की, जेणेकरून गूळ आणि गाजर चांगले मिक्स होईल.\n* आता काजूच्या पावडरला त्या गाजर - गूळ च्या मिश्रणात थोड्या थोड्या वेळाने मिक्स करून द्या.\n* आता पिस्ताचीयो आणि वेलदोड्याचे कूट मिक्स करून द्या. आणि ह्यात आता तुम्ही बदाम, मनुके, अक्रोडाचे तुकडे त्यात घालू शकता.\n* आता तुमचा टेस्टी व नव्या पद्धतीने बनवलेला गाजराचा हलवा तयार होऊन जाईल.\nह्यामध्ये आणखी नवीन टेस्ट येण्यासाठी - काजूच्या तुकड्यांना गायीच्या किंवा म्हशीच्या तुपात फ्राय करून गाजराच्या हलव्यात वाढण्यागोदर ठेवून द्या. ह्यामुळे डीश एकदम भन्नाट व यम्मी दिसेल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-14T00:40:51Z", "digest": "sha1:Q2735AF3KADDPS4ODPIPZMR6XOAAHFAC", "length": 9701, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुल गांधींच्या कैलास मानसरोवर यात्रेवरून भाजप-काँग्रेस मध्ये घमासान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराहुल गांधींच्या कैलास मानसरोवर यात्रेवरून भाजप-काँग्रेस मध्ये घमासान\nभाजपाची ही टिपण्णी म्हणजे एक भिवभक्त आणि त्याच्या भक्तीमध्ये विघ्न\nनवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या कैलास मानसरोवर यात्रेवर असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केले आहेत. ‘येथे द्वेष नाही’, असे वाक्‍य लिहुन त्यांनी भाजपला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या सरोवराचे पाणी शांत, सुखद आणि आल्हाददायक आहे म्हणूनच भारतात या जलाचे पुजन केले जाते.\nदरम्यान, राहुल गांधी कैलास मानसरोवर यात्रेवर गेल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. राहुल गांधी फोटोशॉप करून फोटो शेयर करत आहेत. असा आरोप करत भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींच्या कैलास मानसरोवर यात्रेवर प्रश्न उपस्थित केला.\nकाँग्रेसने सुद्धा गिरिराज सिंह यांना जोरदार प्रतिउत्तर देत हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधींच्या सरोवर यात्रेवरून भाजप मध्ये चांगलेच घमासान रंगले आहे.\nराहुल यांच्या मानसरोवर यात्रेचा कॉंग्रेसने दिला पुरावा\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी अखेर कॉंग्रेसने पुरावा म्हणून राहुल यांचे मानसरोवर यात्रेतील फोटो आणि त्यांच्या फिटनेस वॉचचे आकडेच जारी केले आहेत. यात राहुल सुमारे 35 किलोमीटर पायी चालल्याचेही स्पष्ट होत आहे. दरम्यान, राहुल यांच्या कैलास मानसरोवरच्या यात्रेवरुन सध्या भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे. भाजपाने राहुल गांधींच्या या यात्रेला ढोंगीपण म्हटले आहे. तर भाजपाची ही टिपण्णी म्हणजे एक भिवभक्त आणि त्याच्या भक्तीमध्ये विघ्न असल्याचे कॉंग्रेसने संबोधले आहे.\nये तो फ़ोटोशॉप है …छड़ी की परछाईं ग़ायब है \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअल्पवयीन मुलीकडून वेश्‍या व्यवसाय करून घेणाऱ्या तिघांचा जामीन फेटाळला\nNext articleइंग्रजीतील शिक्षणामुळे संस्कृती लोप – देशमुख महाराज\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\nसंघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख जाहीरनाम्यात नाही : कॉंग्रेसचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/younginstan/5797-google-doodle-for-women-s-day", "date_download": "2018-11-14T00:02:58Z", "digest": "sha1:NZ2YQOAP47TCDCAJWLAX7XCWTS4SMRFU", "length": 8774, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "गुगलने स्त्री शक्तीचा केला सन्मान, डुडलच्या माध्यमातून मानवंदना - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगुगलने स्त्री शक्तीचा केला सन्मान, डुडलच्या माध्यमातून मानवंदना\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nजागतिक महिला दिना निमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून स्त्रीयांना मानवंदना दिली आहे. महिला दिन विशेष डूडल साकारत गुगलने स्त्री शक्तीची कहाणी सांगितली आहे. गुगल मधील दुसरा O मोठा बनविण्यात आला आहे. यामध्ये एक महिला लोकरमध्ये काहीतरी विणताना दिसते आहे. तसंच त्यामध्ये एक प्लेचं चिन्ह देण्यास आलं आहे.\nया प्ले चिन्हावर क्लिक केल्यावर 12 विविध फोटो खुले होतील. हे 12 फोटो रिकामे नसून प्रत्येक फोटोमध्ये एक कहाणी दडलेली आहे. यामध्ये पहिल्या फोटोवर एक महिला पेंटिंग करताना दिसते. यामध्ये एका बाईची कहाणी आहे. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला दोन हात दिसतील. याबरोबर काही झाडंही फोटोमध्ये पाहायला मिळतील. 'माय आंट ब्लॉसम्स' असं फोटोवर लिहिण्यात आलं आहे. हा फोटो पाहताना नेक्स्टवर क्लिक केल्यावर नवा फोटो पाहता येईल. 'माझी काकी खूप खूश आहे' असं या फोटोवर आहे. यानंतर दुसऱ्या फोटोवर गेल्यावर एक काट्यांसारखी गोष्ट महिलेचा पाठलाग करताना दिसते.'पण एक दिवस काकीला कॅन्सर झाला', असं फोटोमध्ये लिहिलं आहे. यानंतर पुढील फोटोमध्ये गेल्यावर त्यात तुम्हाला तीन फोटो दिसतील. त्या फोटोमध्ये एक महिला उभी आहे. त्या महिलेला संपूर्ण काट्यांनी वेढलं आहे. 'सगळं काही बदललं', असं कॅप्शन फोटोला आहे.\nपुढील फोटोमध्ये गेल्यावर पुन्हा तीन फोटो पाहायला मिळतील. 'हा प्रवास खूप कठीण होता' असं या फोटोवर लिहिण्यात आलं आहे. पण यानंतर महिलेला तिच्या शक्तीचा अंदाज आला. या फोटोनंतरच्या फोटोमध्ये ती महिला पुन्हा एका झाडासोबत दिसते आहे. नंतरच्या फोटोमध्ये सगळं बदललेलं पाहायला मिळतं आहे. फोटोमधील महिला झाडं, वेली, फुलं, पक्षांशी पुन्हा खेळताना दिसते आहे.\nस्त्रीच्या शक्तीची कहाणी सांगत गुगलने डूडलच्या माध्यमातून स्त्रीशक्तीला मानवंदना दिली आहे. डूडलमध्ये असलेले बारा विविध फोटो स्त्रीशक्तीची कहाणी सांगत आहेत.\nमहिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच दडल्यात त्यांची अनेक रहस्ये\n...म्हणून ‘त्यांनी’ गर्भवती महिलेला पेट्रोल टाकून जाळलं\n...म्हणुन ढिंच्यॅक पूजाने बिग बॉसमध्ये जाण्यास दिला नकार\nसोशल मिडियावरचा मेसज वाचून ते नाशिकमध्ये आले आणि तिकडेच अडकून पडले\nया तरुणाने खुर्चीसह हवेत उडुन केला एक अनोखा पराक्रम\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/1709a271bd/nominated-photographers-quot-at-the-state-of-my-quot-exhibition-in-the-town-hall", "date_download": "2018-11-14T01:31:24Z", "digest": "sha1:OHSADL7YVK5XBTK2XSHKDELKPPYB4ZMI", "length": 5390, "nlines": 75, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "नामांकित छायाचित्रकारांचे \"महाराष्ट्र माझा\" प्रदर्शन टाऊन हॉल येथे सुरु", "raw_content": "\nनामांकित छायाचित्रकारांचे \"महाराष्ट्र माझा\" प्रदर्शन टाऊन हॉल येथे सुरु\nप्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव आदी वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेले प्रदर्शन ठाणेकरांना पहावयास मिळणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने \"महाराष्ट्र माझा\" ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे ठाण्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील टाऊन हॉलमध्ये हे प्रदर्शन आजपासून भरविण्यात आले. रविवार 8 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल.\nकोकण विभागीय माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.\nराज्यातील कानाकोपऱ्यातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन एकाच छताखाली या प्रदर्शनाच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील लोकजीवन, प्राचीन वारसा,कानाकोपऱ्यातील विविध संस्कृती, वन्यजीव, गडकिल्ले, वृक्षसंवर्धन आदी विषयांवरील नामवंत छायाचित्रकारांनी कल्पकतेने काढलेली छायाचित्रे या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहेत. सदर प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत 8 जानेवारीपर्यंत टाऊन हॉल, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम येथे नागरिकांसाठी खुले राहणार आहे.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-gazal?page=9", "date_download": "2018-11-14T00:42:31Z", "digest": "sha1:VL5W7K5QCOOF2OMJP5JJYQZJHLJK43RP", "length": 6210, "nlines": 141, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - गझल | Marathi Gazal | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /गझल\nगुलमोहर - मराठी गझल\nकविता या विषयावरचं मायबोलीवरच अन्य लेखन.\nमी त्या जातीचा आहे.... लेखनाचा धागा\nपेटुनी आरक्त संध्या... लेखनाचा धागा\nपरक्या परक्या दिशा दहाही आता लेखनाचा धागा\nतू कोण ह्या फंदात मी हल्ली पडत नाही लेखनाचा धागा\nतेव्हा तेव्हा तो असल्याचा येतो प्रत्यय लेखनाचा धागा\nअधूर्‍या कैक स्वप्नांचा लेखनाचा धागा\nपुन्हा नव्याने फुलून आलो लेखनाचा धागा\nदेव अंतरी बघावयाची लेखनाचा धागा\nजात आहे मी जिथे तेथे कुणाचे घर नसो लेखनाचा धागा\nजात आहे मी जिथे तेथे कुणाचे घर नसो-तरही लेखनाचा धागा\nआवरू केव्हातरी सारा पसारा - तरही लेखनाचा धागा\nतरही - जगाला तू हवी आहेस बहुधा लेखनाचा धागा\nबंध सर्व तोडले मधेच का\nह्या अनुयायांकडून त्यांना मागूदेत खुलासे लेखनाचा धागा\nतरही - जगाला तू हवा आहेस बहुधा लेखनाचा धागा\nघेउन येते ओला श्रावण लेखनाचा धागा\nहिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा लेखनाचा धागा\nजळते जंगल ...रस्ता नाही \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Crime/LocalCrime/7", "date_download": "2018-11-14T01:33:12Z", "digest": "sha1:IQVUYV2YO546PZQ34W5PXVMZS5HZAP6N", "length": 23056, "nlines": 261, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "LocalCrime", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान गुन्‍हेवृत्त स्‍थानिक गुन्‍हेवृत्त\nघरात घुसून महिलेवर अतिप्रसंग; विरोध केल्याने साथीदारांच्या मदतीने पतीचा खून\nजालना - जिल्ह्यात एका महिलेच्या घरात रात्रीच्या सुमारास घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. याला सदर पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने साथीदारांना बोलावून चौकात असलेल्या तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला करत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना\nशाळकरी मुलांच्या भांडणातून पालकांची विद्यार्थ्याला मारहाण\nठाणे - भिवंडी शहरातील प्रसिद्ध स्कॉलर इंग्लिश मिडीयम ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले होते. विद्यार्थ्यांच्या या वादावर तोडगा काढण्यासाठी दोघांचेही पालक शाळेच्या आवारात आले होते. मात्र यावेळी तोडगा\nमोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीतील एकासह दोघांना अटक\nपुणे - मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीच्या एका सदस्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलिसांनी आज केलेल्या या कारवाईत पौड पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला शनिवारी अटक करण्यात आली.\nकोट्यवधीच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या तरुणाची ५ तासातच सुटका\nपुणे - दुचाकीचा धक्का लागल्याचे निमित्त करत एका तरुणाचे अपहरण करुन त्याच्या कुटूंबियाकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी तपास करत पोलिसांनी अवघ्या ५ तासातच तिघा खंडणीखोरांना जेरबंद करुन अपहृत तरुणाची सुटका केली आहे. अपहराणाची ही\nपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने केली एकाची हत्या, पतीसह एकाला अटक\nपुणे - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने एकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना अजंठानगर परिसरात घडली आहे. विल्सन उर्फ अविनाश डेमेन्टी (२६) असे त्या पतीचे नाव असून नंदू वसंत चव्हाण (१८) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी\nकरमाळा हल्ल्याप्रकरणी माजी आमदार पुत्राची पोलिसांसमोर शरणागती\nसोलापूर - करमाळ्यातील बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातील आरोपी शंभुराजे जगताप याने शनिवारी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. शंभुराजे याच्यासोबत जयराज उर्फ सोन्या चिवटे व विकी फंड या २ आरोपींनीदेखील\nसालगड्याच्या मुलाशी प्रेमविवाह, सोलापुरात भावी डॉक्टर लेकीची वडिलांकडून हत्या\nसोलापूर - सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढ्यात घडली आहे. अनुराधा विठ्ठल बिराजदार (२२) असे त्या मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी वडिल विठ्ठल धोंडीबा बिराजदार आणि सावत्र आई\nटेरेसवरुन फेकून देण्याची धमकी देत २ अल्पवयीन मुलांवर अत्याचार\nठाणे- पतंग उडविणाऱ्या २ अल्पवयीन मुलांना टेरेसवरुन फेकून देण्याची धमकी देत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाच्या भावाने पोलीस ठाण्यात त्या नराधमाविरोधात अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा\nगुंड सनी कांबळे खून प्रकरणी ७ जणांना अटक; मुख्य सूत्रधार निघाला अल्पवयीन\nसांगली - शहराला हादरुन सोडणाऱ्या गुंड सनी कांबळे खून प्रकरणात पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा अल्पवयीन असून त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. टोळीयुद्धातून ही हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे.\nऔरंगाबादमध्ये १९ तलवारी जप्त, ६ घरांवर गुन्हे शाखेचा छापा\nऔरंगाबाद- शहरात गुन्हे शाखेने गुरुवारी ६ जणांकडून १९ तलवारी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व तलवारी धारदार असून, त्या हर्सूल परिसरातील जहाँगिर कॉलनीतून जप्त करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच पोलिसांनी ऑनलाईन तलवारी मागविणाऱ्यांवर कारवाई\nकल्याणच्या पोलीस ठाण्यात दोन गटांमध्ये राडा ; पोलिसांना धक्काबुक्की\nठाणे - सोसायटीत भांडण झाल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये पोलीस ठाण्यातच तुंबळ हाणामारी झाली. हा संपूर्ण प्रकार गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला. एकमेकांच्या डोक्यात झाडांच्या कुंड्या घालण्यापर्यंत हा प्रकार घडला आहे. हे\nआरपीएफच्या जवानांनी अवघ्या ४ मिनिटांमध्ये पकडले मोबाईल चोरास, घटना सीसीटीव्हीत कैद\nनागपूर- रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी अवघ्या ४ मिनिटांमध्ये मोबाईल चोरास पकडण्याची किमया केली आहे. हा सर्व प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर पहायला मिळाला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीतही कैद झाला आहे.\nउल्हासनगर मध्यवर्ती रूग्णालयातील कर्मचा-यांना मारहाण\nठाणे - उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात वॉर्डबॉयसह सफाई कामागाराला रूग्णासोबत आलेल्या लोकांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबांगलादेशमधून महिलांची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला पालघरमध्ये अटक\nठाणे - देहव्यापारासाठी महिलांची तस्करी करणाऱया ३८ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी पालघर जिल्ह्यामधून अटक केली. सैदुल इमान अली सरदार, असे त्या व्यक्तीचे नाव असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे.\nमुंबईत जुहू चौपाटीवर छट पूजा मोठ्या उत्साहात साजरी; राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचे...\nमुंबई - देशात सर्वत्रच उत्तर भारतीयांनी छटपूजा मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली. मुंबईतही छट पूजेसाठी दरवर्षी उत्तर भारतीय मोठ्या संख्येने जुहू बीजवर येत असतात. काँग्रेस तर्फे जुहू येथे मंगळवारी निवळत्या सूर्याची पूजा करत ४ दिवस सुरू असलेल्या छट पूजा कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यात मुंबई काँग्रेस पक्षाच्या संजय निरुपम यांनी छट पूजेनिमित्त आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमाचा आस्वाद उत्तर भारतीय लोकांनी घेतला.\nकोल्हापूरच्या पंचगंगा नदीघाटावर पार पडला छठपूजा सोहळा कोल्हापूर - उत्तर भारतीयांनी\nसमृध्दी महामार्गावरुन शिवसेनेची भाजपवर कुरघोडी ; महामार्गाला शिवसेनाप्रमुखांचे नाव... मुंबई - शेतकऱ्यांच्या भुसंपादनावरुन नियोजित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गालाच शिवसेनेने सुरुवातीच्या काळात विरोध केला होता. मात्र, आता याच महामार्गाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव महामार्गाला देण्याच्या घाटात असलेल्या भाजपला यामुळे चागंलीच पंचाईत झाली आहे.\nबालदिनानिमित्त गुगलचे खास डूडल\nनवी दिल्ली - भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे\nनेहरूंच्या धोरणांमुळे चहावाला पंतप्रधान बनू शकला - शशी थरुर नवी दिल्ली - देशाचे पहिले\nदिल्लीच्या प्रदूषणाचा पक्ष्यांनाही फटका ; डोळ्यांचे इंफेक्शन आणि श्वास घ्यायला होतोय...\nजीसॅट- २९ आज होणार प्रक्षेपित, गाजा चक्रीवादळाचे मोहिमेवर सावट चेन्नई - भारतीय बनावटीच्या\nश्रीलंका राजकीय धुमश्चक्री; सर्वोच्च न्यायालयाने रोखला सिरिसेना यांचा संसद बरखास्तीचा...\nअॅमनेस्टीने 'आंग सान स्यू की' यांना दिलेला सर्वोच्च पुरस्कार घेतला परत लंडन -\nकॅलिफोर्निया अग्निकांड : जंगलाला लागलेल्या आगीत आतापर्यंत ४४ लोकांचा मृत्यू कॅलिफोर्निया\nइस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात गाजामधील हमास टीव्हीची इमारत उद्धवस्त गाजा सिटी - गाजा पट्टी\nसरकारच्या मल्टी मॉडल टर्मिनल आणि वॉटर वे- प्रोजेक्टवर एक दृष्टीक्षेप\nजावा ३०० मोटारसायकल पुन्हा दिसणार रस्त्यावर पुणे - ऐंशीच्या दशकातील तरुणाईची आवडती बाईक\nफ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांचा राजीनामा नवी दिल्ली -\nरिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ नाही, अहवालाची माहिती नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6650-chandrapur-police-caught-in-camera-during-taking-bribe", "date_download": "2018-11-14T00:44:41Z", "digest": "sha1:5MEVGSMUMVL7DFOJLAWPZVME67SMG775", "length": 5291, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "चंद्रपूर: लाचखोर पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचंद्रपूर: लाचखोर पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल\nजय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर\nचंद्रपुरामधून सध्या लाचखोर पोलिसांचा व्हिडिओ वायरल झाल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडालीय. चंद्रपुर- नागपूर महामार्गावरील भद्रावती रस्त्यावर महामार्ग पोलिसांचे कार्यालय आहे. रस्ते सुरक्षा, अपघतात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीची मदत देण्याचं काम या महामार्ग पोलिसांचे असतं. मात्र, ते सोडून हे पोलीस अवैध वसूली करीत असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळतंय.\nरस्त्याच्या कडेला उभं राहून जडवाहने थांबवून चालकाची कागदपत्रांच्या बदल्यात रोकड़ रक्कम घेतली जाते. जनतेचे पहारेकरीच अवैध रूपानं नागरिकांचे पैसे लुटत असल्याने पोलिसांची वर्दी मलिन होत चालली आहे. आता या लाचखोर पोलिसांवर कारवाई होणार का याकड़े सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/blogs-news/cm-devendra-fadnavis-bjp-nashik-municipal-commissioner-tukaram-mundhe-1739581/lite/", "date_download": "2018-11-14T00:47:59Z", "digest": "sha1:UM2MXIEUK6KDN4LTZHIWWVN6YSPBETWL", "length": 7105, "nlines": 105, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cm devendra fadnavis bjp nashik municipal commissioner tukaram mundhe | पार्टी विथ डिफरन्स'चा टेंभा कशासाठी | Loksatta", "raw_content": "\nBLOG: ‘पार्टी विथ डिफरन्स’चा टेंभा कशासाठी\nBLOG: ‘पार्टी विथ डिफरन्स’चा टेंभा कशासाठी\nवर्षभरातील मुंढे यांच्या बदलीचे वेळापत्रकच नाहीतर तयार करा. म्हणजे मग नगरसेवकांची नाराजी, अविश्वास ठराव हे काही नकोच.\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nएकतर तुकाराम मुंढे यांची बदली करु नका आणि बदली करायचीच असेल तर त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका अर्थात ‘कडोंमपा’त पाठवा. चार-सहा महिने आम्हालाही खमक्या अधिकारी मिळेल. हो. कारण मग इथल्याही नगरसेवकांना ते नकोसे होतील. तो जो काही कालावधी ते येथे राहतील तेवढीच जरा इथलीही साफसफाई. काय मग ‘कडोंमपा’तून त्यांना आणखी कुठेतरी पाठवा. असे करता करता महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमधून त्यांना फिरवा.\nकिंवा आणखी एक करता येईल. वर्षभरातील मुंढे यांच्या बदलीचे वेळापत्रकच नाहीतर तयार करा. म्हणजे मग नगरसेवकांची नाराजी, अविश्वास ठराव हे काही नकोच. दर दोन किंवा तीन महिन्यांनी त्यांना राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये फिरवून आणा. त्याचा एक कालबद्ध कार्यक्रमच तयार करा.\nआणि हो, फक्त मुंढेच कशाला असे जेवढे म्हणून प्रामाणिक, कार्यक्षम, खमके अधिकारी आहेत, त्या सर्वांची तातडीने एक यादीच तयार करा ना असे जेवढे म्हणून प्रामाणिक, कार्यक्षम, खमके अधिकारी आहेत, त्या सर्वांची तातडीने एक यादीच तयार करा ना नाहीतरी या आधीही अरुण भाटिया, टी. चंद्रशेखर, यु. पी. एस. मदान ( कडोंमपा’ची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर येथील सर्वपक्षीय नगरसेवकांनी चंद्रशेखर यांची बदली करवली होती.) गो.रा. खैरनार आणि अन्य अधिका-यांच्या अशा बदल्या नाहीतरी झाल्या आहेत. तुम्ही तेव्हा सत्तेत नव्हता. त्यामुळे त्या विरोधात असे अधिकारी हवेत म्हणून आरडाओरड केली होती. आता तुम्ही सत्तेत आल्यानंतर तेच करत आहात. म्हणजे पहिले पाढे पंचावन्न.\nमग ‘पार्टी विथ डिफरन्स’ कशाला म्हणवून घ्यायचे सगळे एकाच माळेचे मणी. त्यामुळे मुंढे प्रकरणात काही चांगले करता आले तर जरुर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/marathi-movies/double-seat-2015-marathi-movie/", "date_download": "2018-11-14T00:13:32Z", "digest": "sha1:ME7L3PQKMTA4SJBB2BKDW6GNUK7S3KAN", "length": 5086, "nlines": 107, "source_domain": "megamarathi.in", "title": "Double Seat (2015) - Marathi Movie", "raw_content": "\nएस्सेल व्हिज़न घेउन येत आहे, अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे\nयांना एका स्वप्नाच्या प्रवासात प्रथमच एकत्र.\nसिंगल नाही… डबल सीट.\n१४ ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nशोधा आपल्यातलं YZ व्हर्झन आणि मिळवा ‘YZ अवॉर्ड ’ \nदुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सईच्या चाहत्यांचं एक पाऊल पुढे\nमिस वल्ड चा किताब भरतात अनारी मानुषीला करायचं याच्या सोबत चित्रपटात काम \nअमेय खोपकर मुळे संजय जाधव यांच्या चित्रपटाचे शीर्षक मराठीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%97-70-80-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2018-11-14T00:02:57Z", "digest": "sha1:CPASF5IAWBCJCCACHHCAKP2CHWNY7DRU", "length": 6889, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पवईत भीषण आग, 70-80 जणांची सुखरुप सुटका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपवईत भीषण आग, 70-80 जणांची सुखरुप सुटका\nमुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. पवईच्या चांदिवली विभागात असलेल्या नेट मॅजिक कंपनीच्या तळमजल्याला आज अचानक भिषण आग लागली. मात्र, ईमारतीमधील 70-80 जणांची तातडीने सुटका करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.\nपवईच्या चांदिवली विभागात असलेल्या नेट मॅजिक कंपनीच्या बेसमेंटमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या वायर आणि इतर ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आले होते. दरम्यान, तळमजल्यात आज आगीने अचानक पेट घेतला. त्यानंतर आग मोठ्या प्रमाणात भडकली. इमारतीमधून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. इमारतीमधील 70 ते 80 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र ही आग नेमकी कशामुळे धुमसली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती नेट मॅजिककडून देण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्जफेड आणि धनसंचयासाठी काटकसर\nNext articleराहुल यांच्याकडून पंतप्रधानांवर डाटा लीक करण्याचा आरोप\nआता नक्षलींचा म्होरक्‍या बसवराज\nकैद्याच्या दैनंदिन खर्चात वाढ\nज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nमुळशी धरणभागात शिवसेनेला “दे धक्का’ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\nराज्यात पाण्याचे संकट गंभीर – राज्यपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Jokes-on-farmers-by-government/", "date_download": "2018-11-14T00:24:51Z", "digest": "sha1:OIR4LHKGLZ7O2WNHBG3F53B4BPWUUBTY", "length": 8440, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा : खा. शेट्टी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › सरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा : खा. शेट्टी\nसरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा : खा. शेट्टी\nराज्यात शेतकर्‍यांवर अन्याय वाढला असून भाजपच्या मेहेरबानीमुळे बँकामधील अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या बायकांवर वाकडी नजर टाकण्याची हिमंत झाली आहे. सध्या शेतकर्‍यांची थट्टा सुरू असून भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास शेतकर्‍यांना शनिवार वाड्यावर भीक मागायला जावे लागेल. त्यामुळे शेतकर्‍यांनी एकत्र येऊन या सरकारला जागा दाखवून द्यावी, असे आवाहन खा. राजू शेट्टी यांनी केले.\nराहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रावसाहेब करपे होते. व्यासपीठावर प्रभाकर गाडे, ज्ञानदेव निमसे, राजू काका निमसे, दत्तात्रय कवाणे, बापूसाहेब मोरे, अनिल इंगळे, सुभाष करपे आदी उपस्थित होते.याप्रसंगी खा. शेट्टी यांनी भाजपकडून शेतकर्‍यांची थट्टा सुरूच आहे. नोटाबंदीच्या काळात गुजरात राज्यात अमित शहा संचालक असलेल्या बँकेत केवळ 5 दिवसांत 675 कोटी रुपये बदलून दिले जातात. मात्र, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची बँक समजल्या जाणार्‍या जिल्हा बँकेतील 1100 कोटी रुपये रक्कम अडवून धरणारे भाजप सरकारने शेतकर्‍यांना उत्तर देणे गरजेेचे आहे. राज्य सरकारने छत्रपती शिवरायांच्या नावावर फसवी कर्जमाफी केली. दीडपट हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी देऊ, अशी घोषणा करणारे आत शेतकर्‍यांना फुकटचे सल्ले देत आहेत. तेल कंपन्यांचा फायदा वाढला. इथेनॉल दर वाढविले.\nमात्र, तरीही शेतकर्‍यांना लाभ मिळत नाही आहे. शेतीमालाला दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी देशातील 193 शेतकरी संघटना एकत्रित आल्या असून येत्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही विधेयके लोकसभेत मांडले जाणार आहे. शेतकर्‍यांच्या हिताने सर्वच पक्षांनी एकत्र येऊन विचार केला, तर दोन्ही विधेयके संमत होऊन शेतकर्‍यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कर्जमाफीचा गोंधळ सुरूच असून बोंडअळीचा निधीही लवकर मिळत नाही. दूध दर घसरल्याने पर्यायी दूध धंदा अडचणीत आला आहे. खरीप पेरण्या कराव्यात की नाही, असा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे पुढे उपस्थित झालेला असताना केंद्रात व राज्यातील भाजप सरकार शेतकर्‍यांच्या नावे जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करून एकप्रकारे शेतकर्‍यांची थट्टा करीत असून भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास शेतकर्‍यांना शनिवार वाड्यावर भीक मागायला जावे लागेल. तेव्हा शेतकर्‍यांनी एकत्र येऊन भाजप सरकारला जागा दाखवून देण्याची वेळ आल्याचे आवाहन खा. राजू शेट्टी यांनी केली.\nयाप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळापेक्षा वाईट अवस्था भाजप सरकारने आणली असल्याचे सांगत टीका साधली.यावेळी तुपकर यांनी आपले भाषण सुरू असताना टाकळीमिया येथील शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे घोषित केले. याप्रसंगी हंसराज वडघुणे, घनश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शर्मिला येवले यांनी मनोगत व्यक्‍त केले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Destruction-of-narcotic-substance-in-pune/", "date_download": "2018-11-14T00:25:32Z", "digest": "sha1:TEW47RAICQS4HMHBAMWQD67O7FFG4O6K", "length": 5311, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सव्वा कोटीचे अंमली पदार्थ नष्ट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सव्वा कोटीचे अंमली पदार्थ नष्ट\nसव्वा कोटीचे अंमली पदार्थ नष्ट\nपुणे शहरात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सव्वा कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आला. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या 28 वर्षात प्रथमच न्यायालयात गुन्ह्यांचा निकाल लागण्यापूर्वी हा साठा नष्ट करण्यात आला आहे. एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम 52 -अ (2) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्यांमध्ये अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर आयुक्तालय तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयाअंतगत तो नष्ट करण्यासाठी तीन सदस्य समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या अध्यक्ष पुणे पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त तसेच पोलिस अधीक्षक आणि लोहमार्ग पोलिस अधीक्षक हे सदस्य आहेत.\nपुणे शहर पोलिस कार्यक्षेत्रातील अंमली पदार्थ कायद्यान्वये आयुक्तालयात शहरात दाखल करण्यात आलेल्या एकूण 9 गुन्ह्यांमध्ये जप्त 1 कोटी 16 लाख 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे. 9 गुन्ह्याचा सत्र न्यायालयात न्यायनिर्णय प्रलंबित आहेत. पुणे पोलिसांनी एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम 52 -अ (2) अन्वये 28 वर्षात प्रथमच हा साठा नष्ट केला आहे. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थामध्ये 562 किलो गांजा, मिक्स तरंग शिवामृत 352 किलो, गांजा मिक्स फलादी पूर्ण 11 किलो, गांजा मिक्स भांगयुक्त मँगो चुर्ण 44 किलो, भांग 11 किलो, चरस 1 किलो हे मुंढवा येथील भारत फोर्ज येथील भट्टीमध्ये जाळून नष्ट केले. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक मुगळीकर, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सुनील दोरगे, स्वाती थोरात यांनी केली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Maan-should-contribute-to-wipe-out-the-stigma-of-drought-says-Girish-Kulkarni/", "date_download": "2018-11-14T00:27:42Z", "digest": "sha1:GR6I4UBPNQV6JKK5LVEZAQ3E5SBYYLFE", "length": 5549, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी माणवासीयांनी योगदान द्यावे : गिरीष कुलकर्णी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी माणवासीयांनी योगदान द्यावे : गिरीष कुलकर्णी\nदुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी माणवासीयांनी योगदान द्यावे : गिरीष कुलकर्णी\nवडजलकरांनी पाणी चळवळीला अधिक गतिमान करण्यासाठी महाश्रमदान अभियान सुरू करून एक पाऊल पुढे टाकले आहे. दुष्काळी माणचा कलंक पुसण्यासाठी माणवासीयांनी तन मन धन अर्पण करून योगदान द्यावे, असे उदगार सिने अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी काढले.\nपाणी फौंडेशन स्पर्धेत सहभाग घेतलेल्या वडजल ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या महाश्रमदान अभियानात मार्गदर्शन करताना कुलकर्णी बोलत होते. यावेळी आ. जयकुमार गोरे, जि.प. सदस्य सुवर्णा देसाई, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अनिल देसाई, सिने अभिनेते जितेंद्र जोशी, पं. स. सदस्य तानाजी काटकर, उद्योग मंत्रालयाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, उपजिल्हाधिकारी राजेश काटकर, तहसीलदार सुरेखा माने व मान्यवर उपस्थित होते.\nकुलकर्णी म्हणाले, दुष्काळ हा माणच्या जनतेच्या पाचवीला पुजलेला आहे. हा कलंक पुसून टाकण्याची धमक माणदेशी माणसांत नक्की आहे. फक्त माणदेशी जनतेनं आपल्या दोन्ही हातानी काळ्या मातेची सेवा करायची आहे. भुगर्भात पाणी साठा शिल्लक न राहिल्याने जलसंकट उभे राहिले आहे. स्पर्धेच्या माध्यमातून लोकांनी दुष्काळ मिटविण्याचा विडा उचलला आहे. दुष्काळ हटाव ह्या मोहिमेत कायम दुष्काळी माणदेशी माणसानी योगदान द्यावे. जितेंद्र जोशी म्हणाले, वडजलकर बांधवांनी महाश्रमदान अभियान राबवून एक पाऊल पुढे टाकले आहे. ही चळवळ यशस्वी करून आपलं गाव पाणीदार करा. नगराध्यक्ष तुषार विरकर, सनिल पोरे, अशोकशेठ सावंत, किरकसालचे सरपंच अमोल काटकर, सरपंच रामचंद्र सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-infog-tej-pratap-tejashwi-celebrate-lalu-yadavs-birthday-5893214-PHO.html", "date_download": "2018-11-14T00:04:57Z", "digest": "sha1:B3AM5GAZH2HDEKBFG7ZFGHTXVHGZQCFT", "length": 7205, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'जेव्हापासून CM झालो आहे, घरात पाळणा हलला नाही', ही आहेत लालूंची 7 Funny वक्तव्ये Tej Pratap, Tejashwi Celebrate Lalu Yadav's Birthday | 'जेव्हापासून CM झालो आहे, घरात पाळणा हलला नाही', ही आहेत लालूंची 7 Funny वक्तव्ये", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n'जेव्हापासून CM झालो आहे, घरात पाळणा हलला नाही', ही आहेत लालूंची 7 Funny वक्तव्ये\nआरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव 70 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्त 10 सर्कुलर रोडवरील त्यांच्या निवासस्थानावर शुभेच्छा दे\nपाटणा - आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव 70 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्त 10 सर्कुलर रोडवरील त्यांच्या निवासस्थानावर शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांची रीघ लागली आहे. प्रकृती ठीक नसूनही लालू घरी येणाऱ्या लोकांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. लालूंना चारा घोटाळ्यांमध्ये शिक्षा झाली आहे. सध्या, 6 आठवड्यांच्या जामिनावर आहेत.\nतेजस्वी आणि तेजप्रताप यांनी कापला 71 पाउंड वजनी केक..\n(यानिमित्त divyamarathi.com लालूंची अशी वक्तव्ये सांगत आहे, जी देशभरात चर्चिली गेली.)\n- लालूंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पक्षनेते आणि कार्यकर्ते गोळा झाले. लालूंच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी झाली.\n- मुख्य कार्यक्रम 5 देशरत्न मार्गस्थित तेजस्वी यादवच्या निवासस्थानी झाला. येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्या उपस्थितीत 71 पाउंडचा केक कापून वाढदिवस साजरा केला.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा, लालूंची मजेशीर वक्तव्ये...\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार पंचतत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..\nदुचाकीस्वारावर हल्ला करून गाडी पळवून नेली, डीक्कीत होते 5 लाख रुपये, काही सेकंदातच घडली घटना\n7 वर्षाच्या मुलीसोबत केले क्रुर कृत्य, ओळख लपविण्यासाठी अॅसिडने जाळला चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Attack-on-the-market-committee-s-director/", "date_download": "2018-11-14T00:26:23Z", "digest": "sha1:YSK7BJADXD6JYSO6Z6XA3NXB3TZVLRFS", "length": 6406, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाजार समितीच्या संचालकावर जीवघेणा हल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › बाजार समितीच्या संचालकावर जीवघेणा हल्ला\nबाजार समितीच्या संचालकावर जीवघेणा हल्ला\nपाथर्डी : शहर प्रतिनिधी\nकृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माणिकदौंडी गावचे माजी सरपंच संपत गायकवाड यांचेवर शुक्रवारी(दि.24) दुपारी न्यायालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर कुर्‍हाडीने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. जखमी गायकवाड यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित आरोपी शंकर देविदास काळे स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समजते.\nभरदुपारी झोला फिल्मीस्टाईल हल्ला बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारोंची गर्दी जमली. संशयित व जखमी गायकवाड यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बेबनाव होता. परिसरातील काही लोकांनी दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवण्याचा यापूर्वी प्रयत्न केला. गेल्या तीन दिवसांपासून संशयिताकडून गायकवाड यांचा शोध सुरू होता. शुक्रवारी दुपारी कोर्टासमोर गायकवाड यांना बघताच त्यांच्यावर मिरची पूड फेकण्यात आली. ते खाली पडल्यावर त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार केला. डोक्याला मागील बाजूस घाव बसल्यावरही गायकवाड यांनी कुर्‍हाड हातात घेत सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्या पाठोपाठ आरोपी सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये पोहचल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.\nघटनेबाबत माहिती मिळेपर्यंत सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी खासगी वाहनातून गायकवाड यांना उपजिल्हा रुणालयात नेले. अतिरिक्त रक्तस्त्राव व मोठी जखम झाल्याने स्थानिक डॉक्टरांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने घटनेचा अधिकृत तपशील समजू शकला नाही. या घटनेने माणिकदौंडी परिसरात तणाव पसरला आहे.\n'तुकाई चारी' पाणी योजनेसाठी वृद्धाचा सत्याग्रह\nनगर : उस दर आंदोलकांना अटक करणार\nआरोपींच्या गाडी मोबाईलचा होणार लिलाव\nकोपर्डी : तिघांना फाशीच\nमहिलांच्या सन्मानासाठी निकाल महत्त्वपूर्ण\n..अन्यायाचा प्रवास अखेर आरोपींच्या शिक्षेने थांबला\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/governor-c-vidyasagar-rao-s-speach-translated-to-gujarati-not-to-marathi/", "date_download": "2018-11-14T00:27:18Z", "digest": "sha1:JNEPJYMB6CDIRWOXD2HA7VHN5FRKX7HD", "length": 5280, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्य सरकारला मराठीचे वावडे; गुजरातीचा पुळका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य सरकारला मराठीचे वावडे; गुजरातीचा पुळका\nराज्य सरकारला मराठीचे वावडे; गुजरातीचा पुळका\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nराज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपालांच्या अभिभाषणावरून वादाला तोंड फुटले आहे. राज्यपालांच्या अभिषणाचा अनुवाद मराठीत न करता गुजराती भाषेत करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या गुजराती प्रेमावर जोरदार टिका होताना दिसत आहे. विरोधकांनी हा मराठीचा अवमान असल्याचे म्हटले आहे.\nमराठीच्या मुद्यावर विरोधकांकडून सरकारची कोंडी; मुख्यमंत्र्यांचा माफीनामा\nसरकारने मराठी भाषेचा अपमान केला : मुंडे (व्हिडिओ)\nआजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनात सादर होणारे राज्‍यपालांचे अभिभाषण मराठीत करण्यात आले नाही. भाषणाचा अनुवाद मराठीत अपेक्षित होता. पण, तो गुजराती भाषेत करण्यात आला. आता गुजराती भाषाच का असा प्रश्न उपस्थित केला जात असून, यावरून राज्य सरकारला धारेवर धरले जात आहे. गुजराती भाषकांविषयी सरकारला अचानक वाटू लागलेली आत्मियता, या विषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेक भाषणांतून मांडली आहे.\nदर वर्षी राज्यपालांच्या भाषणाचा मराठीमध्ये अनुवाद केला जातो. पण, यंदा मराठीला टाळून गुजरातीमध्ये अनुवाद करण्यात आला. जणू सरकारला मराठीचे सरकारला वावडे असून, गुजरातीचा पुळका आला आहे, अशी टिका होऊ लागली आहे. विरोधकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत धरणे धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/From-Nashik-to-Kalyan-local-train-service-will-be-start/", "date_download": "2018-11-14T00:25:34Z", "digest": "sha1:XZTFTHFXQF7NXGKO2S6AW6LVED7UN4G6", "length": 7608, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक ते कल्याण लोकल रेल्वेसेवा सुरूहोणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक ते कल्याण लोकल रेल्वेसेवा सुरूहोणार\nनाशिक ते कल्याण लोकल रेल्वेसेवा सुरूहोणार\nनाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला जोडणारी लोकल रेल्वेसेवा सुरू होणार असून, ताशी 50 किमी वेग असणारी ही लोकल येत्या ऑक्टोबरपर्यंत नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे. दिल्लीच्या मेट्रोसारख्या सुखसोयी या ट्रेनमध्ये असणार असून, नाशिकच्या सर्वांगीण विकासाला या लोकलमुळेे चालना मिळणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या मागणीप्रमाणे आणि रेल्वे इंजिनतज्ज्ञ वामन सांगळे यांच्या संकल्पनेने ही सेवा नाशिककरांना मिळणार असल्याने आनंद व्यक्‍त होत आहे.\nनाशिक ते मुंबई प्रवासासाठी अनेक रेल्वेगाड्या आहेत. मात्र, या गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबत नाहीत. अनेक प्रवाशांना काही मुख्य स्टेशनवर उतरून लहान स्टेशनवर जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या जनतेसाठी रेल्वे विभागाकडे कसारा ते नशिक लोकलची मागणी केली होती. मात्र, कसारा ते नाशिक लोकल सुरू केल्यास ही लोकल तोट्यात जाईल, असा निकष रेल्वेने काढला होता. म्हणून रेल्वे बोर्डाने या गोष्टीचा अभ्यास करून रेल्वे अधिकारी, प्रवासी यांच्याकडून सूचना मागवल्या होत्या. या सूचनांमध्ये रेल्वे इंजिनतज्ज्ञ आणि इगतपुरी स्थानकातील निवृत्त मुख्य इंजिन निरीक्षक वामन सांगळे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्फत 2016 मध्ये कल्याण ते नाशिक रेल्वे सुरू करावी, अशी सूचना मांडली होती. ही सूचना ध्यानात घेऊन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेला हिरवा कंदील दाखवला होता. नाशिककरांच्या सेवेत ही लोकल ऑक्टोबरमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत रेल्वेच्या सूत्रांनी दिले आहेत. डीएमयू (डीझेल मल्टिपर्पज युनिट) वर चालणारी ही लोकल कालांतराने ईएमयू (इलेक्ट्रिकल मल्टिपर्पज युनिट) वर सुरू करणार आहे. ही लोकल लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी नाशिककर आतुरतेने वाट पाहत आहेत.\nमी लोकसभेत मागणी केल्यानुसार रेल्वे मंत्रालयाने या गाडीसाठी हिरवा कंदील दाखवला असून, याचे काम वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. यासाठी तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरू असून, या लोकलचा फायदा शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक अशा सर्वांनाच होणार आहे, असे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले.कल्याण ते नाशिक दरम्यान येणार्‍या स्थानकांना लोकलमुळे लाभ मिळणार असून, नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे प्रवाशांची एका स्थानकावरून दुसर्‍या स्थानकापर्यंत होणारी पायपीट वाचेल. ही गाडी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली असून, मेट्रोप्रमाणे सोयी सुविधा असणार असल्याची माहिती रेल्वे इंजिन तज्ज्ञ वामन सांगळे यांनी दिली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/indian-economy-beacusae-demonetisation-30814", "date_download": "2018-11-14T01:11:35Z", "digest": "sha1:DMU7HGFHA6QSZY6ETQ7Y6DCSP3PY73I3", "length": 17608, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "indian economy beacusae of demonetisation देशाची अर्थव्यवस्था नोटाबंदीमुळे संकटात | eSakal", "raw_content": "\nदेशाची अर्थव्यवस्था नोटाबंदीमुळे संकटात\nगुरुवार, 16 फेब्रुवारी 2017\nशरद पवार यांचे व्यापाऱ्यांच्या बैठकीत मत\nशरद पवार यांचे व्यापाऱ्यांच्या बैठकीत मत\nपुणे : नोटाबंदीनंतर ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केले.\nया वेळी खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, पक्षाच्या व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेश फुलफगर, \"जितो'चे अध्यक्ष विजय भंडारी, महेश सहकारी बॅंकेचे अध्यक्ष पूनमचंद धूत, दिलबागसिंग, लक्ष्मीकांत खाबिया, अशोक राठी आदी उपस्थित होते.\nबैठकीत पवार यांनी केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेसंदर्भात घेतलेल्या निर्णयांवर टीका केली. ते म्हणाले, \"\"केंद्र सरकारने टोकाच्या भूमिका घेतल्याने उद्योजक, व्यापारी आणि नागरिक अशा सर्वच घटकांना परिणाम भोगावे लागत आहेत. उद्योग क्षेत्रात कामगार कपात होत असल्याने रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा संपुष्टात आला असता, तर हा निर्णय योग्य ठरला असता; पण नोटाबंदीनंतर देशातील 80 टक्के चलन व्यवहारातून बाहेर पडले आणि त्याला पर्यायी व्यवस्था न केल्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत आहेत. सर्वच क्षेत्रांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. धनिकांचा सगळा काळा पैसा स्वित्झर्लंडमधील बॅंकांमध्ये आहे. या बॅंका गुप्ततेचे धोरण सोडत नाहीत. आता बाहेरचा काळा पैसा आणता येत नाही म्हणून मग काही तरी केले असे दाखवण्यासाठी ही नोटाबंदी केली गेली.''\nराजकारणापेक्षा मला देशाच्या अर्थकारणात, शेती आणि उद्योगात अधिक रस असल्याचे नमूद करत व्यापारीवर्गाशी कायम संपर्क राहील, असे पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील तीन मतदारसंघांत भाजपचा पराभव झाला. सुशिक्षित लोकांनी भाजपच्या विरोधात कौल दिला आहे. या निकालाकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहतो, असेही त्यांनी सांगितले.\n\"\"व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा,'' अशी मागणी रांका यांनी पवार यांच्याकडे केली.\nइतिहासाचे चित्रण वास्तव हवे : पवार\nपुणे : \"तुम्ही संघटना उभी करा; पण वाचन संस्कृती मजबूत करण्याची खबरदारी घ्या. आपण काय वाचले पाहिजे आणि इतरांना काय वाचायला देत आहोत, याचे तारतम्य बाळगा. कारण, इतिहासाचे वास्तव चित्रण हीच खरी ओळख पुढच्या पिढीपुढे यायला हवी,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.\nअखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारने पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मानही या प्रसंगी करण्यात आला. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा ऍड. वंदना चव्हाण, समितीचे संस्थापक विकास पासलकर उपस्थित होते. डॉ. अ. ल. साळुंखे, पी. ए. इनामदार, प्रमोद मांडे, ऍड. मिलिंद पवार, प्रा. वृषाली रणधीर, रमेश राक्षे, विठ्ठल गायकवाड यांना पवार यांच्या हस्ते \"शिवसन्मान गौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.\nपवार म्हणाले, \"\"विकृत स्वरूपात इतिहास लिहिणाऱ्यांचा पर्दाफाश केला, तर नव्या पिढीपुढे वास्तव येईल. इतिहासाचा आधार घेऊन समाजात वैमनस्य करण्याचा अनेक वर्षे प्रयत्न झाला. कारण शब्दांचाही उल्लेख निश्‍चितपणाने व्हायला हवा. राक्षसाचा, वाईट प्रवृत्तीचा वध होतो; पण गांधीवध असा शब्दप्रयोग करणे म्हणजे त्यामागे आकसाची भावना मांडली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या धर्माविरुद्ध नव्हते. आपणही जातीच्या, धर्माच्या विरुद्ध यत्किंचितही नाही. त्यामुळेच विकृत विचारांचा संघर्ष करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे.''\nखेडेकर म्हणाले, \"\"शरद पवार गेली पन्नास वर्षे सक्रिय राजकारणात आहेत. ते पंतप्रधान व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे. संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादीला पाठिंबा देईल.''\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/category/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B2/page/9/", "date_download": "2018-11-14T01:20:27Z", "digest": "sha1:YQAMWQDWESMNJEQPDLEYBA4EDXPCJC7U", "length": 16760, "nlines": 259, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "खेल – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nहरभजन के सवाल पर धोनी का जवाब, ‘मेरे घर में कई कार और बाइक हैं और मैं एक साथ सभी को नहीं चलाता’\nआईपीएल 2018 सीजन 11 का आज फाइनल मुकाबला मुंबई के वानखेड़े में चेन्नई और सनराइजर्स हैदराबाद के बीच खेल जाएगा. दोनों टीमों के कप्तानों ने फाइनल मुकाबले से पहले प्रेस कांफ्रेन्स में जमकर पत्रकारों के सवालों के जवाब दिए. तो वहीं स्पिनर हरभजन सिंह को लेकर जब कप्तान धोनी...\nचॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयालची ऐतिहासिक घोडदौड लिव्हरपूल रोखणार\nएएफपी, किव्ह : सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग चषक उंचावण्यासाठी उत्सुक असलेला रेयाल माद्रिद क्लब शनिवारी मध्यरात्री इंग्लिश प्रीमिअर लीगमधील बलाढय़ लिव्हरपूलशी भिडणार आहे. या लढतीच्या निमित्ताने जगातील सर्वोत्तम आक्रमणपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मोहम्मद सलाह यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी युक्रेनची राजधानी किव्ह सज्ज झाली आहे. १९८१मध्ये उभय क्लब चॅम्पियन्सच्या जेतेपदासाठी समोरासमोर...\nतिरंदाजी विश्वचषक – भारतीय महिलांचा रौप्यपदकावर निशाणा\nतुर्कीतल्या अंटालया शहरात सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिलांनी पहिल्या सांघिक पदकाची कमाई केली आहे. ज्योथी सुरेखा वेन्नम, मुस्कान किरर आणि दिव्या धयाल या जोडीला शुक्रवारी रौप्यपदक मिळालं आहे. अंतिम फेरीत भारतीय महिलांना चीन तैपेईच्या महिलांकडून पराभव स्विकारावा लागला, पहिल्या २ फेऱ्या गमावल्यामुळे पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिलांनी तिसऱ्या व...\nIPL 2018 शर्यत अंतिम फेरीची\nसनरायझर्स हैदराबाद-कोलकाता नाइट रायडर्स आज झुंजणार इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) बाद फेरीचा अडथळा पार करून दोन वेळचा विजेता कोलकाता नाइट रायडर्सचा संघ दिमाखात ‘क्वालिफायर टू’मध्ये येऊन पोहचला आहे. शुक्रवारी त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. या सामन्यात विजय मिळवून कोणता संघ अंतिम फेरी गाठणार याकडे चाहत्यांचे लक्ष...\nफोगट भगिनींपैकी तिघींना संधी\nकोणत्याही कारणाविना राष्ट्रीय कुस्ती शिबिरात दाखल न झालेल्या चार फोगट भगिनींपैकी गीता, रितू आणि संगीता यांना शिबिरात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने जाहीर केला आहे. मात्र, अद्यापही शिबिरात न येण्याचे कारण न दिलेल्या बबिता फोगटला प्रवेश देण्यात आलेला नसून तिच्याबाबतची संदिग्धता कायम आहे. काहीही कारणमीमांसा न देता...\nकिस्मत के मामले में धोनी रहे हैं सबसे लकी, इसलिए पड़ सकते हैं सब पर भारी\nआईपीएल 11 में 56 मैचों के सफर के बाद लीग मुकाबलों का दौर खत्म हो चुका है. हैदराबाद, चेन्नई, कोलकाता और राजस्थान वो टीमें हैं जो कि इस बार प्लेऑफ में जगह बनाने में कामयाब हुईं. आईपीएल के अब तक खेले गए मुकाबलों की बात करें तो धोनी की...\nIPL 2018 – … म्हणून फसले राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीचे डावपेच\nकर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आपल्या डावपेचांसाठी कायम चर्चेत असतो. अत्यंत कठीण परिस्थितीत सामन्यात वेगळेच निर्णय घेऊन अनेकदा तो साऱ्यांना अवाक करतो. सहसा धोनीचे डावपेच फसल्याचे दिसून येत नाही. मात्र, राजस्थानविरुद्ध झालेल्या आयपीएलच्या सामन्यात मात्र एक अजब गोष्ट घडली. कदाचित ही घटना घडल्यामुळेच धोनीचे डावपेच फसले आणि राजस्थानने ४ गडी...\nपंजाबने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nइंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)च्या ११व्या मोसमात आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांदरम्यान या मोसमातील ४४ सामना होत आहे. या सामन्यासाठी झालेली नाणेफेक पंजाबच्या संघाने जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काही वेळातच या सामन्याला सुरुवात होत आहे. पंजाबने आपल्या गेल्या सामन्यातील संघामध्ये कोणताही...\nटीम इंडियाचे २ धडाकेबाज खेळाडू निवृत्त होणार\nआयपीएलच्या चकचकीत दुनियेत भारतीय क्रिकेटमधील अनेक नवखे तारे लख्ख चमकतायेत, मात्र त्याचवेळेस काही जुने तारे कोमेजताना दिसतायेत. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक तरुण खेळाडूंनी आपल्या दमदार प्रदर्शनाने स्वतःची वेगळी ओळख तर निर्माण केलीच आहे, शिवाय भारतीय संघाचं दार देखील त्यांना आता खुणावतंय. पण दुसरीकडे टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलेल्या दोन माजी दिगग्ज...\nपंजाब ने राजस्थान को 6 विकेट से हराया, केएल राहुल ने खेली शानदार पारी\nओपनर लोकेश राहुल (नाबाद 84) के बेहतरीन अर्धशतक के दम पर किंग्स इलेवन पंजाब ने राजस्थान रॉयल्स को छह विकेट से हरा दिया. राजस्थान ने पहले बल्लेबाजी करते हुए नौ विकेट पर 152 रन का स्कोर बनाया जिसे पंजाब ने 18.4 ओवर में चार विकेट पर 155 रन बनाकर...\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nआज छठ का पहला अर्घ्य, राहुल गांधी ने देशवासियों को दी शुभकामनाएं\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nकेमस्पेक कारखाना ते साई मंदिर वहाल पायी दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/new-mumbai-murder-cctv-visuals-294843.html", "date_download": "2018-11-14T00:26:28Z", "digest": "sha1:NWKUT73F36RVDETKECMI7AVFA5GKAKPH", "length": 13915, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "CCTV: नवी मुंबईत भर रस्त्यात व्यापाऱ्याची हत्या, व्हिडीओ व्हायरल", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nCCTV: नवी मुंबईत भर रस्त्यात व्यापाऱ्याची हत्या, व्हिडीओ व्हायरल\nनवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6A इथले व्यावसाईक शांताराम कुटाळ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडल्यावर त्यांच्यावर चाकूने वार देखील करण्यात आले.\nनवी मुंबई,ता.5 जुलै: नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6A इथले व्यावसाईक शांताराम कुटाळ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडल्यावर त्यांच्यावर चाकूने वार देखील करण्यात आले. कुटाळ यांचा गाड्यांच्या बॅटरी विकण्याचा व्यावसाय आहे. रात्री १० वाजता राहत्या घराखाली ते आले असता त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडून नंतर पुन्हा चाकूने भोसकून त्यांची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली.\nही हत्या व्यावसाईक कारणावरून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज कोमोठे पोलीसांनी व्यक्त केलाय. ही घटना समोरच्या इमारतीच्या cctv मध्ये कैद झाली असून हत्येची अतिशय धक्कादायक दृश्य यामध्ये दिसत आहेत. कुटाळ यांच्यावर चाकुने वार होत असताना समोरच्या रस्त्यावरून वाहतुकही सुरू असून माणसांची ये जा होत असल्याचंही सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट होतं. मात्र त्यांच्या मदतीला कुणीही धावून आलेलं नाही. वेळीच कुणी त्यांच्या मदतीला आलं असतं तर कुटाळे यांचा जीव वाचू शकला असता.\nपोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. कुटाळे यांच्या फोन डिटेल्सलरूनही माहिती घेण्यात येत असून त्यांचं काही भांडण होतं का तेही तापासून पाहिलं जातं आहे. रात्री 10 ची ही घटना भर रस्त्यात घडली असल्याने पोलिसांच्या क्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार वाढत असून चिंतेचं वातावरण आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cctv visualsmurdernew mumbaipoliceनवी मुंबईपोलीससीसीटीव्हीहत्या\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/candidates-won-in-kerala-panchayat-elections-sponsored-by-industries-1159074/", "date_download": "2018-11-14T00:45:14Z", "digest": "sha1:SSYIFJD3I3IPGJL6LHKDQ7VLDG3DC6WC", "length": 14586, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उद्योगसमूहांची ‘राजनीती’ राजकीय पक्षांच्या मुळावर? | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nउद्योगसमूहांची ‘राजनीती’ राजकीय पक्षांच्या मुळावर\nउद्योगसमूहांची ‘राजनीती’ राजकीय पक्षांच्या मुळावर\nएका उद्योग समुहाने स्थानिक निवडणुकीत स्वत:चे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणले आहे.\nझियाऊद्दीन सय्यद and झियाऊद्दीन सय्यद | November 10, 2015 05:10 am\nएर्नाकुलम जिल्ह्य़ातील किझाहक्कबलम ग्रामपंचायत निवडणुकीत किटेक्स उद्योग समुहाने पुरस्कृत केलेले १९ पैकी १७ उमेदवार निवडून आले आहेत.\nकेरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘प्रयोगाला’ यश; विकासासाठी लढल्याचा कंपनीचा दावा\nआतापर्यंत धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील संस्था, महिलांच्या संघटना निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याकरिता मदत करीत असत. पण एका उद्योग समुहाने स्थानिक निवडणुकीत स्वत:चे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणले आहे. केरळमध्ये यशस्वी झालेल्या या प्रयोगाचा कित्ता इतर बडय़ा उद्योग समुहांनी गिरविल्यास तो धोकादायक पायंडा पडू शकतो, तसेच राजकीय पक्षांकरिता धोक्याचा इशारा आहे.\nकेरळमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत एर्नाकुलम जिल्ह्य़ातील किझाहक्कबलम ग्रामपंचायत निवडणुकीत किटेक्स उद्योग समुहाने पुरस्कृत केलेले १९ पैकी १७ उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय या परिसरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही याच पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली. कपडे तयार करणाऱ्या या उद्योग समुहाने सामाजिक बांधिलकी उपक्रमाच्या अंतर्गत ‘व्टेन्टी-२०’ पॅनेलमधून उमेदवार उभे केले होते. कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या भागातील निवडणुकीत उमेदवारांना सारी मदत करण्यात आली. विशेष म्हणजे १९ पैकी १७ जागांवर या समुहाने पुरस्कृत केलेले उमेदवार मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले आहेत.\nकंपनीच्या कार्यक्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशानेच स्थानिक ग्रामपंचायतीवर नियंत्रण असावे ही कंपनीची भावना होती व त्यातूनच निवडणूक लढविण्यात आल्याचे केटेक्स उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सॅबू जेकब यांचे म्हणणे आहे.\nआपले हित किंवा स्वार्थ साधण्याकरिता स्थानिक निवडणुकांमध्ये निधी ओतून स्वत:चे उमेदवार निवडून आणायचे आणि ते निवडून आल्यावर कंपनीला हवे तसे निर्णय घेण्यास भाग पाडायचे, असा प्रकार होऊ शकतो.\nपूर्वी उद्योगपती निवडणुकांमध्ये आपल्या जवळच्या उमेदवारांना मदत करीत असत. नंतर उद्योगपतीच निवडणुकीच्या रिंगणात उतरले. अनिल अंबानी, विजय मल्यासह काही बडय़ा उद्योगपतींनी राज्यसभेत प्रवेश केला होता.\nकेरळमधील हा प्रयोग राजकीय पक्षांना सूचक इशारा आहे. कंपनीने निवडणूक जिंकलेल्या पंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अडवणूक अथवा कंपनीच्या कलाने जाण्यास विरोध केल्याने केटेक्स उद्योग समूहाने स्वत:चे उमेदवार उभे केले असण्याची शक्यता आहे. या प्रयोगाचा कित्ता अन्य उद्योग समूहांकडून राबविला जाण्याची शक्यता भविष्यात नाकारता येणार नाही.\nकेरळमधील ग्रामपंचायत निवडणुकीत उद्योगसमूहाने प्रायोजित केलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचा फलक.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nउद्योगांना रचनात्मक स्वावलंबन देणार थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान\nजलस्त्रोत दूषित करणाऱ्या उद्योगांच्या दंडात दीड पट वाढ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/program/he-pahach/justice-pb-sawant-excluscive-interview-287949.html", "date_download": "2018-11-14T00:16:35Z", "digest": "sha1:JOZLFCIOTG7CLBFGCOPHMSMVV6TL63FV", "length": 1531, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत–News18 Lokmat", "raw_content": "\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/six-months-childhood-vacancies-can-be-taken-two-months-only-294688.html", "date_download": "2018-11-14T01:11:32Z", "digest": "sha1:DK6JIBKX3SERDOAPQLX4FFMXI672J6DH", "length": 14908, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर!,बालसंगोपनासाठी मिळणार सहा महिन्यांची पगारी रजा", "raw_content": "\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\n,बालसंगोपनासाठी मिळणार सहा महिन्यांची पगारी रजा\nराज्य शासकीय सेवेतील महिली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचं मुल 18 वर्षांचं होईपर्यंत सहा महिन्यांची पगारी संगोपन रजा घेता येणाराय. राज्य मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nनागपूर, 04 जुलै : राज्य शासकीय सेवेतील महिली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचं मुल 18 वर्षांचं होईपर्यंत सहा महिन्यांची पगारी संगोपन रजा घेता येणाराय. राज्य मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ घेता येणाराय.संगोपनाची रजा ही अर्जित रजा आणि अर्धवेतनी रजेला जोडून घेता येईल.बालसंगोपन रजेवर जाताना असलेलं वेतन रजेच्या काळात देखील कर्मचाऱ्यांना मिळेल. अपत्याचा जन्म, त्याचं आजारपण, शिक्षण, आदी कारणासाठी बालसंगोपन रजा देण्यात येईल.\nपुण्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन जवानासह चार जण जखमी\nभारत- इंग्लंड सामन्यात 'या' 7 विक्रमांची नोंद, विराटच्या नावे दोन विक्रम\n'तो' भूखंड सरकारचाच,कोणताही घोटाळा नाही -मुख्यमंत्री\nकाय आहेत रजेचे नियम\nशासकीय सेवेचे एक वर्ष पूर्ण झाल्यावरच या रजेचा लाभ घेता येईल.\nरजा टप्प्याटप्प्याने घ्यावी लागणार\nसहा महिन्यांची रजा सलग मिळणार नाही. वर्षातून जास्तीत जास्त दोन महिनेच ती घेता येईल. सहा महिन्यांची रजा टप्प्याटप्प्याने घ्यावी.\nएखाद्या कर्मचाऱ्यास दोनपेक्षा अधिक अपत्य असतील तर त्यांना दोनच ज्येष्ठ अपत्यांसाठी संगोपन रजा मिळेल. संपूर्ण सेवाकाळात सहा महिन्यांचीच बाल संगोपन रजा मिळेल. शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना या रजेचा लाभ मिळेल.\nबाल संगोपन रजेवर असताना मुलाचे १८ वर्षे वय पूर्ण झाल्यास त्या तारखेपासून पुढे सदर रजा लागू होणार नाही.\nया रजा कालावधीत रजा प्रवास सवलत (एलटीसी)घेता येणार नाही.\nबालसंगोपन रजा ही हक्क म्हणून मागता येणार नाही. सक्षम प्राधिकाºयाच्या पूर्व मान्यतेनेच ही रजा घेता येईल. दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊनच रजा मंजूर केली जाईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/mrunal-bhagat/", "date_download": "2018-11-14T01:05:25Z", "digest": "sha1:Q4DHPX36ES7ZHF6L4BSZSA4BSWDVSSTH", "length": 14976, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मृणाल भगत | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nउत्सव विशेष : पारंपरिक कपडय़ांचा सुटसुटीत साज\nसुटसुटीत पण आकर्षक असे कपडय़ांचे पर्याय बाजारात यायला लागले आहेत.\nपर्यटन विशेष : अंदमानची मनमुक्त भटकंती\nअंदमानला पोहोचण्यासाठी कोलकाता किंवा चेन्नईवरून विमान किंवा जहाज गाठावे लागते.\nइंग्रजी मालिका : सबकुछ प्रियांका\nहिंदी सिनेमातील आघाडीची नायिका अमेरिकन टीव्हीविश्वामध्ये पदार्पण करते आणि एका मालिकेत मुख्य पात्राची भूमिका साकारते, ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.\n‘मुझे तेरी बॉडी की हर वो चीज लगती सेक्सी’ यातून समोरच्याच्या शरीराबद्दलची वासनेची नजर दिसते. प्रमोशनल गाण्यासाठी सकारात्मक गाणंही वापरता आलं असतं.\nप्रवासात वेळ जातो, पण अंदमानचा हा कमी गर्दीचा भाग पाहण्यात वेगळीच मजा आहे.\nलग्नाच्या पेहरावातला बदलता ट्रेण्ड\nआपल्या लग्नात आपण राजकन्येसारखं दिसावं, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते\nआऊट ऑफ फॅशन : ‘इन्स्टा’ग्राफ\nइतर कोणत्याही सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या तुलनेत इन्स्टाग्राम वापरणं सहज सोपं आहे.\nआऊट ऑफ फॅशन : फॅशनची लगीनघाई\nआज कोणत्याही बडय़ा सेलेब्रिटी किंवा नामांकित कुटुंबामधील लग्न असो सगळ्यात आधी चर्चा होते ती वधूच्या कपडय़ांची.\nआऊट ऑफ फॅशन : जांभूळ आख्यान\nआकाशाच्या काळ्या उदासीनते पलीकडे कुतूहलता, स्वप्नांची दुनिया रंगवण्यात हाच जांभळा रंग कारणीभूत असतो.\nआऊट ऑफ फॅशन : ‘झाकोळ’\nअभिनेत्री प्रमाणेच मॉडेल्सनासुद्धा काही फोटोशूटसाठी उत्तेजक पोज द्यायच्या असतात.\nआऊट ऑफ फॅशन : पुरानी जीन्स..\nकपडे पुन्हा विकण्याची सोय करणाऱ्या वेबसाइट्सची गरज भासू लागली आहे.\nआऊट ऑफ फॅशन : डूल पोरी डुला..\nसेल्फी-परफेक्ट लुकसाठी इअररिंग्स हा मस्त पर्याय ठरू लागला आहे.\nआऊट ऑफ फॅशन : ‘कम्फर्टे’बल\nइन्स्टाग्राम स्थळावर साडी फेस्टिव्हलनिमित्त ‘नो ब्लाऊज’ चळवळ सुरू झाली होती.\nआऊट ऑफ फॅशन : ‘बो’नामा\nपार्टीजमध्येही त्या काळी हाय बो आणि मोठा स्क्रूंची हा लुक ट्रेंडमध्ये होता.\nही ज्वेलरी ट्राय तर करुन पाहा\nट्रेंडी राहण्यासाठी वेगळ्या पर्यायांचा विचार करा\nHappy Diwali 2017 : इमिटेशन ज्वेलरीचा पर्यायही उत्तम\nआऊट ऑफ फॅशन : चौकट राणी\nरेषा, चौकडी प्रिंट्सच्या वापराचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या लुकमधील सहजता.\nआऊट ऑफ फॅशन : नॉस्टॅल्जियाचा आजार\n‘रोडरॅश’ गेम नव्या स्वरूपात येत्या नोव्हेंबरमध्ये परतत आहे.\nदागिन्यांचा विषय निघाला की चर्चेचा मोर्चा सहजच इतर देशांकडे वळतो.\nआऊट ऑफ फॅशन : ‘बाल’संस्कृती\nमुलींनाही क्लीन शेव्हच्या चॉकलेट बॉयपेक्षा सेक्सी दाढीचा मॅचो लुक आवडू लागला होता.\nआऊट ऑफ फॅशन : ‘लुक’ विकणे आहे\nफॅशन शोला जाताना अमुक डिझायनर म्हणजे कपडे, तमुक म्हणजे अ‍ॅक्सेसरीज ही समीकरणं ठरलेली असायची.\nआऊट ऑफ फॅशन : ड्रेपिंगची किमया\nड्रेपिंगच्या मदतीने विकसित झालेला एक ड्रेसचा प्रकार म्हणजे गाऊन.\nआऊट ऑफ फॅशन : गडद रंगांची गंमत\nडिझायनर्सवर गेल्या काही सीझन्सपासून या गडद रंगांचा प्रचंड प्रभाव पडलेला आहे.\nआऊट ऑफ फॅशन : सणासुदीची फॅशन\nपारंपरिक किंवा एथनिक स्टाइलचे कपडे बाजारातील दुकानाच्या चकचकीत खिडकीतून नेहमीच खुणावत असतात.\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/28497?page=3", "date_download": "2018-11-14T01:30:57Z", "digest": "sha1:4PAK3IHSCCZGSN26QRVWBYLAKWR4FFLL", "length": 22834, "nlines": 314, "source_domain": "www.maayboli.com", "title": "छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय १ : \"कहानी घर घर की\" | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय १ : \"कहानी घर घर की\"\nछाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय १ : \"कहानी घर घर की\"\nहा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात\nमायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात \"छाया - गीत\".\nदर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.\nचला तर मग द्या टाळी आणि खेळा नवा खेळ..... \"छाया - गीत\".\n१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.\n२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.\n३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.\n४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.\n५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.\n६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाला साजेसे एक गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे. पूर्ण गाणे लिहू नये.\n७. प्रकाशचित्रासोबत गाणे न लिहील्यास झब्बू बाद ठरवला जाईल.\n८. गाणे आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.\n९. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शिर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणे मराठी किंवा हिंदीच असणे आवश्यक आहे.\n१०. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.\n\"छाया-गीत\" : विषय १: \"कहानी घर घर की...\"\nप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत फक्त प्राणी, पक्षी, कीटक इ इ यांची नैसर्गिक घरं. उदाहरणार्थ मधमाश्यांचे पोळे, पक्ष्याचे घरटे इ इ\nगाणे - कळीचे शब्द: घर, घरकुल, संसार, बसेरा.. इ इ उदा. \"ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहोत हंसीन है...\"\nमायबोली गणेशोत्सव २०११ सांस्कृतिक कार्यक्रम\nसगळ्यांचेच फोटो मस्त आहेत\nसगळ्यांचेच फोटो मस्त आहेत\nनन्ही परी गोड आहे.\nम्हारा गाँव काठीयावाडे, (इथे\nम्हारा गाँव काठीयावाडे, (इथे गोवा म्हटले तरी चालेल)\nजहाँ 'दूध की नदिया' बाहे (दूधसागर धबधबा)\nजहाँ कोयल कुहूकूहू बोले\nम्हारे घर अंगना ना भूलो ना .......\nगोव्याला दूधसागर धबधब्यापाशी हा फोटो काढला आहे. अशी अनेक माकडे तिथल्या खडकांवर आणि जवळच्या झाडांवर वस्ती करून असतात. त्यांच्याकरता हे गाणे डेडिकेट करत आहे ....\nहोम, स्वीट होम मिड सुख और\nमिड सुख और महलों हालांकि हम घूमने सकता,\nयह कभी इतना विनम्र, वहाँ घर जैसी कोई जगह है;\nआकाश से एक आकर्षण के लिए हमें वहाँ पवित्र लगता है,\nकौन सा, दुनिया के माध्यम से तलाश, कभी नहीं कहीं और के साथ मुलाकात की.\nगृह, घर, मीठा, मीठी घर\nवहाँ घर जैसी कोई जगह है, ओह, वहाँ घर जैसी कोई जगह है\nघर से एक निर्वासन, व्यर्थ में महिमा प्रभावित;\nओह, मुझे फिर से मेरे नीच फूस की झोपड़ी दे\ngayly गायन, कि मेरा फोन पर आने पक्षियों -\nमुझे उन्हें दे और मन की शांति, सब से ज़्यादा प्यारा है\nगृह, घर, मीठा, मीठी घर\nवहाँ घर जैसी कोई जगह है, ओह, वहाँ घर जैसी कोई जगह है\nमैं चाँद पर टकटकी के रूप में मैं भीषण जंगली चलने के,\nऔर लग रहा है और कि मेरी माँ अब उसके बच्चे के बारे में सोचती है,\nजैसा कि वह हमारे अपने कुटीर दरवाजे से कि चांद पर दिखता है\n'अपरोक्ष Woodbine, सुगंध जिसका मुझे कोई अधिक खुश करेगा.\nगृह, घर, मीठा, मीठी घर\nवहाँ घर जैसी कोई जगह है, ओह, वहाँ घर जैसी कोई जगह है\nबैठने के लिए कैसे मीठी 'आज़ादी' एक शौकीन पिता मुस्कान Neath,\nऔर एक माँ के दुलार पीड़ा कम करना और छलना\nचलो दूसरों के मध्य नई सुख प्रसन्न करने के लिए घूमने,\nलेकिन मुझे दे, ओह, मुझे दे, घर का सुख.\nगृह, घर, मीठा, मीठी घर\nवहाँ घर जैसी कोई जगह है, ओह, वहाँ घर जैसी कोई जगह है\nतुमको करने के लिए मैं लौटने के लिए, देखभाल के साथ अधिक बोझ डाल हूँ;\nदिल प्यारे सांत्वना मुझ पर मुस्कान होगा;\nकि कुटीर से अधिक नहीं है फिर मैं घूमने होगा;\nयह कभी इतना विनम्र, वहाँ घर जैसी कोई जगह है.\nगृह, घर, प्यारी, प्यारी, घर\nवहाँ घर जैसी कोई जगह है, ओह, वहाँ घर जैसी कोई जगह है\nHome, sweet home या John Howard Payne च्या कवीतेचा गुगलच्या सहाय्याने केलेला अनुवाद.\nहे जे सुंदर ते माझे घर मी तर\nहे जे सुंदर ते माझे घर\nमी तर आहे मस्त कलंदर\nअसावा सुंदर चॉक्लेटचा बंगला\nचंदेरी सोनेरी चमचमता चांगला\nसगळ्यांची घरे मस्त. माझे असले\nसगळ्यांची घरे मस्त. माझे असले फोटो नेमके काल सापडले नाहीत.\nकुणाकडे वीव्हरच्या (हुदाळे) धरणाचा फोटो नाही का आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण दिसतात हे.\n(माझ्याकडे आहेत पण त्याचा हक्क अटेंबरो साहेबांकडे आहे.)\nजिप्सी, फोटो सुरेख आहे.\nजिप्सी, फोटो सुरेख आहे.\nअर खोप्यामंधी खोपा सुगरनीचा\nमस्त फोटो आणि गाणी सुध्दा.\nमस्त फोटो आणि गाणी सुध्दा. हॅट्स ऑफ टू यू ऑल\nसगळ्यांचे फोटो आणि गाणी मस्त\nसगळ्यांचे फोटो आणि गाणी मस्त\nघर जाएगी तर जाएगी ढोलीया चढ\nघर जाएगी तर जाएगी\nजिप्सी, सगळे फोटो आणि गाणी\nजिप्सी, सगळे फोटो आणि गाणी मस्त आहेत.\nआहेच मुळी ती व्हर्सेटाइल\nआहेच मुळी ती व्हर्सेटाइल\nइतका तगडातुगडा राकट मासा 'सैय्याबिना' म्हणतोय काय्भानगडसेल्तीअसो\n\"ती मासा\" आहे \"तो मासा\" नै कै\nये तेरा घर ये मेरा घर हम सबका\nये तेरा घर ये मेरा घर\nहम सबका है ये प्यारा घर.\nहिच्या तोंडात असेच गाणे असेल बहुतेक.\nजिप्सी तो राणीच्या बागेतला\nजिप्सी तो राणीच्या बागेतला फोटो आहे ना \nनसतेस घरी तू जेव्हा, जीव\nनसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो\nजगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो....:फिदी:\nमस्त खेळ. प्रचि आणि त्यासोबतची गाणी तर एकदम सही.\nघर असावे घरा सारखे नकोत\nघर असावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती\nइथे असावा प्रेमळ जिव्हाळा नकोत नुसती नाती\nया घरट्यातुन पिलु उडावे दिव्य घेऊनि शक्ती\nआकांक्षांचे पंख असावे उंवरठ्यावर भक्ती.\nमला दुसर कोणत गाण सुचत नाहीये . कुणीतरी वेगळ सुचत असेल तर सुचवा.\nवरच्या फोटोतला १ ला फोटो \"मी\nवरच्या फोटोतला १ ला फोटो \"मी आणि माझी पिल्ले\" असा फॅमिली फोटो काढा अस सांगती आहे अस वाटतय ना\nअनु ३, छान आहे. 'घरात हसरे\nअनु ३, छान आहे.\n'घरात हसरे तारे असता...' पण चालेल.\nये मेरा प्यारासा घर.....\nये मेरा प्यारासा घर.....\nवहा कौन है तेरा, मुसाफिर,\nवहा कौन है तेरा, मुसाफिर, जाएगा कहा\nदम लेले घडी भर, ये छैया, पायेगा कहा\nवहा कौन है तेरा, मुसाफिर, जाएगा कहा ....\nआजूबाजूच्या गल्ल्याबोळांतून भटकणारे हे मार्जारकुलोत्पन्न स्वामी\n एकसे बढकर एक छाचि आणि\n एकसे बढकर एक छाचि आणि काव्य\nरुणुझुणु, कसलंय ते ड्येंजर\nअनुतीन- मस्तय ते घरटं.\nजबरीच गं रूणूझुणू....सही घेतलाय फोटु\nहे आमच्या ५१ वर्ष जुन्या\nहे आमच्या ५१ वर्ष जुन्या बिल्डींगमधल्या घरातले, भिंतीतल्या इंजेक्शनच्या 'आ चा घो' म्हणून आलेले पाहुणे.\nकाळजीने गाणं पण सुचत नाहीये.\nनी, बघुनच अंगावर शहारा\nनी, बघुनच अंगावर शहारा आला.....\nजागु, रुणुझुणु आणि सर्वांचे\nजागु, रुणुझुणु आणि सर्वांचे फोटो गाणी जबरी..\nनी हे नक्की काय आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-minimum-temperature-increased-two-percent-maharashtra-9296", "date_download": "2018-11-14T01:37:44Z", "digest": "sha1:VYXZQUKCMATIP3BLWX3WKHJ5QQAGWQ6R", "length": 17308, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, minimum temperature increased by two percent , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात कमाल तापमानात दोन अंशांपर्यंत वाढ\nराज्यात कमाल तापमानात दोन अंशांपर्यंत वाढ\nशुक्रवार, 15 जून 2018\nपुणे: राज्यातील अनेक भागांत माॅन्सूनने उघडीप दिल्याने कमाल तापमानाचा पारा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये उच्चांकी ४०.० अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nपुणे: राज्यातील अनेक भागांत माॅन्सूनने उघडीप दिल्याने कमाल तापमानाचा पारा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये उच्चांकी ४०.० अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nगेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील माॅन्सूनची गती थंडावली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात ऊन सावल्याचा खेळ सुरू आहे. त्यामुळे दुपारी वातावरणात उकाडा वाढत आहे. परिणामी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. येत्या सोमवार ते मंगळवारपर्यत राज्यातील पावसाची गती मंदावणार आहे. त्यानंतर वातावरणात पोषक हवामान तयार झाल्यास कोकण परिसरात अधूनमधून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.\nगेल्या चोवीस तासामध्ये पावसाने उघडीप दिल्याने गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा खाली उतरला असला तरी पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा हळूहळू वाढू लागला आहे.\nविदर्भातील बुलढाणा येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने वाढ होत ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, सांताक्रुझ, रत्नागिरी, डहाणू, औरंगाबाद येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. तसेच उर्वरित भागात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.\nतीन-चार दिवस माॅन्सून संथच राहणार\nसध्या पोषक वातावरण नसल्याने माॅन्सूनची गती संथच राहणार आहे. पुढील तीन ते चार दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. पुढील आठवड्यात माॅन्सूनच्या प्रगतीत किंचित वाढ होऊन राज्यात पुन्हा माॅन्सून सक्रिय होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात कोकण किनारपट्टीवर पावसाच्या हलक्या बरसतील अशी शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.\nगुरुवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई ३२.२, सांताक्रूझ ३४.०, अलिबाग ३३.६, रत्नागिरी ३१.७,डहाणू ३२.८, पुणे ३२.६, नगर ३६.४, जळगाव ४०.०, कोल्हापूर ३०.९, महाबळेश्वर २१.५, मालेगाव ३८.२, नाशिक ३२.६, सांगली ३२.२, सातारा ३१.३, सोलापूर ३५.३, औरंगाबाद ३६.५, उस्मानाबाद ३३.४, परभणी शहर ३६.९, नांदेड ३५.०, अकोला ३८.६, अमरावती ३७.०, बुलढाणा ३८.२, ब्रम्हपुरी ३७.५, चंद्रपूर ३९.०, गोंदिया ३७.०, नागपूर ३७.७, वाशीम ३७.०, वर्धा ३७.९, यवतमाळ ३६.५.\nमाॅन्सून महाराष्ट्र जळगाव सकाळ हवामान कोकण विदर्भ सांताक्रुझ औरंगाबाद किनारपट्टी मुंबई अलिबाग पुणे नगर कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर उस्मानाबाद परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर वाशीम यवतमाळ\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nजिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nराज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...\nदावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...\nसत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://fbdownloader.info/videos/196353384220350", "date_download": "2018-11-14T00:25:28Z", "digest": "sha1:SAXQL6DVQIGKJAPGVT37DT65QWZACRCU", "length": 13814, "nlines": 130, "source_domain": "fbdownloader.info", "title": "Download facebook video NCP Sangli posted on 05/26/2017", "raw_content": "\nज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ आणि निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक भीष्मराज बाम यांचे १२ मे रोजी दुखःद निधन झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने बाम यांच्या आठवणी जगविण्यासाठी मुंबई येथे आज स्मृतिसभा संपन्न झाली. स्वच्छ, पारदर्शक कारभार करणारा पोलीस अधिकारी कसा असावा असा आदर्श त्यांनी प्रशासनासमोर ठेवला. माझ्यावर जेव्हा गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली गेली होती तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांचे काम मला जवळून पाहता आले. या अधिकाऱ्यांना मी सेवेत असताना पाहिले, सेवेच्या नंतर पाहिले. महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याकरता अनेकांनी पराकाष्ठा केली पण आपल्या कामातील क्षेत्रापासून काही वेगळेपणा दाखवण्याची खबरदारी जे घेत होते त्यात बाम यांचा उल्लेख करावाच लागेल.\nबाम यांची पार्श्वभूमी थोडी गमतीशीर होती ते मूळचे हैद्राबादचे होते. त्यांचा तसा महाराष्ट्राशी संबंध नव्हता. वडिलांचा स्टॉक मार्केटचा धंदा होता आणि त्या धंद्यात मोठे नुकसान झाले होते, अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी त्या परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण घेतलंही. त्यानंतर स्टॉक मार्केटचाच धंदा करावा का असा प्रश्न त्यांच्या मनात होता. पण त्यात त्यांचे मन रमले नाही. शेवटी ते महाराष्ट्राचे डीवायएसपी झाले. सकाळी सहा वाजता उठायचं, दिवसभराचा कठीण कार्यक्रम पार पाडायचा. कामातून संध्याकाळपर्यंत काही सुटका व्हायची नाही. वैतागून ते दर आठवड्याला घरी पत्र लिहायचे की मी आता हे सोडणार आहे. मात्र ते काही सोडून परत आले नाहीत. त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली.\nबाम यांना क्रीडा क्षेत्रातबाबत प्रचंड आस्था होती. थोड्याबहुत प्रमाणात माझाही संबंध क्रीडा क्षेत्राशी होता. देशातील बहुतेक खेळांच्या संघटनेची जबाबदारी माझ्यावर होती. जगाच्या क्रिकेटची जबाबदारी सुद्धा माझ्याकडे होती. त्यामुळे खेळाडूंची मानसिकता तयार करण्यासाठी, कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगळ्या शिक्षणाची आवश्यकता होती, याचा विचार आम्ही करत असू तेव्हा बाम यांचे नाव पुढे येत असे. बाम यांनी अनेक कर्तृत्ववान खेळाडूंना घडवले. मग शूटिंग असो, क्रिकेट असो, टेनिस असो. या सर्व खेळाडूंना उत्तम संस्कार देण्याची जबाबदारी सुद्धा बाम यांनी पार पाडली. मला आठवतंय की एकदा राहुल द्रविड याने मला फोन केला होता की मला तुम्हाला भेटायचे आहे. मी राहुलला बोलावून घेतले. त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने कर्णधारपद सोडण्याची इच्छा माझ्यासमोर दर्शवली. दक्षिण आफ्रिकेची चॅम्पियन्स ट्रॉफी समोर असताना भारतीय टीमचा कर्णधार पद सोडायचा विचार करत होता. एवढ्या लवकर नवीन कर्णधार शोधणे म्हणजे आमच्यासमोर मोठी अडचण होती. मी तेव्हा सचिनला बोलावून घेतलं. त्याला सर्व परिस्थिती सांगितली. कर्णधारपदाची जबाबदारी कोणावर टाकायची याबाबत त्याचे मत जाणून घेतले. सचिनने सांगितले की माझ्या शिक्षकाने मला उत्तम शिकवले. त्यांनी जे शिकवले त्यात कष्ट घेण्याची भूमिका मी सातत्याने केली. पण मला आत्मविश्वास देण्याचे काम बाम यांनी केले. त्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. पण ज्याला बाम यांचे शिक्षण मिळाले नाही तरी त्याचा आत्मविश्वास चांगला आहे असा एक माझा सहकारी दिसतोय त्याचं नाव धोनी... त्याचा तुम्ही विचार करा, असं त्यावेळी सचिनने सुचवले. धोनी त्यावेळी चांगला चर्चेत होता पण आजच्यासारखे त्याचे तेव्हा नाव नव्हते. मी त्यावर थोडी साशंकता व्यक्त केली. त्यावर सचिन म्हणाला की मला बाम साहेबांनी शिकवलं, माझी मानसिक तयारी उत्तम करून घेतली. धोनीला बाम यांचे शिक्षण मिळाले नसले तरी तो ज्या परिस्थितीतून आला आहे, त्या परिस्थितीने त्याला प्रचंड आत्मविश्वास दिलेला आहे, त्याला संधी देऊन बघा. सचिनची शिफारस मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितली आणि भारतीय टीमला पर्यायाने देशाला अत्यंत उत्कृष्ट असा कर्णधार मिळाला. क्रीडा क्षेत्रात भारताने जे काही वैभव कमवले त्यात बाम यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी स्वतः बद्दल काहीच मागितले नाही. खेळाचा दर्जा खेळाडूंना योग्य सोय मिळाली पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रात भारताचा जो काही नावलौकिक वाढला, त्यात बाम यांचे योगदान अंत्यंत महत्त्वाचे आहे. अशा आदर्श व्यक्तीस मी माझी आदरांजली अर्पण करतो.\nमराठी शाळांचे आर्थिक सबलीकरण करू असं आश्वासन चार वर्षांपूर्वी विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र आज केंद्रीय मंत्री म्हणतात की शाळांनी आमच्याकडे कटोरा घेऊन भीक मागू नये. मराठी शाळांचे असेच सबलीकरण अपेक्षित होते का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/we-promise-to-clean-70-80-percent-of-river-ganga-before-december-says-union-minister-nitin-gadkari-1748602/", "date_download": "2018-11-14T00:48:43Z", "digest": "sha1:FKKP7WX35TTGZ6EC23CW2M4NDU732LRF", "length": 11252, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "We promise to clean 70 80 percent of river Ganga before December says Union Minister Nitin Gadkari | डिसेंबरपर्यंत गंगा नदी ८० टक्के स्वच्छ होईल: नितीन गडकरी | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nडिसेंबरपर्यंत गंगा नदी ८० टक्के स्वच्छ होईल: नितीन गडकरी\nडिसेंबरपर्यंत गंगा नदी ८० टक्के स्वच्छ होईल: नितीन गडकरी\nमागील चार वर्षांत केंद्र सरकारने गंगा नदीच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. गंगा नदी प्रदूषित करणारे २५१ उद्योग बंद करण्यात आले आहे.\nया वर्ष डिसेंबरपर्यंत गंगा नदी ७० ते ८० टक्के स्वच्छ केली जाईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमधील बागपत येथे रस्ते योजनांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. गंगा नदीच्या स्वच्छतेचे काम वेगाने सुरू आहे. त्यांचे चांगले परिणामही समोर येत असल्याचे त्यांनी म्हटले.\nबागपत येथे दिल्ली-सहारनपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचा शुभारंभ त्यांनी केला. यावेळी जाहीर सभेत ते बोलत होते. केंद्र सरकार रस्ते निर्मितीवर जास्त लक्ष देत आहे. रस्ते चांगले असतील तर विकासाचा वेग आणखी वाढेल, असे ते म्हणाले. नवीन रस्ते योजनेमुळे दिल्ली ते मीरतचे अंतर अवघ्या ४० मिनिटांत होईल असे त्यांनी सांगितले. आधी यासाठी सुमारे ४ तास लागत.\nगंगा नदी स्वच्छतेबाबत ते म्हणाले की, मागील चार वर्षांत केंद्र सरकारने गंगा नदीच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. गंगा नदी प्रदूषित करणारे २५१ उद्योग बंद करण्यात आले आहे. तर ९३८ उद्योगांमधून निघणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यात आले आहे. गंगा नदी प्रदूषित करणारे २११ मोठे नाले शोधण्यात आले. गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी ‘नमामि गंगा मिशन’ अंतर्गत आतापर्यंत १९५ योजनांना मंजुरी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/lingeries/cheap-lingeries-price-list.html", "date_download": "2018-11-14T00:47:13Z", "digest": "sha1:THBOCX6IWXQDLOOBH6EEUZ3FWNHDI3T5", "length": 8403, "nlines": 142, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये लिंगेरीयस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त लिंगेरीयस India मध्ये Rs.249 येथे सुरू म्हणून 14 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. सेन्सुल होत इव्हनिंग सेक्सी ब्लॅक निघाटवेअर फ्रॉक 361 Rs. 883 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये लिंगेरी आहे.\nकिंमत श्रेणी लिंगेरीयस < / strong>\n1 लिंगेरीयस रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 249. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.249 येथे आपल्याला परिस्तितिया लो वाईस्ट ब्लॅक रेड उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nपरिस्तितिया लो वाईस्ट ब्लॅक रेड\nपरिस्तितिया बॉय शॉर्ट ब्लॅक ग्रे\nपरिस्तितिया बॉय शॉर्ट पिंक पूरपले\nहोत अँड रेड सेन्सुल इंपोर्टेड नेट ब्रा पॅंटी सेट 377\nवाइल्ड होत रेड सेन्सुल इंपोर्टेड ब्रा पॅंटी सेट 378\nफॅन्सी सॉफ्ट अँड सिल्कचे हॉर्नय ब्लॅक ब्रा पॅंटी सेट 375\nसेंदुसिन्ग हनिमून तवॊ पीएस होत बिकिनी सेट 374\nडेसिग्नेर होत हनिमून तवॊ पीएस बिकिनी सेट 379\nहोत ब्लू रेवेआलिंग होत इव्हनिंग बेबी डौल फ्रॉक 365\nहोत मौवे इंपोर्टेड नेट मुद्द्य निघाटवेअर निघती 366\nसेन्सुल होत इव्हनिंग सेक्सी ब्लॅक निघाटवेअर फ्रॉक 361\nसेंदुसिन्ग लीगत ब्लू बेबीडॉल होत इव्हनिंग फ्रॉक 384\nअल्ट्रा Slim बॉडी शॉपिंग गारमेंट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://translationpanacea.in/bhashantar-anuwad.html", "date_download": "2018-11-14T01:12:37Z", "digest": "sha1:K4RKTHUUSPAB7PRHFBUG4B57NVDGLT3K", "length": 6925, "nlines": 29, "source_domain": "translationpanacea.in", "title": "A value added document Translation Services in Pune, India|Translationpanacea", "raw_content": "\nArticle | भाषांतर ते अनुवाद\n’’, पत्रकारिता शिक्षणाच्या सुरुवातीलाच एडिटिंगच्या प्राध्यापकांनी ऐकवलेले हे वाक्य. त्यापूर्वीही, मराठी माध्यमात शिकल्याने इतर भाषांमधील लेखन समजून घेण्यासाठी मनातल्या मनात भाषांतराची प्रक्रिया होतच असावी. इंग्रजी बोलायची वेळ आलीच तर मुळात मातृभाषेत सुचलेले विचार मेंदूत ट्रान्सलेट करून पर्यायी इंग्रजी शब्द शोधून (न सापडलेले गाळून) मग अडखळत अडखळत मांडले जायचे...\nपण, वृत्तपत्र माध्यमात तुम्हाला वृत्तसंस्थांच्या बातम्या मराठीत लिहाव्या लागणार आणि त्यासाठी भाषांतराचे कौशल्य आवश्यक नव्हे, तर अनिवार्य आहे, इतका निर्वाणीचा इशारा मिळाल्यानंतर मग याकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात झाली. हळूहळू ते जमूही लागले आणि पुढे या क्षेत्रात आल्यानंतर तर सवयीचेच झाले. पण, बातम्या कुणी वाक्यरचनेसाठी, संबंधित घटना जगण्यासाठी/अनु‍भवण्यासाठी वाचत नाही. (Hopefully...) बातम्या वाचल्या जातात, त्यातले माहिती/तपशील समजून घेण्यासाठी. सहाजिकच त्या लिहिण्याची विशिष्ठ पद्धत ठरलेली असते आणि भाषांतरही त्या पद्धतीनेच केले जाते. त्यामुळे अपवाद वगळता त्यामध्ये क्रिएटिव्हिटीचा (सर्जनशीलता) भाग कमी असतो. कदाचित म्हणूनच त्याला भाषांतर म्हणतात, अनुवाद नाही.\nया भाषांतर नसलेल्या अनुवादाशी माझी ओळख निःसंशय ट्रान्सलेशन पॅनाशिया आणि विदुला टोकेकर यांच्यामुळे झाली. अंगवळणी पडलेल्या भाषांतरापेक्षा हा अनुभव खूपच वेगळा होता. त्यासाठी पुन्हा एकदा वेगवेगळे शब्दकोष धुंडाळावे लागले. एका इंग्रजी शब्दाला तीन-चार किंवा त्याहूनही जास्त पर्यायी शब्द असू शकतात, त्यातील मूळ आशयाला अधिकाधिक समर्पक कोणता, याची निवड करावी लागते. कधीकधी तर पर्यायी शब्दांची चौकट धुडकावून थेट आपल्याला समजलेला अर्थ मांडावा लागतो, एवढे करूनही संपूर्ण प्रकरण वाचताना एकसंधता येईलच, याची शाश्वती नसते. अशावेळी काही भाग पुन्हा लिहावा लागू शकतो, यांसारख्या अनेक गोष्टी शिकता आल्या आणि अद्यापही बऱ्याच शिकण्यासारख्या आहेत. अनुवाद हा कोणत्याही एका हुकमी तंत्रात बसवता येत नाही, त्यासाठी प्रत्येकवेळी ‘ट्रायल-एरर’ पद्धत वापरणेच योग्य आहे एवढे मात्र आता लख्ख समजले आहे.\nयोगायोगाने मला आतापर्यंत मिळालेली पाचही पुस्तके वेगळ्या धाटणीची (genre) होतीच, त्याचबरोबर माझ्या वैयक्तिक वाचनआवडींच्या कक्षेबाहेरचीही होती. त्यामुळे बातम्यांचे भाषांतर करताना जाणवतो, तसा आत्मविश्वास (फाजीलही असेल कदाचित...) मला अद्याप अनुवादाबाबत जाणवलेला नाही, आणि एकाअर्थी सर्जनशीलता जिवंत ठेवण्यासाठी तो न जाणवणेच उपकारक आहे कारण, धडपडत, प्रयोग करत, जमत नसल्याने त्रस्त होऊन, प्रसंगी डेडलाइन चुकवून, अखेर अचूक साधल्याचा आनंद हा त्या आत्मविश्वासापेक्षा अधिक समाधानकारक आहे, इतके मी आता एकाचवेळी भाषांतर आणि अनुवाद दोन्ही क्षेत्रात कार्यरत असल्याने सांगू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2011/02/blog-post_18.html", "date_download": "2018-11-14T00:10:59Z", "digest": "sha1:CK6R5R6YWHGXGYCVQSCB35AS22K57ROP", "length": 38766, "nlines": 272, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "शिवरायांचा आठवावा विचार... ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nशैक्षणिक क्रांतीच्या प्रणेत्यांची उपेक्षा कशासाठी ...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nशनिवार, फेब्रुवारी १९, २०११\nप्रकाश पोळ 4 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nछ. शिवराय....स्वराज्याची स्थापना करून या मातीतल्या गोरगरीब माणसाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा देणारे युगपुरुष....स्त्रीला मातेचा दर्जा देवून, स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे अशी निर्मळ भूमिका घेणारे महामानव....या मातीत आत्मसन्मानाची फुंकर घालणारे दृष्टे राजे..... प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, “शिवाजी महाराजांचे नाव घेतले की ३३ कोटी देवांची फलटण बाद होते, इतकी ताकद 'शिवाजी' या नावात आहे”.\nआज १९ फेब्रुवारी हा शिवरायांचा जन्मदिन....स्वाभिमानाने जगू पाहणाऱ्या बहुजन समाजाचे शिवरायांशी अतूट नाते आहे. शिवछत्रपतींनी स्वराज्यातील रयतेच्या मनात स्वाभिमान निर्माण केला. अत्याचारी आणि जुलमी राजवटीविरोधात स्वराज्यातील सामान्य माणूसही विद्रोह करू शकतो ही भावना शिवरायांनी निर्माण केली. शिवराय या देशातील सर्व सामान्य माणसाच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत ते यामुळेच. सामाजिक, राजकीय परिस्थितीने विफल झालेला सामान्य माणूस म्हणतो आज शिवराय हवे होते...'राजे पुन्हा जन्माला या...' परंतु छत्रपती आज पुन्हा जन्माला येवू शकत नाहीत हे वास्तव आहे. पण चारशे वर्षांपूर्वी शिवरायांनी जो उत्तुंग विचार समाजाला दिला आहे तो आजही आपल्यामध्ये आहे. शिवचरित्र म्हणजे केवळ ढाल-तलवारीची लढाई नाही. शिवचरित्र एक विचार आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यास प्रेरित करणारा एक संस्कार आहे. तो संस्कार आपण जपला पाहिजे. शिवरायांच्या चरित्रातून आपण नक्की काय शिकले पाहिजे या दृष्टीने आपणास विचार करणे गरजेचे आहे.\nशिवरायांनी उभ्या आयुष्यात कधी माणसामाणसात भेद केला नाही. जात, धर्म, प्रांत, भाषा या गोष्टींवरून माणसाना एकमेकापासून वेगळे केले नाही. उलट सर्वाना स्वराज्याच्या एका धाग्यात गुंफून यशस्वी वाटचाल केली. शिवराय हे सर्व जाती-धर्मांना समान लेखणारे होते. म्हणूनच धर्मग्रंथांनी ब्राम्हणांना शिक्षा करू नये असे सांगितले असतानाही “ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ” अशी सडेतोड भूमिका शिवराय घेतात. त्यामुळेच अफजल खान वधाच्या वेळी शिवरायांवर वार करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णीला शिवरायांनी संपवले. स्वराज्याला विरोध करणारा माणूस कोणत्याही जाती-धर्मातील असला तरी तो स्वराज्याचा शत्रू आहे असेच शिवरायांनी मानले. त्यामुळेच स्वराज्याचे विरोधक जावळीचे चंद्रराव मोरे अथवा मोघलांना सामील झालेले संभाजी कावजी यानाही शिवरायांनी माफ केले नाही. शिवरायांच्या चरित्रातून आपण हा गुण घेतला पाहिजे. जातींचा तथाकथित वर्चस्ववाद बाजूला ठेवून शिवरायांच्या विचाराने सर्व समावेशक समाज निर्मितीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.\nशिवरायांच्या आयुष्यात त्यांनी स्त्रियांना फार मोठा सन्मान दिला. ज्या काळात स्त्रियांवर धर्मव्यवस्थेने अन्यायकारक बंधने लादली होती, त्या काळातही स्त्रीला देवतेची पर्यायाने अतिशय सन्मानाची वागणूक देणारा हा राजा होता. म्हणूनच गरीब मुलीवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडण्याचे आदेश शिवरायांनी दिले. स्त्रियांबाबत इतकी सकारात्मक आणि उत्तुंग भूमिका घेणारे शिवराय एकमेवाद्वितीयच होते. शिवचरित्रातून हा गुण स्वीकारून प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. आपल्या घरातील आई, बहिण व इतर स्त्रियांना सन्मानकारक वागणूक द्यावी. त्यांना निर्णयप्रक्रियेत सामील करून घ्यावे. घरातील मुलीना उच्च शिक्षण द्यावे.\nअंधश्रद्धाना शिवरायांनी आपल्या आयुष्यात कधीही स्थान दिले नाही. शिवरायांनी अनेक किल्ले बांधले. काही किल्ल्यांची डागडुजी केली. परंतु कोणत्याही किल्ल्यावर सत्यनारायण पूजा घातली नाही. अनेकवेळा किल्ल्यांचे बांधकाम करताना सापडलेल्या धातूंच्या देवाच्या मूर्ती वितळवून स्वराज्यासाठी खजिना उभा केला. शिवरायांच्या सर्व लढाया अमावास्येच्या काळ्याकुट्ट रात्रीच असत. परंतु शिवरायांचे नाव पावलोपावली घेणारे आपण मात्र प्रत्येक गोष्ट करताना मुहूर्ताचे थोतांड माजवत बसतो. महात्मा फुले म्हणतात, “प्रत्येक लढाई मुहूर्त पाहूनच करणारी पेशवाई बुडाली आणि मुहूर्त न बघणारे इंग्रज जिंकले”. शिवराय अंधश्रद्धा मुक्त होते. त्यांचा आदर्श मानून आपणही अंधश्रद्धा आणि फालतू थोतांडाना तिलांजली दिली पाहिजे.\nआज शिवराय असते तर \nराजे पुन्हा जन्माला या....अशा प्रकारची वाक्ये आपण पुन्हा-पुन्हा बोलतो. शिवरायांना जे आयुष्य मिळाले ते त्यांनी सत्कारणी लावले. आयुष्यभर न्यायाने वाटचाल करून स्वराज्य उभे केले. स्वाभिमानी रयतेची निर्मिती केली. शिवरायांनी दिलेला विचार आजही आमच्या डोक्यात आहे. तरीही आपण कर्तुत्व न गाजवता शिवरायांनी पुन्हा जन्म घ्यावा म्हणून साकडं घालत असू तर शिवरायांचे नाव घ्यायचा अधिकार आपल्याला नाही. आणि आज शिवराय पुन्हा जन्माला आले तरी ते ढाल-तलवारीची लढाई करणार नाहीत. आजचे युग हे विज्ञान-तंत्रज्ञान-संगणकाचे युग आहे. शिवरायांनी आज लेखणी हातात घेतली असती. गरिबांना नाडणाऱ्या राज्यकर्ते, सावकार आणि धर्ममार्तंडावर ती लेखणी रोखली असती. संगणकाचे ज्ञान प्राप्त करून जगावर राज्य करण्याची धमक बाळगली असती. आज आपणालाही याच मार्गाने जायचे आहे. केवळ जय शिवाजी...म्हणून शिवरायांच्या कार्याचे खरे चीज होणार नाही. त्यांचे विचार आणि कार्य प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याशिवाय आपण स्वतःला 'शिवभक्त' म्हणवून घेणे योग्य नाही.\nशिवचरित्रातून आपण आज हा संदेश घेतला पाहिजे. आदर्श स्वराज्य निर्माण करून माणसांना जोडणाऱ्या या राजाला विनम्र वंदन...\nPosted in: छ. शिवाजी महाराज,महामानव\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआजच्या काळात शिव चरित्रातून काय घ्यावे हे आपण फार छान पद्धतीने सांगितले आहे. मी सह्याद्री बाणाचा नियमित वाचक आहे. असेच लेखन करत राहा. माझ्या शुभेच्छा.\nअप्रतिम लेख. तुमचा ब्लॉग मी वाचला. अतिशय छान लेखन केले आहे. काही मुद्दे मला पूर्णपणे पटले नाहीत. त्यावर चर्चा होवू शकते अशी आपण भूमिका घेतली आहे हे आवडले. तुमचं संपर्क क्रमांक ब्लॉग वार आहेच. मी तुमच्याशी संपर्क करतो, आपण बोलू. तुमचे विचार मला संतुलित वाटतात.\nजातींचा तथाकथित वर्चस्ववाद बाजूला ठेवून शिवरायांच्या विचाराने सर्व समावेशक समाज निर्मितीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे\nआपल्या म्हणण्यानुसार मी ब्राह्मणद्वेष करतो. मोघम आरोप करण्यापेक्षा मी कधी ब्राम्हणांचा द्वेष केला ते सांगितले असते तर बरे झाले असते. तुम्हा लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही चिकित्सेला ब्राह्मणद्वेष समजता. सगळे ब्राम्हण वाईट असतात अशी भूमिका मी कधीही घेतलेली नाही. किंवा ब्राम्हण आहे म्हणून एखाद्याला झोडपायचे असेही मी करत नाही. एखाद्या गोष्टीबद्दल लिहिताना पारंपारिक, ऐकीव, खोट्या, मतलबी बाजूला न भुलता नवीन पुरोगामी भूमिका घेणे मला योग्य वाटते. त्यात एखाद्याचे हितसंबंध गुंतलेले असले तर अशा व्यक्तींना ही स्वतंत्र आणि पुरोगामी भूमिका पटत नाही. मग ते लगेच बोंब ठोकतात. जातीवाद आणि ब्राम्हणद्वेषाचा आरोप करतात.\nशिवरायांच्या इतिहासाबद्दल लिहिताना शिवराय हे गोरगरीब प्रजेचे रक्षण करते होते असे सांगितले तर तुम्हाला तो ब्राह्मणद्वेष वाटतो. कारण तुमच्या सांगण्याप्रमाणे शिवराय हे गो-ब्राम्हण प्रतिपालक होते. म्हणजे आम्ही संपूर्ण समाजाचे शिवराय मांडतो तर तुम्ही राजांना एका जातीचे रक्षणकर्ते म्हणून मांडता, यात किती फरक आहे. राजे सरावंचे होते. सर्व प्रजा त्यांना समान होती. ते सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील होते. असे असताना तुम्ही मात्र त्यांना ब्राम्हणांचे पालनकर्ते म्हणून सांगता तेव्हाच तुमच्या मनातील गुप्त हेतू स्पष्ट होतात. काहीही करून कर्तुत्ववान व्यक्तीला ब्राम्हणी व्यवस्थेपुढे बांधून टाकायचे हे आपले धोरण असते. त्यातून जर अशा व्यक्तींना मुक्त करून त्यांचे खरे चरित्र समाजासमोर मांडायचे म्हटले की आपली कोल्हेकुई सुरु होते.\nशिवराय आणि एकूणच सर्व महापुरुषांचा इतिहास बऱ्याच प्रमाणात खोटा लिहिला गेला. याला बहुतांशी ब्राम्हण लेखक जबाबदार आहेत, कारण लेखणी त्यांच्याच हातात होती. आता नव्याने इतिहासाची पुनर्मांडणी करायची असेल तर पूर्वीच्या लेखकांनी काय चुका केल्या ते दाखवणे क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे खरा इतिहास मांडणेही आवश्यक आहे. त्यामुळेच रामदास आणि दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु म्हणून आजपर्यंत शिकवले जात असताना नवीन संशोधनानुसार या दोघांचाही शिवाजी राजांशी गुरु-शिष्याचा संबंध नाही हे उघड झाले आहे. मग या दोघांना राजांच्या गुरुपदी बसविण्याचा खटाटोप इतिहासकारांनी का केला याचाही शोध घेणे क्रमप्राप्त आहे. बहुजन समाजात कर्तुत्ववान माणूस जन्मू शकत नाही, आणि जर असा माणूस जन्माला आलाच आणि कर्तुत्ववान झालाच तर त्याचा गुरु/पिता ब्राम्हण असला पाहिजे. कारण ब्राम्हण मार्गदर्शक असल्याशिवाय बहुजन समाजातील व्यक्ती कर्तुत्व गाजवू शकत नाही हा ब्राम्हणी अहंकार/मानसिकता धोकादायक आहे. आमचा विरोध या मानसिकतेला आहे. चुका करणारे बहुतांशी ब्राम्हण होते त्यामुळे त्यांना दोष देणे म्हणजे ब्राह्मणद्वेष करणे नव्हे हे समजून घ्या. प्रामाणिक ब्राम्हण लोकांना आमचा विरोध नाही. उलट त्यांच्या नैतिक कार्यात आम्ही त्यांना सहकार्याच करू. मात्र निष्कारण खोटा इतिहास लिहिणारे, बहुजन समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा यात गुरफटून ठेवणारे जे लोक असतील त्यांना आम्ही नेहमीच विरोध करू, मग त्याची जात/धर्म कोणताही असो. तुमच्या दुर्दैवाने अशा लोकांपैकी बहुतेक लोक ब्राम्हण असल्याने आम्ही नेहमीच ब्राम्हणांचा द्वेष करतो असे आपणाला वाटते पण ते खरे नाही.\nमला वाटते आपण स्वतः आत्मपरीक्षण करावे. प्राचीन काळी ब्राम्हणांनी केलेल्या चुकांचे खापर आम्ही आताच्या ब्राम्हणांवर फोडणार नाही कारण पूर्वजांनी केलेल्या चुकांची शिक्षा आताच्या ब्राम्हणांना देणे अनैतिक आहे. परंतु आताच्या ब्राम्हणांनी स्वतः आत्मपरीक्षण करून आपण किती प्रामाणिक आहोत ते पहावे. बहुजन समाज, स्त्रिया यांच्याबद्दल आपली काय मते आहेत ती माणुसकीच्या पातळीवर उतरणारी आहेत काय हेही तपासावे. आणि स्वताच्या दोषावर पांघरून घालण्यापेक्षा तो दोष नाहीसा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/videsh/page-3/", "date_download": "2018-11-14T00:54:59Z", "digest": "sha1:LCM4ITGAXO5NPRBI74X6QC7KYKU5C24X", "length": 12368, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Videsh News in Marathi: Videsh Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-3", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nइम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण ; आमिर,कपील देव,गावस्कर जाणार \nबातम्या Aug 1, 2018 पाकिस्तानात पहिल्यांदाच तीन हिंदू उमेदवार विजयी\nबातम्या Jul 31, 2018 हे काय भलतं चॅलेंज, लोकं धावत्या गाडीतून उतरून नाचताय\nबातम्या Jul 31, 2018 सुरू झालंय 'मंगळ' दर्शन, मुकला तर 2035 पर्यंत पाहावी लागेल वाट \nकाश्मीर प्रश्नावर भारताशी चर्चेस तयार - इम्रान खान\n'भारतीय माध्यमांनी 'व्हिलन' बनवलं', इम्रान खानच्या पहिल्याच पत्रकार परिषदेतल्या 10 महत्वाच्या गोष्टी\nजगज्जेत्या इम्रान खानला ११ भारतीयांनी चारली होती धूळ\nपाकिस्तानात सगळ्यात मोठी पार्टी ठरली इम्रान खानची 'तेहरीक-ए-इन्साफ'\nपाकिस्तानात सत्ता बदलाची चिन्ह, इम्रान खानच्या पक्षाची आगेकूच\nपाकिस्तानात पंतप्रधानांच्या गादीवर कोण बसणार\n,आॅनलाईन केली सापाची आॅर्डर, बाॅक्स उघडला अन्...\nयुरोपीयन युनियनचा 'गुगल'ला 34 हजार कोटींचा दंड, अॅंड्रॉईडच्या गैरवापराचा आरोप\nPHOTOS: 30 वर्षांपूर्वी केला होता क्रूर गुन्हा,कंडोममुळे झाली अटक \nVIDEO : बदलाच्या नादात संतप्त जमावाने घेतला 300 मगरींचा जीव\n...म्हणून पाकिस्तानात वाढत आहेत हिंदू मतदार\nकुर्बानी देण्यासाठी तयार - नवाज शरीफ\nपाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोटात 70 ठार, 120 जखमी\nलंडनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी नवाज शरीफ यांच्या नातवंडांना अटक\nया आरोपांमुळे नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला करावा लागतोय तुरुंगवास\nफेसबुकला ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाचा दणका, ठोठावला 4.56 कोटीचा दंड\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2011/03/blog-post_29.html", "date_download": "2018-11-14T00:11:25Z", "digest": "sha1:53LHTBUSWMJRWOG5HN35NOULWHG7CYWZ", "length": 32699, "nlines": 327, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "भारत विरुद्ध पाक सामना म्हणजे धर्मयुद्ध नव्हे ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\n'लंकादहन ' शब्दप्रयोग कशासाठी \nभारत विरुद्ध पाक सामना म्हणजे धर्मयुद्ध नव्हे\n‘हरी नरके’ वादाची दुसरी बाजू\nमहात्मा फुले यांचे मामा परमानंद यांस पत्र.\nमहात्मा फुल्यांची बदनामी का होते \nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nमंगळवार, मार्च २९, २०११\nभारत विरुद्ध पाक सामना म्हणजे धर्मयुद्ध नव्हे\nप्रकाश पोळ 18 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nबुधवार दिनांक ३० मार्च रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा विश्वकप क्रिकेट सामन्यातील उपांत्यफेरीतील सामना आहे. पाकिस्तान हा भारताचा पारंपारिक शत्रू आहे. त्यातच भारत हा हिंदुबहुल आणि पाकिस्तान हा मुस्लिमबहुल देश आहे. या दोन्ही धर्मातील कट्टरवादयानि दोन्ही धर्मातील तेढ नेहमी वाढतच ठेवली आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम हा वाद पेटवण्यासाठी त्या धर्मांध लोकांना निमित्तच हवे असते. ते निमित्त भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याने मिळाले. परंतु धर्मांध प्रवृत्तीने कोणाचाही फायदा न होता नुकसानच होत आहे, हे सामान्य माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. क्रिकेट हा खेळ आहे. त्यात जय-पराजय ठरलेला आहे. एक संघ विजयी होणार आणि दुसरा पराभूत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. (जर सामना बरोबरीत सुटला नाही किंवा पावसाने रद्द झाला नाही तर) मग असे असताना टोकाची धर्मांध भावना कशासाठी भारत-पाक क्रिकेट सामना म्हणजे काही हिंदू-मुस्लीम धर्मयुद्ध नव्हे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशाच्या संघाची बाजू घेवून त्याच्या विजयाची आशा ठेवणे गैर नाही. परंतु त्यामुळे दोन धर्मात तेढ वाढून विनाकारण सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये हीच इच्छा.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nहे धर्म युद्धच आहे कारण कितीही झाले तरी दुसर्यांना फसवणे लोकांना टोप्या घालणे, बायकांची दलाली करणे, काळे धंदे करणे, दुसर्यांना फसवणे, हे सर्व धंदे नागपाडा, डोंगरी, मुब्रा, कुर्ला या परिसरात जास्त चालतात आणि आता हे मी नको सांगयाला कि हे कोण करते हा इतिहास आहे कि हे लोक शब्द पाळत नाही... म्हणून हे धर्म युद्ध आहे.... आणि हे सामान्य जनता स्वीकारेल फक्त राजकारणी लोक नाही कारण ते मतासाठी उष्टे सुधा खातील या लोकांचे\nमी खेळाचा आनंद घेण्याला कुठेही विरोध केलेला नाही. उलट माझे म्हणणे तेच आहे कि खेळाचा आनंद घ्या...पण दोन धर्मात तेढ निर्माण होईल असा प्रचार करू नका....आणि असा प्रचार केला जातो कि नाही ते आपल्या आजुबाजुला तपासून पहा, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेल.\nखेळाचा आनंद घ्यायला हरकत नाही, फक्त तेंडूलकर ची बाटिंग पाहू नका म्हंजे झाला, कारण तेंडूलकर ब्राह्मण आहे. त्याचा खेळ पाहणे हा ब्राह्मणवाड आहे. संभाजी ब्रिगेडला ते मान्य नाही. त्याऐवजी एखाद्या देशमुख किंवा पाटील ला घेतले असते, गेलाबाजार एखादा चव्हाण घेतला असता तर तेंडूलकर चे रेकॉर्ड कधीच बनले नसते. पुढच्या वर्ल्ड कप च्या वेळी आरक्षण लागू केले पाहिजे.\nहा पाकिस्तानला समर्थन करीत असाल तर हरकत नाही. कारण पाकिस्तानी हे मुसलमान म्हणजे मूलनिवासी आहेत.\nभारताने पाक विरुद्धचा सामना जिंकावा म्हणून देशभर होमहवन, पूजाअर्चा, नवस, सत्यणारायण सूरु आहेत (भटजींची आयती कमाई जोरात). रामदेवबाबाने तर धोनीच्या ग्रहात शनि असल्यामुले तो पाकला हरविणार असल्याचे सांगुन टाकले आहे. (वाह रे बाबा). रामदेवबाबाने तर धोनीच्या ग्रहात शनि असल्यामुले तो पाकला हरविणार असल्याचे सांगुन टाकले आहे. (वाह रे बाबा) मित्रांनो, हा आपल्या सामाजिक, नैतिक शिक्षणाचा आणि खिलाडूवृत्तीचा पराभव आहे असे तुम्हाला वाटत नाही का ) मित्रांनो, हा आपल्या सामाजिक, नैतिक शिक्षणाचा आणि खिलाडूवृत्तीचा पराभव आहे असे तुम्हाला वाटत नाही का इंग्रजांच्या जोखडाचे प्रतीक असणार्‍या या खेळासाठी अशा प्रकारचा वेडेपणा करणारे नागरिक असलेला देश महासत्ता कसा बनणार \nसकाळच्या गोळ्या चुकल्यात वाटतं. मिरजेच्या वेड्याच्या इस्पितळात दाखल व्हा. तुमच्यासाठी एक जागा आरक्षित करून ठेवली आहे. आरक्षणाचा खूप राग येतो नं तुम्हाला...ठीक आहे, तुम्हालाही सर्व ठिकाणी वेड्याच्या दवाखान्यात १०० % आरक्षण दिले असे समजा. त्याचा लाभ घ्या....आणि बहुजनांच्या आरक्शानाविरुद्ध बोम्बलने किंवा कोकलने बंद करा.\nदिग्विजय, रागवायला काय झाला तेंडूलकर हा वाईट खेळाडू आहे हे मान्य नाही का आपल्याला तेंडूलकर हा वाईट खेळाडू आहे हे मान्य नाही का आपल्याला आणि क्रिकेट मध्ये आरक्षण असू नये असे आपले मत आहे काय आणि क्रिकेट मध्ये आरक्षण असू नये असे आपले मत आहे काय \nआणि हो पाकिस्तानी हे मूलनिवासी आहेत असे आमचे मत होते (आम्ही रोज मुउल्निवासी नायक वाचतो. वामन मेश्राम साहेबांचे आम्ही फान आहोत.) पण तेही आपल्याला मान्य नाही असे दिसते.\nसचिन तेंडूलकर हा युरेशिअन ब्राह्मण असल्याने त्याने दुसर्या देशाकडून खेळावे व शहीद आफ्रिदी मूलनिवासी असल्याने त्याला भारताकडून खेळू द्यावे अशी आमची इच्छा आहे. बोला काय म्हणता \n म्हणजे आता तुम्ही लता मंगेशकर चे गाणे हि ऐकत नसाल, कारण लता दीदी ब्राह्मण आहेत. आपले राहुल गांधी विषयी काय मत आहे, त्यांचे पणजोबा म्हणजे जवाहरलाल नेहरू हे ब्राह्मणच होते. पण आई मूलनिवासी आहे म्हणे. मग ठीक आहे. आणि त्या ब्राह्मण राजीव आणि राहुल गांधीचे तळवे चाटणारेशरद पवार, अशोक चव्हाण, प्रीथ्वीराज चव्हाण, विलास देशमुख, नारायण राणे आपल्याला चालतात काय हो बहुतेक चालत असतील कारण जरी ते ब्राह्मण राहुल गांधीचे नोकर असले तरी मूलनिवासी आहेत, नाही बहुतेक चालत असतील कारण जरी ते ब्राह्मण राहुल गांधीचे नोकर असले तरी मूलनिवासी आहेत, नाही आणि हो, मूलनिवासी असलेल्या शहीद आफ्रिदी किती छान खेळतो त्याचे कौतुक नाही का लिहिणार आपण (शहीद आफ्रिदी हा स्वतात्यापूर्व भारतातील धर्मापारीवार्तीत मूलनिवासी आहेत म्हणे. तसे ते युसुफ रझा गिलानी साहेबही आहेत म्हणा ) आणि हो, मूलनिवासी असलेल्या शहीद आफ्रिदी किती छान खेळतो त्याचे कौतुक नाही का लिहिणार आपण (शहीद आफ्रिदी हा स्वतात्यापूर्व भारतातील धर्मापारीवार्तीत मूलनिवासी आहेत म्हणे. तसे ते युसुफ रझा गिलानी साहेबही आहेत म्हणा )\nप्रकाश, सुंदर मांडणी केली आहे आपण. भारत- पाकिस्तान मधील सामना म्हणजे धर्मयुद्ध असल्याचा आभास ज्या पद्धतीने निर्माण करण्यात येतोय ते पाहता खूप चिंता वाटते. तसेच काही ब्राम्हन्वादी व्यक्तीने खोट्या नावानी या ब्लॉगवर ज्या घाणेरड्या आणि विकृत प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या अतिशय संतापजनक आहे. असो लेख आवडला. असेच लिहीत राहा.\nअरे बाप रे प्रकाश सर,\nअहो दोन धर्मात तेढ़ वाढू नये म्हणून किती प्रामाणिक प्रयत्न करता आहात आपण\nपण दोन जाती मधे मात्र तेढ वाढवायच काम अगदी ईमाने ईतबारे करता आहात तुम्ही...\nअनिल काकोडकर याना खर तर भारता बाहेर हकलल पाहिजे\nआणि सगळे मूलनिवासी जे आता पाकिस्तानात आहेत त्याना ईथे आणून ठेवल पाहिजे\nप्रकाश पोळ आणि त्याचं समर्थन करणारे बाकीचे मूलनिवासी\nमला एक विचारायच होत\nशिवाजी महाराजांच आज्ञापत्र तुम्ही वाचल आहे का..\nजे की महाराजानि राज्याभिषेका नंतर सामान्य रायतेला लिहील होत..\nते एकदा वाचा म्हणजे त्यानंतर बहुतेक तुम्ही महाराजां वर पण टिका करताल\nमहाराजांच नाव घेता आणि त्यांच्या रयते मधेच द्वेष पसरावता आणि फुट पडता आहात याची तरी तुम्हाला जाणीव आहे का..\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/thane-municipal-commissioner-order-to-vacant-very-dangerous-buildings-till-money-1270274/", "date_download": "2018-11-14T00:52:14Z", "digest": "sha1:SQDQ7TWSYVB4D7P3F5NKVTK7GC3K7BK5", "length": 11180, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Thane Municipal Commissioner order to vacant Very dangerous buildings till money | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअतिधोकादायक इमारती सोमवापर्यंत रिकाम्या\nअतिधोकादायक इमारती सोमवापर्यंत रिकाम्या\nयासंबंधीचा सविस्तर अहवाल २५ जुलैपर्यंत सादर करावा, असे निर्देशही जयस्वाल यांनी दिले आहेत.\n२५ जुलैपर्यंत सविस्तर अहवाल देण्याचे ठाणे पालिका आयुक्तांचे आदेश\nपावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी येत्या सोमवापर्यंत शहरातील सर्व अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. यासंबंधीचा सविस्तर अहवाल २५ जुलैपर्यंत सादर करावा, असे निर्देशही जयस्वाल यांनी दिले आहेत. तसेच इमारती रिकाम्या करताना अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.\nठाणे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले असून त्यानुसार यादी जाहीर केली आहे. नव्या सर्वेक्षणानुसार ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरात ५० हून अधिक इमारती अतिधोकादायक ठरल्या असून धोकादायक इमारतींचा आकडा शेकडोंच्या घरात आहे.\nगेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे एखादी इमारत कोसळून जीवित हानी होऊ नये यासाठी जयस्वाल यांनी एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते.\nया बैठकीत येत्या सोमवापर्यंत अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश त्यांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या आढावा बैठकीत जयस्वाल यांनी धोकादायक इमारती, खड्डे, आरोग्यविषयक समस्या, पावसाळ्यात पाणी साचणे आदींचा आढावा घेण्यात आला.\nया बैठकीला उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, नगर अभियंता, उपनगर अभियंता, प्रभाग समितीचे सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. धोकादायक इमारतींच्या दोन याद्या तयार करण्यात आल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/ramdas-athvale-and-udyanyanraje-bhosale/", "date_download": "2018-11-14T00:52:26Z", "digest": "sha1:ECKQJPQNKVRCTFHCW6SS3R6VR75WRXGW", "length": 12932, "nlines": 164, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "उदयनराजेंना आम्ही तिकीट देऊ आणि निवडून आणू- रामदास आठवले", "raw_content": "\nउदयनराजेंना आम्ही तिकीट देऊ आणि निवडून आणू- रामदास आठवले\nउदयनराजेंना आम्ही तिकीट देऊ आणि निवडून आणू- रामदास आठवले\nमुंबई | उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ आणि निवडून आणू, असं मत आरपीआयचे अध्यक्ष आणि सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.\nउदयनराजेंशी बोलणार होतो मात्र, ते सध्या दिल्लीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा होऊ शकली नाही, असंही ते यावेळी म्हणाले.\nदरम्यान, युतीने दक्षिण मुंबई आणि साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी अशी जाहीर मागणी यावेळी आठवले यांनी केली आहे.\n-मुंबईत ‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला\n-…ही कागदपत्रं नसतील तर तुम्हाला घरपोच दारु मिळणार नाही\n-#MeToo | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप\n-साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी; आठवलेंची उदयनराजेंकडे मागणी\n-आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकिस्तानची भारताला धमकी\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n#MeToo | …तेव्हाच कानशिलात का लगावली नाही; पीडित तरुणींना उषा नाडकर्णींचा सवाल\nआरक्षणासाठी मी धनगरांच्या खांद्याला खांदा देऊन लढेल- धनंजय मुंडे\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nराज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; संजय निरुपम यांची मागणी\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/agadiaaj/playsong/686/Diili-Kombadyane-Banga.php", "date_download": "2018-11-14T01:27:41Z", "digest": "sha1:3CZDL2LUNW4XHJLUE65GF2LTPNPIMMPD", "length": 10113, "nlines": 143, "source_domain": "www.gadima.com", "title": "Diili Kombadyane Banga -: दिली कोंबडयाने बांग : Ga Di Madgulkar(GaDiMa) | ग. दि. माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nजसा जन्मतो तेज घेऊन ताराजसा मोर घेऊन येतो पिसारा\nतसा येई घेऊन कंठात गाणेअसा बालगंधर्व आता न होणे\nगदिमांच्या लोकप्रिय गाण्यांना नव्या जनरेशनच्या ढिनच्याक गाण्यांच्या रुपात आणण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न,जून्या गाण्यांच्या चालींशी कुठलिही तुलना न करता एक वेगळा प्रयोग म्हणून नव्या जनरेशनला नक्कीच आवडेल.\nगदिमांचे मित्र व चित्रपट निर्माते गोविंदराव घाणेकर यांचे सुपुत्र नंदू घाणेकर यांनी हा वेगळा प्रयोग केला आहे,संगीत नंदू घाणेकरांचे आहे तर या गाण्यांचे संगीत संयोजन केले आहे आजचे आघाडीचे संगीतकार अजय-अतूल यांनी,गायक आहेत रविंद्र साठे,योगिता गोडबोले,अजय गोगावले.\nअगदि आज च्या ध्वनिमुद्रण प्रसंगी योगिता गोडबोले,अवधूत वाडकर,अजय गोगावले,नंदू घाणेकर,अशोक पत्की,अतूल गोगावले\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nये जाग पाखरांना, तो ऐक किलबिलाट\nरे ऊठ रानराजा झाली भली पहाट\nघे ओढ वासरू ते रुतली गळ्यात गाठ\nत्या झेलताच धारा आला भरून माठ\nयेताच माय चाटु ते थांबले मुकाट\nउभे ठाकले रे बैल\nगवतात झोपलेली न्हाली दंवात वाट \nकविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)\nमहाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.\nबाळा जो जो रे इनस्ट्रूमेंटल\nबाळा जो जो रे\nदूर राहिले माझे खेडे\nया कातरवेळी पाहिजेस तू जवळी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/samkalin-news/federico-herrero-1237754/", "date_download": "2018-11-14T00:48:17Z", "digest": "sha1:SDVLRD7RK52PDKWLFPY5VBK2YRYMCNCY", "length": 16791, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "federico herrero | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nबिएनालेमधील निवड कलावंतांच्या उत्कृष्टतेवरची मोहोर ठरते.\nनागरीकरणासारख्या प्रसंगी क्लिष्ट वाटणाऱ्या विषयाचाही वेगळा दृश्यविचार केला जाऊ शकतो..\nजमाना नागरीकरणाचा आहे. गाव-खेडीही हळूहळू मोठी होतात आणि मग त्यांचा प्रवास शहर आणि महानगरे होण्याच्या दिशेने सुरू होतो. पण अनेक शहरांच्या बाबतीत ही प्रक्रिया अनियोजित पद्धतीने होत जाते. केवळ मुंबई-पुण्याचीच नव्हे तर जगातील अनेक शहरांची वाढ ही आडव्या पद्धतीनेच आधी होते. नागरिकरणाच्या इतिहासात त्याची नोंद फारशी घेतलीही जात नाही, घेतली जाते ती केवळ राजकारणाच्या संदर्भात. कलेचा प्रांत तर या नागरीकरणाच्या प्रक्रियेपासून तसा दूरच. मात्र गेल्या १५ वर्षांपासून फेड्रिको हेर्रेरो हा मध्य अमेरिकेतील कलावंत नागरिकरणाच्या या प्रक्रियेचा दृश्यवेध घेताना दिसतो आहे.\nसॅन जोस या निसर्गरम्य शहरातच जन्मलेला आणि वाढलेला फेड्रिको हेर्रेरो दोन हजार साली अवघ्या २२ वर्षांचा होता. शहरातील झाडांवर छोटेखानी आणि वेगळी चित्रे टांगणारा चित्रकार म्हणून तो ओळखला जात होता. त्यानंतर व्हेनिसमधील बिएनालेमध्ये त्याला सवरेत्कृष्ट कलावंत म्हणून गौरविण्यात आले आणि त्यानंतर मध्य अमेरिकेतील महत्त्वाच्या कलावंतांमध्ये त्याची गणना होऊ लागली. बिएनालेमधील निवड कलावंतांच्या उत्कृष्टतेवरची मोहोर ठरते.\nफेड्रिको हा खरे तर चित्रकारच. इतरांप्रमाणेच त्यानेही कॅनव्हॉसवरील चित्रांपासून सुरुवात केली. मात्र नागरीकरणाच्या विचारप्रक्रियेत अडकल्यानंतर त्याचे माध्यम बदलले. इमारती किंवा कुंपणाच्या भिंती, इमारतीचे छत हे त्याचे माध्यम झाले. सुरुवातीस लोकांना असेही वाटले की, हा तर केवळ स्ट्रीट आर्टचाच एक प्रकार आहे. फेड्रिको अतिशय उजळ अशा रंगांचा वापर करतो, त्यामुळे केवळ एक ‘रंगीत गंमत’ म्हणूनही त्याच्याकडे पाहिले गेले. मात्र नंतर त्यामागचा त्याचा सखोल विचार पुढे आला आणि मग लोकांना त्याची ती चित्रे, त्या मागील विचार कळू लागले आणि ही विचारचित्रे असल्याचा साक्षात्कार झाला.\nशहरामध्ये असणाऱ्या नानाविध गोष्टी म्हणजे धनिकांची घरे, त्याला लागूनच असणारी तेथे काम करणाऱ्या निम्नवर्गातील लोकांची वसाहत, प्रसंगी झोपडपट्टी, शहरातील मोकळ्या जागा, घरांची रचना, रस्ते, मार्गिका, त्यांचे नियोजन- बकालपण हे सारे हेरून फेड्रिकोने त्यासाठी काही रंगरचना निश्चित केली. कधीही रंगरचनानंतर त्याने आडव्या प्रतलावर त्याच पद्धतीने तर काही वेळेस विहंगावलोकनात्मक (एरिअल) पद्धतीने प्रत्यक्षात उतरवली. त्यातून तयार झालेले उजळ रंगांचे ते चित्र आपल्यासमोर येते. सुरुवातीस कष्ट पडतात, विषयवार रंगरचना समजून घ्यावी लागते. मात्र एकदा का ती समजून घेतली की, मग शहराचे दृश्यरूप समजून घेणे आपणांस सोपे जाते. आता तर एखाद्या शहराचा दृश्यवेध समजून घ्यायचा असेल तर नागरीकरणातील तज्ज्ञ फेड्रिकोची चित्रे पाहा, असे सांगतात हे तर त्याचे यशच म्हणायला हवे. फक्त शहराच्या पायाभूत सुविधाच नव्हेत तर शहराची सांस्कृतिकताही या चित्रांतून लक्षात येते. एखादे शहर रोबोसारखे यांत्रिक कामच करणारे असेल तर फेड्रिकोच्या चित्ररचनेत तेही प्रतिबिबिंत होते. मग अशा वेळेस जे शहराचे व लोकांचे आहे, ते बंद कलादालनात कशासाठी, असा सवाल फेड्रिको करतो आणि म्हणूनच त्याचे आविष्करण थेट शहरात, लोकांमध्येच व्हायला हवे, असा आग्रह धरत तो इमारतींच्या भिंती, त्यांची छते याचा वापर कॅनव्हॉससारखा करतो. नागरीकरणाचा दृश्यवेध घेण्याची त्याची ही विचारप्रक्रियाच नव्हे तर आविष्करण पद्धतीही तेवढीच समकालीनच आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकला : चित्रभाषेतून मदत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11723", "date_download": "2018-11-14T01:25:47Z", "digest": "sha1:VDTF62DXUUL6NJ4VAOLDN5IWU72FBDUA", "length": 21182, "nlines": 199, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, disease management in turmeric crop | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहळद पिकातील रोगांचे नियंत्रण\nहळद पिकातील रोगांचे नियंत्रण\nहळद पिकातील रोगांचे नियंत्रण\nहळद पिकातील रोगांचे नियंत्रण\nडॉ. मनोज माळी, डॉ. रवींद्र जाधव\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा\nकालावधी पूर्ण झाला आहे. सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी असून, खोड व फुटव्यांची वाढ भरपूर होते. सतत पावसाची रिमझिम सुरू असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढलेली आहे. या वातावरणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो.\nसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा\nकालावधी पूर्ण झाला आहे. सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी असून, खोड व फुटव्यांची वाढ भरपूर होते. सतत पावसाची रिमझिम सुरू असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढलेली आहे. या वातावरणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो.\nहा बुरशीजन्य रोग असून, त्याला रायझोम रॉट असेही म्हणतात.\nभरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन या रोगांस पोषक असते.\nऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो.\nलक्षणे ः कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर लक्षणे त्वरित दिसतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीत कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडत असते.\nप्रतिबंधात्मक उपाय - जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस प्रतिएकरी २ ते २.५ किलो पावडर २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी.\nरोगाची तीव्रता जास्त असल्यास, हळदीच्या बुंध्याभोवती आळवणी प्रतिलिटर पाणी\nकॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड ५ ग्रॅम.\nआळवणी करताना जमिनीस वाफसा असावा.\nआळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा.\nगरज वाटल्यास पुन्हा एकदा आळवणी करावी.\nफवारणी प्रतिलिटर पाणी : कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यू. पी.) १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम. फवारणी करताना द्रावणात उच्च प्रतीचे चिकट पदार्थ (स्टिकर) १ मि.ली. प्रतिलिटर पाणी मिसळून फवारावे.\nपावसाळ्यात शेतामध्ये पाणी साचू नये, यासाठी चर घ्यावा. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल, याकडे लक्ष द्यावे.\nपानांवरील ठिपके (करपा/ लिफ स्पॉट)\nकरपा हा बुरशीजन्य रोग असून, कोलेटोट्रिकम कॅपसिसी बुरशीमुळे होतो. वातावरणात सकाळी धुके व दव पडत असताना या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते.\nलक्षणे - अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पानावर पडतात. पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्‍यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. वाळून गळून पडते.\nमॅंकोझेब २ ते २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २.५ ते ३ ग्रॅम. जास्त दिवस धुके राहिल्यास, पुढील फवारणी बुरशीनाशक बदलून १५ दिवसांच्या अंतराने करावी.\nपानांवरील ठिपके (लिफ ब्लॉच)\nहा रोग टॅफ्रिना मॅक्‍युलन्स या बुरशीमुळे होतो. वातावरणातील आर्द्रता वाढल्यास प्रादुर्भाव होतो.\nलक्षणे ः पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे १ ते २ सें.मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात. रोगाची सुरवात जमिनी लगतच्या पानांवर होऊन नंतर रोग वरील पानांवर पसरतो. हळदीची पाने शेंड्याकडून पिवळी दिसायला लागतात.\nरोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत. शेतात स्वच्छता ठेवावी.\nकार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २.५ ग्रॅम.\nप्रादुर्भावाचे प्रमाण लक्षात घेऊन पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.\nरोग नियंत्रणासाठी महत्त्वाच्या बाबी\nहळद पिकात पाणी साचू देऊ नये. वेळोवेळी चर काढून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.\nलागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे.\nहळदपिकास लागवडीपासून ६ ते ७ महिन्यांनी जातीनुसार थोड्याफार प्रमाणात फुले येतात. ही फुले दांड्यासहीत काढावीत. फुले काढल्यामुळे पूर्ण अन्नपुरवठा कंदाला मिळतो. त्यामुळे कंद पोसण्यास मदत होते.\nशिफारशीत वेळेत हळदीची भरणी करावी, त्यामुळे रोग-किडींपासून हळद पिकाचा बचाव होतो.\nहळदीनंतर परत हळद किंवा आले यांसारखी पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेऊ नयेत. पिकांचा फेरपालट करावा.\nकंदमाशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी शक्‍यतो सर्व शेतकऱ्यांनी मिळून कमीत कमी २ ते ३ वर्षे सामुदायिकपणे कंदमाशीचे नियंत्रण करावे.\nसंपकर् : डॉ. मनोज माळी\nसंपकर् : डॉ. रवींद्र जाधव\n(हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली.)\nहळद हळद लागवड turmeric cultivation रॉ ऊस सकाळ धुके सूर्य\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-14T01:07:57Z", "digest": "sha1:FAVCQNVBAB7YNAM4QQBFUNDJPDOJKIXZ", "length": 10663, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटक: राज्यपालांकडून भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्नाटक: राज्यपालांकडून भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण\nबंगळूर -कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून सरकार स्थापनेबाबतचा गोंधळ सुरू झाला. बुधवारी दिवसभरही वेगवान घडामोडी घडल्यानंतर रात्री राजकीय सस्पेन्सला वेगळेच वळण मिळाले. कर्नाटक भाजपचे प्रवक्ते सुरेश कुमार यांनी येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळाल्याचा दावा करणारे ट्विट केले. रात्री सुमारे 8 वाजता त्यांनी केलेले ट्विट तासाभरात डिलिट केले. कर्नाटक भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरूनही येडियुरप्पा गुरूवारी सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ते ट्विटही डिलिट करण्यात आले. हे घडेपर्यंत राज्यपालांच्या निर्णयाबाबतचे अधिकृत निवेदन राजभवनकडून जारी करण्यात आले नव्हते. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली.\nयेडियुरप्पा आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ\nबहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत\nबंगळूर -कर्नाटकमधील राजकीय सस्पेन्स संपुष्टात आणताना राज्यपाल वजुभाई वाला यांनी आज रात्री भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानुसार भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बी.एस.येडियुरप्पा उद्या (गुरूवार) सकाळी 9 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपालांनी 75 वर्षीय येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळता त्रिशंकूू स्थिती निर्माण झाली. भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, कॉंग्रेस आणि जेडीएसने हातमिळवणी केल्याने मोठाच राजकीय पेच निर्माण झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर काल सायंकाळीच भाजप आणि कॉंग्रेस-जेडीएसने सरकार स्थापनेचे स्वतंत्र दावे केले. आजही कर्नाटकात वेगवान घडामोडी सुरूच होत्या. त्याचे केंद्रस्थान बंगळूर बनले. आजही राज्यपालांची भेट घेऊन दोन्ही बाजूंकडून सरकार स्थापनेचे दावे करण्यात आले. त्यामुळे राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर राज्यपालांनी भाजपला झुकते माप दिले.\nराज्यपालांनी येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिल्याची माहिती भाजपचे सरचिटणीस मुरलीधर राव यांनी रात्री पत्रकारांना दिली. आता उद्या येडियुरप्पा एकटेच शपथ घेणार आहेत. बहुमत सिद्ध केल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. वेगवान राजकीय घडामोडींनंतर अतिशय अल्प कालावधी उरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येडियुरप्पा यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नसल्याचे समजते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभोपाळमध्ये मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था उभारणार\n पुणेकरांसाठी तीन हजार घरांची “लॉटरी’\nभारतात प्रदूषणामुळे काही वर्षांत 25 लाखावर मृत्यू\nरजनीकांत यांनी पुन्हा टाकले बुचकळ्यात\nमोदींनी राफेल मधील चोरीची दिली कबुली\nशबरीमला प्रकरणाच्या फेर आढाव्यावर 22 जानेवारीला सुनावणी\nग्रोधा हत्याकांडावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी\nभ्रष्टाचार रोखण्यासाठी उच्च मुल्याच्या नोटांचे वितरण थांबवा : ओमप्रकाश राजभर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/ank-tisara-live-punha-sahi-re-sahi-bharat-jadhav-soumitra-pote-esakal-72513", "date_download": "2018-11-14T01:23:32Z", "digest": "sha1:B5LVJPYBNH3TJH3QFQCVEIKAOE3ADLBR", "length": 15717, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ank Tisara live Punha Sahi re sahi bharat jadhav by Soumitra Pote esakal ई सकाळ #Live अंक तिसरा: भरत जाधवने शेअर केले नाटकाचे 'सही' अनुभव | eSakal", "raw_content": "\nई सकाळ #Live अंक तिसरा: भरत जाधवने शेअर केले नाटकाचे 'सही' अनुभव\nसौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nगेल्या काही दिवसांपासून ई सकाळने नाट्यसृष्टीसाठी, नाट्यरसिकांसाठी सुरू केलेल्या अंक तिसरा या व्यासपीठाला आता चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. या रविवारी आपल्या नाटकाचा तिसरा अंक सादर करण्यासाठी आली होती पुन्हा सही रे सहीची टीम. यात होते साक्षात भरत जाधव, जयराज नायर, प्रशांत विचारे, प्रणिता, मनोज, शितल आदी मंडळी. यावेळी भरतने नाटकाचे किस्से सांगितलेच. पण, आपल्यासोबत इतर कलाकारांची असलेली नाटकाची कमिटमेंट, त्याला आलेले अनुभव, रसिकांचं मिळालं प्रेम, अंकुश, केदार, भरत यांचं असलेलं बाॅंडिंग यावर त्याने मोकळेपणाने चर्चा केली.\nपुणे : गेल्या काही दिवसांपासून ई सकाळने नाट्यसृष्टीसाठी, नाट्यरसिकांसाठी सुरू केलेल्या अंक तिसरा या व्यासपीठाला आता चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. या रविवारी आपल्या नाटकाचा तिसरा अंक सादर करण्यासाठी आली होती पुन्हा सही रे सहीची टीम. यात होते साक्षात भरत जाधव, जयराज नायर, प्रशांत विचारे, प्रणिता, मनोज, शितल आदी मंडळी. यावेळी भरतने नाटकाचे किस्से सांगितलेच. पण, आपल्यासोबत इतर कलाकारांची असलेली नाटकाची कमिटमेंट, त्याला आलेले अनुभव, रसिकांचं मिळालं प्रेम, अंकुश, केदार, भरत यांचं असलेलं बाॅंडिंग यावर त्याने मोकळेपणाने चर्चा केली.\nअंक तिसरा: पुन्हा सही रे सही #Live\nआज पुण्यात टिळक स्मारक मंदिरला पुन्हा सही रे सहीचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वी या टीमने अंक तिसराला हजेरी लावली. टिळक रोडवरच्या केक स्टुडिओमध्ये हा अंक रंगला. यावेळी बोलताना भरत म्हणाला, जवळजवळ 16 वर्षं हे नाटक आम्ही करतो आहोत. तरीही नाटकातली 60 टक्के टीम तीच आहे. इतर कलाकार त्याच्या बिझी शेड्युलमुळे बदलत असतात. याा वर्षात सहीचे तीन हजारांवर प्रयोग झाले. पुन्हा पुन्हा प्रयोग करून कंटाळा येत नाही का, यावर बोलताना तो म्हणाला, आजही लोक या नाटकाला गर्दी करतात. खळखळून हसतात. यात पुन्हा पुन्हा नाटक बघणारेही खूप आहेत. त्यांना जर नाटक बघून कंटाळा येत नसेल तर आपण नाटक करून का कंटाळायचं. त्यांच्या प्रतिक्रियांतून मला ऊर्जा मिळते असं भरतने नम्रपणे नमूद केलं.\nअंक तिसरा: पुन्हा सही रे सही #Live\nगंमतीदार बाब अशी की या नाटकात गेल्या चार महिन्यांपासून प्रणिता हा अभिनेत्री काम करते आहे. तिनेही हे नाटक पाहिलं नव्हतं. यावर ती म्हणते, मी हे नाटक खरंच पाहिलं नव्हतं. पण इतक्या वर्षात मी हे नाटक का पाहिलं नाही असंच मला वाटू लागलं. भरत सरांसोबत काम करणं हा खरंच विस्मयचकित करणारा अनुभव असतो. भरतच्या वक्तशीरपणाचं, शांत स्वभावाचं आणि पाय जमिनीवर असण्याचं सर्वांनीच कौतुक केलं. भरतसोबत अनेक वर्ष असणारे अभिनेते जयराज नायर यांनीही भरतची वैशिष्ट्ये सांगितली.\nराज ठाकरे आहेत सहीचे फॅन..\nया गप्पांमध्ये राज ठाकरे आणि सही नाटक यांची आठवण भरतने सांगितली. तो म्हणाला राज ठाकरे यांनी हे नाटक पाच वेळा पाहिल्याची माहिती दिली. इतकंच नव्हे, तर त्यांनी हे नाटक रंगमंचाच्या मागील बाजूस उभे राहूनही पाहिलं आहे. त्यावेळी भरत त्यांच्या शेजारून गेलेलंही त्यांना कस लक्षात आलं नव्हतं, याची आठवण ताजी झाली.\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nरंगभूमीवर बालनाट्यांची वेधक आरास\nपुणे - दिवाळी सुटीचा आनंद कित्येक पटींनी वाढविणारी बालनाट्ये सध्या शहरातील विविध नाट्यगृहांत गर्दी खेचत आहेत. यात पाच-सहा ते पंधरा-सोळा वर्षे...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\n'समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या'\nमुंबई : शेतकरी व आदीवासींच्या जमिनी संपादित होणार असल्याने शिवसेनेनं नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला आक्रमक विरोध केला होता. आज अखेर हा विरोध मावळला...\n७६ घरकुलांचा परस्पर ताबा\nजळगाव - दूध फेडरेशनजवळील उठविण्यात आलेल्या दांडेकरनगरातील झोपडपट्टीतील नागरिकांना पिंप्राळा हुडको येथे घरकुल देण्यात येणार आहे. येथे बांधण्यात...\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80.%E0%A4%AC%E0%A5%80/word", "date_download": "2018-11-14T00:52:41Z", "digest": "sha1:OP3NLYQULSB2WBGAND4ME4LGZJ4HQH4W", "length": 6827, "nlines": 59, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - कवी बी", "raw_content": "\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-HDLN-discuss-on-india-china-nuclear-non-proliferation-5849303-NOR.html", "date_download": "2018-11-14T01:03:08Z", "digest": "sha1:IKLV4BU5J3E6OORBENELFQQWA3ATGUA6", "length": 6510, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Discuss on India-China Nuclear Non-Proliferation | भारत-चीन अधिकाऱ्यांची अण्वस्त्र प्रसारबंदीवर चर्चा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभारत-चीन अधिकाऱ्यांची अण्वस्त्र प्रसारबंदीवर चर्चा\nभारत व चीनच्या अधिकाऱ्यांनी बीजिंगमध्ये अण्वस्त्र प्रसारबंदीच्या मुद्द्यावर चर्चा केली.\nबीजिंग - भारत व चीनच्या अधिकाऱ्यांनी बीजिंगमध्ये अण्वस्त्र प्रसारबंदीच्या मुद्द्यावर चर्चा केली. चीनमध्ये भारतीय दूतावासाने याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेसाठी स्थापन तंत्राच्या महत्त्वावर भर दिला.\nयादरम्यान अण्वस्त्राच्या मुद्द्यावर बहुपक्षीय मंचांवर नि:शस्त्रीकरण व अण्वस्त्र प्रसारबंदीच्या दिशेने प्रगती झाली, आंतरराष्ट्रीय सुरक्षेत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या भूमिकेसह परस्पर हितांच्या विविध विषयांवरही चर्चा झाली. चीनच्या विरोधामुळे भारत अणुपुरवठादार गटात(एनएसजी) सहभागी होऊ शकत नाही. भारत यासंदर्भात चीनचा दृष्टिकोन बदलण्याचा सतत प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या महिन्यात चीन दौऱ्यावर जाणार आहेत.\nटीव्हीवर 24 तास बातम्या वाचणार व्हर्च्युअल अँकर:चीनमध्ये होत आहे पहिला प्रयोग\nऑफीसमध्ये यायला झाला उशीर तर प्यावे लागेल युरीन आणि खावे लागेल झुरळ\nप्रोजेक्टर चालू करून निघून गेले शिक्षक, चालु झाली अशी फिल्म की मुलांनी केला कल्ला, कोणी लाजले तर कोणी लपवले वहित तोंड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/69acdb8ca3/tanushree-the-first-w", "date_download": "2018-11-14T01:29:34Z", "digest": "sha1:H6KUG6KMZQ2LAPOE6XJRL5TG5CZXWXG7", "length": 10173, "nlines": 85, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "भारत पाक सीमेवर बीएसएफ मध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करणा-या पहिला महिला कमांडंट तनुश्री!", "raw_content": "\nभारत पाक सीमेवर बीएसएफ मध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करणा-या पहिला महिला कमांडंट तनुश्री\nराजस्थानच्या भारत पाक सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात सीमासुरक्षा दलाच्या पहिल्या महिला सह कमांडंट तनुश्री पारीक यांनी चाळीस वर्षांच्या सीमा सुरक्षा दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कमांडंट होण्याचा सन्मान मिळवला आहे. त्या सध्या पाकिस्तानला लागून असलेल्या बाडमेर जिल्ह्यात आपल्या कर्तव्यावर तैनात आहेत.\nतनुश्री पारीक (फोटो साभार: सोशल मीडिया)\nतनुश्री पारीक (फोटो साभार: सोशल मीडिया)\nआपल्या कर्तव्यावर असतानाच त्या कॅमल सफारीच्या माध्यमातून आणि वायूसेनाच्या महिला जवांनासोबत महिला सक्षमीकरणाचा 'बेटी बचाओ बेटी पढावो'चा संदेश देत आहेत.\nदेशात महिलांनी पुरूषांच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना आव्हान देत वर्चस्व सिध्द केले आहे. राजस्थानच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलात सह कमांडंट म्हणून कार्यरत झालेल्या पहिला महिला तनुश्री या देखील त्यापैकीच एक आहेत. या दलाच्या ४० वर्षाच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला आधिकारी आहेत. सध्या त्या पाकिस्तानच्या सीमेलगत बाडमेर जिल्ह्यात तैनात आहेत.\nआई मंजू देवी आणि वडील शिव प्रसाद जोशी समवेत तनुश्री\nआई मंजू देवी आणि वडील शिव प्रसाद जोशी समवेत तनुश्री\nतनुश्री या २०१४च्या तुकडीतील अधिकारी आहेत. २०१४ मध्ये त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या युपीएसी परिक्षेत प्राविण्य मिळवले त्यानंतर त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या टेकनपुर येथे पासींग परेड मध्ये देशातील पहिली महिला अधिकारी म्हणून भाग घेतला आणि ६७ अधिका-यांच्या पासींग परेडचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी बीएसएफच्या अकादमीमध्ये ४० तुकडीत ५२आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना पंजाब मध्ये भारत पाक सीमेवर तैनात करण्यात आले.\nज्या बाडमेरमध्ये तनुश्री आज तैनात आहेत तेथे कधी काळी त्यांचे वडील कर्तव्यावर होते, ज्यावेळी बिकानेरला बॉर्डर सिनेमाचे चित्रीकरण झाले त्यावेळी त्या शाळकरी मुलगी होत्या.\nआता तनुश्री पंजाब फ्रंटीयरमध्ये तैनात आहेत. त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी नोकरी करण्यासाठी नाही तर आवड म्हणून बीएसएफची निवड केली आहे कारण लहानपणापासून त्यांना सैन्यदलाची आवड होती. ज्या बाडमेर मध्ये त्या आज तैनात आहेत तेथे त्यांचे वडील काम करत होते. ज्यावेळी बॉर्डर सिनेमाचे चित्रीकरण बिकानेर मध्ये झाले त्यावेळी त्या शाळेत जात होत्या त्याच चित्रीकरणाने त्यांना सैन्य दलात जाण्याची प्रेरणा दिली. शाळेत त्या एनसीसी कॅडेट होत्या. तनुश्री म्हणतात की, “ माझे सैन्य दलात जाणे त्याचवेळी योग्य ठरेल ज्यावेळी माझ्यापासून प्रेरणा घेत अन्य मुली अनुकरण करतील.” त्या म्हणाल्या की मुलींनी उन्हापासून बचाव करणारे सनस्क्रीन लोशन लावणे बंद करावे, उन्हात तापून त्यांनी स्वत:ला सिध्द करावे. त्यांना आपण देशाच्या पहिल्या महिला कॉम्बेट अधिकारी असल्याचा प्रचंड अभिमान आहे.\nतनुश्री सध्या कॅमल सफारी देखील करत आहेत, ज्यातून सीमांत भागात सामान्य लोकांशी ओळख करून घेण्यात आणि सांस्कृतिक कार्यक्रमातुन बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देखील देतात. ही कॅमल सफारी १३६८ किमीचे अंतर पार करत ४९ दिवसांत वाघा सीमारेषेजवळ पोहोचेल. या सफारी मध्ये त्यांच्या सोबत वायूदलाच्या महिला अधिकारी अयुष्का थॉमस देखील आहेत. त्या म्हणतात की जर आई वडील मुलींना शिक्षणासोबतच सक्षम करून स्वत:च्या पायावर उभ्या करतील तर त्या कुणावरही अवलंबून राहणार नाहीत.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-police-body-warm-camera-105563", "date_download": "2018-11-14T00:47:00Z", "digest": "sha1:G2RXJ7NZCY5TCH2NBCCP636S6LTKGRYO", "length": 13116, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news police body warm camera पोलिसांना मिळणार 'बॉडी वॉर्म कॅमेरे' | eSakal", "raw_content": "\nपोलिसांना मिळणार 'बॉडी वॉर्म कॅमेरे'\nमंगळवार, 27 मार्च 2018\nमुंबई - कर्तव्यावरील पोलिसांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आता \"बॉडी वॉर्म कॅमेरे' दिले जाणार आहेत. मुंबईसह राज्यातील पोलिसांना हे कॅमेरे देण्यासाठी गृह विभागाने निविदा मागवल्या आहेत.\nमुंबई - कर्तव्यावरील पोलिसांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आता \"बॉडी वॉर्म कॅमेरे' दिले जाणार आहेत. मुंबईसह राज्यातील पोलिसांना हे कॅमेरे देण्यासाठी गृह विभागाने निविदा मागवल्या आहेत.\nप्रशासनाचा कणा असलेल्या पोलिसांवर कर्तव्यादरम्यान किंवा अनुचित घटनेच्या वेळी हल्ले होतात. खास करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून हे हल्ले होतात. काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिस विलास शिंदे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यात जखमी होऊन उपचारादरम्यान शिंदे यांचा मृत्यू झाला होता. गृह विभागाच्या वरिष्ठ पातळीवर बैठका झाल्या आणि त्यानंतर हे कॅमेरे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर एका कंपनीने मुंबई वाहतूक पोलिसांना हे दिले होते; मात्र काही तांत्रिक कारणास्तव ते खरेदी करणे शक्‍य झाले नव्हते.\nविमानतळावरील सुरक्षा पाहता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांच्या जवानांकडेही बॉडी कॅमेरे आहेत. त्याच धर्तीवर आता राज्यातील पोलिसांना \"बॉडी वॉर्म कॅमेरे' मिळणार आहेत.\nगस्तीवरील पोलिसांना बॉडी कॅमेऱ्याद्वारे अनुचित घटनेदरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणार आहे. तसेच बेशिस्त चालकांकडून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे कमी होईल. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम मुंबईत सुरू होईल, असे गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे कॅमेरे कमी वजनाचे असल्यामुळे त्यांचा सहज वापर करता येईल. या कॅमेऱ्यातून रात्रीच्या अंधुक प्रकाशातही घटना टिपता येतील. तसेच ते जीपीएस, ब्ल्यूटुथ व वायफायने जोडले जाणार आहेत. त्यामुळे घटनास्थळावरील व्हिडीओ चित्रीकरण नियंत्रण कक्षाकडे पाठवणे सोपे जाईल.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/we-social-pilu-modi-narendra-modi-30427", "date_download": "2018-11-14T00:41:33Z", "digest": "sha1:DB3GBXQYYCQJ7WCP7KF526FPNVH6VTZK", "length": 18456, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "we the social: pilu modi to narendra modi पिलू मोदी ते नरेंद्र मोदी | eSakal", "raw_content": "\nपिलू मोदी ते नरेंद्र मोदी\nसोमवार, 13 फेब्रुवारी 2017\nअनेक गैरव्यवहार उजेडात येत असतानाही स्वच्छ राहिलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना उद्देशून परवा राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, \"बाथरूम में रेनकोट पहनके नहाना कोई डॉक्‍टरसाहबसे ही सिखे', अशी टिप्पणी केली अन्‌ जणू राजकीय \"भूकंप' झाला. \"एक्‍स पीएम की इतनी बेइज्जती', असे विचारत मोदींच्या विरोधकांना डॉ. सिंग यांच्या प्रेमाचे उमाळे दाटून आले. मोदी उद्धट आहेत, त्यांना संसदीय परंपरा माहिती नाहीत, हे वारंवार सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या कॉंग्रेसला आणखी एक संधी मिळाली. पण, मोदींचं प्रत्येक वाक्‍य, टिप्पणी गंभीरपणे घ्यायला हवीच का, किंवा एकूणच भारतीय पुढाऱ्यांमध्ये विनोदबुद्धीचा दुष्काळ पडलाय का, हे \"सोशल मीडिया'वरचे प्रश्‍न क्षीण असले, तरी तर्कशुद्ध नक्‍कीच आहेत.\nविनोद विनोदाच्याच अंगाने स्वीकारणारे, व्यंग्यचित्रांना दाद देणारे पुढारी दुर्मिळ झालेत. महात्मा गांधी मिश्‍कील होते. पंचा नेसून ते इंग्लंडच्या राजाच्या भेटीसाठी बंकिगहॅम राजवाड्यात गेले. पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले, \"राजा इतका मोठा आहे, की त्याच्याकडे आम्हा दोघांसाठी पुरेसे कपडे नक्‍कीच असतील.' गांधींची आणखीही अनेक उदाहरणे आहेत. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी हे मात्र तुलनेने रूक्ष होते. उलट त्यांनाच बोचऱ्या विनोदांचा; राजकीय चिमट्यांचा सामना करावा लागला. गुजरातमधल्या गोध्राचे तेव्हाचे खासदार व स्वतंत्र पक्षाचे एक संस्थापक पिलू मोदी अणुस्फोट घडवून आणल्याबद्दल इंदिरा गांधींचं अभिनंदन करताना म्हणाले, \"इतकी मोठी कामगिरी करणारे शास्त्रज्ञ थोरच आहेत; पण जरा आपले टेलिफोन का लागत नाहीत, हे सांगितलं तर मेहेरबानी होईल.'\nदिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उमद्या स्वभावाचे होते. ठाकरी भाषेत एकेकाला ठोकून काढतानाच ते त्यांच्यावरील विनोदाचा आनंद घ्यायचे. बाळासाहेबांचे व्यंग्यचित्र ज्यांच्या चरित्रात समाविष्ट झाले ते ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल विनोदाचा आधार घेऊन विरोधकांची पार चंपी करण्यासाठीच प्रसिद्धीस पावले. हुजूर पक्षाच्या चर्चिल यांनी प्रतिस्पर्धी मजूर पक्षाचे माजी पंतप्रधान क्‍लेमेंट ऍटली यांची \"शीप इन शीप्स क्‍लोदिंग' म्हणजे \"मेंढ्याच्या वेशात मेंढाच' अशी पुरती अब्रू काढली होती. स्टॅनले बाल्डविन यांच्या आजाराबद्दल, \"ते आजारी पडू नयेत अशी सदिच्छा आहे; पण मुळात ते जगलेच नसते तर अधिक बरे झाले असते,' अशी बोचरी टीका केली. रामसे मॅक्‍डोनाल्ड यांच्यावर टीका करताना चर्चिल म्हणाले होते, \"मला सर्कशीचं खूप आकर्षण आहे. आई-वडील सर्कस पाहायलाही घेऊन जायचे; पण \"बोनलेस वंडर' पाहण्याचं राहूनच गेलं होतं.'\nनरेंद्र मोदींसारखेच राजीव गांधीही खूप परदेश दौरे करायचे अन्‌ आता जसं विरोधक मोदींवर तुटून पडतात, तसंच तेव्हाही करायचे. तेलुगू देसम पक्षाचे तेव्हाचे खासदार पी. उपेंद्र यांनी एकदा विदेश दौऱ्यावरून परतलेल्या राजीव गांधींचं, नवी दिल्लीत दुर्मिळ आगमनाबद्दल स्वागत केलं होतं. तत्पूर्वी, 1970 मध्ये तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री कर्णसिंह यांच्याविरुद्ध कनिष्ठ डॉक्‍टरांचा संप \"आस्ते कदम' हाताळल्याबद्दल दिल्लीत \"कर्ण की कुंभकर्ण', अशा मार्मिक टीकेचे फलक झळकले होते. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांच्या 2007 मध्ये प्रकाशित \"द एलिफंट, द टायगर अँड द सेलफोन' पुस्तकात असे अनेक किस्से लिहून ठेवले आहेत. \"रेनकोट'च्या निमित्ताने अनेकांकडून त्या किश्‍शांची उजळणी झाली.\nभारत ज्यांच्या जोखडातून स्वतंत्र झाला व ज्यांच्याकडून लोकशाही स्वीकारली त्या इंग्लंडमध्ये संसदेतली टीका विनोदानं घेण्याची परंपरा मोठी आहे. तिथल्या प्रत्येक पंतप्रधानांचं म्हणून एक टोपणनाव होतंच किंवा आहे. त्यांचा तसा जाहीर उल्लेख केल्यानं अवमान वगैरे अजिबात होत नाही. पोलादी महिला म्हणून नावारूपाला आलेल्या मार्गारेट थॅचर यांना क्‍लेमेंट फ्रूड यांनी \"अट्टिला द हेन' (कोंबडी) संबोधलं व तेच त्यांचं टोपणनाव पडलं. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याला हादरे देणारा युरेशियातील भटक्‍या हूण आक्रमकांचा लढवय्या सेनानी अट्टिला हा इतिहासात \"अट्टिला द हूण' म्हणून प्रसिद्ध आहे. भारतावरही हुणांनी राज्य केलं. अट्टिलाचं थॅचर यांना उद्देशून झालं तसं विडंबन आज झालं असतं, तर तमाम स्त्रीवादी मंडळींनी आकाशपाताळ एक केलं असतं.\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nमराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी औरंगाबादेत बैठक\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी राज्य मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपुर्वी न्यायालयात सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले होते. त्या पार्श्‍...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\n'समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या'\nमुंबई : शेतकरी व आदीवासींच्या जमिनी संपादित होणार असल्याने शिवसेनेनं नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला आक्रमक विरोध केला होता. आज अखेर हा विरोध मावळला...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D-2/", "date_download": "2018-11-14T00:02:38Z", "digest": "sha1:R4OZTMZGCDACIHQA5XZAVSYOCBT4Q4HX", "length": 10856, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रलंबित खटल्यांची संख्या कमी होईल? (भाग-२) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रलंबित खटल्यांची संख्या कमी होईल\nदेशाचे 46 वे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच देशभरातील न्यायालयांत प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेले खटले निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार करून ती अंमलात आणण्याचा मनोदय व्यक्‍त केला आहे. ही योजना कशी असेल, याचा त्यांनी खुलासा केला नसला, तरी हे एक सकारात्मक पाऊल आहे.\nप्रलंबित खटल्यांची संख्या कमी होईल\nन्यायाचा सिद्धांत असे सांगतो की, शिक्षा सुनावण्यापूर्वी कोणालाही गुन्हेगार मानले जाता कामा नये. तसेच आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीचा निवाडा एका निश्‍चित कालमर्यादेत झाला पाहिजे. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे हे शक्‍य होत नाही. न्यायालये आणि न्यायाधीशांची अपुरी संख्या हे याचे एक कारण निश्‍चित आहे; परंतु हे पूर्णसत्य नाही. प्रकरणांची सुनावणी लांबण्याचे एक कारण न्यायालयांची कार्यपद्धती हेही आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्ती राजेंद्रमल लोढा यांनी म्हटले होते की, रुग्णालये 365 दिवस कार्यरत राहू शकतात, तर न्यायालये का राहू शकत नाहीत हा अत्यंत चपखल प्रश्‍न आहे. आपल्याकडे केवळ रुग्णालयेच नव्हे तर महसूल आणि पोलीस खात्यातील कर्मचारीही 365 दिवस काम करतात. आपत्तीच्या वेळी वाढीव काम करावे लागते. या विभागांच्या कामावर लोकप्रतिनिधीगृहे आणि माध्यमांबरोबरच समाजाचाही दबाव असतो. अशा प्रकारचा कोणताही अप्रत्यक्ष दबाव न्यायालयांवर नसतो.\nप्रकरणांची सुनावणी लांबविण्याच्या प्रक्रियेत वकिलांकडूनही भर पडते. अर्थात, आपल्या अनुपस्थितीत वरिष्ठ वकील त्यांच्या कनिष्ठ वकिलांकरवी आपली कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रकरणाचा जेव्हा पूर्ण अभ्यास ते करू शकत नाहीत किंवा प्रकरण बळकट करण्यासाठी एखाद्या कागदोपत्री पुराव्याचा शोध ते घेत असतात, तेव्हा कोणतेही सबळ कारण न देता पुढची तारीख मागणारा अर्ज ते दाखल करतात. मुख्य म्हणजे, कोणतीही शहानिशा न करता न्यायाधीशही अर्जाचा स्वीकार करतात. मधूनमधून होणारे संप आणि न्यायाधीश तसेच वकिलांच्या नातेवाइकांच्या निधनासारख्या कारणांनीही तारखा वाढवून घ्याव्या लागतात. अशा परिस्थितीत श्रद्धांजली वाहून न्यायालयाचे कामकाज स्थगित केले जाते. अशा प्रकारे संप किंवा स्थगितीमुळे कामकाज बंद राहू नये, असेही न्या. लोढा यांनी म्हटले होते. परंतु आपल्याकडे सुनावणी लांबविण्यामागे अनेकांचा स्वार्थ असतो. अशा वेळी अशा सल्ल्यांकडे कोण लक्ष देणार त्यामुळे या बाबतीत कठोर धोरण अवलंबिण्याची तसेच तारखांमधील अंतर 15 दिवसांपेक्षा जास्त असू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. एखाद्या प्रकरणाचा निपटारा ठराविक मुदतीत झाला नाही, तर ते प्रकरण विशेष प्रकरणांच्या श्रेणीत वर्ग करून त्याची त्वरित सुनावणी व निकाल होईल, अशी तजवीज करायला हवी. असे झाल्यास प्रकरणे लवकर निकाली काढणे शक्‍य होईल.\n– अॅड. प्रदीप उमाप\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार\nNext articleशिवनेर पतसंस्थेला शासनाचा पुरस्कार\nचेक बाउन्स झाला तर… (भाग-२)\nकायद्यापुढे आव्हान अंधश्रद्धेचे (भाग-२)\nऑनलाईन मनी ट्रान्स्फरमध्ये चुका झाल्यास…\nचेक बाउन्स झाला तर… (भाग-१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC/", "date_download": "2018-11-14T01:04:32Z", "digest": "sha1:336WIKRXH4ZMMFRAEWW45OZ5L3Q4RCTO", "length": 7454, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी 10 हजार 639 घरे मंजूर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी 10 हजार 639 घरे मंजूर\nनवी दिल्ली – केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील 15 शहरातील गरिबांसाठी 10 हजार 639 घरे मंजूर करण्यात आली आहेत. देशात एकूण 3 लाख 21 हजार 567 घरे मंजूर करण्यात आली आहेत.\nकेंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मंजुरी व देखरेख समितीच्या 32 व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील 15 शहरातील गरिबांसाठी 863 कोटींची गुंतवणूक आणि 156 कोटींच्या सहाय्यासह 10 हजार 639 घरे मंजूर करण्यात आली आहेत.\nराज्यातील पुणे शहर (पुणे), बार्शी (सोलापूर), कोल्हापूर शहर (कोल्हापूर), त्रिंबक (नाशिक), यावल (नाशिक), सिन्नर (नाशिक), जामनेर (अहमदनगर), बुलडाणा शहर (बुलडाणा), वरूड (अमरावती), अंमळनेर (जळगाव), चोपडा (जळगाव), मनमाड (नाशिक), लोहा (नांदेड), धर्माबाद (नांदेड) आणि पंढरपूर (सोलापूर) या शहरांमध्ये वर्ष 2017-18 साठी एकूण 10 हजार 639 घरे मंजूर झाली आहेत.\nया बैठकीत 18 हजार 203 कोटींची गुंतवणूक व 4 हजार 752 कोटींच्या सहाय्यासह देशभरातील 35 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांसाठी 3 लाख 21 हजार 567 घरे मंजूर करण्यात आली आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबापट यांनी श्री अंबाबाई मंदिराचे विधेयक विधिमंडळात मांडले\nNext articleभिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही – मुख्यमंत्री\nपाकिस्तान अजूनही दहशतवाद पोसतो आहे\nगडकरींच्या गावातील पराभव ही आगामी निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची नांदी – अशोक चव्हाण\nओलांद यांच्या आरोपावर सितारामन यांचे प्रतिआरोप\nभारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर\nनोटाबंदीनंतर प्रॉपर्टी मार्केटमधून काळा पैसा गायब – मोदी\nदेशात पुन्हा पोलिओचा धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-14T00:32:03Z", "digest": "sha1:L37D34BUFLESS6VWJFO37ATTA77NIIGP", "length": 9098, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सार्वजनिक पार्किंग पॉलिसी करा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसार्वजनिक पार्किंग पॉलिसी करा\nमहापौरांच्या सूचना ः वाहतुक कोंडीवर उपाय शोधणार\nपिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील बाजारपेठा, मुख्य रस्ते, गजबजलेल्या ठिकाणी रस्त्यावरच बेकायदेशीर वाहने पार्क केली जातात. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची यातून सुटका करण्यासाठी तसेच, वाहनचालकांना वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी सार्वजनिक पार्किंग पॉलिसी तयार करण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.\nपुणे महापालिकेने सार्वजनिक पार्किंग धोरण तयार केले, त्याला मान्यता मिळाली आहे. परंतु, या धोरणाला विरोधकांनी विरोध केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांची वाढती संख्या, वाहतूक नियमांचे पालन न करण्याची वाढती प्रवृत्ती आणि शहराचा वाढता परिसर पाहता पार्किंग झोन नाही. त्याचप्रमाणे महापालिका, वाहतूक पोलीस, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध भागात पार्किंगची समस्या वाढतच आहे. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.\nपार्किंग पॉलिसीबाबत विचारले असता महापौर नितीन काळजे म्हणाले की, शहरात मोठ-मोठे रस्ते आहेत. परंतु, नागरिक रस्त्यावरच वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहनचालकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. शहरात पार्किंगची समस्या आहे. रस्त्यांवरील पार्किंगची समस्या मोठी आहे. पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे पे ऍन्ड पार्किंगचे धोरण तयार करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती महापौर काळजे यांनी सांगितली.\nयाबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पालिकेने पार्किंग पॉलिसी तयार केली आहे. लवकरच महासभेची मान्यता घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतासह इतर देशात होणाऱ्या निवडणुकात फेसबुकचा दुरुपयोग होणार नाही – मार्क झुकेरबर्ग\nNext articleड प्रभागांतर्गत फेरीवाल्यांना मिळणार जागा\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/natak/sangit-sanshay-kalhol-drama-launched-devendra-fadanvis/", "date_download": "2018-11-14T00:40:46Z", "digest": "sha1:YQUJRGVDQNCQL5PN4QXPQWFQ4QKBPLWY", "length": 8266, "nlines": 90, "source_domain": "megamarathi.in", "title": "संगीत संशयकल्लोळ नाटकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ", "raw_content": "\nHome Natak संगीत संशयकल्लोळ नाटकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nसंगीत संशयकल्लोळ नाटकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nसंगीत संशयकल्लोळ नाटकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nविविध रागांमधील सदाबहार नाट्यपदांनी सजलेले संगीत संशयकल्लोळ हे नाटक पुन्हा नव्या रुपात व नव्या संचात रसिकांच्या भेटीला येत आहे. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या वतीने रंगभूमीवर आणण्यात येणाऱ्या या नव्या नाटकाचा मुहूर्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानी झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेता प्रशांत दामले, गायक राहुल देशपांडे, ज्येष्ठ गायक रामदास कामत, गौरी दामले, संगीत संशयकल्लोळ नाटकातील कलाकार व तंत्रज्ञ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nसंगीत नाटकांनी मराठी मनांवर कायमच अधिराज्य केले आहे. त्यात संगीत संशयकल्लोळ हे नाटक वरच्या स्थानावर आहे. या नाटकातील गाणी, पदे आजही रसिकांना तितकीच भावतात असे हे रसिकप्रिय नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा प्रशांत दामले यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे, असं सांगत या नाटकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.\nया नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी करीत असून प्रशांत दामले( फाल्गुन राव), राहुल देशपांडे (अश्विन शेठ), उमा पळसुले-देसाई (रेवती), दिप्ती माटे (कृतिका), चिन्मय पाटसकर (साधू आणि वैशाख), नचिकेत जोग (भाद्व्या), नीता पेंडसे( रोहिणी आणि मघा) हे मुख्य भूमिका साकारत आहेत.\nया नाटकाविषयी बोलताना प्रशांत दामले म्हणाले की, हे नाटक १०० वर्षापूर्वीचे असले तरी ते आजही ताजे आहे. नव्या पिढीपुढे हे नाटक यावे यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. मूळ नाटकात ३० गाणी होती आम्ही त्यातली १८ गाणी ठेवत हे नाटक सादर करणार आहोत. येत्या १५ एप्रिलला या नाटकाचा शुभारंभ होणार आहे.\n‘गोटया’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\n‘अॅटमगिरी’ चित्रपटाचे संगीत अनावरण\n‘पुरुष’ नाटकाचा नवा आयाम ‘वर खाली दोन पाय’\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nलग्नादरम्यान घडल्या अशा घटना ज्या बघून सगळे झाले अवाक् .. व्हिडीओ पाहाच..\nस्वप्नीलचे एस. जे. कलेक्शन चाहत्यांसाठी खुले\n‘ह्या गोजिरवाण्या घरात’ लवकरच रंगभूमीवर\nमराठमोळ्या अमित शिंगटेचं विशाल स्वप्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ram-kadam-answered-on-congress-questions-about-mr-and-mrs-devendra-fadanvis-video-latest/", "date_download": "2018-11-14T00:34:11Z", "digest": "sha1:UNDTRUOZ2A2TDAQ6X36DJHYOZIKZSA7O", "length": 18505, "nlines": 114, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "यातून कॉंग्रेसच्या डोक्यात दुकानदारी किती ठासून भरली आहे? हेच दिसून येते.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयातून कॉंग्रेसच्या डोक्यात दुकानदारी किती ठासून भरली आहे\nमुंबई : नद्या स्वच्छ करण्यात जर काँग्रेसला व्यवसाय दिसून येत असेल, तर त्यांच्या डोक्यात व्यवसाय आणि दुकानदारी किती ठासून भरली आहे हेच दिसून येते. काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीच्या व्हिडीओत झळकतात, त्या पद्धतीचा हा व्हिडीओ नाही. त्यामुळे स्वत:चे आत्मपरिक्षण करणे सोडून, चांगल्या गोष्टींना विरोध करण्याचं काम काँग्रेसकडून सुरु असल्याची घणाघाती टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.\nमुख्यमंत्र्यांनी नदी बचाव मोहिमेसाठी केलेल्या व्हिडीओवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीच्या व्हिडीओमध्ये महाराष्ट्र शासन किंवा जनसंपर्क संचलनालयाचा कुठेच उल्लेख नाही, त्यामुळे शासनाचा टी-सिरीज कंपनीशी कोणता करार झाला आहे का असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला होता.\nकाय आहे नेमकं प्रकरण\nनद्यांचं पुनरुज्जीवन आणि संवर्धनाचं आवाहन करण्यासाठी ‘मुंबई रिव्हर अँथम’ ही संगीत-चित्रफित तयार करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं आहे. ही संगीत चित्रफित दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आली. विशेष म्हणजे यात अमृता यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अभिनय केला आहे.\nयु-ट्यूबवर हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता आणि अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी अभिनय केला आहे. मुंबईत पूर्वीच्या काळी असणाऱ्या नद्या आणि सध्या त्यांचे होत असलेले प्रदूषण यावर ‘रिव्हर अँथमच्या’मधून प्रकाश टाकण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.\n1. टी सीरीज या कंपनीशी शासनाचा संबंध आहे की मुख्यमंत्र्यांचे कौटुंबिक नाते आहे यामधील आदान प्रदान काय आहे\n2. सदर व्हिडीओमध्ये महाराष्ट्र शासन अथवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे शासनाचा सदर कंपनीशी करार झाला आहे का असल्यास त्या कराराचा मसुदा जाहीर करावा.\n3. जर शासनाशी संबंध असेल तर हीच कंपनी का निवडली, त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली गेली\n4. मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अधिकाऱ्यांनी या व्हिडीओसाठी मानधन घेतले आहे का कलाकारांचे मानधन कोणी दिले कलाकारांचे मानधन कोणी दिले आणि या व्हिडीओचा खर्च कोणी केला\n5. शासकीय अधिकाऱ्यांना सदर व्हिडीओमध्ये काम करण्याचे आदेश कोणी दिले सदर काम त्यांच्या कार्यकक्षेत येते का\n6. वर्षा हे शासकीय निवासस्थान चित्रीकरणासाठी वापरण्याची परवानगी कोणी दिली\n7. सदर व्हिडीओ खासगी असेल तर अशा खासगी प्रकल्पात अधिकाऱ्यांनी स्वखुशीने काम केले की, त्यांना काम करण्याचे आदेश दिले\n8. स्वतःच्या अतिव्यस्त कार्यक्रमातून व अतिमहत्त्वाच्या जबाबदारीतून वेळ काढून मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी या व्हिडीओच्या चित्रीकरणासाठी वेळ दिला तसेच इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांचे काम बाजूला ठेवून यामध्ये समाविष्ट केले गेले. याचा अर्थ सदर व्हिडीओच्या माध्यमातून मुंबईच्या नदीसारखे जटील प्रश्न सोडवले जाऊ शकतात अशी मुख्यमंत्र्यांची धारणा आहे का\n9. असल्यास राज्यात 13 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळ्या लावाव्या लागल्या. अशा व बेरोजगारी, कुपोषण, कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढलेली महागाई इत्यादी सारख्या महत्त्वाच्या विषयांवर शासन असेच व्हिडीओ बनवणार आहे का\n10. अशा व्हिडीओमध्ये काम करण्याकरता त्या-त्या विषयाशी संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी व मंत्री यांना अभिनयाचे व नृत्याचे प्रशिक्षण सरकार देणार आहे का\nराम कदम यांचा पलटवार\nराम कदम यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून सांगितलंय की,हा व्हिडीओ टी-सिरीजने तयार केलेला नाही. त्यांचे युट्यूब सबस्क्रायबर अधिक असल्याने, त्यांनी तो युट्यूब अपलोड केला असल्याचं स्पष्टीकरण भाजप प्रवक्ते राम कदम यांनी दिलं आहे. तसेच, या व्हिडीओसाठीचा सर्व खर्च रिव्हर मार्चने केला आहे. त्यासाठी कंपनीची निवड शासनाने केली नसल्याने शासनातर्फे एकही रुपयादेखील खर्च केला नाही. मुंबईतील नद्या स्वच्छ करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या वतीने एक अभियान हाती घेण्यात आले होते. या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडेही दाद मागितली. त्यासंदर्भात एक बैठक वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत महापालिका आयुक्त अजोय मेहता हे सुद्धा सहभागी झाले होते. या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संघटनांसोबत रिव्हर मार्च सुद्धा त्यात सहभागी होते.\n2012 पासून नद्या स्वच्छ करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या रिव्हर मार्चच्या माध्यमातून जनजागृतीसाठी एक व्हिडीओ तयार करण्याची संकल्पना पुढे आली. तसेच या व्हिडीओतून नद्या स्वच्छतेचा संदेश स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिला, तर तो लोकांना अधिक भावेल, अशी कल्पना मांडली गेली.\nया व्हिडीओसाठीचा सर्व खर्च रिव्हर मार्चने केला असल्याचे सांगून राम कदम पुढे म्हणाले की, कंपनीची निवड शासनाने केली नाही. त्यामुळे शासनातर्फे एकही रुपया यावर खर्च करण्यात आलेला नाही. तेव्हा डीजीआयपीआर आदींचा संबंध येत नाही. शासकीय अधिकारी स्वेच्छेने यात सहभागी झाले असून नद्या स्वच्छ करण्यात जर काँग्रेसला व्यवसाय दिसून येत असेल, तर त्यांच्या डोक्यात व्यवसाय आणि दुकानदारी किती ठासून भरली आहे हेच दिसून येते. काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीच्या व्हिडीओत झळकतात, त्या पद्धतीचा हा व्हिडीओ नाही. त्यामुळे स्वत:चे आत्मपरिक्षण करणे सोडून, चांगल्या गोष्टींना विरोध करण्याचं काम काँग्रेसकडून सुरु आहे.\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/06/", "date_download": "2018-11-14T01:12:49Z", "digest": "sha1:LFBJ6Z2IYIEGNO3USGWTRYGOG5RKD4VL", "length": 15214, "nlines": 259, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "06 – November – 2018 – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nमिलावटी खोया की मिठाई कर देगी आपकी किडनी और लीवर खराब, ऐसे करें असली-नकली की पहचान\nदीपावली में मिठाइयों की डिमांड बढ़ जाती है ऐसे में मुनाफा कमाने के लिए मिलाटवखोर मिलावट करना शुरू कर देते हैं, खासकर, खोये में ऐसे में मुनाफा कमाने के लिए मिलाटवखोर मिलावट करना शुरू कर देते हैं, खासकर, खोये में स्वास्थ्य विशेषज्ञों के अनुसार सिंथेटिक दूध व मिलावटी खोये की बनी मिठाइया किडनी से लेकर लीवर तक खराब कर सकती हैं स्वास्थ्य विशेषज्ञों के अनुसार सिंथेटिक दूध व मिलावटी खोये की बनी मिठाइया किडनी से लेकर लीवर तक खराब कर सकती हैं सास नली में भी...\nदिवाळीत फराळ करा.. पण जरा जपून\nआहार तज्ज्ञांचा सल्ला दिवाळी जशी दीपोत्सवासाठी ओळखली जाते तशीच ती घरी तयार होणाऱ्या गोड पदार्थासाठी अर्थात फराळांच्या विविध पदार्थासाठीही ओळखली जाते. घरोघरी शेव, चिवडा, चकल्या, शंकरपाळे, लाडू, करंज्या, बर्फीसह इतरही चमचमीत पदार्थ तयार केले जाते आणि त्यावर येथेच्छ तावही मारला जातो. मात्र, अधिक प्रमाणात त्याचे सेवन करणे ही आरोग्यासाठी...\nगाजियाबाद में धुएं में उड़ा पटाखों पर लगा प्रतिबंध\nराष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) की हवा में जहां पहले से ही जहरीला धुआं भरा हुआ है वहीं पटाखा विक्रेता इस दीवाली पर हालात और खराब करने पर आमादा हैं. सुप्रीम कोर्ट के प्रतिबंध का खुला उल्लंघन करते हुए ये पटाखा विक्रेता धड़ल्ले से खतरनाक पटाखे थोक में बेच रहे...\n‘वाघिणीच्या पाठीराख्यांनी आमच्या शेतात काम करून दाखवावं’\nअवनी या वाघिणीला शिकाऱ्यांनी ठार केल्यानंतर यावरून सरकारवर टीका होताना दिसते आहे. मात्र पांढरकवडा भागातील ग्रामस्थांनी अवनीचे पाठीराखे आमच्या शेतात काम करु शकतील का असा प्रश्न विचारला आहे. ज्या लोकांना अवनी वाघिणीच्या शिकारीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत त्यांनी आमच्या शेतात काम करू दाखवावं असं आव्हानच गावकऱ्यांन दिलं आहे. तुम्ही...\nदुर्धर आजाराशी लढणाऱ्या पर्रिकरांनीही दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा\nदीपावलीच्या मंगलपर्वाच्या निमित्ताने सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. मंत्रीमहोदयांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकानेच आपल्या परीने शुभेच्छा दिल्याचं पाहाला मिळत आहे. त्यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. गेल्या बऱ्याच काळापासून दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या पर्रिकर यांनी एका ध्वनिफितीच्या म्हणजेच ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून सर्वांनाच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत....\nदिवाळीत रस्त्यांवरील वाढत्या वाहनभाराचे नियोजन करण्यासाठी शहरातील मैदानांचा वाहनतळाप्रमाणे वापर करणे शक्य असताना पालिकेने ही मैदाने गृहोपयोगी वस्तूंची प्रदर्शने आणि ग्राहकपेठांसाठी भाडेतत्त्वावर दिली आहेत. यातून मिळणाऱ्या महसुलाच्या मोहापोटी पालिकेने रहिवाशांचा प्रवास मात्र कठीण करून ठेवला आहे. चिंचोळ्या आणि वर्दळीच्या रस्त्यांलगत असलेल्या या मैदानांतील प्रदर्शनांत खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यांवरच वाहने...\nअशी साजरी होतेय सीमेवरची दिवाळी…. आनंदाची अन् देशसेवेची\nदिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक गल्लीबोळापासून सर्वत्रच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नव्या आशा, नवी सुरुवात आणि नव्या संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा सण म्हणजे परवणीच. अशा या सणाचा उत्साह देशाच्या सीमेवरही पाहायला मिळत आहे. सीमेवर सैनिक तैनात आहेत म्हणून देश दिपोत्सव उत्साहात साजरा करू शकतो. मात्र सीमेवर तैनात...\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nआज छठ का पहला अर्घ्य, राहुल गांधी ने देशवासियों को दी शुभकामनाएं\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nकेमस्पेक कारखाना ते साई मंदिर वहाल पायी दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://komalrishabh.blogspot.com/2015/12/blog-post.html", "date_download": "2018-11-14T00:43:54Z", "digest": "sha1:BJ32AQ335K543GYZJQECK7WJ5XKWBGJM", "length": 21566, "nlines": 121, "source_domain": "komalrishabh.blogspot.com", "title": "स्वतः च्या शोधात मी....: उस्ताद साबरी खाँ", "raw_content": "स्वतः च्या शोधात मी....\nपण काय शोधत आहे हे ही कळत नाही कधी कधी...थोर अश्या बुवा,गवयांच्या गाण्यानं / आयुष्याच्या कथांनी डोळ्यात पाणी येणारा मी...एकदा बसलो की गाण्याच्या रियाझांवरुन उठुच नये असं वाटणारा मी...मी इथं कशाला आलोय, काय करायचयं मला कधी कधी आयुष्य इतकं छोटं वाटतं तर कधी ते अथांग वाटतं ...ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर मी गाण्यात शोधायचा प्रयत्न करतो आहे...अखंड...\nउस्ताद साबरी खां (जन्म : मुरादाबाद, २१ मे, इ.स. १९२७; मृत्यू : दिल्ली, १ डिसेंबर, २०१५) हे एक सारंगीवादक होते.\nअभिजात संगीताच्या दरबारात एके काळी अतिशय मानाचे स्थान पटकावणाऱ्या सारंगी या वाद्यावर कमालीची हुकमत गाजवणारे उस्ताद साबरी खाँ यांचे निधन ही खरोखरीच अतिशय दु:खद घटना आहे. एक तर हे वाद्य हळूहळू काळाच्या पडद्याआड चालले असताना, या उस्तादांनी तिला जिवंत ठेवण्याचे कार्य केले. एवढेच नव्हे, तर ते लोकप्रिय करण्यासाठी आपले सारे जीवन समर्पितही केले. गायनाला साथसंगत करणारे हे वाद्य प्रत्यक्ष गळय़ातील आवाजाबरहुकूम वाजू शकते. ही खासियत अन्य कोणत्याच वाद्यात नाही. साबरी खाँ यांनी अतिशय मेहनतीने हे कौशल्य आत्मसात केले.\nसाबरी खाँ यांचा जन्म उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथे १९२७ मध्ये झाला. त्यांनी सैनिया घराण्याची शैली पुढे नेली. खाँसाहेबांच्या घराण्यालाच सारंगीचा संपन्न वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा उस्ताद हाजी महंमद खान आणि वडील उस्ताद छज्जू खान यांच्याकडून तालीम मिळाल्यानंतर स्वप्रतिभेने साबरी खाँ यांनी सारंगीला आपला चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे जगभर प्रवास करून खाँसाहेबांनी आपला रसिकवर्ग तयार केला.\nसामान्यत: गायनाच्या संगतीचे हे वाद्य सतार आणि व्हायोलिन या वाद्यांच्या बरोबरीने उभे राहिले तेही साबरी खाँ यांच्यामुळे. येहुदी मेन्यूहीन, पंडित रविशंकर यांच्याबरोबर त्यांनी सादर केलेले कार्यक्रम म्हणूनच लक्षात राहणारे ठरले. संगीत कलेतील त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री आणि पद्मभूषण या मानाच्या किताबांबरोबरच त्यांना उत्तर प्रदेशच्या साहित्य कला परिषदेचा पुरस्कार, उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, बेगम अख्तर पुरस्कार, उस्ताद चाँद खान पुरस्कार, टागोर रत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांचा मुलगा कमल साबरी हा तितक्याच जोमाने सारंगीवादनाचा वारसा पुढे नेत आहे. त्यांचे दुसरे पुत्र सरवर साबरी यांचा हात तबल्यावर तितक्याच कुशलतेने फिरतो. सारंगीतूनही वेगवेगळे मानवी भाव सहजपणे व्यक्त करण्याची कला साबरी खाँ यांना साधली होती. नव्याने वाद्य शिकू इच्छिणाऱ्या कलावंतांना साबरी खाँ हे आदर्श वाटत असत.\nवादनास अतिशय अवघड असलेल्या सारंगीतून निघणाऱ्या स्वरांमधून जी जादू निर्माण करता येते, ती मात्र अतुलनीय अशीच असते. स्वत:ला तानसेनांचे वंशज मानणाऱ्या खाँसाहेबांनी सारंगीला भारतीय संगीताचे जे प्रतीक बनवले, त्यामुळे त्यांचे नाव इतिहासाला कधीच विसरता येणार नाही.\nअभिजात संगीताच्या दरबारात एके काळी अतिशय मानाचे स्थान पटकावणाऱ्या सारंगी या वाद्यावर कमालीची हुकमत गाजवणारे उस्ताद साबरी खाँ यांचे निधन ही खरोखरीच अतिशय दु:खद घटना आहे. एक तर हे वाद्य हळूहळू काळाच्या पडद्याआड चालले असताना, या उस्तादांनी तिला जिवंत ठेवण्याचे कार्य केले. एवढेच नव्हे, तर ते लोकप्रिय करण्यासाठी आपले सारे जीवन समर्पितही केले. गायनाला साथसंगत करणारे हे वाद्य प्रत्यक्ष गळय़ातील आवाजाबरहुकूम वाजू शकते. ही खासियत अन्य कोणत्याच वाद्यात नाही. साबरी खाँ यांनी अतिशय मेहनतीने हे कौशल्य आत्मसात केले.\nसाबरी खाँ यांचा जन्म उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथे १९२७ मध्ये झाला. त्यांनी सैनिया घराण्याची शैली पुढे नेली. खाँसाहेबांच्या घराण्यालाच सारंगीचा संपन्न वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा उस्ताद हाजी महंमद खान आणि वडील उस्ताद छज्जू खान यांच्याकडून तालीम मिळाल्यानंतर स्वप्रतिभेने साबरी खाँ यांनी सारंगीला आपला चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे जगभर प्रवास करून खाँसाहेबांनी आपला रसिकवर्ग तयार केला.\nसामान्यत: गायनाच्या संगतीचे हे वाद्य सतार आणि व्हायोलिन या वाद्यांच्या बरोबरीने उभे राहिले तेही साबरी खाँ यांच्यामुळे. येहुदी मेन्यूहीन, पंडित रविशंकर यांच्याबरोबर त्यांनी सादर केलेले कार्यक्रम म्हणूनच लक्षात राहणारे ठरले. संगीत कलेतील त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री आणि पद्मभूषण या मानाच्या किताबांबरोबरच त्यांना उत्तर प्रदेशच्या साहित्य कला परिषदेचा पुरस्कार, उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, बेगम अख्तर पुरस्कार, उस्ताद चाँद खान पुरस्कार, टागोर रत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांचा मुलगा कमल साबरी हा तितक्याच जोमाने सारंगीवादनाचा वारसा पुढे नेत आहे. त्यांचे दुसरे पुत्र सरवर साबरी यांचा हात तबल्यावर तितक्याच कुशलतेने फिरतो. सारंगीतूनही वेगवेगळे मानवी भाव सहजपणे व्यक्त करण्याची कला साबरी खाँ यांना साधली होती. नव्याने वाद्य शिकू इच्छिणाऱ्या कलावंतांना साबरी खाँ हे आदर्श वाटत असत.\nवादनास अतिशय अवघड असलेल्या सारंगीतून निघणाऱ्या स्वरांमधून जी जादू निर्माण करता येते, ती मात्र अतुलनीय अशीच असते. स्वत:ला तानसेनांचे वंशज मानणाऱ्या खाँसाहेबांनी सारंगीला भारतीय संगीताचे जे प्रतीक बनवले, त्यामुळे त्यांचे नाव इतिहासाला कधीच विसरता येणार नाही.\nअभिजात संगीताच्या दरबारात एके काळी अतिशय मानाचे स्थान पटकावणाऱ्या सारंगी या वाद्यावर कमालीची हुकमत गाजवणारे उस्ताद साबरी खाँ यांचे निधन ही खरोखरीच अतिशय दु:खद घटना आहे. एक तर हे वाद्य हळूहळू काळाच्या पडद्याआड चालले असताना, या उस्तादांनी तिला जिवंत ठेवण्याचे कार्य केले. एवढेच नव्हे, तर ते लोकप्रिय करण्यासाठी आपले सारे जीवन समर्पितही केले. गायनाला साथसंगत करणारे हे वाद्य प्रत्यक्ष गळय़ातील आवाजाबरहुकूम वाजू शकते. ही खासियत अन्य कोणत्याच वाद्यात नाही. साबरी खाँ यांनी अतिशय मेहनतीने हे कौशल्य आत्मसात केले.\nसाबरी खाँ यांचा जन्म उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथे १९२७ मध्ये झाला. त्यांनी सैनिया घराण्याची शैली पुढे नेली. खाँसाहेबांच्या घराण्यालाच सारंगीचा संपन्न वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा उस्ताद हाजी महंमद खान आणि वडील उस्ताद छज्जू खान यांच्याकडून तालीम मिळाल्यानंतर स्वप्रतिभेने साबरी खाँ यांनी सारंगीला आपला चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे जगभर प्रवास करून खाँसाहेबांनी आपला रसिकवर्ग तयार केला.\nसामान्यत: गायनाच्या संगतीचे हे वाद्य सतार आणि व्हायोलिन या वाद्यांच्या बरोबरीने उभे राहिले तेही साबरी खाँ यांच्यामुळे. येहुदी मेन्यूहीन, पंडित रविशंकर यांच्याबरोबर त्यांनी सादर केलेले कार्यक्रम म्हणूनच लक्षात राहणारे ठरले. संगीत कलेतील त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री आणि पद्मभूषण या मानाच्या किताबांबरोबरच त्यांना उत्तर प्रदेशच्या साहित्य कला परिषदेचा पुरस्कार, उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, बेगम अख्तर पुरस्कार, उस्ताद चाँद खान पुरस्कार, टागोर रत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांचा मुलगा कमल साबरी हा तितक्याच जोमाने सारंगीवादनाचा वारसा पुढे नेत आहे. त्यांचे दुसरे पुत्र सरवर साबरी यांचा हात तबल्यावर तितक्याच कुशलतेने फिरतो. सारंगीतूनही वेगवेगळे मानवी भाव सहजपणे व्यक्त करण्याची कला साबरी खाँ यांना साधली होती. नव्याने वाद्य शिकू इच्छिणाऱ्या कलावंतांना साबरी खाँ हे आदर्श वाटत असत.\nवादनास अतिशय अवघड असलेल्या सारंगीतून निघणाऱ्या स्वरांमधून जी जादू निर्माण करता येते, ती मात्र अतुलनीय अशीच असते. स्वत:ला तानसेनांचे वंशज मानणाऱ्या खाँसाहेबांनी सारंगीला भारतीय संगीताचे जे प्रतीक बनवले, त्यामुळे त्यांचे नाव इतिहासाला कधीच विसरता येणार नाही.\nनोंद घ्याव्या अश्या साईट्स\nही काय वेळ आहे\nकुठुन कुठुन आपले मित्र बघत आहेत...धन्यवाद मित्रांनो..\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर उर्फ तात्याराव सावरकर\nडॉ. केशव बळीराम हेडगेवार\nपं. भीमसेन गुरुराज जोशी (अण्णा)\nउस्ताद अल्लादियां खाँ साहेब\nपं. दत्तात्रय विष्णु पलुस्कर\nबडे गुलाम अली खाँ साहेब\nउस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब\nपं. शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली उर्फ कुमार गंधर्व\n\"कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही \" .. व.पु काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/mystery-about-earth-climate-change-16826", "date_download": "2018-11-14T01:18:55Z", "digest": "sha1:W2PAAHOEYDEWPGHDLFHXPX36BHGBTDID", "length": 22937, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "mystery about earth, climate change पृथ्वीबद्दलच्या गूढाचा शोध | eSakal", "raw_content": "\nप्रा. श्रीकांत कार्लेकर (भूविज्ञानाचे अभ्यासक)\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nपृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात घडणाऱ्या घटनांवरून नि त्यात सातत्याने होत असलेल्या बदलांवरून पृथ्वीबद्दलच्या अनेक गूढ आणि अनाकलनीय गोष्टींचा शोध लागायला मदत होईल, असं शास्त्रज्ञांना वाटतं आहे.\nपृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात घडणाऱ्या घटनांवरून नि त्यात सातत्याने होत असलेल्या बदलांवरून पृथ्वीबद्दलच्या अनेक गूढ आणि अनाकलनीय गोष्टींचा शोध लागायला मदत होईल, असं शास्त्रज्ञांना वाटतं आहे.\nपृथ्वीभोवती घातक वैश्विक किरणांपासून आणि सौर वादळांपासून पृथ्वीचं रक्षण करणारं दहा लाख किलोमीटर व्यासाचं एक चुंबकीय आवरण आहे. या आवरणाला मोठा तडा गेल्याचं निरीक्षण शास्त्रज्ञांनी नुकतंच नोंदविलं. सूर्याच्या पृष्ठभागावरून सुटून बाहेर पडलेला प्लाझ्माचा मोठा ढग ताशी 25 लाख किलोमीटर वेगानं पृथ्वीवर येऊन आदळल्यनं ही घटना घडली. यामुळे एक मोठं भूचुंबकीय वादळ निर्माण झालं. या घटनेला वैश्विक किरणांचा स्फोट कारणीभूत असावा, असं प्रारंभिक अनुमान काढण्यात आलंय. या आधीही भूचुंबकीय क्षेत्रात वेगानं बदल होऊन त्याला आजपर्यंतचं सगळ्यात मोठं छिद्र पडलं असल्याचं निरीक्षण \"नासा'नं नुकतच नोंदवलं होतं. या वेळी हे निरीक्षण तमिळनाडूतील उटी इथल्या टीआयएफआरच्या प्रयोगशाळेनं नोंदवलं आहे.\nपृथ्वीभोवती एखाद्या प्रचंड अशा बुडबुड्यासारख्या असलेल्या या चुंबक क्षेत्राच्या कवचातून वाट काढीत अनेक वेळा घातक सौरऊर्जेनं शिरकाव केलाही आहे. पण आता लक्षात आलेला चुंबकीय आवरणाला पडलेला हा तडा जास्तच काळजी निर्माण करणारा आहे. \"पृथ्वी ही एका प्रचंड चुंबकासारखं वर्तन करते' या कल्पनेचा उगम तसा खूप जुना आहे. विलियम गिल्बट (इसवी सन 1600) या पदार्थ वैज्ञानिकाने ही कल्पना प्रथम मांडली. 1839 मध्ये गॉस या शास्त्रज्ञाने पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा खूप मोठा स्रोत हा अंतरंगात, बाह्य गाभ्यातच आहे. पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव व चुंबकीय विषुववृत्त हे भौगोलिक ध्रुव आणि भौगोलिक विषुववृत्त यापेक्षा वेगळे आहेत, हे त्यांनी मांडलं. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र पूर्वीच्या काळी आजच्यापेक्षा खूपच निराळं होतं. वेगवेगळ्या भूशास्त्रीय कालखंडात ते वारंवार बदलत गेलं असावं. या निरीक्षणामुळेच एक विलक्षण आश्‍चर्यकारक अशी घटना ज्ञात झाली. ती म्हणजे, पृथ्वीच्या ध्रुव बिंदूंचे भूशास्त्रीय काळात सतत बदलत गेलेलं स्थान. भूचुंबकीय क्षेत्र आणि प्राचीन ध्रुवांच्या स्थानावरून असं दिसतं, की भारतीय उपखंड 37 अंश दक्षिण अक्षवृत्तापासून 13 अंश उत्तर अक्षवृत्तापर्यंत पाच हजार कि.मी.चा प्रवास करून गेल्या सात कोटी वर्षांत उत्तर गोलार्धात सरकलं आहे.\nपृथ्वीचा सध्याचा चुंबकीय उत्तर-दक्षिण आस गेल्या सात लाख वर्षांपासूनच नक्की झाला असावा व त्यापूर्वी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात 24 लाख वर्षांपूर्वी महत्त्वाची उलटापालट झाली असावी. पृथ्वीच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्राचा संबंध हा केवळ अंतरंगातील बाह्य गाभ्यात तयार होणाऱ्या विद्युत प्रवाहांशीच लावता येतो. हे चुंबकीय क्षेत्र बाह्य गाभ्यात दर वर्षी 11 मिनिटं या वेगानं पश्‍चिमेकडे सरकत असतं. चुंबकीय क्षेत्राची सरकण्याची ही गती पृथ्वीच्या परिवलन गतीपेक्षा खूपच कमी आहे. या सरकण्याच्या वृत्तीमुळेच बाह्य गाभ्यात विद्युत प्रवाहांचे भोवरे तयार होतात. थेमिसच्या अभ्यासानुसार पृथ्वीच्या या चुंबकीय क्षेत्राला दोन मोठ्या भेगा पडल्या असून, त्यातून दर तासाला दहा लाख मैल या वेगानं सौरवारे पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरात प्रवेश करीत आहेत. मागच्या दोन वर्षांपूर्वी पृथ्वीच्या सगळ्यात बाहेरच्या चुंबकावरणात कमीत कमी चार हजार मैल जाडीचा सौरकणांचा थर जमल्याचं आढळून आलं होतं. पण हा थर अल्पजीवी होता आणि केवळ एक तासच टिकून होता. आत येणाऱ्या सौरज्वाला अवकाशयानं, अवकाशयात्री यांच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. यामुळे ध्रुव प्रकाशाच्या तीव्रतेत वाढ होते आणि उपग्रह संपर्क साधनात मोठी अडचणही निर्माण होऊ शकते. पृथ्वीवरील ऊर्जा जाळी, हवाईमार्ग, लष्करी संपर्क साधनं आणि उपग्रह संकेत यावरही त्यांचा परिणाम होऊ शकतो. भूचुंबकीय आवरणाला तडा गेल्यामुळे आलेल्या सौर वादळामुळे मोठे वीज प्रकल्प बंद पडणे, जीपीएस बंद पडणे यांसारख्या समस्याही उद्‌भवतात. स्वार्म या तीन उपग्रह संचानं पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात अगदी अलीकडच्या काळात झालेले बदल लक्षात आणून दिलेत. त्यांच्या निरीक्षणानुसार पृथ्वीच्या पश्‍चिम गोलार्धात चुंबकीय क्षेत्र खूपच दुर्बल झालं असून पूर्वेकडे दक्षिण हिंदी महासागरावर ते प्रबळ झालय. पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुवही सैबेरियाच्या दिशेनं सरकतोय. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य प्रावरणातून मिळणाऱ्या चुंबकीय संकेतामुळे हे बदल लक्षात येत आहेत. हे क्षेत्र दुर्बळ होण्यामागच्या कारणांचा संबंध सौर वादळे, सौरऊर्जा यांच्या वातावरणातील प्रवेशाशी आहे का, हेही त्यातून समजू शकेल.\nपृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांचे स्थानबदल भूतकाळात अनेक वेळा घडून आलेत; पण हे बदल काही लाख वर्षात एकदा या वेगानं झालेत. आता मात्र ह्या बदलांचा वेग वाढला असून ते काही शतकांत एकदा तरी इतक्‍या वारंवारितेनं होऊ लागलेत. याचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्र दर दहा वर्षांत पाच टक्‍क्‍यांनी दुर्बळ होतं आहे.\nपृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचं अस्तित्व हे अंतरंगातील लोहयुक्त गाभ्याच्या भोवती असलेल्या वितळलेल्या गाभ्यामुळे आहे. आंतरगाभ्यातील लोहयुक्त पदार्थाचं बदलतं तापमान, पृथ्वीचं स्वांगपरिभ्रमण यामुळे बाह्य गाभ्यातील द्रव स्वरूपातील धातूंच्या हालचालीमुळे पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं. या द्रव पदार्थांच्या हालचालीमुळे काही भागांत पृथ्वीभोवती दुर्बळ तर काही भागात प्रबळ क्षेत्र विकसित होतं. पश्‍चिम गोलार्धात द्रव पदार्थांच्या हालचाली मंदावल्यामुळे तिथं दुर्बल क्षेत्र तर दक्षिण हिंदी महासागराखाली हालचालींचा वेग वाढल्यामुळे प्रबळ चुंबकीय क्षेत्र तयार झालं असावं. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात घडणाऱ्या या घटनांवरून आणि त्यात सातत्याने होत असलेल्या बदलांवरून पृथ्वीबद्दलच्या अनेक गूढ आणि अनाकलनीय गोष्टींचा शोध लागायला मदत होईल, असंही शास्त्रज्ञांना वाटतं आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील प्रावरण विभागातील भू तबकांच्या हालचालींचाही मागोवा यामुळं घेता येणं शक्‍य होईल. भूतबकांच्या हालचालींमुळे होणाऱ्या भूकंपांची स्थानेही आता जास्त अचूकपणे ओळखता येतील व भूकंप आपत्तीचे कदाचित भाकीतही करता येईल, असा विश्वास शास्त्रज्ञांमध्ये दुणावतो आहे.\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\n१७ कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प\nपरभणी - महापालिकेच्या १७ कोटी रुपयांच्या सौर उर्जा प्रकल्पाला शासनाने तत्वतः मान्यता दिली असून लवकरच पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. या...\nचार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर्षांतील सर्वांत कमी कोळसासाठा नागपूर - राज्यात विजेची मागणी वाढली असतानाच कोळशाअभावी चार वीजसंच बंद...\nकित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे. आजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून...\nदेवाच्या रूपात मित्रच मदतीला धावला\nतिसऱ्या मजल्यावरून कोसळूनही वाचले प्राण पुसद (जि. यवतमाळ) - ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय रविवारी (ता.११) सायंकाळी पुसद शहरातील...\nशिंदेमध्ये विहिरीत आढळला बिबट्या\nनाशिक रोड - नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील झाडे मळ्यातील दिनकर खाडे यांच्या विहिरीत रविवारी (ता. ११) दुपारी एकच्या सुमारास विहिरीत बिबट्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6725-hizbul-mujahideen-s-top-commander-sameer-tiger-has-been-killed-by-the-indian-army", "date_download": "2018-11-14T00:03:26Z", "digest": "sha1:WUTIX7TH5JNG54X2L6E23KOKGCSPAZH3", "length": 5798, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगरला कंठस्नान - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगरला कंठस्नान\nपुलवामामध्ये तब्बल नऊ तासांपासून दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगरला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. काश्मीरमधील पोस्टर बॉय आणि दहशतवादी बुरहाण वानीचा वारस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायगरचा खात्मा करण्यात आल्यानं हिजबुलचं चांगलंय कंबरडं मोडलं आहे.\nटायगरसोबत असलेल्या आकिब खान नावाच्या दहशतवाद्यालाही ठार करण्यात आलं असून पुलवामात आणखीही काही दहशतवादी लपलेले असल्यानं चकमक सुरूच असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारतीय जवानांकडून लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nडोकलाममध्ये अजुनही 53 भारतीय सैनिक असल्याचा चीनचा दावा\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/five-crore-demand-16478", "date_download": "2018-11-14T01:19:36Z", "digest": "sha1:XKHLD4WVMAQ2MWBJWAFAIDD3UQG6DUJG", "length": 18567, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five crore demand मागणी पाचशे कोटींची; पुरवठा अडीचशेच | eSakal", "raw_content": "\nमागणी पाचशे कोटींची; पुरवठा अडीचशेच\nप्रसाद पाठक - सकाळ वृत्तसेवा\nमंगळवार, 15 नोव्हेंबर 2016\nपुणे - रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांना होणारा नोटांचा पुरवठा वाढत असला तरी, सध्या पुणेकरांकडून करण्यात येणारी मागणी या पुरवठ्याच्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे पुणेकरांची गरज भागून बॅंकांतील गर्दी कमी होण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणेकरांची रोजच्या पैशांची गरज पाचशे कोटी असताना, पुरवठा मात्र अडीचशे ते तीनशे कोटींच्याच आसपास होत आहे.\nपुणे - रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांना होणारा नोटांचा पुरवठा वाढत असला तरी, सध्या पुणेकरांकडून करण्यात येणारी मागणी या पुरवठ्याच्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे पुणेकरांची गरज भागून बॅंकांतील गर्दी कमी होण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणेकरांची रोजच्या पैशांची गरज पाचशे कोटी असताना, पुरवठा मात्र अडीचशे ते तीनशे कोटींच्याच आसपास होत आहे.\nकेंद्र सरकारने पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला; परंतु दैनंदिन व्यवहार लक्षात घेता पुणे शहराची दररोजची गरज शेकडो कोटी रुपयांची आहे. त्या तुलनेत रिझर्व्ह बॅंकेकडून राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खासगी बॅंकांना नोटांचा नेमका किती पुरवठा होतो आहे, याची पाहणी \"सकाळ'ने आज केली. त्यात सुमारे शंभराच्या आसपास शाखा असलेल्या एका बॅंकेला वीस कोटी रुपयांपर्यंतची रक्कम रोज मिळते. त्या बॅंकेतील खातेदारांची संख्या सरासरीने चार ते पाच लाख एवढी असून, त्यांच्याकडून होणारी सरासरी मागणी प्रत्येकी दहा हजार एवढी आहे. त्यामुळे बॅंकेला वीस कोटी रुपये मिळत असले तरी, मागणी 36 ते 40 कोटींपर्यंत गेली आहे. त्यामुळे बॅंकांमध्ये रोज मोठी गर्दी होते आहे. मात्र, एका खातेदाराने सरासरी प्रत्येकी दहा हजार रुपये घेतल्यानंतर त्याच्याकडून पुन्हा मागणी येण्यास काही काळ लागेल. परिणामी, काही दिवसांनी बॅंकांमधील ही गर्दी ओसरेल, असा अंदाज बॅंकेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.\nपुण्यातील 1600 शाखांमधील प्रत्येक शाखेत सरासरी 5000 ग्राहक आहेत. त्यांना दहा हजार रुपये द्यायचे म्हटले, तर पाचशे कोटी रुपये लागतील. पुरवठ्याची स्थिती पाहिली तर प्रत्येक शाखेला सरासरीने 20 लाख रुपये पुरवठा केला जातो. त्यानुसार सोळाशे शाखांना 250 ते 300 कोटी रुपये देण्यात येतात. म्हणजेच नोटांचा जवळपास निम्माच पुरवठा सध्या होतो आहे.\nखातेदारांच्या तुलनेत पन्नास टक्केही रक्कम पुरविताना बॅंकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, खासगी बॅंकांचे बहुतांश व्यवहार हे धनादेशासहित डेबिट, क्रेडिट कार्डद्वारेच होत आहेत. त्यामुळे त्यांना फारशी अडचण जाणवत नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, अन्य राष्ट्रीयकृत बॅंकांकडे प्लॅस्टिक मनीद्वारे व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने मर्यादित आहे. त्यामुळे अशा बॅंकांना रोजच्या रोकडची आवश्‍यकता भासतेच. तरीही ग्राहकांची मागणी पुरविताना अनेक समस्या उद्‌भवत आहेत.\nकाही दिवसांनी गर्दी ओसरेल\nमहिन्याची गरज भागली की सर्वसामान्य पुणेकर बॅंकेत पुन्हा येण्यास आणखी काही आठवडे लागतील. त्यामुळे येत्या काही दिवसांनी ही गर्दी ओसरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.\nपुणे शहर - राष्ट्रीयकृत बॅंका - 27\n- सहकारी बॅंका - 57\n- खासगी बॅंका - 20\nशहरातील एकूण बॅंकांची संख्या - 1629\nपुणेकरांची रोजची पैशांची गरज (प्रत्येकी दहा हजार रुपयेप्रमाणे) -- सुमारे 500 कोटी\nरिझर्व्ह बॅंकेकडून होणारा पुरवठा -- सुमारे 250 ते 300 कोटी\nतुटवडा -- सुमारे 200 ते 250 कोटी\nपुणे शहराची लोकसंख्या - 36 ते 37 लाख अंदाजे\nखातेदारांची संख्या - लोकसंख्येच्या तुलनेत साठ ते सत्तर टक्के म्हणजे 26 ते 27 लाख\nराष्ट्रीयकृत बॅंकांची प्रातिनिधिक स्थिती --\n-- पुरवठा -- प्रत्येक शाखेला दररोज दहा लाख रुपये, म्हणजे सर्व शाखांना मिळतात दहा कोटी पन्नास लाख रक्कम.\n- एटीएमसाठीही तेवढीच रक्कम मिळते\n- दोन्ही मिळून साधारणतः दररोज 21 कोटी रक्कम लागते.\n- प्रत्येक शाखेत सरासरी चार हजार खातेदार म्हटले तर 105 शाखांमध्ये साधारणतः साडेचार लाख खातेदार.\nस्टेट बॅंक ऑफ इंडिया\n- दररोज पंधरा लाख रुपयेप्रमाणे शाखांना मिळतात 12 कोटी 90 लाख रुपये.\n- चारशे एटीएममध्ये दोन लाख रुपये प्रमाणे दररोजचा 8 कोटी रुपयांचा भरणा.\n- सहा करन्सी चेस्टमध्ये प्रत्येकी 25 कोटी रुपयेप्रमाणे दीडशे कोटी रुपये जमा.\n- खातेदार - सरासरी तीन लाख\n- करन्सी चेस्ट कडून प्रत्येक शाखेला दररोज सरासरी पंधरा लाख या प्रमाणे साडेसात कोटी रुपयांचे वाटप होते.\n- ग्राहकांकडून दररोजचा भरणा 35 कोटीच्या आसपास.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1/news/page-3/", "date_download": "2018-11-14T00:50:22Z", "digest": "sha1:BOM4JCP5YR523P33B5K4NC7EGSPUPYM3", "length": 11433, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेड- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअॅट्रॉसिटी खटल्यांच्या जलदगतीसाठी ६ विशेष न्यायालयं, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय\nराज्यात २०१८ मध्ये अॅटॉसिटीच्या १३४१ केसेस दाखल करण्यात आल्या\nपूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा; विदर्भासाठी पुढचे दोन दिवस संकटाचे\nअनैतिक संबंधात पत्नी ठरत होती अडसर, निर्घृणपणे पतीने केला खून\nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nMarathwada Rain: नांदेड- हिंगोली जिल्ह्यातील अतिवृ्ष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला\nजळगावात ओवेसींची एंट्री, एमआयएमने जिंकल्या 3 जागा\nएकीकडे मराठा मोर्चा समन्वयकांची तर दुसरीकडे भाजप आमदारांची आरक्षणावर बैठक\nमराठा क्रांती मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक\nVIDEO : धमक्या देणाऱ्या गुंडाची नागरिकांनी केली धुलाई,काढली नग्न धिंड\nमराठा आरक्षण : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार\nVIDEO : व्हायरल झालेल्या 'त्या' पोलिसाच्या फोटोची दुसरी बाजू \nआंदोलनाचा राग माझ्यावर का, केलं ८६ लाखांचे नुकसान\nVIDEO : विजयाची हवा,शिवसेनेच्या विजयी उमेदवारावर उधळल्या नोटा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80/all/", "date_download": "2018-11-14T00:16:06Z", "digest": "sha1:U7ALANEJMPMECIJRZ4EOFHZKORSTX2WQ", "length": 11250, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "समाजकंटकांनी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nकचराकुंडीत झोपलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना जिवंत जाळलं, तिघांचा मृत्यू\nकाही दिवसांआधीही हैदराबादमध्ये १०० कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आल्याची घटना घडली होती.\nसमाजकंटकांनी विहिरीत कालवले विष, शेतकऱ्याने जनावरांसाठी केली होती उपलब्ध\nगणेशोत्सव मंडळाच्या आगमन सोहळ्यात समाजकंटकांचा धुडगूस\n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nमराठा आरक्षण : समाजकंटकांमुळेच हिंसाचार, यापुढचं आंदोलन शांततेनेच होणार\nकोरेगाव भीमा दंगल : राहुल फटांगडे खून प्रकरणातील संशयितांचे फोटो प्रसिद्ध\nराहुल फटांगळे हत्येप्रकरणी 3 जणांना अटक\nभीमा-कोरेगाव प्रकरण हाताळण्यात सरकार कमी पडलं - शरद पवार\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीत 'फ्लेक्स वॉर'\nजातीय मोर्चे महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार\nगुलबर्ग हत्याकांड प्रकरणाचा 14 वर्षांनंतर फैसला, 11 जणांना जन्मठेप\nमुक्या जीवाशी जीवघेणी गंमत, अज्ञातांनी माकडाला पाजली दारू \nगुलबर्ग हत्याकांड प्रकरणी 36 जणांची निर्दोष मुक्तता, 24 दोषी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/court/news/page-3/", "date_download": "2018-11-14T00:15:14Z", "digest": "sha1:DIZV2UL4YKHRHOUN6DX6XFKTGNNBZ7RO", "length": 11474, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Court- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nभेंडी बाजारचा पुनर्विकास रखडवणाऱ्या एकमेव महिला भाडेकरूला कोर्टाचा फटका, १००००चा दंड\nखराब अक्षरासाठी कोर्टानं तीन डॉक्टरांना ठोठावलाय दंड\nसिंहाचा मृत्यू प्रकरणी केंद्र आणि गुजरात सरकारला सुप्रिम कोर्टाने फटकारले\nएका स्त्रीने दुसरीवर केला बलात्काराचा आरोप; ३७७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यास पोलिसांचा नकार\nगौतम नवलखांच्या सुटकेविरोधात महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टात धाव\nअनेक संकटानंतरही भारतीय न्यायपालिकाच 'सुप्रीम' - निरोप समारंभात सरन्यायाधीश भावूक\nभीमा कोरेगाव प्रकरण: दिल्ली हायकोर्टाने गौतम नवलाखा यांच्यावरील नजरकैद उठवली\nतिहेरी तलाक गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाविरोधातली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली\nकेरळच्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nबाबरी खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा,मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यास कोर्टाचा नकार\nविवाहबाह्य संबंध यापुढे गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टानं केलं स्पष्ट\nशासकीय सेवेतील एससी,एसटीच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा\nआधार कार्डविषयी सुप्रीम कोर्टाने दिलेले हे 14 महत्त्वाचे निर्णय\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-111808.html", "date_download": "2018-11-14T00:20:03Z", "digest": "sha1:KLTBDLIMV76EFDHZ6WRSARZ6TPRPU5JD", "length": 10014, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निरुपमांचा इशारा", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/course/symantec-endpoint-administration/", "date_download": "2018-11-14T00:31:46Z", "digest": "sha1:KUGCN7KZW7D3OB3VVQSYWUM5KPL3WVTI", "length": 33696, "nlines": 538, "source_domain": "itstechschool.com", "title": "गुरगाव येथील सिमॅंटक एन्डपॉईंट व्यवस्थापन प्रशिक्षण", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\nसिमटेक एंडपॉईंट संरक्षण 12.1: प्रशासन अभ्यासक्रम नेटवर्क, आयटी सुरक्षेसाठी आणि प्रशासनाच्या व्यवस्थापनासाठी डिझाइन केला आहे जो वैद्यक आणि स्पायवेअर संरक्षण, शून्यापासून संरक्षण आणि नेटवर्क धमकी संरक्षण उपाय यांचे आर्किटेक्टिंग, अंमलबजावणी आणि त्यांचे परीक्षण करते. हा वर्ग सिमेंटेक एंडपॉईंट संरक्षण 12.1 (SEP 12.1) कसे डिझायन करणे, उपयोजन करणे, स्थापित करणे, कॉन्फिगर करणे, व्यवस्थापित करणे आणि मॉनिटर करणे समाविष्ट करतो.\nसिमेंटेक एन्डपॉईंट संरक्षण उत्पादने, घटक, अवलंबन आणि सिस्टम श्रेणीबंधाचे वर्णन करा.\nसिमेंटेक एन्डपॉईंट सुरक्षा क्लायंट उपयोजित करा.\nक्लायंट वापरकर्ता इंटरफेस व्यवस्थापित करा.\nउत्पादन सामग्री अद्यतने व्यवस्थापित करा\nसिमेंटेक एंडपॉईंट संरक्षण वातावरण तयार करा\nव्हायरस आणि स्पायवेअर संरक्षण धोरणे व्यवस्थापित करा\nसोना आर स्कॅन व्यवस्थापित करा\nफायरवॉल आणि घुसखोरी प्रतिबंध धोरणे व्यवस्थापित करा\nअनुप्रयोग आणि डिव्हाइस नियंत्रण धोरणे व्यवस्थापित करा\nप्रतिकृती आणि लोड संतुलनास कॉन्फिगर करा\nSymantec Endpoint Protection पर्यावरण निरीक्षण आणि देखरेख.\nप्रोटेक्शन सेंटरसह सिमेंटेक एन्डपॉईंट प्रोटेक्शन मॅनेजर इंटरफेस.\nहा कोर्स नेटवर्क मॅनेजर, पुनर्विक्रेताओं, सिस्टम प्रशासक, क्लायंट सिक्युरिटी व्यवस्थापक, सिस्टम प्रोफेशनल्स आणि सल्लागारांसाठी असतो ज्यात संस्थापक, कॉन्फिगरेशन आणि विविध प्रकारचे नेटवर्क वातावरणातील सिमेंटेक एंडपॉईंट प्रोटेक्शनचे दैनंदिन व्यवस्थापन यांचा समावेश आहे. एन्टरप्राइझ वातावरणामध्ये या उत्पादनाचे कार्यप्रदर्शन आणि समस्यानिवारण करण्यासाठी जबाबदार असतात.\nटीसीपी / आयपी प्रोटोकॉलचे सखोल ज्ञान\nविंडोज ऑपरेटिंग सिस्टम प्रशासनाशी परिचित\nमॉड्यूल- 2: सिमेंटेक एन्डपॉईंट प्रोटेक्शन उत्पादन समाधान\nमॉड्यूल- 3: सिमेंटेक एंडपॉईंट संरक्षण स्थापित करणे\nमॉड्यूल- 4: सिमेंटेक एन्डपॉईंट संरक्षण पर्यावरण संरचीत करणे\nमॉड्यूल- 5: क्लायंट उपयोजन\nमॉड्यूल- 6: क्लायंट आणि पॉलिसी मॅनेजमेंट\nमॉड्यूल- 7: सामग्री अद्यतने कॉन्फिगर करीत आहे\nमॉड्यूल- 8: सिमेंटेक एंडपॉईंट पर्यावरण तयार करणे\nमॉड्यूल- 9: परिचय अँटीव्हायरस, अंतर्दृष्टी, आणि सोनार\nमॉड्यूल- 10: वायरस आणि स्पायवेअर संरक्षण धोरणे व्यवस्थापित करणे\nमॉड्यूल-11: अपवाद धोरणे व्यवस्थापकीय\nमॉड्यूल- 12: नेटवर्क धमकी संरक्षण आणि अनुप्रयोग आणि डिव्हाइस नियंत्रण सादर करीत आहे\nमॉड्यूल-13: फायरवॉल धोरणे व्यवस्थापित करणे\nमॉड्यूल- 14: इनट्रेशन प्रतिबंधन धोरणे व्यवस्थापकीय\nमॉड्यूल-15: अनुप्रयोग आणि डिव्हाइस नियंत्रण धोरणे व्यवस्थापित करणे\nमॉड्यूल- 16: नेटवर्क धमकी संरक्षण आणि अनुप्रयोग आणि डिव्हाइस नियंत्रण सानुकूल करणे\nमॉड्यूल- 18: पुनरावृत्ती आणि अयशस्वी होणारे कॉन्फिगरेशन आणि लोड बॅलेंसिंग\nमॉड्यूल- 19: सर्व्हर व डेटाबेस व्यवस्थापन करणे\nमॉड्यूल- 20: प्रगत मॉनिटरिंग आणि अहवाल\nविभाग- 21: संरक्षण केंद्रासह SEPM इंटरफेस\nकृपया आम्हाला info@itstechschool.com येथे लिहा आणि पाठ्यक्रम किंमत आणि प्रमाणपत्र खर्च, वेळापत्रक आणि स्थानासाठी + 91-9870480053 वर आमच्याशी संपर्क साधा.\nआमच्यास एक प्रश्न ठेवा\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nधन्यवाद आणि तो एक आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण सत्र होता\nसखोल डोमेन ज्ञानाने उत्कृष्ट ट्रेनर चांगले प्रशिक्षण पायाभूत सुविधा.\nबदला आणि क्षमता व्यवस्थापक\nसेवा व्यवस्थापन प्रक्रिया लीड\nतो चांगला सत्र होता. ट्रेनर चांगला होता. मला शिकवण्याचा त्यांचा मार्ग आवडला.\nसुस्थापित आणि व्यवस्थित प्रशिक्षण\nखूप चांगले प्रशिक्षण आणि ज्ञानी ट्रेनर\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i071229012520/view", "date_download": "2018-11-14T00:59:29Z", "digest": "sha1:WKB55HNSKXHQNZEBZLWK4BIQ7PTANO2C", "length": 10651, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भोंडल्याची (हादग्याची) गाणी", "raw_content": "\nभोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - एलमा पैलमा गणेश देवा ...\nभोंडल्याची गाणी - एक लिंबु झेलू बाई , दो...\nभोंडल्याची गाणी - नणंदा भावजया दोघीजणी \nभोंडल्याची गाणी - ' तुझ्या ग माहेरच्यांनी...\nभोंडल्याची गाणी - अक्कणमाती चिक्कणमाती , ...\nभोंडल्याची गाणी - आला चेंडू , गेला चेंडू ...\nभोंडल्याची गाणी - सासूबाई सासूबाई मला आल...\nभोंडल्याची गाणी - आज कोण वार बाई \nभोंडल्याची गाणी - सोन्याचा कंरडा बाई मोत...\nभोंडल्याची गाणी - आड बाई आडवाणी आडाचं प...\nभोंडल्याची गाणी - नणंद भावजया खेळत होत्य...\nभोंडल्याची गाणी - ' कोथिंबीरी बाई ग , आत...\nभोंडल्याची गाणी - काळी माती मऊ मऊ माती ...\nभोंडल्याची गाणी - आज कोण पाहुणे आले ग ...\nभोंडल्याची गाणी - आज कोण पाहुणे आले ग ...\nभोंडल्याची गाणी - दीड दमडीचं तेल आणलं ...\nभोंडल्याची गाणी - हरीच्या नैवेद्याला केली...\nभोंडल्याची गाणी - कृष्ण घालीतो लोळण यशोद...\nभोंडल्याची गाणी - कारल्याचा वेल लाव गं ...\nभोंडल्याची गाणी - आणा माझ्या सासरचा वैद्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Palghar", "date_download": "2018-11-14T01:30:27Z", "digest": "sha1:N3N54DIWYA4BLD2O3XNMFNMI5GIGLUPI", "length": 22281, "nlines": 257, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Palghar under Mumbai", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान राज्य पालघर\n--Select District-- ठाणे मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग\nवसई-विरार महापालिकेची बंदी डावलून पापडखिंड धरणावर छटपूजा\nवसई - पालिकेची बंदी डावलून यंदाही विरार येथील पापडखिंड धरणावर छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी दरवर्षी छटपूजा होत असल्याने या धरणाचे पाणी दुषित होत असल्याने धरणावर पुजा करण्यास यंदा पालिकेने बंदी घातली होती. मात्र, बंदी असताना देखील येथे मंगळवारी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.\n'पाणजू' बेटाची पर्यटन क्षेत्र विकासासाठी निवड\nपालघर - नीती आयोगाने पर्यटन विकासासाठी पहिल्या टप्यात देशातील १ हजार ३८२ बेटांमधून २६ बेटांची निवड केली आहे. या २६ बेटांमध्ये वसई तालुक्यातील 'पाणजू' बेटाची निवड करण्यात आलेली आहे. यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेमधून निधी उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे येथे सांस्कृतिक, ऐतिहासिक, मनोरंजन आदी सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.\nसंस्कृती निर्मितीमध्ये वाचनालयाचे योगदान महत्वाचे - मधु मंगेश कर्णिक\nपालघर - तालुक्यातील केळवे गाव पर्यटनसाठी प्रसिद्ध आहेच. तसेच हे गाव लेखक, कवी आणि साहित्यिकांचे गाव म्हणूनसुद्धा ओळखले जाते. केळवे गावात वाचनसंस्कृती वाढण्यामागे व ती टिकून राहण्यामागे भारत वाचनालयाचे मोठे योगदान आहे. याच भारत वाचनालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांचा हस्ते करण्यात आले. तसेच यांच्याहस्ते रमाकांत पाटील यांच्या 'ब्रह्मानंद' या पुस्तकाचे\nसनसिटी येथे होणाऱ्या सायकल ट्रॅकला विरोध, पालिकेकडे मालकी नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप\nवसई - महापालिकेकडून सनसिटी गास रस्त्यावर बांधण्यात येणारा सायकल ट्रॅक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'जो रस्ता पालिकेच्या मालकीचाच नाही त्या रस्त्यावर पालिका सायकल ट्रॅक कसा बांधू शकते,' असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. महसूल, सीआरझेड आदी कोणाचीही परवानगी न घेता हा सायकल ट्रॅक बांधला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nघरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीवर २ अल्पवयीन मुलांकडून अत्याचार\nपालघर - लहान मुलींच्या सुरक्षिततेबद्दल पालकांमधील चिंता वाढविणारी घटना समोर आली आहे. पालघर-खाणपाडा येथे दोन वर्षीय चिमुकलीवर शेजारच्या २ अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेने पालघर परिसरात खळबळ उडाली आहे.\nवसईतील निर्बिजीकरण केंद्रात ५ श्वानांचा मृत्यू\nपालघर - सलग ८ दिवस अन्न आणि पाण्यापासून वंचित ठेवल्याने वसईतील 'श्वान निर्बिजीकरण' केंद्रातील ५ श्वानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या केंद्रातील कर्मचारी दिवाळीच्या सुट्टीवर गेल्याने श्वानांची ही अवस्था झाल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केला आहे.\nपालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, जीवितहानी नाही\nपालघर - डहाणू-तलासरी तालुक्यांतील काही भागात आज सायंकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हे धक्के काही सेकंदच जाणवले असले तरी यामुळे परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nश्वानाला हटकल्याचा रागातून मालकाची बेदम मारहाण, तरुणाच्या डोक्याला २२ टाके\nवसई - पाळीव कुत्र्यावर जीव लावणाऱ्या मालकांची अनेक उदाहरणे आहेत. मात्र आपल्या पाळीव कुत्र्याला नैसर्गिक विधी करताना हटकले या रागात कुत्र्याच्या मालकाने तरुणाला बेदम मारहाण केल्याचा विचित्र प्रकार शनिवारी रात्री विरारमध्ये घडला. यामध्ये तरुण जबर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला २२ टाके पडले आहेत. श्रीनाथ मनवे (२६) असे त्या मालकाचे नाव असून प्रभात बेहरा (३१) असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे.\nसर्वोच्च न्यायालयाला धाब्यावर बसवत वसईत रात्रभर फटाक्यांची आतषबाजी\nपालघर - सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेले निर्बंध वसई विरार शहरामध्ये सर्रास पायदळी तुडवण्यात आल्याचे दिसून आले. अगदी मध्यरात्री नंतर आणि पहाटेपर्यंत अतिउत्साही नागरिकांकडून फटाके फोडण्यात येत होते. पर्यावरण स्नेही फटाके तर नावालाही दिसले नाहीत. पोलिसांनी मात्र फटाकेविक्री करणाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारला आहे.\nवसईतील पापडखिंड धरणाची वाताहात, धरणावर करण्यात येतंय छटपूजेचं आयोजन\nपालघर - मागील ४० वर्षापासून विरारकरांची तहान भागवणारे पपापडखिंड धरण पुन्हा प्रदूषित होणार असे चित्र आहे. या धरणावरच काही लोकांकडून छटपूजेचे आयोजन करण्यात आले असून यामुळे धरणातील पाणी प्रदुषित होणार आहे. मात्र, प्रदुषणाची चिंता न करता नागरिक छटपूजेच्या जय्यत तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे वाहनचालक सर्रास आपली वाहनेही या धरणावरच धूत असल्याने पपाडखिंड धरण हे शहरातील विनामूल्य गाडी धुण्याचे केंद्र\nव्हिडिओ : '...यासाठी मोटरमनने प्रवाशांचा जीव घातला धोक्यात, थांबवली गाडी'\nपालघर - एक्सप्रेस थांबवून लघुशंका करणाऱ्या मोटरमनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार आज सकाळी वसई रोड व नालासोपारा स्थानकादरम्यान घडल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.\nबेपत्ता तरुणीचा मृतदेह बोईसर परिसरात आढळला\nपालघर - बोईसर येथे एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सोनाली चंदू पाटकर (वय १९) या तरुणीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत तरुणी मागील दहा दिवसांपासून बेपत्ता होती.\nदिवाळीच्या निमित्ताने पारंपारिक बहारदार 'घोर' नृत्य सादर\nपालघर - जिल्ह्यात महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये दिवाळीनिमित्त 'घोर नृत्य' सादर करण्याची परंपरा आहे. जिल्ह्यातील किनाऱ्यालगत वसलेल्या माच्छी, भंडारी, बारी तसेच गुजराती भाषिक समाजबांधव हे घोर नृत्य सादर करतात. घोर नृत्योत्सवाला या समाजांत मानाचे स्थान असून हा आविष्कार पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येत असतात. धनत्रयोदशीपासून नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेपर्यंत\nदिवाळी निमित्त वसईत दीपोत्सवाची धूम\nपालघर- दिवाळी निमित्त वसईत विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवामुळे वसईतील परिसर, विविध मंदिरे अगदी तेजोमय झाली होती. वसई रामेदी येथील श्री दत्त मंदिर परिवारातर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो पणत्या लावण्यात आल्या होत्या. तर यावेळी रुद्र तांडव या ढोल ताशा पथकाचा वाद्य पूजन सोहळा देखील संपन्न झाला.\n'या' गावात पहिल्या दिवाळ सणाला जावयांना खेळावी लागत...\nगडचिरोली - सध्या सर्वत्र दिवाळीची\nनक्षल्यांना शस्त्र पुरवण्याच्या आरोपाखाली एकास अटक गडचिरोली - नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवत\nगडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी गडचिरोली - शेतात काम करत असलेल्या शेतकऱयावर\nजाणून घ्या डबवालीच्या प्रसिद्ध पादत्राणांविषयी, देशभरात होत आहे प्रसिद्ध\nट्रॅव्हलिंगदरम्यान या टिप्सच्या मदतीने क्लिक करा सुंदर फोटो ट्रॅव्हलिंगदरम्यान पोझ न\nन पाहिलेला महाराष्ट्र बघायचा असेल तर 'या' ठिकाणांना द्या भेटी हैदराबाद - तुम्ही जर\nमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ\nमधुमेह रुग्णांना डॉक्टर नेहमी गोड\n'या' पदार्थांचा आहारात समावेश करून फुफ्फुसांच्या आजारांना ठेवा दूर आपले आरोग्य हे आपल्या\nप्रदूषणापासून होणाऱ्या समस्या सोडविण्यात 'हे' पदार्थ ठरतील उपयोगी घरातून बाहेर पडताच\n'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'ने ठगवले प्रेक्षकांनाच, चाहत्यांमध्ये निराशेची लहर\nवाचा, संजय दत्त आणि भांडारकर का पोहोचले बुडापेस्टला मुंबई - अभिनेता संजय दत्त आणि\nलग्नाचे आमिष दाखवून महिलांना गंडवणारा 'फ्रॉड सैयाँ' येतोय भेटीला मुंबई - अर्शद वारसी आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2019-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-5g-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-14T00:51:42Z", "digest": "sha1:RPB5AVT4ZC6YI7YEY4KGWXOOCBSFW627", "length": 6800, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डिसेंबर 2019 पर्यंत 5G सेवा भारतात येणार ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडिसेंबर 2019 पर्यंत 5G सेवा भारतात येणार \nमुंबई : इंटरनेटवर डाऊनलोडिंग आणि अपलोडिंग करताचा स्पीड कधी कधी अत्यंत कमी वाटतो. पण दिवसागणिक बदलणाऱ्या टेक्नोलॉजीने त्यावरही उपाय शोधला आहे. येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न आहे. तसे झाले तर डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवा सुरु होऊ शकते.\nगुरुवारी मुंबईत झालेल्या 5 जीच्या प्रदर्शनात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 जी च्या तुलनेत 5 जीचा डाउनलोड स्पीड किमान २० पट ठेवण्याची अट ट्राय ठेवू शकते. 5 जीमुळे दैनंदिन जीवनात कोणते बदल होतील, याचे प्रेझेंटेशन काल मुंबईतल्या हॉटेल लिलामध्ये झाले. नोकीया, इन्टेल, सॅमसंग, जीओ आणि बीएसएनएल या सारख्या दिग्गज कंपन्यांनी यात उत्पादनांचं सादरीकरण केले. शहरी आणि ग्रामीण वाहतुकीच्या समस्येवर 5 जी हे चांगले सोल्युशन असू शकेल, असा विश्वास नोकियाचे भारतातले विपणन प्रमुख अमितकुमार मारवा यांनी यांनी व्यक्त केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपूर्व पुरंदरमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस\nNext articleसंजय गांधी योजना लाभार्थींना मंजुरी पत्रक\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\nसंघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख जाहीरनाम्यात नाही : कॉंग्रेसचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81/?post=56210", "date_download": "2018-11-14T01:16:22Z", "digest": "sha1:W266SLBYMI6HXLH7QVO34CJISWQYCQKB", "length": 8052, "nlines": 113, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "मुंबईत १८ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; नराधम परदेशात पसार ? – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश मुंबईत १८ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; नराधम परदेशात पसार \nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nमुंबईत १८ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; नराधम परदेशात पसार \nनालासोपारा येथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली असून पीडित तरुणीला मानसिक आजार असल्याने आरोपींचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. बलात्कार कुठे झाला, ते ठिकाणच पीडितेला सांगता आलेले नाही. यामुळे हा गुन्हा तीन पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य संशयित हा परदेशात पळून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.\nनालासोपारा येथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीचे १० ऑक्टोबर रोजी बहिणीशी भांडण झाले. पीडित तरुणीला मानसिक आजाराने ग्रासले असून भांडणानंतर ती घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती घरी परतली. घरी आल्यानंतर तिने पोटदुखीची तक्रार केली. शेवटी वडील आणि बहिणीने तिला स्थानिक रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला पीडित तरुणी वांद्रे येथे गेली असावी, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. पीडित तरुणीचे कुटुंबीय आधी वांद्रे येथे वास्तव्यास होते.\nयानुसार हा गुन्हा वांद्रे येथे वर्ग करण्यात आला. निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. निर्मल नगर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता पीडित मुलीने समुद्र, जुहू असा उल्लेख केला. पोलीस पीडितेला घेऊन वरळी भागात जाऊन आले. पण, ठोस माहिती मिळत नव्हती. मात्र, संशयित आरोपी हा ताडदेवचा रहिवासी असल्याचे लक्षात आल्यानंतर हा गुन्हा ताडदेव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.\nमुख्य आरोपी परदेशात पसार \nपीडित तरुणीकडे कागदाच्या तुकड्यावर लिहिलेला एक मोबाईल नंबर सापडला आहे. हा मोबाईल नंबर ताडदेवमधील तरुणाचा असून तोच या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. मात्र, हा नंबर गुन्हा घडल्यापासून बंद आहे. मोबाईल नंबरधारकाचा पोलिसांनी शोधही घेतला. पोलिसांचे एक पथक बिहारमध्येही जाऊन आले. मात्र, संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला नाही. तो परदेशात पळून गेला असावा, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Rainbow/TravelTalk/2017/07/27123239/News-In-Marathi-nashik-cyclists-will-join-Bhutan-death.vpf", "date_download": "2018-11-14T01:31:29Z", "digest": "sha1:THNIAKX44ZGQDD34MS5ECFL3AN7R6VXP", "length": 10042, "nlines": 224, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "News In Marathi nashik cyclists will join Bhutan death race , भूतानमधील 'डेथ रेस’मध्ये सहभागी होणार नाशिकचे सायकलपटू", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान इंद्रधनू भटकंती\nभूतानमधील 'डेथ रेस’मध्ये सहभागी होणार नाशिकचे सायकलपटू\nनाशिक - शहराची 'सायकलींचे शहर' ही ओळख अजूनही काही सायकलवेडे नागरिक जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. असेच सायकलवेडे बंधू डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन यांच्यासोबत किशोर काळे हे भूतानमधील 'टूर ऑफ ड्रॅगन'मध्ये सहभागी होणार आहेत. हिमालयाचा अद्भुत निसर्ग आणि प्रतिकूल वातावरणात, चढ-उतार असलेले खडकाळ आणि मातीच्या रस्त्यावर होणारी ही स्पर्धा १ सप्टेंबर रोजी होत आहे.\nट्रॅव्हलिंगदरम्यान या टिप्सच्या मदतीने क्लिक करा सुंदर फोटो ट्रॅव्हलिंगदरम्यान पोझ न\n'या' आहेत जगातील सर्वात लहान चिमण्या, घ्या जाणून हैदराबाद - चिमण्यांबद्दल विचारल्यास\nजाणून घ्या डबवालीच्या प्रसिद्ध पादत्राणांविषयी, देशभरात होत आहे प्रसिद्ध सिरसा - हरियाणातील डबवाली\nकहाणी-ए-तख्त : राष्ट्राचा मानबिंदू ठरलेल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याची नवी दिल्ली - लाल किल्ला\nन पाहिलेला महाराष्ट्र बघायचा असेल तर 'या' ठिकाणांना द्या भेटी हैदराबाद - तुम्ही जर\nयंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला द्या 'पर्यटनाची' अनोखी भेट हैदराबाद -भाऊ-बहिणीच्या पवित्र\nहॅपी बर्थ डे सुबोध भावे...\nशाहरुख खानची दिवाळी पार्टीत\n२.० मधील अक्षयच्या अनोख्या मुद्रा\nपत्रलेखासोबत गोव्यात फिरताना राजकुमार राव\nपाहा तनुश्री दत्ताचे 'हे' खास फोटो\nपाहा प्रियांकाचं ब्रायडल शॉवर\nब्लॅक बिकीनीत परिणीतीचा जलवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://makarandkane.blogspot.com/2012/10/blog-post_29.html", "date_download": "2018-11-14T00:49:31Z", "digest": "sha1:BPNQB53XP7VMQOKHDLC3Z2QNHKPIL44M", "length": 5185, "nlines": 127, "source_domain": "makarandkane.blogspot.com", "title": "श्रीमधूक्ती: खाऊ किंवा गिळू!", "raw_content": "\nसलाड, चटणी अन् कोशिंबीर\nपापड व्यापी जागा भरपूर\nनाना भाज्या, दोनच वाट्या\nपुरी, पोळी नि रुमाली रोट्या\nअवजड थाळी, एकच हाती;\nकशी काय मी धरू\nविविधतेत ती पहा एकता\nचमच्याने ते गरगट खाता\nअजुनि उरले पदार्थ सतरा\nटिमकी फुगली कितीही भयंकर\n अशा ठिकाणी गोड-धोड म्हणायचीही सोय नसते\nजरा विसावा - टेकू आता \n(गदिमा मला क्षमा करा \nद्वारा पोस्ट केलेले Makarand MK येथे 22:27\nहा हा हा हा . एक नंबर. बु - फे ची फोड आवडली. मानाचा मुजरा\n\"बु फे\" ची कल्पना माझी नाही. माझा एक मित्र अमित अभ्यंकरने मला सांगितलं होतं\nयदा किञ्चिज्ञोहम् द्विप इव मदान्धः समभवम् \nतदा सर्वज्ञोस्मित्यभवदवलिप्तम् मम मनः ॥\nयदा किञ्चित् किञ्चित् बुधजनसकाशादवगतम् \nतदा मूर्खोस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतम् ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-14T00:20:14Z", "digest": "sha1:WXL7R2OADYXONZ63WLDZ4WO33CFMTCTH", "length": 11410, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आकर्षक मानेसाठी काय कराल? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआकर्षक मानेसाठी काय कराल\nनिसर्गाने कितीही सौंदर्य दिलेले असले आणि त्यात तुमची मान जर कुरूप असेल तर तुमच्या सौंदर्याला कुठंतरी गालबोट लागलं आहे असे वाटेल. म्हणून सुंदर सुरईदार मळरहित आणि मुलायम मानेसाठी काही उपाय…\nस्नानाच्या वेळी केस डोक्‍यावर बांधा व मऊ बॉडी स्क्रबने मान स्वच्छ करा.\nदररोज चेहरा स्वच्छ करताना निरशा दुधाने वा क्‍लीजिंग मिल्कने मान स्वच्छ करा.\nदर दोन दिवसांनी चमचाभर बेसन, थोडीशी हळद, चमचाभर कच्चे दूध व लिंबाच्या रसाचे काही थेंब एकत्र मिसळून पेस्ट तयार करून मानेला लावावी व 15 मिनिटांनी धुवावी.\nजर मान जास्त काळी असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी चमचाभर मुलतानी माती, चमचाभर दही व लिंबाचा रस एकत्र करून मानेवर 15 मिनिटे ठेवावा व नंतर धुऊन टाकावा.\nउन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन वा क्रीम मानेवर लावा.\nएक चमचा मुलतानी माती, एक चमचा चंदन पावडर, चिमूटभर हळद व चमचाभर दूध एकत्र मिसळून पेस्ट बनवून मानेला 15 मिनिटे लावून ठेवा व नंतर धुऊन टाका.\nदररोज 2 ते 3 मिनिटे मानेची कमनीयता व लवचीकता वाढविण्याचा व्यायाम केल्यास काही महिन्यातच अपेक्षित परिणाम स्पष्ट दिसू लागतो.\nमान प्रथम उजवीकडे वळवा नंतर डावीकडे वळवा. असे रोज 15 ते 20 वेळा करा. यामुळे मानेचा लवचीकपणा वाढतो.\nसरळ उभे राहून दीर्घ श्‍वास घ्या व मान वर उंच उचला व हळूहळू श्‍वास सोडत मान खाली आणा.\nजर आपली मान व चेहरा छोटा असेल तर व्ही आकाराच्या गळ्याचा पोशाख घाला व त्यावर लांब पातळ चेन घाला. यामुळे मान लांब दिसेल.\nलंबगोल चेहरा व सडपातळ मानेवर चौकोनी गळ्याचा वा कॉलर मुडपलेल्या गळ्याचा पोशाख घालावा. यावर गोल मण्यांची माळ खुलून दिसते.\nचौकोनी चेहरा व मध्यम आकाराचा गळा यावर यू आकाराच्या गळ्याचा पोशाख खुलतो. यावर राणीहार वा मोत्यांची माळ शोभून दिसते.\nआपली मान अनेक कारणाने दुखू शकते. नेहमी वाचन करणे, सारखे लिखाण करणे या गोष्टींमुळे मानेच्या स्नायूंवर ताण पडून मानेच्या मणक्‍यांना कडकपणा येतो. तक्‍या जरी मानेखाली घेतला किंवा उंच उशी घेऊन झोपल्याने मानेच्या बाजूचे स्नायू कडक होतात. कधी कधी मणक्‍यातले अंतर वाढून मागच्या बाजूला डोके दुखते. एखाद्या वेळेला चक्‍कर सुद्धा येते. कोणत्याही अवस्थेत झोपताना त्रास होतो. उजव्या किंवा डाव्या हाताच्या बोटापर्यंत मुंग्या येतात.\nखूप सूज येत असल्यास ती कमी करण्यासाठी निलगिरी तेल किंवा टर्पेंटाईन चोळून मिठाच्या गरम पाण्याने शेकावे. दिवसभरात 2 ते 3 वेळा शेकल्यास सूज कमी होते. मानेच्या तिसऱ्या मणक्‍यांत कठीणपणा जाणवत असल्यास दोन्ही हातांनी बोटांनी कंपन पद्धतीचा गोलाकार मसाज करावा लागतो. पाचव्या व सहाव्या मणक्‍यातील अंतर कमी असेल तर कौशल्यपूर्ण बोटे ताणून तीन बोटांनी हलकासा दाब पद्धतीचा मसाज करावा. त्यामुळे कडकपणा कमी होऊन मानेच्या हालचाली परत सुलभ रितीने होऊ लागतात. मानेखाली ठेवता येईल अशा कोणत्याही लहान डब्याला कापड गुंडाळून तो मानेखाली धरल्यास मानेला आलेला ताण बराचसा कमी होऊन दुखणे कमी होते. रोज झोपताना डोक्‍याखाली पांघरुणाची घडी घ्यावी अथवा मऊ कमी जाड असलेली उशी घ्यावी.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफेसबुकच्या शेअरची घसरण\nNext article‘या’ देशात प्राण्यांचे पोट भरण्यासाठी जातोय प्राण्यांचाच बळी\nजाणून घ्या तांदूळजाचे (चवराई भाजी) औषधी उपयोग\nनाळेतील रक्‍तामधल्या मूळ पेशी : अम्बिलिकल कॉर्ड ब्लड स्टेम सेल्स\n मग ‘हे’ आसन करून पहाच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-10-%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-14T00:23:44Z", "digest": "sha1:5S6BYWEDQ5LRJAMNYTMPS3AN42AXE7JL", "length": 9097, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दहशतवाद्यांशी संबंधित 10 जणांना उत्तर प्रदेशात अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदहशतवाद्यांशी संबंधित 10 जणांना उत्तर प्रदेशात अटक\nलखनौ – लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आणि दहशतवाद्यांसाठी अर्थसहाय्य जमा करण्याच्या संशयावरून दहशतवाद प्रतिबंधक पथकाने उत्तर प्रदेशामध्ये 10 जणांना अटक केली आहे. गोरखपूर, लखनौ, प्रतापगड आणि मध्यप्रदेशातील रिवान येथून या 10 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण पाकिस्तानमधून दहशतवादी कारवायांसाठी अर्थसहाय्य जमा करण्याच्या कामात सहभागी होते, असे “एटीएस’चे महानिरीक्षक असिम अरुण यांनी पत्रकारांना सांगितले.\nनसीम अहमद, नईम अर्शद, संजय सारोज, निराज मिश्रा, साहिल मसिह, उमा प्रताप सिंह, मुकेश प्रसाद, निखील राय उर्फ मुशर्रफ अन्सारी, अंकूर राय आणि दयानंद यादव अशी या अटक केलेल्या व्यक्‍तींची नावे आहेत. “लष्कर ए तोयबा’चा एक म्होरक्‍या या सर्वांच्या संपर्कामध्ये असायचा. त्याने या सर्वांना बनावट नावाने बॅंकेत खाते उघडायला सांगितले होते. प्रत्येक खात्यामध्ये किती पैसे जमा करायचे याच्याही सूचना त्यांना दिल्या गेल्या होत्या. भारतीय एजंटांना या कामी 10 ते 20 टक्के कमिशन म्हणून मिळत असे. आतापर्यंत तब्बल एक कोटी रुपयांइतकी रक्कम या बनावट खात्यांवर जमा करण्यात आली आहे, असेही असिम अरुण यांनी सांगितले.\nअटक केलेल्यांचे “लष्कर ए तोयबा’शी संबंध आहेत आणि त्यापैकी काही जणांना आपला उपयोग कोणत्या कामासाठी केला जातो आहे, हे देखील माहित होते. तर हा प्रकार म्हणजे लॉटरीतील गैरव्यवहार आहे, असे काही जण समजत होते. या संदर्भात सविस्तर तपास सुरू असून आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्‍यता आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात बॅंक अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nअटक केलेल्यांकडून “एटीएम’ कार्ड, रोख 42 लाख रुपये. स्वॅप मशिन, मॅग्नेटिक कार्ड रिडर, 3 लॅपटॉप, वेगवेगळ्या बॅंकांची पासबुक, देशी बनावटीचे पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article90 टक्के राज्यसभा सदस्य कोट्यधीश, सरासरी उत्पन्न 55 कोटी\nNext articleकर्जफेड आणि धनसंचयासाठी काटकसर\nमेलबर्नमधील चाकू हल्ल्यात तिघांना भोसकले\nकाश्‍मीरमध्ये एक दहशतवादी ठार; आणखी एकाला अटक\nकाश्‍मीरमधील चकमकीत हिज्बुलच्या दोन दहशतवाद्यांचा खातमा\nजम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन कर्मचारी जखमी\nअलिगड मुस्लिम विद्यापीठात दहशवाद्यांसाठी प्रार्थना सभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2014/10/blog-post_25.html", "date_download": "2018-11-14T01:11:47Z", "digest": "sha1:N5DHBD6W4YCGB2BZVI5IPZU2Y43SC5XT", "length": 44782, "nlines": 285, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "भय इथले संपत नाही... ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nभय इथले संपत नाही...\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे...\nभारत-चीन संबंध: युद्ध व्यापाराच्या मैदानात...\nMPSC च्या निर्णयामूळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर ...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nशनिवार, ऑक्टोबर २५, २०१४\nभय इथले संपत नाही...\nप्रकाश पोळ 2 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nविधानसभेची निवडणूक नुकतीच संपली, ज्यामध्ये मतदारराजाने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात तुलनेने जास्त मताधिक्य टाकले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या १५ वर्षे सत्तेत असलेल्या आणि कथित फुले-शाहू-आंबेडकरवादी सरकारचा जोरदार पराभव झाला. समतावादी भूमिका असलेल्या या आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात खैरलांजी दलित हत्याकांड घडलं, जिथे भोतमांगे कुटुंबियांना दीर्घ प्रतीक्षेनंतर तुटपुंजा न्याय मिळाला. जातीय अत्याचार आणि दलितांवरील हल्ल्यांचे सत्र सर्वत्र वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या हिंसेचे क्रौर्य वाढलेले दिसते. नेवासा येथील सोनई हत्याकांड असो की खर्डा येथे नितीन आगे या महाविद्यालयीन तरुणाचा केलेला खून, या प्रकारच्या हल्ल्यांमधून ना सरकारी यंत्रणा शहाणी झाली, ना अन्यायाला वाचा फोडणारे आपण यातून काही शिकलो आहोत\nसोनई येथील तीन दलित तरुणांच्या हत्येचा खटला मुंबईत चालवू, वर्षभरात न्याय मिळवून देऊ, अशा मोठ-मोठ्या घोषणा माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केल्या, पण प्रत्यक्षात सोनई हत्याकांडाचा खटला मोठ्या दहशतीत आज श्रीरामपूरमध्ये चालू आहे, या प्रक्रियेला काही काळात दोन वर्ष पूर्ण होतील. तिकडे खर्ड्याच्या जखमा अजून ताज्या आहेत. नितीन आगेच्या वेदनादायी किंकाळ्या संवेदनशील मनांची झोप उडवत असताना पाथर्डीतील जवखेडे खालसा गावात एका दलित कुटुंबियांची निर्घृण हत्या झाली आहे. याच मतदार संघातून भाजपच्या मोनिका राजळे विद्यमान आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. सेना आणि भाजपचे सरकार असताना रमाबाई हत्याकांड घडलं आणि जाहीरपणे सरकारने गोळीबार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची बाजू घेतली होती.\nदलितांमध्ये या निवडणुकीत त्यांच्यावर आघाडी सरकारच्या काळात जे अत्याचार मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले नाहीत, याचा दृश्य परिणाम सरकारमध्ये असलेल्या पक्षांच्या विरोधात झालेले मोठ्या प्रमाणातील मतदान यावरून हे स्पष्ट होते. नेवाश्यात सोनई हत्याकांडाचा रोष म्हणूनही दलित मतांचे ध्रुवीकरण होताना दिसते ज्यामुळे शंकरराव गडाख हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले दिसतात. नवीन सरकार अजून स्थापन होते न होते तोच जवखेडे खालसाचे भयंकर हत्याकांड समोर येताना दिसले. अहमदनगर जिल्हा हा दलित अत्याचारासाठी संवदेनशील झाला आहे हे आता सरकारने जाहीर करू अथवा न करू पण हे वास्तव तुम्हाला आम्हाला मान्य करावेच लागणार आहे.\nदोन वर्षापूर्वी नवीन वर्षाचे स्वागत होत असताना सोनईतील तीन दलित तरुणांची हत्या झाली, आता दिवाळी तोंडावर असताना जवखेडे त हे हत्याकांड झाले. एकूण परिस्थिती पाहता जवखेडे हत्याकांड हे सोनई आणि खर्डा प्रकरणाची आवृत्ती आहे, असे दिसून येत.\nसंजय जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) हे गावाबाहेर असलेल्या जाधव वस्तीवर त्यांच्या नातेवाईकांसोबत राहत होते, संजय यांना एक धाकटा व एक थोरला भाऊ आहे, यांचे मुख्य घर वस्तीत आहे. त्यांच्यात जमीनीच्या समान वाटण्या झाल्या असून प्रत्येकाच्या वाटेला सव्वा एकर जमीन आलेली आहे. संजय जाधव हे गवंडी काम करीत असत, तसेच गावात मोलमजुरीचे कामही करत असत. शेताच्या आणि घराच्या योग्य वाटण्या झाल्यामुळे जमिनीवरून वाद नव्हते, असे त्यांचे नातेवाईक सांगतात. संजय आणि जयश्री यांचा सुनील (१९) हा एकुलता एक मुलगा dairy science अभ्यासक्रमाचे मुंबई येथे दीड वर्षापासून शिक्षण घेत होता. सुट्टीच्या काळात चार महिन्यातून एकदा तो घरी आई-वडिलांना भेटायला येत असे. संजय जाधव यांचे शेत मुख्य घरापासून सुमारे १ किमी अंतरावर आहे, जेथे त्यांनी पत्र्याचे शेड असेलेल्या दोन खोल्या बांधलेल्या आहेत.\nसंजय आणि जयश्री या दोघांचेही गावात कोणाशीही भांडणाचे वा ताणलेले संबंध नव्हते. आपण भलं आपलं कामभलं अश्या पद्धतीने ते राहत व मुलाला शिक्षणासाठी पैसे पाठवत. संजय आणि जयश्री यांच्या बाबत गावातील इतर जातीय लोकांच्याही चांगल्या भावना होत्या, असंच लोकांशी संवाद साधल्यावर लक्षात येत, परंतु या उलट सुनील बाबत मात्र लोक फारस चांगलं बोलताना दिसले नाहीत. त्याच्या गावातील प्रेम प्रकरणाबाबत मात्र लोक सूचक पद्धतीने सांगताना दिसतात. मात्र काही लोकप्रतिनिधी ही शक्यताही फेटाळून लावतात आणि त्याचे मुंबईलाच काही असेल, अशी शक्यता समोर आणतात. सुनील बाबत परस्पर विरोधी विधाने लोकांमधून येताना दिसतात त्यामुळे या खुनाचा संबंध हा सुनीलशी जोडला गेला आहे, असं स्पष्टपणे समोर येते. या गोष्टीला स्वतः पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी दुजोरा दिला आहे. त्याचे अनैतिक संबंध असण्याची शक्यता आहे, त्यादिशेने पोलिस तपास करत आहेत, सुनीलच्या मोबाईल मध्ये त्या प्रकारचे फोटो आणि इतर माहिती सापडल्याचे ते सांगतात. परंतु ही इतर माहिती काय आहे, हे स्पष्ट पणे तूर्तास कोणीच सांगत नाहीत.\nजाधव यांचे शेतातले घर\nअंगणातले रक्त माती आणि बाजरीचे वैरण टाकून बुजवण्याचा प्रयत्न केला.\nयाच विहिरीत मृतदेहाचे तुकडे करून टाकले गेले\nदिवाळीच्या सुट्टीनिमित्त सुनील गावी आला होता आणि त्याच दरम्यान अर्ध्या शेतात लावलेल्या बाजरीच्या काढणीचे काम सुरु होते त्यामुळे संजय, जयश्री आणि मुलगा सुनील हे शेतातल्या त्यांच्या खोलीमध्ये दोन दिवसापूर्वी राहायला गेले होते. शेतातल्या केवळ अर्ध्याभागात बाजरीचे पिक होते. खुनाच्या आदल्या दिवशी शेजारील कुटुंबाच्या शेतातील राखणीसाठी असलेल्या कुत्र्याला अज्ञात लोकांनी मारले. नेमके कोणी मारले, याची माहिती अजून उपलब्ध झाली नाही आणि दुसर्या दिवशी रात्री साधारण १२ - २ च्या दरम्यान जाधव कुटुंबियांचे खून करण्यात आले. शेतातील घराच्या अंगणात त्या तिघांचा खून करण्यात आला असावा, कारण खून केल्यावर इथे रक्त पडलेले होते ते आरोपींनी माती टाकून बुजून टाकले त्यावर बाजरीची वैरण टाकल गेली. तरी रात्रीत सगळे रक्त बुजवले जाणे शक्य नव्हते.\nजयश्री आणि संजय यांच्या मृतदेहाचे तुकडे करून शेतापासून ५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या कोरड्या विहिरीत टाकले गेले, दरम्यान जयश्रीच्या शरीरात जीव असावा, कारण तिचा मृतदेह सापडला, त्याच्या एका हातात जवळच्या झाडाची तुटलेली फांदी होती. पोलिसांना हे मृतदेह मंगळवारी उशिराने सापडले, त्यात सुनील चे पाय आणि डोके शोधण्यासाठी आजूबाजूचा परिसर पोलिसांनी धुंडाळून काढला. बुधवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास सुनीलचे तोडलेले पाय आणि अर्धे तोडलेले डोके दुसर्याच्या शेतात असलेल्या कोरड्या बोअरवेल पाईपमध्ये सापडले.\nखून केल्यावर मृतदेह नेस्तनाबूत करण्यासाठी गोठलेल्या रक्ताने हे काम अत्यंत सफाई ने करण्याचा प्रयतन केला गेला. दुसर्या दिवशी जाधव यांच्या घरातील शेळीच्या ओरडण्याने शेजारील वाघ बाई आपल्या मुली बरोबर घास कापण्यासाठी जात असतना त्यांना अंगणात रक्त दिसले तेव्हा त्यांनी गावात जाऊन सांगितले. त्यांना साप चावला असावा, असा संशय आल्याने काही लोक पाथर्डी, तिसगाव आणि अहमदनगर मधील रुग्णालयात शोधण्यासाठी आले. परंतु विहिरीकडे गेलेल्या लोकांना त्यात मृतदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली.\nहत्या का झाली असावी\nहत्या का झाली, याबाबत शक्यता पलीकडे अजून काहीही गेलेले नाही, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते, सुनीलचे अनैतिक संबंध असावेत, तशा बाबी त्याच्या मोबाइलमध्ये आढळून आल्या, असे म्हटले आहे, परंतु या इतर गोष्टी कोणत्या या बाबत ते स्पष्ट बोलायला तयार नाहीत. सुनील दिसायला बर्यापैकी होता आणि त्याची राहणी ही खूप टापटीप होती. त्याचे तीसगावमधील मित्र त्याच्या दिलेरीची तारीफ करताना दिसले. त्याच्या फेसबुक account वर पहिले तर लक्षात येते की प्रेमाच्या भावना त्याच्या मनात होत्या आणि त्याचे प्रदर्शन आपल्याला त्यावर दिसूनही येते.\nसुनीलचे चरित्र ठीक नव्हते, असे पोलिस सोडता कोणीही बोललेले नाही, सुनीलच्या अनैतिक संबंधातून हा गुन्हा घडला आहे, असे स्पष्ट केले जात आहे. खरे तर सोनई च्या हत्याकांडात त्या तीन तरुणांचे अनैतिक संबंध होते, तसाच आरोप झाला, नितीन आगेवर ही त्याच प्रकारचा आरोप झाला, खैरलांजी मध्येही भोतमांगे कुटुंबाच्या चारित्य्राचे हनन करण्यात आले. दलित आहेत म्हणून अनैतिकच असले पाहिजे, अशी मानसिकता घडवली गेली आहे, त्यातून हे आरोप होताना दिसतात. त्याचा दुसरा उद्देश हा केस दुर्बल करण्याचा आणि त्यामागे आंदोलन उभे राहू नये, असा असतो. खून झालेल्या व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे फार सोपे असते, ते जातीयवादी मानसिकतेतून होताना दिसतात.\nखर तर दलित तरुण शिकतो आहे, स्वाभिमानाने जगतो आहे, स्पर्धेत उतरून स्वतःच स्थान निर्माण करतो आहे, त्यातून सामाजिक प्रतिष्ठा तो निर्माण करतो, अश्या मुलाच्या प्रेमात कोणत्याही जातीची मुलगी पडण हे फार स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. परंतु केवळ दलित मुलगा उच्च जातीच्या मुलीशी प्रेम करून लग्न करू पाहण्याचं स्वप्न बाळगतो, हा विचारच उच्च जातीच्या मानसिकतेला आणि त्यांच्या खोट्या प्रतिष्ठेला धक्का लावतो. दलित माणूस उच्च जातीच्या मुलीशी लग्न करण्याचा विचारच त्यांना चुकीचा वाटतो. आणि मग हि खोटी प्रतिष्ठा आणि जातीचे \"पावित्र्य\" वाचवण्यासाठी टोकाचा क्रूर विचार अमलात आणला जातो. जात ही हिंसक संघटन शक्ती आहे, हे अशा घटनांतून वारंवार सिद्ध झालय. दलितांवर होणार्या या प्रतिक्रियात्मक हिंसेचे कोणत्याही पद्धतीने समर्थन कोणताही व्यक्ती करूच शकणार नाही.\n१. ज्या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते, त्या व्यक्तीच्या नवर्याला ही तातडीने चौकशीसाठी का ताब्यात घेतले नाही, की त्याच घरातील इतर मुलीशी सुनीलचे प्रेम संबंध होते, हे दडवून ठेवण्यासाठी हा प्रकार केला जात आहे\n२. वरकरणी पाहता तीन व्यक्तींची हत्या करण्यासाठी कमीत कमी ८ ते १० व्यक्ती उपलब्ध असणे गरजेचे आहे. मग या व्यक्ती गावात बाहेरून आल्या असा दावा केला गेला आहे परंतु गावाच्या विशिष्ट भागामध्ये इतक्या सराईतपणे त्या कशा वावरू शकल्या (कोरडी विहीर, कोरडा बोअरवेल कसे ठावूक झाले)\n३. त्या गावात आलेल्या कोणालाच कसे माहित नाहीत त्यांना लपायला जागा कोणी दिली त्यांना लपायला जागा कोणी दिली त्या व्यक्ती जर सुपारी घेवून खून करणारी सराईत गुंडांची टोळी असेल तर त्यांना इतकी मोठी सुपारी कोणी दिली त्या व्यक्ती जर सुपारी घेवून खून करणारी सराईत गुंडांची टोळी असेल तर त्यांना इतकी मोठी सुपारी कोणी दिली त्यासाठीचा पैसा कसा उभा राहिला त्यासाठीचा पैसा कसा उभा राहिला त्यात गावातील इतर कोण मंडळी होती का\n४. जर गावातील, शेजारील माणसेच या हत्येमागे होती, तर त्या घरात एवढे पुरुष आहेत का कि गावातील कोणी मदत केली कि गावातील कोणी मदत केली आणि गावातीलच लोक असतील तर त्यांना पकडण्यासाठी येवढा वेळ का घालवला जात आहे आणि गावातीलच लोक असतील तर त्यांना पकडण्यासाठी येवढा वेळ का घालवला जात आहे येवढा मोठा हत्या घडत असताना रानातील आजूबाजूच्या लोकांना आवाज गेला नाही का\n५. पत्रकारांसमोर येऊन पोलिस अधीक्षक लखमी गौतम प्रश्नांची उत्तरे द्यायला का घाबरतात कि यात बाहेरून दबाव आणला जात आहे\nगावातील काही प्रतिष्ठीत आणि ग्रामपंचायत सदस्य असलेल्या व्यक्तींशी चर्चा झाल्यानंतर गावात कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव या आधी निर्माण झाला नव्हता, असे ते सांगतात. दिवाणी खटल्याशिवाय इतर कोणताही खटला गावात नाही. या गावात जातीय द्वेष नसताना इतरांनीही त्या पद्धतीने रिपोर्टिंग करू नये, अशी त्यांची विनंती वजा इच्छा दिसून आली. पण मग दलितच का एवढ्या क्रूरतेने मारले गेले, या प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. त्या ऐवजी इतर जातीचा कोणी असता किंवा उच्च जातीचा असता तर अश्या प्रकारे त्याची क्रूर हत्या झाली असती का दलित वस्ती अजूनही गावाबाहेरच का आहे\nराजाभाऊ राजळे यांना या गावातून ९९ टक्के तर मोनिका राजळे यांना ९५ टक्के मतदान या गावातून झाल्याचे समजते. गावात मराठा आणि वंजारी जातीची संख्या मोठी असून त्यामागोमाग दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोकवस्ती आहे. दलित वस्तीतून गावाबाहेर पडण्याचा मार्ग हा पूर्ण कच्चाच आहे. तर मुख्य रस्ता डांबरी आहे. पाथर्डी हा मराठा आणि वंजारी यांची मोठा संख्या असलेला तालुका जिथे भगवान बाबांचा गड आहे व वंजारी जातीच्या राजकारणाचे केंद्र आहे. नाथ संप्रदायाची परंपरा असलेले या पाथर्डीत या वेळी नवीन रीत सुरु झाली कि काय, असा प्रश्न पडतो.\nसोनई आणि खर्डा प्रकारणातील अनुभवातून अशा प्रकारे खून करणारे बनचुके झाले आहेत. सोनईची क्रूरता यात आहेच पण न्याय मागायलाही आई-वडिलांना त्यांनी मागे ठेवलेले नाही. पुरावेही त्यांनी नष्ट केले आहेत. हे प्रकरण सोनई आणि खर्ड्याच्या पुढील भाग आहे कि काय हा प्रथमदर्शनी पडणारा सवाल आहे. जर तसे असेल तर अशा प्रकारचे गुन्हे करणारे जर यातून शिकत आहेत मग दलित चळवळ आणि ऐकूनच संवेदनशील म्हणून घेणारा समाज का शिकत नाही, असा प्रश्न आहे.\nरिपोर्ट : हर्षल लोहकरे ( मुक्त पत्रकार)\nकुणाल शिरसाठे ( कार्यकर्ता, अंनिस )\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nछान लेख वस्तुस्थिती मांडण्याचा उत्तम प्रयत्न\nहिलिताना काही पण अंदाज लावून लिहिता येत की साहेब\nआता सगळ खार समोर आल आहे\nआता याच लेखाला तुम्ही स्वताच उत्तर दया आणि तपासून पहा की तुमच्या नजरेला कोणता चश्मा तुमच्या नकळत लागला आहे का.\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-raigad-news-fake-sign-hunger-strike-101584", "date_download": "2018-11-14T00:42:47Z", "digest": "sha1:DPNHUMUMXJCQDZ5RCNC4PQBDJYAN3P67", "length": 16086, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news raigad news fake sign hunger strike बनावट स्वाक्षरी प्रकरणी ग्रामसेवकावर कारवाईकरीता केलेले उपोषण स्थगित | eSakal", "raw_content": "\nबनावट स्वाक्षरी प्रकरणी ग्रामसेवकावर कारवाईकरीता केलेले उपोषण स्थगित\nबुधवार, 7 मार्च 2018\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीत झालेल्या मासीक सभेच्या इतिवृत्तात तत्कालीन ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचाची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर या अपंग व्यक्तीने केला आहे. संबंधीत ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरीता गजानन वाडेकर रा. करंजघर- विठ्ठलवाडी हे सोमवारी (ता.5) पाली पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. लेखी आश्वासनानंतर मंगळवारी (ता.6) वाडेकर यांनी आपले उपोषण स्थगित केले.\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीत झालेल्या मासीक सभेच्या इतिवृत्तात तत्कालीन ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचाची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर या अपंग व्यक्तीने केला आहे. संबंधीत ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरीता गजानन वाडेकर रा. करंजघर- विठ्ठलवाडी हे सोमवारी (ता.5) पाली पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. लेखी आश्वासनानंतर मंगळवारी (ता.6) वाडेकर यांनी आपले उपोषण स्थगित केले.\nपाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनपत्रात नमूद करण्यात आले आहे की, गजानन वाडेकर यांच्या तक्रारी अर्जा प्रकरणी सदर स्वाक्षरीची सत्यता पडताळणी साठी मुख्य शासकीय दस्ताऐवज परीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग पाषाण पुणे यांच्याकडे कार्यालयाचे पत्र जा.क्र/पसंसू/वशी/ग्राम/८११/२०१८ दिनांक ०३-०३-२०१८ अन्वये सादर करण्यात आले आहे.\nसदर प्रकरणाची चौकशी महिनाभरात कण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. चौकशी अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. या लेखी पत्रानंतर वाडेकर यांनी उपोषण स्थगित केले. यावेळी गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, उपोषणकर्ते गजानन वाडेकर यांच्यासह वसंत टाकळेकर, एस. एस. कवीतके, माजी सरपंच सुलभा पवार, चंद्रकांत टाकळेकर, सदाशिव नाडकर, अरुण खराडे, गणेश यादव, रमेश वाडेकर, रुपेश कारेकर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nग्रामसेवकाच्या बनावट स्वाक्षरी प्रकरणाची जलद चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे लेखी आश्वासन गजानन वाडेकर यांना यापुर्वी पंचायत समिती कडून देण्यात आले होते. परंतू चार महिण्याचा कालावधी उलटून गेला तरी शासन व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने गजानन वाडेकर यांनी आपल्या मागणीच्या पुर्ततेसाठी पुन्हा एकदा उपोषणाचा पावित्रा घेतला होता. या प्रकरणा संदर्भातील वाडेकर यांचे हे तिसरे उपोषण होते.\nखवली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एस.व्ही.चौकर यांनी 24 मार्च 2015 रोजीच्या मासिक सभेतील इतिवृत्तात तत्कालीन सरपंच सुलभा पवार यांची खोटी सही केल्याचा आरोप वाडेकर यांनी केला आहे. या संदर्भात वाडेकर यांनी 21 मार्च 2016 व 06 नोहेंबर 2017 ला ग्रामसेवकावर कारवाई होण्याच्या मागणीच्या अनुषंगाने उपोषण केले होते. या बरोबरच अनेकदा तक्रारी अर्जाद्वारे ग्रामसेवकावर कारवाई होण्याची मागणी केली होती. परंतू सुस्त प्रशासन या प्रकरणी दुर्लक्ष करीत असून वेळ काढूपणाची भुमिका घेत असल्याने अखेर पुन्हा एकदा गजानन वाडेकर पाली पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार\nमुंबई - ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करण्याचा...\nउतारवयाला बस स्थानकाचा आधार\nपुणे - ‘‘मुलांनी घरातून काढून टाकले. म्हणून एसटी स्टॅंडवर येऊन राहतो. माझ्यासारख्या कित्येक जणांना हा एसटी स्टॅंड आसरा बनला आहे. मुले सांभाळत नाहीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t121-topic", "date_download": "2018-11-14T01:40:56Z", "digest": "sha1:NYL44X7YKEKW6Y3LRDGAQDLXT6PORMKT", "length": 13721, "nlines": 94, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "गुढी पाडवा", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 4 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 4 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nमन हे माझे वेडे.....\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\n:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती\nआपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपला पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.\nचैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खावी. नंतर पूजा-अर्चा करून गुढी उभारावी, असे सांगितले आहे. तसेच वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करावे. गुरूं, वडीलधार्‍यांना वंदन करावे, असेही सांगितले आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे, अशी धर्माज्ञा आहे. संवत्सर फल म्हणजे काय तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असले त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे मंगळवारी सुरु होत असल्यामुळे मंगळ हा या वर्षाचा अधिपती असे समजले पाहिजे. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने काही विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते.\nजय नावाच्या २८व्या संवत्सरापासून प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. अशी विविध प्रकारांनी संवत्सरांची विभागणी आणि मांडणी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्' अशी धर्मशास्त्राची ग्वाही आहे.\n:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/think-tank-run-by-nsa-ajit-dovals-son-has-conflict-of-interest-writ-large/", "date_download": "2018-11-14T00:54:15Z", "digest": "sha1:CTLCLQ4EC5IY23YP74LH7QWLLH24SOLZ", "length": 8849, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जय शहा यांच्यानंतर आता अजित डोभाल यांच्या पुत्राच्या कंपनीची चर्चा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजय शहा यांच्यानंतर आता अजित डोभाल यांच्या पुत्राच्या कंपनीची चर्चा\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पुत्राच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात सोळा हजार कोटी रुपयांनी वाढल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. हे वृत्त ‘दी वायर’ या वेबसाइटने दिले होते. आता अमित शहा यांच्या पुत्रानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे चिरंजीव शौर्य डोभाल चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे शौर्य डोभाल हे कार्यकारी संचालक असलेल्या कंपनीचा गेल्या काही वर्षातील चढता आलेख.\nइंडिया फाउंडेशन या संस्थेची गेल्या काही वर्षांतील प्रगती नजरेत येण्यासारखी आहे. सरकारशी ‘डिल’ करणाऱ्या कार्पोरेट कंपन्यांकडून या संस्थेला अर्थ पुरवठा होत आहे. यात शौर्य डोभाल कार्यकारी संचालक असलेल्या कंपनीचाही समावेश आहे. ‘दी वायर’ या वेबसाइटने या बाबतचे विशेष वृत्त प्रसिद्ध करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यापूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात सोळा हजार कोटी रुपयांनी वाढल्याचे वृत्तही दी वायरनेच दिले होते. यावरून जय शहा यांनी दी वायर विरोधात १०० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे.\nशौर्य डोवल आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव राम माधव चालवत असलेल्या या इंडिया फाउंडेशनच्या संचालकांमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, तसेच जयंत सिन्हा आणि एमजे अकबर या मंत्र्यांचाही समावेश असल्याचे दी वायरने म्हटले आहे.\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i080930060449/view?page=1", "date_download": "2018-11-14T00:16:23Z", "digest": "sha1:DBFLDBYDGLN36HT4YFTR5LKTNK3RZE75", "length": 14618, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संत तुकडोजी महाराज", "raw_content": "\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन ९६ ते १००\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १०१ ते १०५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १०६ ते ११०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १११ ते ११५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन ११६ ते १२०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १२१ ते १२५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १२६ ते १३०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १३१ ते १३५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १३६ ते १४०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १४१ ते १४५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १४६ ते १५०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १५१ ते १५५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १५६ ते १६०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १६१ ते १६५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १६६ ते १७०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १७१ ते १७५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १७६ ते १८०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १८१ ते १८५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १८६ ते १९०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nसंत तुकडोजी महाराज - भजन १९१ ते १९५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2012/10/blog-post_25.html", "date_download": "2018-11-14T01:05:08Z", "digest": "sha1:M6T6T2VNGWOCZVFP5MASNZWAACUJTB3S", "length": 32923, "nlines": 278, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nअवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, ऑक्टोबर २५, २०१२\nअवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख\nप्रकाश पोळ 6 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nडॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या \"बळीवंश\" या ग्रंथात प्राचीन वैदिक ग्रंथातील काही पुरावे दिले आहेत. असुर व्यक्ती गणपती होत्या आणि असुर आणि शिवाचे नाते याचे काही पुरावे .\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nअवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख\nगणपती हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख म्हणून विख्यात आहे. शंकराचे भक्त, सेवक आणि सैनिक असलेल्या गणांचा प्रमुख म्हणून त्याला गणपती, गणेश अशी नवे प्राप्त झाली आहेत. गणपती हे केवळ एखाद्या व्यक्तीचे वा देवतेचे नाव आहे, या दृष्टीने गणपतीकडे पाहण्याऐवजी एक अत्यंत महत्वाचे पद या दृष्टीने त्याच्याकडे पाहणे, हा खरा ऐतिहासिक दृष्टीकोन होय. शंकर\nआणि पार्वती यांचा पुत्र असलेला गणपती मुळचा अनार्य संस्कृतीमधील आहे हे उघडच आहे. चित्रावशास्त्रींनी गणपती आणि निकुंभ एकच असल्याची माहिती वायुपुराणांच्या आधारे दिली आहे. निकुंभ हा एक दैत्य होता, हे प्रसिद्धच आहे. प्रल्हादाच्या एका पुत्राचे नावही निकुंभच होते. महाभारताने म्हटले आहे, “हे भारतवंशजा, प्रल्हादाचे तीन पुत्र सर्वत्र प्रसिद्ध होते. विरोचन, कुंभ आणि निकुंभ, अशी त्यांची नवे होती.” शिव आणि पार्वती यांनी बाणासुराला आपला पुत्र मानले होते आणि शिवाने त्याला गणपती होण्याचा वर दिला होता. याचा अर्थ असुरांमधील अत्यंत पराक्रमी आणि गणांचे प्रमुख असलेल्या व्यक्तींना गणपती म्हटले जात असे. बाणासुराप्रमाणेच त्याच्या आधीच्या पिढ्यांमधील अनेकांना ही पदवी देण्यात आली असेल, यात शंका नाही. स्वाभाविकच, प्रल्हादाचा पुत्र निकुंभ याला गणपती म्हणणे, हा त्याच्या पदाला व पराक्रमाला अन्वर्थक संज्ञा देण्याचा प्रकार म्हटला पाहिजे.\nकाळाच्या ओघात शंकराचेच वैदिकीकरण झाल्यामुळे गणपतीचे वादिकीकरण होणे अपरिहार्य होते. त्यामुळे वैदिकांनी ब्रह्मणस्पतीला गणपती मानले. स्वाभाविकच, वैदिकीकरण झालेल्या गणपतीचे स्वरूप मूळच्या गणपतीपेक्षा खुपच वेगळे झाले. गणपतीची ही वेगवेगळी अशी दोन रूपे ध्यानात घेवूनच गणपतीच्या व्यक्तिमत्वाचे आकलन करणे आवश्यक आहे. वैदिकीकरणाची पुटे दूर करूनच गणपतीचे अनार्य संस्कृतीमधील मूळ स्वरूप समजून घेणे महत्वाचे आहे. (संदर्भ- बळीवंश- डॉ. आ. ह. साळुंखे, पान नं. ७९)\nडॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या “बळीवंश” या ग्रंथात पान नं. २७२/७३ वर हरीवंशामध्ये आलेली बलीपुत्र बाणाची कथा दिली आहे. ही कथा हरीवंशाच्या ‘विष्णूपर्व’ या भागात आली आहे. वैशंपायनाने जनमेजयाला सांगितलेली ही कथा संवादरुपात आहे. या कथेतील महत्वाचा भाग असा, “युद्धाची प्रशंसा करणाऱ्या बलीपुत्राला रुद्र आणि स्कंद यांचे सहाय्य होते.......महात्मा शंकराने त्याला वर दिला, त्यानुसार त्याला सदैव स्वतःचे (शंकराचे) सानिध्य लाभेल आणि अक्षय्य गाणपत्य (गणपती हे पद) लाभेल असे त्याने सांगितले.” याच अर्थाचा सदर श्लोक डॉ. साळुंखे यांनी पान नं. ४२८ वर दिला आहे. तो असा,\n“वासुदेवेन यत्र असौ रुद्र-स्कन्द-सहायवान |\nबलीपुत्रः रणश्लाघी जित्वा जीवन विसर्जितः ||\nयथा च अस्य वर दत्तः शंकरेण महात्मना |\nनित्यं सानिध्यता च एव गणपत्यं तथा अक्षयम्” ||\nबाण प्रमाथगणपती आणि महाकाल\nशंकराने बाणाला जे विविध वर दिले, त्यापैकी एक वर फार फार महत्वाचा आहे. बहुजनांना आपला वारसा समजून घेण्याच्या दृष्टीने तो फार उपयुक्त ठरणारा आहे. बाणाने प्रमाथगणवंशामध्ये आपले स्थान प्रथम असावे आणि महाकाल म्हणून आपली ख्याती व्हावी, असे वरदान मागितले आहे. प्रमाथगण याचा अर्थ शत्रुना घुसळून काढणारा, विलक्षण पराक्रमी गण होय. बाण गणवंशामध्ये प्रथम होऊ इच्छितो, याचा अर्थ तो एका दृष्टीने गणपती होऊ इच्छितो. पुढच्या काळात गणपतीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलून त्याला ब्राम्हनानुकुल बनविण्यात आले असले, तरी गणपती हा मुळचा बहुजनांचा एक अत्यंत पराक्रमी असा पूर्वज होता आणि असे जे अनेक गणपती होऊन गेले असतील, त्यापैकी बाण हा एक अत्यंत महान गणपती होता, हे यावरून स्पष्ट होते. (संदर्भ : बळीवंश, पान नं. २८४)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.\nरोजच्या जगण्यातील ठेचांनी घायाळ होऊन अगतिक झालेल्या समाजाला बुद्धिवादाची नव्हे तर आश्वासनांची गरज असते. अशी आश्वासने ज्या माध्यमातून मिळतात तिथे इच्छुकांची गर्दी जमल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ज्यांचे आयुष्यच जगण्याच्या धडपडीत संपते त्यांना गणपती आर्य-अनार्य असल्याने फरक पडत नाही. नवसाला पावला म्हणजे झाले.\nगणपती हा आर्य आहे की अनार्य हा मूळ प्रश्न नसून त्याच्याकडे कोणत्या तत्वांचे प्रतीक म्हणून पाहिले जाते हा खरा प्रश्न आहे. काही ठराविक तथागत किंवा महात्मे तत्वांसाठी त्याग करायला तयार झाले म्हणून संपूर्ण समाज त्यांचे अनुकरण करत नसतो. तत्त्वं कितीही महान असली तरी स्वत:ला सोयीस्कर असतील तेव्हाच समाजाकडून त्यांचे पालन केले जाते. म्हणूनच ऐतिहासिक सत्याच्या मांडणीला तत्वांचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे. तत्वांशी फारकत घेतलेल्या इतिहासातून निव्वळ वांशिक दुरभिमान वाढण्याशिवाय इतर काही घडण्याची शक्यता नसते. नाझी विचारधारा हे याचे अजूनही जिवंत असलेले उदाहरण आहे.\nअनार्य हे महान आणि आर्य सगळे आक्रमक अशा स्वरूपाचा संदेश कोणासाठीच हितावह नाही. तुमच्यावर आरोप करण्याचा हेतू नाही पण अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून हे लिहिणे भाग पडले.\nतसेही वेदोक्ताचा अधिकार ब्राह्मणांनी स्वत:कडे ठेवून इतरांना मूर्तीपुजेतच अडकवून ठेवले आहे. त्यामुळे गणपती सध्याच्या स्वरूपातही अवैदिकच आहे. कारण मुळात वेदांमध्ये मूर्तीपूजेला स्थानच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे धर्म हे सत्ताधारी वर्गाने समाजाला वैचारिक दास्यात ठेवण्यासाठी वापरलेले अस्त्र आहे ही जाणीव समाजात निर्माण होणे गरजेचे आहे. ती जाणीव जर नसेल तर गणपती अनार्य म्हणून स्वीकारला तरी वैचारिक दास्य तसेच राहील. तेव्हा वैचारिक दास्यत्व हे वैदिक असले किंवा अवैदिक असले तरी दास्यत्व्च आहे. केवळ वैदिकांचा विरोध करून ही गुलामी संपण्याची शक्यता नगण्य आहे.\nही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.\nप्रकाशभौ जरा सहकारी साखर कारखाने आणि सहकारी बँका ह्यांच्यामुळे किती लोकांचे किती नुकसान झाले आहे ते सुद्धा लिहीत चला की तुमचे ते साळुंखे तर याविषयी लिहिणारच नाहीत. त्यांना आणि त्यांच्या मालकांना सामान्य लोकांची पडलेली नाही. दोन वेळची भाकरी हाच भुकेल्यांचा धर्म असतो. ती सनातन्यांनी दिली काय आणि पुरोगाम्यांनी दिली काय त्यांना भाकरी मिळाल्याशी कारण. तुम्ही ज्यांच्या विरोधात लिहिण्याचे टाळून ज्यांचे अप्रत्यक्ष समर्थन करत आहात त्यांना तुमचीही पर्वा नाही. उद्या तुम्ही भुकेने तडफडत राहिलात तरी ते तुमच्याकडे बघणार नाहीत.\nसनातनी ब्राह्मणांच्या विरोधात लिहू नका असे तुम्हाला कोणी सांगत नाही. पण आज सत्तेचा माज ज्यांच्या डोक्यात भिनला आहे आणि त्या जोरावर जे 'दादागिरी' करत आहेत त्यांच्या बद्दल तुम्ही कधी लिहिणार आजच्या जगात अन्याय करणारे फक्त ब्राह्मणच आहेत का आजच्या जगात अन्याय करणारे फक्त ब्राह्मणच आहेत का इतर 'पावर' फुल लोक ब्राह्मण नाहीत म्हणून त्यांच्या अन्यायाविषयी तुम्ही काहीच लिहिणार नाही का इतर 'पावर' फुल लोक ब्राह्मण नाहीत म्हणून त्यांच्या अन्यायाविषयी तुम्ही काहीच लिहिणार नाही का ह्यामुळे तुमच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटेल एवढे लक्षात असू द्या.\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Strong-reception-in-the-satara-district-for-question-of-Satara-Medical-College/", "date_download": "2018-11-14T00:25:15Z", "digest": "sha1:3OZC3GKWDEKETSUU672J24HPTNKE3YAN", "length": 6839, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शासनाच्या निर्णयाचे जिल्ह्यात जोरदार स्वागत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शासनाच्या निर्णयाचे जिल्ह्यात जोरदार स्वागत\nशासनाच्या निर्णयाचे जिल्ह्यात जोरदार स्वागत\nबर्‍याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कृष्णा खोर्‍याची जागा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने विद्यार्थी, पालकांसह अवघ्या जिल्हावासियांनी या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना व काँग्रेस या पक्षांच्या पदाधिकार्‍यांनीही मेडिकल कॉलेजचे श्रेय घेताना सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. भाजपाच्यावतीने पोवईनाक्यावर साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.\nजागेच्या प्रश्‍नावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रश्‍न गेल्या काही वर्षापासून शासनदरबारी प्रलंबित होता. मात्र मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 25 एकर जागा कायमस्वरूपी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा देण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. विशेषत: विद्यार्थी व नागरिकांनी शासनाला धन्यवाद दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे गरीब, गरजु रूग्णांना चांगल्या वैद्यकीय सुुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही चांगल्या संधी प्राप्त होणार आहेत. मेडीकलसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्यात जावून प्रवेश घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती मात्र या कॉलेजमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे.\nदरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कायमस्वरूपी जागा देण्याचा, तसेच विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने सातारा शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने पोवईनाक्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर नागरिकांना साखर वाटप करून आनंद व्यक्त केला.\nयावेळी जि.प. सदस्य दिपक पवार, नगरसेवक मिलींद काकडे, विजय काटवटे, धनजंय जांभळे,सागर पावशे, विकास गोसावी,सचीन मोहिते, आप्पा कोरे, सचीन घाडगे, अमोल कांबळे, जयदीप ठुसे, रवी आपटे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/on-madhnana-patole-av-bhandari-news/", "date_download": "2018-11-14T01:24:27Z", "digest": "sha1:VQ742SX2WW3MXUITTGFLVOI6LG5NAVTD", "length": 10429, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भंडारींनी फुकटचे सल्ले देऊ नये- खा. नाना पटोले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभंडारींनी फुकटचे सल्ले देऊ नये- खा. नाना पटोले\nनागपूर: भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी दोन दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार नाना पटोले यांनी पक्षाच्या व्यासपीठावर आपले मत मांडायला हवे असे सांगितले होते. त्यांच्या या विधानाचाखा. पटोले यांनी आज, गुरुवारी नागपुरात जोरदार समाचार घेतला. भंडारींनी माझ्या भानगडीत पडू नये आणि फुकटचे सल्ले देऊ नये असा टोला खा. पटोले यांनी यावेळी लगावला.\nयाप्रसंगी खा. पटोले म्हणाले की, यापूर्वी आपण पक्षाच्या व्यासपीठावर आणि नेत्यांकडे वेळोवेळी शेतक-यांचे प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे माझी भूमिका पक्षविरोधी असल्याचे कुणी म्हणू शकत नाही. जनतेसाठी भांडणे हा आपला स्वभावअसून कुणीही यात पडण्याचे कारण नाही. जर कुणी आपल्या वाटेला गेले तर त्याला शिंगावर घेतले जाईल असा इशारा खा. पटोले यांनी यावेळी दिला.\nस्वत:चा पक्ष आणि नेत्यांवर गेल्या काही महिन्यांपासून टीका करणा-या पटोलेंना आता भाजपकडूनही प्रत्युत्तर मिळू लागले आहे. नागपुरातील पत्रकार परिषदेत प्रवक्ते माधव भंडारी यांनी खा. पटोले आदत से मजबूर असल्याची टीका केली होती. तसेच त्यांनी आपले मुद्दे पक्षाच्या व्यासपीठावर मांडण्याचा सल्लाहीदिला होता. भंडारी यांचे विधान आणि सल्ला नानांच्या खुपच जिव्हारी लागला. त्यामुळे आज, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भंडारी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.\nविधान परिषदेचे सदस्यत्व न मिळाल्यामुळे मधल्या काळात भंडारी बेपत्ता झाले होते. त्यांची स्वत:ची अवस्था बिकट असून त्यांनी मला नाहक सल्ले देऊ नये असा चिमटा खा.पटोले यांनी काढला. आपल्याला शिवसेना आणि काँग्रेसकडून पक्ष प्रवेशाची ऑफर आहेत. परंतु, येत्या फेब्रुवारी महिन्यानंतर आपण आपली राजकीय दिशा स्पष्ट करणार असून तत्पूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या काळात राहुल गांधी यांची भेट घेऊन शेतकरी धोरणांवर चर्चा करणार असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.\nदरम्यान भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा आणि नाना पटोले हे येत्या 1 डिसेंबर रोजी विदर्भातील अकोला येथे आयोजित कापूस-धान परिषदेच्या निमित्ताने एका व्यासपीठावरयेणार आहेत. विशेष म्हणजे खा. पटोले यांनी यापूर्वी यशवंत सिन्हा यांची नागपूर विमानतळावर भेट घेतली होती.\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडने…\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-156/", "date_download": "2018-11-14T00:02:34Z", "digest": "sha1:PKXKWIUJU2A7DS4LGMPXMIO64B2VDQ2E", "length": 4998, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंरक्षण साहित्य देशातच तयार व्हावे याकरिता केंद्र सरकार खासगी क्षेत्राच्या मदतीने प्रयत्न करीत आहे. ही उत्पादने देशात तयार झाल्यास यासाठी लागणारा आयातीचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.\n– निर्मला सीतारामण, केंद्रीय संरक्षण मंत्री\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरांत वाढ\nNext articleयेडियुरप्पांचे २४ तासांत जाऊ शकते मुख्यमंत्री पद \nरिझर्व्ह बॅंकेचे काम सीट बेल्टसारखे : रघुराम राजन\nभाव जास्त तरीही सोने खरेदीत वाढ\n…तर पटेल यांनी राजीनामा द्यावा\nतीन महिन्यांत रिझर्व्ह बॅंकेने केली तब्बल 148 टन सोन्याची खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2011/01/blog-post_15.html", "date_download": "2018-11-14T01:22:36Z", "digest": "sha1:AUDKM72JSONGREQMNFNWAZSGYF3T5ONR", "length": 25794, "nlines": 263, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "मनातून जात नाही ती जात ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nशिवशक्ती आणि भिमशक्तीचा नारा : किती खरा, किती खोटा...\nमहान क्रांतिकारक : संगोळी रायन्ना\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nकराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी - कराडचे सांस्कृतिक वै...\nमनातून जात नाही ती जात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभारतीयांची ज्ञानाई : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nरविवार, जानेवारी १६, २०११\nमनातून जात नाही ती जात\nप्रकाश पोळ 2 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nजातींची उतरंड कधी नष्ट होणार \n‘जात नाही ती जात’ असे जरी आपल्या जातीव्यवस्थेबद्दल किंवा जातींबद्दल बोललं जात असलं तरी ते पूर्ण सत्य नाही. ते अर्धसत्य आहे. कारण खरं सत्य आहे ते ‘मनातून जात नाही ती जात’. बऱ्याच वेळा या जाती नकोशा वाटतात. आरक्षणासारखा मुद्दा समोर आला तर मात्र या जातीव्यवस्थेचा (कि जातींचा) फारच तिटकारा यायला लागतो. या जाती नसत्या तर बरे झाले असते असे वाटू लागते. एकसंध समाज निर्माण व्हयला हवा अशी स्वप्ने काही जणांना पडू लागतात. परंतु खरोखर आपण मनातून जाती हद्दपार करू शकतो का या प्रश्नाचा प्रामुख्याने विचार करायला हवा. आणि माझातरी असा अनुभव आहे कि वरवर पाहता सर्व जाती-धर्माचे लोक दैनंदिन व्यवहारामध्ये जातीपातीना महत्व देत नाहीत असा भास निर्माण करत असले तरी मनातून मात्र जाती अधिक बळकट केल्या जातात. जातीव्यवस्था बळकट व्हायला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत त्याचा उहापोह करून या व्यवस्थेला सुरुंग लावण्याऐवजी जातीनाच दोष दिला जातो. आपणच कळत नकळत जाती कशा बळकट करत असतो त्याचा नुकताच विदारक परंतु अपेक्षित अनुभव आला.\nमित्रांबरोबर अशाच गप्पा चालू होत्या. मधूनच आरक्षणाचा विषय निघाला. त्यावर टिपण्णी करताना एक मित्र म्हणाला, ‘त्यांचे (मागास जातींचे) बरे आहे. सगळीकडे त्याना सवलती मिळतात. फी माफ होते. आम्हाला मात्र संपूर्ण फी भरायला लागते. हे आरक्षण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्यांचे लाड होणार आणि आमची मात्र कुचंबना होणार.’ अशी प्रतिक्रिया अनपेक्षित नव्हती. काही अपवाद वगळता बहुतांशी लोक अशाच पद्धतीने विचार करतात. जातीव्यवस्था, आरक्षण याबद्दल पुरेपूर ज्ञान आणि जाणीव असणाऱ्या व्यक्ती अशा प्रतिक्रिया देणार नाहीत. परंतु आरक्षणाबद्दल ऐकीव माहितीच्या आधारे करून घेतलेल्या गैरसमजुतीमुळे अशा प्रकारची मानसिकता तयार होत असते.\nजास्त काही न बोलता त्या मित्राला एकच प्रश्न केला, ‘तू खालच्या () जातीच्या मुलींबरोबर लग्न करशील’ ) जातीच्या मुलींबरोबर लग्न करशील’ अनपेक्षित प्रश्नाने तो क्षणभर गोंधळला. परंतु लगेच त्याने उत्तर दिले, ‘नाही’. मी म्हणालो, ‘का’ अनपेक्षित प्रश्नाने तो क्षणभर गोंधळला. परंतु लगेच त्याने उत्तर दिले, ‘नाही’. मी म्हणालो, ‘का’ तर म्हणाला, ‘घरचे माझा जीव घेतील’. (घरच्यांच्या माथ्यावर सगळे खापर फोडून तो रिकामा झाला.) मग मी त्याला म्हणालो, ‘जर खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या मुलीबरोबर तू लग्न करायला तयार नाहीस, तुझ्या घराचे तिला स्वीकारायला तयार होणार नाहीत. याचा अर्थ आपण मनातून जाती जपतोय. ज्या जातींबद्दल आपणाला किळस वाटते त्यांचे जीवन एकदा जवळून बघ. त्याना काय हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्याचा अभ्यास कर. जातीच्या आधारावर मिळणारे आरक्षण बंद करायला हरकत नाही, परंतु मागासलेल्या जातींना आपण समान सामाजिक दर्जा देणार आहोत का तर म्हणाला, ‘घरचे माझा जीव घेतील’. (घरच्यांच्या माथ्यावर सगळे खापर फोडून तो रिकामा झाला.) मग मी त्याला म्हणालो, ‘जर खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या मुलीबरोबर तू लग्न करायला तयार नाहीस, तुझ्या घराचे तिला स्वीकारायला तयार होणार नाहीत. याचा अर्थ आपण मनातून जाती जपतोय. ज्या जातींबद्दल आपणाला किळस वाटते त्यांचे जीवन एकदा जवळून बघ. त्याना काय हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्याचा अभ्यास कर. जातीच्या आधारावर मिळणारे आरक्षण बंद करायला हरकत नाही, परंतु मागासलेल्या जातींना आपण समान सामाजिक दर्जा देणार आहोत का आणि आरक्षण बंद केले तरी मनातील जाती जाणार आहेत का आणि आरक्षण बंद केले तरी मनातील जाती जाणार आहेत का जर आपण त्याना बरोबरीच्या नात्याने वागवू शकत नसलो तर त्याना जातीच्या आधारावर ज्या सवलती मिळतात त्या का बंद करायच्या\nवास्तविक पाहता कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधून त्यावर उपाय केले तरच काहीतरी सकारात्मक परिणाम दिसून येईल. परंतु आपली मानसिकता मात्र स्वच्छ पाहिजे. ज्यांना मनातून जाती जपायच्या आहेत त्यांना जातीव्यवस्था आणि आरक्षण या गोष्टींवर बोलायचा नैतिक अधिकार नाही.\nफुले-शाहू-आंबेडकरी विचाराने प्रभावित झालेल्या बहुजन समाजाने मात्र या जातींना हद्दपार केले पाहिजे. एकमेकाबरोबर बोलले, एकत्र बसले, जेवले म्हणजे जातीव्यवस्था संपली असा तर्क काढणाऱ्याच्या बुद्धीची कीव करावी वाटते. कारण जातीपातीच्या समूळ उच्चाटनासाठी ‘रोटी-बेटी व्यवहार’ हा एकच प्रभावी मार्ग आहे. विविध जाती समूहामध्ये, धर्मामध्ये विवाह संबंध घडून यायला लागल्याशिवाय जातींची तीव्रता कमी होणार नाही.\nहजारो जाती आणि पोतजातीमध्ये विभागलेल्या समाजाला एकच सांगणे आहे, ‘जाती तोडा, समाज जोडा’. आणि जर मनातून जाती हद्दपार नाही केल्या तर आपण एका नव्या मनुवादाला जन्म देवू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\n खरेच जाती नष्ट करण्यासाठी भिन्न जातीत रोटी -बेटी व्यवहार हाच उपाय आहे परंतु असे रोटी-बेटी व्यवहार होणे कठीण आहे.\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/latest-updates-opposition-rajya-sabha-bjp-has-fielded-four-candidates/", "date_download": "2018-11-14T00:36:25Z", "digest": "sha1:WIYD2RIOWHQ2AQUDUMNPWONUXNFQVXG5", "length": 9113, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्यसभा निवडणूक: भाजपकडून ४ उमेदवारी अर्ज, निवडणुकीतील चुरस वाढली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्यसभा निवडणूक: भाजपकडून ४ उमेदवारी अर्ज, निवडणुकीतील चुरस वाढली\nमुंबई: भाजपने धक्कातंत्राचा वापर केल्याने राज्यसभा निवडणुकीत रंगत आली आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, नारायण राणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अशा चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपाने आज चौथ्या उमेदवाराचा अर्ज दाखल केल्यामुळं राज्यसभेच्या निवडणुक अटीतटीची होऊ शकते.\nराज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि राष्ट्रवादीकडून वंदना देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच आज सोमवार १२ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. १३ मार्चला अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर १५ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.\nविधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपाचा विजय निश्चित मानला जातो. पण भाजपाने आज चौथ्या उमेदवाराचा अर्ज दाखल केल्यामुळं राज्यसभेसाठी चुरस निर्माण झाली आहे. सहा पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने आता भाजपाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेला भाजपाच्या एका उमेदवाराने माघार घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल अन्यथा 23 मार्च रोजी मतदान घेण्यात येईल.\nकोणत्या पक्षाचे किती खासदार:भाजप -17, काँग्रेस – 12, समाजवादी पक्ष – 6, जदयू – 3, तृणमूल कॉंग्रेस – 3, तेलुगू देसम पक्ष – 2, राष्ट्रवादी कॉंग्रेस – 2, बीजद – 2, बसप – 1, शिवसेना – 1, माकप – 1, अपक्ष – 1, राष्ट्रपती नियुक्त – 3\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपुणे- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीला अजून दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू…\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/technology-xiaomi-diwali-sale/", "date_download": "2018-11-14T00:36:31Z", "digest": "sha1:WVSNZUWCJ4MF4H5O6RJU6CD5IR6RQ6IH", "length": 7747, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शाओमीच्या धमाकेदार ऑफर; फक्त १ रुपयात शाओमीचे प्रोडक्ट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशाओमीच्या धमाकेदार ऑफर; फक्त १ रुपयात शाओमीचे प्रोडक्ट\nशाओमी कंपनीने आपल्या mi.com या अधिकृत वेबसाईटवर दिवाळीनिमित्त धमाकेदार सेल सुरु केला आहे. हा सेल 29 सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. शाओमीच्या सेलमध्ये नेमक्या ऑफर्स काय\n1) सेलमध्ये दररोज सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता 1 रुपयांचा फ्लॅश सेल इव्हेंट होणार आहे. ज्यामध्ये यूजर्स फक्त 1 रुपयात शाओमीचे प्रोडक्ट खरेदी करु शकतात.\n2) या सेलमध्ये शाओमी रेडमी नोट 4 (4जीबी + 64 जीबी) हा स्मार्टफोन 10,999 रुपयात उपलब्ध आहे. याची किंमत 12,999 रुपये आहे. तर mi Max 2च्या किंमतीतही दोन हजारांची सूट देण्यात आली आहे.\n3) mi राऊटवर 3C हा या सेलमध्ये 899 रुपयांना उपलब्ध आहे. याची किंमत 1,199 रुपये होती.\n4) इन-इअर हेडफोन प्रो एचडी हे 599 रुपयात खरेदी करता येणार आहेत.\n5) शाओमीचा एअर प्युरीफायर -2 वर देखील घसघशीत सूट देण्यात आली आहे. 9,999 रुपये किंमतीचा हा प्युरीफायर 8,499 रुपयांना खरेदी करता येईल. तर एअर प्युरीफायर बंडल 9,998 रुपयात खरेदी करता येईल. ज्याची किंमत 12,498 रुपये आहे.\nयाशिवाय कंपनीने इतरही गॅझेट्सवर भरघोस सूट दिली आहे.\nपुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडने…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/varun-gandhi-should-pay-salaries-to-the-mps-declared-declared-assets-above-rs-20-crores/", "date_download": "2018-11-14T00:41:14Z", "digest": "sha1:2E6MLXBKHIGEUKGYHFYJLHJI3UJZZWGP", "length": 7495, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "२० कोटींच्या वर संपत्ती घोषित केलेल्या खासदारांना पगारवाढ कश्याला हवी- वरुण गांधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n२० कोटींच्या वर संपत्ती घोषित केलेल्या खासदारांना पगारवाढ कश्याला हवी- वरुण गांधी\nनागपूर: भाजप खासदार वरून गांधी यांनी स्वतःचा पगार वाढवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचा चांगलाच समाचार घेतला. संसदेच्या दोन्ही सभागृहात अनेक श्रीमंत खासदार असताना तेच खासदार हात ऊंचावून स्वतःचे पगार वाढवून घेतात हे दुर्दैवी असल्याचे वरुण गांधी म्हणाले. ते नागपुरात युवा सन्मान सोहळ्यात बोलत होते.\nवरून गांधी म्हणाले, देशातील लोकसभा आणि राज्यसभेमधील २०० खासदारांनी २० कोटींच्या वर संपत्ती घोषित केली आहे. तरी यांना पगारवाढ कशाला हवी. गेल्या ९ वर्षात मी स्वतः एकही रुपया पगार घेतला नसून पगारवाढीचा मी संसदेत विरोध केला होता आणि भविष्यातही करत राहणार. तसेच लोकसभा अध्यक्षांनी अशा सर्व श्रीमंत खासदारांचे पगार थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, देशात एक मोहीम सुरु करावी अशी मागणी वरुण गांधी यांनी केली.\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/article-170013.html", "date_download": "2018-11-14T00:16:50Z", "digest": "sha1:7HOGCK2XTP6JUEPIXHWCIWUWAYJWXIDK", "length": 1937, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अशी झाली बिबट्याची सुटका –News18 Lokmat", "raw_content": "\nअशी झाली बिबट्याची सुटका\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/mumbai/page-250/", "date_download": "2018-11-14T00:58:51Z", "digest": "sha1:CFZRTC6AJCJCKYDAC7GVSBFWSLYXPVZC", "length": 10813, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai News in Marathi: Mumbai Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-250", "raw_content": "\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nधोबीपछाड देण्यासाठी कुस्तीपटू सज्ज\nबातम्या Jul 11, 2012 रमाबाई आंबेडकरनगर गोळीबाराला 15 वर्ष पूर्ण; जखमा मात्र ओल्याचं\nबातम्या Jul 7, 2012 'देवासारखी तिची वाट पाहत होतो'\nबातम्या Jul 7, 2012 उर्मिलाचं आयटम साँग\nशरद पवारांनी केली तटकरेंची पाठराखण\nमी ठोबळेंच्या पाठीशी - अरुप पटनायक\nराज्यभरात विठ्ठल भक्तांची मांदियाळी\nवसंत ढोबळेंना पूर्ण पाठिंबा - अरुप पटनायक\nमंत्रालयाची जबाबदारी मुंबई फायर ब्रिगेडकडे द्या-भुजबळ\nमंत्रालयाची नवी इमारत बांधावी - पवार\nमंत्रालयाच्या आगीची न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी-गडकरी\nहा कसला विरोधी पक्ष \nटोल नाक्यावर मनसे सैनिकांचा 'पहारा' - राज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/skateboard-charge-smartphone-16031", "date_download": "2018-11-14T01:03:40Z", "digest": "sha1:367ACPZX44FUBZL6T5EAQ7QYWYTS4COU", "length": 12607, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "skateboard charge smartphone फोन चार्ज करणारा स्केटबोर्ड ! | eSakal", "raw_content": "\nफोन चार्ज करणारा स्केटबोर्ड \nगुरुवार, 10 नोव्हेंबर 2016\nस्केटिंग करणाऱ्या बहुतांश जणांना गाण्यांची आवड असते. आता अशा सर्व स्केटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. जॉर्न वॅन डेन हौट या विद्यार्थ्याने बिल्ट-इन स्पीकर्स असलेला\"चार्ज बोर्ड'हा स्केट बोर्ड बनवला आहे.\nपदवीच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून रॉटरडॅम येथील \"विल्यम डे कुनिंग ऍकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन'या संस्थेत त्याने हा प्रोजेक्‍ट केला. या चार्ज बोर्ड मध्ये मोबाईल फोन किंवा म्युझिक प्लेअर ठेवण्यासाठी जागा आहे. गाणी सुरू असतानाच चाकांपासून निर्माण होणाऱ्या गतीज ऊर्जेवर फोनची बॅटरीदेखील चार्ज करणे शक्‍य होईल.\nस्केटिंग करणाऱ्या बहुतांश जणांना गाण्यांची आवड असते. आता अशा सर्व स्केटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. जॉर्न वॅन डेन हौट या विद्यार्थ्याने बिल्ट-इन स्पीकर्स असलेला\"चार्ज बोर्ड'हा स्केट बोर्ड बनवला आहे.\nपदवीच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून रॉटरडॅम येथील \"विल्यम डे कुनिंग ऍकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन'या संस्थेत त्याने हा प्रोजेक्‍ट केला. या चार्ज बोर्ड मध्ये मोबाईल फोन किंवा म्युझिक प्लेअर ठेवण्यासाठी जागा आहे. गाणी सुरू असतानाच चाकांपासून निर्माण होणाऱ्या गतीज ऊर्जेवर फोनची बॅटरीदेखील चार्ज करणे शक्‍य होईल.\nसलग एक तास स्केटिंग केल्यास त्यातून निर्माण झालेल्या ऊर्जेवर मोबाईल फोन पूर्ण पणे चार्ज होऊ शकतो. जॉन म्हणाला,\"\"मला या चार्ज बोर्डमध्ये आणखी थोडी सुधारणा करून तो सर्वांसाठी उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यासाठी मला तंत्रज्ञांची; तसेच गुंतवणूकदारांची मदत हवी आहे. मी नुकताच पदवीधर झालो आहे आणि या व्यवसायात\nउतरण्याएवढी माझी आर्थिक कुवत नाही. सध्या या चार्ज बोर्डवर \"आयफोन' तसेच 3.5 मिलिमीटरचे हेडफोन आणि 2.0 यूएसबी जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nयूएसबी वापरून आपण आणखी काही गॅजेटसुद्धा जोडू शकतो\nतीन पानी पत्त्याच्या जुगारावर पोलिसांचा छापा\nकऱ्हाड : तीन पानी पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 हजारांच्या रोख रकमेसह तेरा...\nपीएमपीने ट्‌विटर सुरु करावे\nपुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्...\nपुणे : लक्ष्मी पुजानच्या एक दिवस आधी 6 नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडत होता. फातिमानगर सिग्नलला चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचले होते. तेव्हा दोन आरटीओ...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\nपुणे : तिन्हीसांजेच्या मूहूर्तावर फुले व फरसाण विक्रेत्यांनी मंगळवारी घबाड षष्ठीला पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. ऐन दिवाळीच्या...\n‘लिक्विड फंडां’साठी सेबी 'लॉक-इन पिरियड' आणण्याची शक्यता\nमुंबई :भांडवली बाजार नियामक मंडळ 'सेबी' लवकरच 'लिक्विड' म्युच्युअल फंडाबाबत नियम कडक करण्याची शक्यता आहे. लिक्विड म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aplemarathijagat.forummr.com/register", "date_download": "2018-11-14T01:41:22Z", "digest": "sha1:ADMEKHJWMVUWKBMARVH34DPJ6V4GOJW6", "length": 8916, "nlines": 79, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "नोंद", "raw_content": "\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 4 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 4 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nमन हे माझे वेडे.....\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nजरी या सार्वत्रिकेचे व्यवस्थापक आणि निरिक्षक अयोग्य माहिती, लिखाण वगळण्याचा आणि संपादित करण्याचा पुर्ण प्रयत्न करतात, तरिही प्रत्येक संदेश तपासणे अशक्य आहे. म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या की या सार्वत्रिकेवर प्रकाशित झालेले लिखाण त्या लेखकाचा दृष्टीकोन आणि विचार मांडतॊ, व्यवस्थापकाचे, निरिक्षकाचे किंवा संकेतस्थळ मालकाचे नाही (अपवाद : यांनी जर लिहिले असेल तर) आणि म्हणून त्यांना जभाबदार धरता येणार नाही.\nतुम्ही अयोग्य,अनैतिक, धमकी, अश्लिल लिखाण तसेच जे लिखाण कायदा मोडत असेल ते लिहणार नाही हे मान्य करायला हवे. असे लिखाण केल्यास तुम्हाला ताबडतोभ अणि नेहमीकरिता प्रतिबंधित केले जाऊ शकते (आणि तुमच्या सेवादात्याला पण माहिति दिली जाऊ शकते). सर्व लिखाणाचे IP नोंदित करून अशा स्थितीत त्यांचा उपयोग केला जातो. व्यवस्थापक, निरिक्षक किंवा संकेतस्थळ मालक यांना कोणतेही या सार्वत्रिकेतील कोणतेही लिखाण वगळण्याचा , संपादनाचा, बंद करण्याचा अधिकार आहे हे तुम्ही मान्य करायला हवे.सदस्य म्हणुन जी माहिती तुम्ही या सार्वत्रिकेत भरता ती डेटाबेसमध्ये सुरक्षित केल्या जाते.जरी ही माहिती तुम्हाला न कळविता तिसय्रा गटाला दिली जाऊ शकत नाही, तरी माहितीच्या हॅकींग प्रयत्नासाठी संकेत स्थळ मालक, व्यव्स्थापक किंवा निरिक्षकाला जबाबदार ठरविले जाऊ शकत नाही.\nही सार्वत्रिका cookies चा उपयोग तुमच्या स्थानिक संगणकावर माहिती साथविण्यासाठी करते. या cookies मध्ये तुम्ही वर दिलेली कोणतीच माहीती राहत नाही, ते फ़क्त तुमच्या बघण्याचा आनंदासाठी असते. इमेल हा फ़क्त तुमची नोंदणी माहिती व परवलिच्या शब्दाच्या खात्रीसाठी वापरला जातो (आणि नविन परवलिचा शब्द तुम्ही सध्याचा विसरला असलात तर पाठविण्यासाठि होतो).\nनोंद करा वर टिक-टिक करून तुम्ही या नियमांना बांधल्या जाल हे मान्य करता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-farmer-committed-suicide-writing-note-against-government-7347", "date_download": "2018-11-14T01:30:30Z", "digest": "sha1:5BG7DHS7WSBXZ6T7PHLIKO2EU4EPRA56", "length": 17746, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, farmer committed suicide writing note against government | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोदी सरकारला जबाबदार धरत शेतकऱ्याची आत्महत्या\nमोदी सरकारला जबाबदार धरत शेतकऱ्याची आत्महत्या\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nयवतमाळ ः नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरत घाटंजी तालुक्‍यातील राजुरवाडीच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्‍कादायक प्रकार मंगळवारी (ता.१०) समोर आला.\nराजुरवाडी येथील शंकर भाऊराव चायरे यांच्या कुटुंबात पत्नी, तीन मुली, मुलगा अशा सदस्यांचा समावेश आहे. घरच्या जेमतेम शेतीच्या भरवशावर त्यांच्या उदरनिर्वाहाचे आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झाले होते. त्यातच कर्जमाफीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करूनदेखील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचा हंगामही वाया गेला.\nयवतमाळ ः नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरत घाटंजी तालुक्‍यातील राजुरवाडीच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्‍कादायक प्रकार मंगळवारी (ता.१०) समोर आला.\nराजुरवाडी येथील शंकर भाऊराव चायरे यांच्या कुटुंबात पत्नी, तीन मुली, मुलगा अशा सदस्यांचा समावेश आहे. घरच्या जेमतेम शेतीच्या भरवशावर त्यांच्या उदरनिर्वाहाचे आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झाले होते. त्यातच कर्जमाफीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करूनदेखील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचा हंगामही वाया गेला.\nअशाप्रकारे आर्थिक घेराबंदी चौफेर झाली असताना कुटुंबाच्या गरजांसाठी लागणारा पैसा आणि खासगी, तसेच बॅंकांच्या कर्जाची परतफेड त्यांना सतावत होती. या चक्रव्युव्हातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग सापडत नसल्याचे पाहून त्यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.\nनरेंद्र मोदी सरकार आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. यापूर्वी देखील यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पानावर मजकूर लिहीत सरकार त्याच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला होता.\nआर्थिक घेराबंदीमुळे त्रस्त शंकर चायरे यांनी (वय ५०) आज सकाळी आपल्या शेतात विष प्राशन केले. काही वेळाने हा प्रकार त्यांच्या शेतालगतच्या शेतकऱ्याच्या लक्षात आला. ग्रामस्थांच्या मदतीने शंकर चायरे यांना सुरवातीला पांढरकवडा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने यवतमाळला हलविण्यात आले. त्या ठिकाणी तपासणीअंती डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.\nसहापानी पत्रात मोदी सरकारला धरले जबाबदार\nमृत्यूपूर्वी शंकर चायरे यांनी लिहिलेल्या सहापानी चिठ्ठीत आपल्या आत्महत्येला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. प्रेमाने राहा, मुलांकडे लक्ष ठेवा, अशा सूचना त्यांनी घरच्यांना दिल्या. कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करीत आहे व पंतप्रधनान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.\nमृतदेह ताब्यात न घेता नातेवाईक गावी परतले...\nठोस कारवाई आणि मदतीचे आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा संतप्त ग्रामस्थांसह नातेवाइकांनी बुधवारी घेतला आणि मृतदेह ताब्यात न घेता नातेवाईक गावी परतले. आज (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येत असताना दुपारी चारपर्यंत कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. त्यामुळे शासन व प्रशासनाच्या गंभीरतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.\nयवतमाळ नरेंद्र मोदी narendra modi मोदी सरकार सरकार government शेती कर्ज कर्जमाफी बोंड अळी bollworm\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nखानदेशात मका, ज्वारीवर लष्करी अळीजळगाव : खानदेशात मका, आगाप ज्वारीवर लष्करी अळीचा...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nनांदेड जिल्ह्यात तीन पिकांना विमानांदेड : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये पंतप्रधान...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bhandaragondia-byelections-49-polling-stations-have-repolling-8757", "date_download": "2018-11-14T01:27:59Z", "digest": "sha1:GZ7PG74U46TTG3BKGNWXIIH2K2IOFIHU", "length": 13765, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Bhandara_Gondia byelections, 49 polling stations to have repolling | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभंडारा-गोंदिया : ४९ मतदान केंद्रांवर आज फेर मतदान\nभंडारा-गोंदिया : ४९ मतदान केंद्रांवर आज फेर मतदान\nबुधवार, 30 मे 2018\nमुंबई : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्रे (EVM)आणि VVPAT यंत्रे तांत्रिक दोषामुळे बंद पडल्याने मतदान प्रक्रियेमध्ये खंड पडला होता. या लोकसभा मतदार संघाच्या 5 विधानसभा मतदार संघातील 49 मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार आज (30 मे) फेरमतदान घेण्यात येणार आहे.\nमुंबई : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्रे (EVM)आणि VVPAT यंत्रे तांत्रिक दोषामुळे बंद पडल्याने मतदान प्रक्रियेमध्ये खंड पडला होता. या लोकसभा मतदार संघाच्या 5 विधानसभा मतदार संघातील 49 मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार आज (30 मे) फेरमतदान घेण्यात येणार आहे.\n63-अर्जुनी मोरगांव (अ.जा.) या विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्रांवर सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तर उर्वरित मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या अनामिका बोटावर (RING FINGER) शाई लावण्यात येणार आहे.\nफेरमतदान घेण्यात येणारी मतदान केंद्रे :\n62- साकोली- मतदान केंद्र क्र. 306, 316, 292 आणि 287.\n63-अर्जुनी मोरगांव (अ.जा.) - मतदान केंद्र क्र. 108 आणि 159.\nलोकसभा भारत निवडणूक निवडणूक आयोग\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Goodbye-Celebration-forts-choice/", "date_download": "2018-11-14T00:26:58Z", "digest": "sha1:B2AQRQOUHZB7WWDXNTQBVS5E2IFYAZBR", "length": 6626, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘गुडबाय सेलिब्रेशन’ साठी गड- किल्ल्यांना पसंती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘गुडबाय सेलिब्रेशन’ साठी गड- किल्ल्यांना पसंती\n‘गुडबाय सेलिब्रेशन’ साठी गड- किल्ल्यांना पसंती\nसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक लोणावळा शहारासोबतच आता परिसरातील गड किल्ल्याला पसंती देऊ लागले आहेत. यामुळे या ठिकाणी ही बंदोबस्त लावण्याची वेळ पोलीस खात्यावर आल्याने पोलिसांची डोकेदुखी एकप्रकारे वाढली आहे.\nसरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करताना मित्रमंडळी किंवा कुटुंबासोबत एकत्र येऊन फिरायला जाऊन त्याठिकाणी धमाल करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच त्यासाठी लोणावळ्या सारख्या पर्यटन स्थळाला पर्यटकांची अधिक पसंती असते. मात्र मागील काही वर्षात या पर्यटकांचा कल लोणावळा शहराच्या आजूबाजूला असलेल्या धरणांच्या बॅक वॉटर ला किंवा राजमाची, लोहगड, विसापूर यासारख्या किल्ल्याकडे जाण्यात वाढला आहे. याच प्रमुख कारण म्हणजे त्या ठिकाणचा निसर्ग आणि बिनधोक शांतता. त्यामुळे त्याठिकानच्या स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र त्याचवेळी अशा ठिकाणी जाणार्‍या पर्यटकांची आणि विशेषतः अतिउत्साही तरुणाईची हुल्लडबाजी वाढली असल्याने पोलीस खात्याची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.\nगडकिल्ल्यांवर जाऊन सेलिब्रेशनच्या नावाखाली नाशापान करणारी काही मंडळी आणि त्यांना रोखण्यासाठी धावणारी दुर्गप्रेमी मंडळी यांच्यात मागील काही वर्षात वादावादी होण्याचे प्रकार याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नशापान करून गडकिल्ल्याचे पवित्र भंग करणार्यांना रोखणे आणि दुर्गसंवर्धन नावाखाली कधीकधी वेळप्रसंगी कायदा हातात घेण्यासही मागेपुढे न पाहणार्‍या मंडळींना आवर घालण्याचे कठीण काम पुढील दोन दिवसात पोलीस दलाला करावे लागणार आहे.\nआरक्षणप्रश्‍नी विद्यार्थ्यांची राज्यमंत्र्यांशी चर्चा\nपद्मावतीत महापालिकेच्या दवाखान्यात डॉक्टरांची मनमानी\n‘एफआरपी’ साखर दराशी निगडित असावी\nसाखर निर्यातीसाठी राज्याने पाचशे रुपये अनुदान द्यावे : हर्षवर्धन पाटील\nसाडेतीन लाख पुणेकरांचे मुख अस्वच्छ\n१४ लाखांचा गांजा जप्त\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Increase-in-female-atrocities/", "date_download": "2018-11-14T00:45:24Z", "digest": "sha1:HAQEXURIM2CLE6TXJZD4AFQ44IAPRJ3N", "length": 9006, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरीत महिला अत्याचारात वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरीत महिला अत्याचारात वाढ\nपिंपरीत महिला अत्याचारात वाढ\nदेशासह, राज्यात सर्वच ठिकाणी महिला सुरक्षा आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत; मात्र पोलिस ठाण्यात दाखल होत असलेले महिला अत्याचारांचे प्रकार पाहून, हे प्रयत्न प्रामाणिकपणे केले जातात का, याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे.\nशहरात गुंगीचे औषध देऊन; तसेच खरेदीला जाऊ असे सांगून सामूहिक बलात्कार; तसेच छेडछाड अशा धक्कादायक घटना घडलेल्या आहेत. विशेष म्हणजे अल्पवयीन, चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे खून केल्याचेही प्रकार घडले आहेत. शहरात गेल्या दहा महिन्यांत बलात्काराच्या 82 आणि विनयभंगाच्या 165 गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे आहे.\nवाढत्या लोकसंख्येप्रमाणे गुन्ह्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुणे पोलिसांच्या परिमंडळ तीनच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त पुण्यात, कस्पटे वस्ती वाकड येथे आलेल्या एका तरुणीला लिफ्टच्या बहाणा दाखविण्यात आला. हिंजवडी आयटी कंपनीत मुलाखतीसाठी जात असताना ‘कॅब’मधील नराधमाने त्याच्या इतर साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. त्या तरुणीला दारू पाजली आणि एका डोंगराच्या परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर सांगवीत सैनिकी जागेमध्ये जवानांनी रात्रीच्या वेळी बोलत बसलेल्या जोडप्याला मारहाण करून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यासारख्या ा काळिमा फासणार्‍या धक्कादायक घटना घडलेल्या आहेत.\nनिगडी, भोसरीच्या हद्दीत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे खून केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मुंबईहून आजीकडे आलेल्या तरुणीशी ओळख करून, तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर चिंचवडला एका तरुणीला शेजारी राहणार्‍या महिलेने आपण खरेदी करून येऊ, असे सांगून आणले. त्यानंतर काळभोरनगर येथे तिच्या ओळखीच्या तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शहरात वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणार्‍या महिलांची संख्या मोठी आहे; तसेच सार्वजनिक वाहतूक करणार्‍या वाहनांनी प्रवास करणार्‍या महिलाही आहेत. या दोन्ही ठिकाणी महिलांचा विनयभंग, छेडछाड होत आहेत. काही पुरुष महिलांची छेडछाड करतात आणि त्यामुळे महिला असुरक्षित असतात. वाकडच्या हद्दीत विनयभंगाच्या तब्बल 45 घटना घडलेल्या आहेत.\nपरिमंडळ तीनच्या हद्दीतील पिंपरी पोलिस ठाण्यात बलात्काराच्या 14 आणि विनयभंगाच्या 25, भोसरीच्या हद्दीत बलात्काराच्या 10 आणि विनयभंगाच्या 14, निगडीच्या हद्दीत बलात्काराच्या 14 आणि विनयभंगाच्या 15, चिंचवडच्या हद्दीत बलात्काराच्या 2 आणि विनयभंगाच्या 4, एमआयडीसी भोसरीच्या हद्दीत बलात्काराच्या 8 आणि विनयभंगाच्या 20, हिंजवडीच्या हद्दीत बलात्काराच्या 2 आणि विनयभंगाच्या 21, सांगवीच्या हद्दीत बलात्काराच्या 10 आणि विनयभंगाच्या 17, वाकडच्या हद्दीत बलात्काराच्या 14 आणि विनयभंगाच्या 45 घटना घडलेल्या आहेत.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/ipc-section-377-verdict-supreme-court-homosexuality-cji-dipak-misra-celebration-across-india-303928.html", "date_download": "2018-11-14T00:17:15Z", "digest": "sha1:245IUC7GVKOEICJJAHLQOE4REC4MP5CW", "length": 4203, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO: समलैंगिकता गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरात जल्लोष–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO: समलैंगिकता गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरात जल्लोष\nसमलैंगिक व्यक्तींना आता इतरांप्रमाणेच मूलभूत अधिकार मिळणार असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. पाच सदस्यीय खंडपीठाने एकमतानं हा निर्णय दिला. समलैंगिकता आता भारतात गुन्हा राहिलेला नाही. त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगीबाब असल्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असं न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केले. मात्र अल्पवयीन मुलं आणि प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोगाबाबतच्या दंडात्मक तरतुदींमध्ये न्यायालयाने कोणतेही बदल केले नाहीत.\nसमलैंगिक व्यक्तींना आता इतरांप्रमाणेच मूलभूत अधिकार मिळणार असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. पाच सदस्यीय खंडपीठाने एकमतानं हा निर्णय दिला. समलैंगिकता आता भारतात गुन्हा राहिलेला नाही. त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगीबाब असल्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असं न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केले. मात्र अल्पवयीन मुलं आणि प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोगाबाबतच्या दंडात्मक तरतुदींमध्ये न्यायालयाने कोणतेही बदल केले नाहीत.\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/farming-maharashtra-whatsapp-alert-bollwind-agricultural-guidance-294013.html", "date_download": "2018-11-14T00:27:47Z", "digest": "sha1:YW7HVJZALYSHDXXXHNIAODWTO3EMAITU", "length": 15143, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बोंडअळी प्रतिबंधक माहितीसाठी शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप अलर्ट !", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nबोंडअळी प्रतिबंधक माहितीसाठी शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप अलर्ट \nबोंडअळी प्रतिबंधक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेनं व्हॉट्सअॅपचा आधार घेतला आहे\nमुंबई, 27 जून : बोंडअळी प्रतिबंधक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेनं व्हॉट्सअॅपचा आधार घेतला आहे. ५ लाख ३० हजार शेतकऱ्यांपर्यंत बीटी कपाशीच्या भोवती नॉन बीटी कपाशीची लागवड करावी, ज्यामुळे बोंड अळीपासून संरक्षण मिळू शकेल, या आशयाचा संदेश पोहचवण्यात येतोय.\nगेल्या वर्षीही असाच संदेश देण्यात आला होता, पण त्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं होतं, असं झेडपीच्या कृषी विभागाचं म्हणणं आहे. कृषी विभागाने व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून बोंड अळीपासून संरक्षण मिळू शकेल, या आशयाचा संदेश पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.\nआदेशाच पालन करा, नाहीतर... 'या' मुद्द्यावर हायकोर्टाने राज्यभरातील महापालिकांना ठणकावलं\nया संदर्भात जि. प. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल हा कपाशी पिकाच्या उत्पादनाकडे अधिक आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.\nबोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी बीटी कपाशी भोवती नॉन बीटी कपाशीच्या सरी पेराव्यात, असे आवाहन केले होते; पण त्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. यंदा यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.\nकृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मेळाव्यामध्येही या संदर्भात कृषी निविष्ठांची खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना नॉन बीटी कपाशीच्या लागवडीसंदर्भात सांगण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले.\nव्हॉटस् अॅपच्या माध्यमातून जागृती\nयावर्षी व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदेश पाठविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत २ हजार ५०० कृषी सेवा केंद्र असून, यापैकी कार्यरत १५०० केंद्र आहेत. पेरणीच्या हंगामात या कृषी सेवा केंद्रांचा आणि शेतकऱ्यांचा जवळचा संबंध येत असतो.\nभाजपच्या नगरसेवकाची आळंदीत भरदिवसा हत्या\nक्लासचालकानेच दिली दुसऱ्या संचालकाच्या हत्येची सुपारी\nVIDEO : वडाळ्याच्या भूस्खलनाचा थरार\nआणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=136&catid=3", "date_download": "2018-11-14T00:47:21Z", "digest": "sha1:URTYKCA3NK4XWY2PMWEN2XFBQYDD6HXL", "length": 14246, "nlines": 200, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nकाहीही डाउनलोड करू शकत नाही\nप्रश्न काहीही डाउनलोड करू शकत नाही\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n1 वर्ष 7 महिने पूर्वी #488 by पेनझोल XNUM\nनोंदणीकृत, सर्व डाउनलोड वेळ बाहेर. मोफत downloads- सर्व वेळ बाहेर. मी महिने काहीही डाउनलोड करण्यास सक्षम नाही\nया bleeping हास्यास्पद आहे\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 45\nकिती काळ आपण त्या समस्या आहे\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 45\nआपण कोणत्याही स्क्रिप्ट अवरोधित करणे गोष्ट आपल्या ब्राउझरमध्ये स्थापित आहे का\nआपले इंटरनेट कनेक्शन तपासा, हे मार्ग खूप मंद असावे.\nमी कोणत्याही समस्या न काहीही डाउनलोड करू शकता, म्हणून मी समस्या आपल्या बाजूला आहे अंदाज.\nआम्हाला अधिक माहिती देणे प्रयत्न करा.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n1 वर्ष 7 महिने पूर्वी #491 by पेनझोल XNUM\nमी अनेक महिने म्हणाला. मी RIKOOOO आधी संपर्क करण्यासाठी attemptede, मला आला सर्व आमच्या सर्व्हरवरील दंड कंपनी होती. मी एक डाउनलोड, विनामूल्य किंवा सदस्य डाउनलोड दोन्ही मिळण्यापूर्वी बाहेर सर्व काही वेळा.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 23\n1 वर्ष 7 महिने पूर्वी - 1 वर्ष 7 महिने पूर्वी #492 by rikoooo\nआमच्या FAQ मध्ये आम्ही आमच्या डाउनलोड पोर्ट 8080 ऐवजी पोर्ट 80 दिलेल्या स्पष्ट आहे. म्हणून, आपल्या पोर्ट 8080 आपल्या फायरवॉल अवरोधित केले आहे तर, का Simviation.com काहीतरी डाउनलोड करण्याचा प्रयत्न आहे simpliest मार्ग माहित simviation, त्यांच्या डाउनलोड समान पोर्ट वापर कारण तो simviation आणि Rikoooo कार्य करत नाही म्हणून तर 100% खात्री आहे, आपल्या फायरवॉल पोर्ट 8080 अवरोधित करा. आपण आपल्या फायरवॉल मध्ये एक नियम जोडून पोर्ट 8080 TCP / UDP उघडणे आवश्यक आहे.\nमग प्रत्येक डाउनलोड आमच्या वेबसाइटवर आणि इतर अनेक वेबसाइटवर कार्य करेल.\nएरीक - सामान्य प्रशासक - मदत करण्यासाठी नेहमी आनंदी\nअंतिम संपादन: 1 वर्ष 7 महिने पूर्वी rikoooo.\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n1 वर्ष 3 महिने पूर्वी #700 by पेनझोल XNUM\nइतर कोणालाही ही समस्या कळल्यास, डीफॉल्टकडे त्यांच्या मॉडेम फायरवॉल सेटिंग्ज रीसेट करण्यासाठी सांगा. माझी समस्या स्वयंस्फूर्त होती.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nकाहीही डाउनलोड करू शकत नाही\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.200 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z130311015720/view", "date_download": "2018-11-14T00:41:27Z", "digest": "sha1:OJE5YOYIK66WPZTO3GIXJKVQKILJ6IXN", "length": 12903, "nlines": 320, "source_domain": "m.transliteral.org", "title": "स्त्रीजीवन - ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन", "raw_content": "\nओवी गीते : स्त्रीजीवन|\nस्त्रीजीवन - ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nऋतुवर्णन व सृष्टी वर्णन\nबघा झाले मेघ गोळा\nमोर अश्रु तो गाळिती\nशेतात जातात घेऊनी ॥१५॥\nशेता जाती सुवासिनी ॥१६॥\nनको जाऊ तू पाण्यात\nपाणी झाल जसे काल\nतुला बंडी मी घालीन\nराही बाळा तू निजून\nनको जाऊ तू बाहेर\nतू रे राजा सुकुमार\nतोंड लाल लाल झाले ॥५०॥\nतान्हे बाळ निवांत ॥५२॥\nझाडा पल्लव फोडूनी ॥५५॥\nझाडा फुटे नवा पत्ता ॥५६॥\nआधी उगवे माझ्या दारी\nगावा गेले छाया कर\nभानु नव्हे हा भास्कर\nसदा खाली वर होई ॥७१॥\nपाणी समुद्र घे पोटी\nत्याला नाही कधी तुटी ॥७२॥\nकिती टाहो तू फोडशी\nजाऊन बसला आकाशी ॥७३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z150104053704/view", "date_download": "2018-11-14T00:17:14Z", "digest": "sha1:7LZEFKESCQZB6RX4PAFPUCR35XFY5WXE", "length": 14951, "nlines": 131, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीआनंद - अध्याय चवदावा", "raw_content": "\nश्रीआनंद - अध्याय चवदावा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीगणेशायनम: ॥ श्रीआनंदमूर्तये नम: ॥ कोणे ऐके दिवशीं ॥\n उत्सवास आणिलें होतें ॥१॥\nमाध्यान्ह समयीं ब्राम्हाण पंक्ती बैसल्या होत्या भोजनार्थीं ॥\n विप्र मधुकरी मागों आला ॥२॥\nतो होता अति पातकी मातृगमन पापाच्या पंकीं ॥\nबुडाला हें सर्व लोकीं जाणोन बहिष्कृत केला असे ॥३॥\n केलें हें श्रीनें देखोन \nमग पुसिलें त्या कारण ब्राम्हाण किंवा कोण आहां ॥४॥\n पंक्तीस भोजन करावें ॥\nयेरू बोले मी पापिष्ट मात्नागमन - दुरितें क्लिष्ट ॥\n झालों असे गुरुवर्या ॥६॥\n कृष्णेंत स्नान करा पहिलें ॥\n पाप जाईल सत्य हें ॥७॥\n कृष्णेंत स्नान करून ॥\n उभा ठाकला सन्मुख ॥८॥\n देते झाले आनंदमुनी ॥\n पंक्तीस बसा भोजना ॥९॥\nतेव्हां मग तो पंक्तीतें येवोनि बैसला स्वस्थचित्तें ॥\n केवि बैसला पंगतींत ॥\nआम्ही भोजन न करूं येथ पात्रें टाकोन ऊठले ॥११॥\nजो जेवील या पंगतींत त्यास करूं अपंक्त ॥\n सर्वत्रांस जोडोनी कर ॥\n बोलूं लागले महाराज ॥१३॥\nकाय निमित्त कलह करतां बहिष्कृत तयास म्हणतां ॥\nपंक्तीस न घ्याबें सर्वथा माझा आग्रह नसे हो ॥१४॥\n गोष्ट पुसतो आपणास ॥\n तेव्हां याची चर्या कशी ॥१५॥\nस्नान करोन येथें आला \n आतांही आपण निरखिलें ॥\nमी म्हणतों हें आपुलें चित्ता मानेल तरी पहा ॥१७॥\n मागें याचें रूप देखा ॥\nअति कुश्चिळ नव्हतें कां \n मुखश्रीवर कळा प्रगट ॥\n दिसों येतें पाहतां ॥१९॥\n होते आग्रह - वादक ॥\n काय समजून बोलतां ॥२०॥\n झाला कैसा म्हणतसां ॥२१॥\n बोलोन गेले शास्त्रकतें ॥\nतीं सर्वही झालीं व्यर्थे \n इतुक्यानें पुनीत झाला ॥\n बोलूं लागले स्पष्टोत्तर ॥\nमग ते श्रीवर्य गंभीर काय वदले तें ऐका ॥२४॥\nअहो हा ब्राम्हाण निर्दोष द्दष्टी पडत असतां देख ॥\n आग्रह धरूनि बोलतां ॥२५॥\n दाखवील तुम्हां चमत्कार ॥\nउठा म्हणतां सर्व विप्र सहित उठले श्रीमूर्तीं ॥२६॥\n माजीं जावोन लक्षिलें ॥२७॥\n देहधारीं बैसला असे ॥\n वाटों लागली सर्वत्रां ॥२८॥\n बोलों लागले पुण्यराशी ॥\n देहधारी पाप हें ॥२९॥\n संचरलें होतें जें दुरित ॥\n निघालें त्या देहांतुनी ॥३०॥\nतोचि हा होय कां नव्हे सर्वांनीं यास विचारावें ॥\nमग तो सांगेल आपुला भाव खूण पोचेल सर्वांतें ॥३१॥\nमग सर्वीं त्यास पुशिलें येरें यथार्थ कथिलें ॥\n विस्मय पावले अंतरीं ॥३२॥\nम्हणती ऐसें विपरीत कोठें कदाकाळीं न दिसे स्पष्ट ॥\n अगम्य लीला साधूची ॥३३॥\nपश्चात्ताप झाला त्या सर्वां म्हणती स्वामी देवदेवा ॥\n गेला सर्वां अंतरींचा ॥३४॥\n आतां पापी निष्पाप केला ॥\n बोलतील जे ब्रम्हावृंद ॥\nतेचि पापी शुद्ध बुद्ध यदर्थीं संशय नसेची ॥३६॥\nब्राम्हण तो निष्पाप झाला आतां पंक्तीस घेऊम याला ॥\n स्वस्थ आसनीं बैसला ॥३७॥\n घेवोनि सर्व साहित्य ॥\n पूजोनिया विप्र - मांदी ॥\n बोलते झाले आनंदमूर्तीं ॥\nप्रशस्त वाटेल तुमचे चित्तीं तेंचि करा स्वामीहो ॥४०॥\n परिसावी सर्व ब्राम्हाणीं ॥\nसर्व समाज येथें मिळणी जाहली हें भाग्य दुर्लभ ॥४१॥\n नसे हे आण वाहतसे ॥४२॥\n स्वामी कीजे हा पुनीत ॥\n येणें संतोष श्रीस्वामींस ॥\n प्रसाद घ्यावा स्वामींचा ॥४४॥\nजरी हें कृत्य करणें उचित मान्य करिती श्रीरघुनाथ ॥\nतरी व्हावा डोल त्वरित गोचर सर्वां वृंदावनीं ॥४५॥\n सवें घेवोन विप्रसमाज ॥\n प्रार्थिले कर जोडोनी ॥४६॥\n दैवगत्या पावला येथ ॥\n दुजें तीर्थ ब्राम्हाणांचें ॥४७॥\nदीधलें असताम हा पुनीत होईल जरी पापरहित ॥\nहें प्रमाण जरी सत्य डोल व्हावा वृंदावनीं ॥४८॥\nस्पष्ट पाहो हा ब्राम्हाण समाज \n प्रत्यय द्यावा सर्वांतें ॥४९॥\nऐसें प्रार्थितां तये वेळां डोल सदभुत तेव्हां जाहला ॥\n एसे बोलले विप्र सकळ ॥\nनिष्पाप झाला तो केवळ पंक्ति घ्यावा नि:संशय ॥५१॥\nस्वाम्यंघ्रि - ब्राम्हाणांचें तीर्थ आनंदमूर्तीं स्वहस्तें तेथ ॥\n सर्वही बोलले “पूतो भव”\nपंक्ती घेवोन भोजन केलें वृत्त हें चौखंडीं श्रुत जाहलें ॥\n चित्ता होतो उल्हास ॥\n चरितामृतीं सदा वसे ॥५४॥\n बापानंद - विरचित ॥\n चतुर्दशाध्याय गोड हा ॥५५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://vivekvichar.vkendra.org/2010/05/blog-post_820.html", "date_download": "2018-11-14T00:47:05Z", "digest": "sha1:K6JLHUIWL3ZNGPM7WUGHQAOLZ5C3NFKC", "length": 28003, "nlines": 194, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: नक्षलवादाला रोखणार कसे?", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nया देशात नक्षलवाद्यांनी शस्त्रास्त्रं हाती घेऊन आपली दहशत, मागास वा अति मागास भागात निर्माण करणे सुरू ठेवले आहे. त्याला आपण रोखणार कसे, हा खरा प्रश्न आहे आणि सत्ताधारी पक्षात नेमके त्याबाबत एकमत नाही. केंद्रीय गृहमंत्री या नात्याने पी. चिदंबरम्‌ जी धोरणे राबवू बघत आहेत, त्याला कॉंग्रेस व सहयोगी पक्षातून काही गट विरोध करीत आहेत. पी. चिदंबरम्‌ यांच्या बौद्धिक अहंकारामुळे नक्षलवादी दुखावले गेले आणि ते दंतेवाडासारख्या घटना घडवून आणत आहेत, अशी टीका त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षातून होत आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग आणि नव्याने राज्यसभा सदस्य झालेले मणिशंकर अय्यर यांनी ही फळी सांभाळली आहे. आपण सोनिया गांधींच्या खूप जवळ आहोत, असे भासवणारी ही मंडळी, चिदंबरम्‌वर तुटून पडत आहेत आणि ज्यांनी कॉंग्रेस पक्षाची दाणादाण उडल्याबद्दल आनंद व्यक्त करायचा ते विरोधक चिदंबरम्‌ यांच्या मागे ठाम उभे आहेत, असे हे गंमतीदार चित्र निर्माण झाले आहे.\nएक काळ होता जेव्हा, नक्षलवाद्यांबद्दल समाजात खूप सहानुभूती होती. ते आदिवासी, जंगलात राहणारे यांच्या कल्याणाची काळजी वाहतात. त्यांना अधिक रोजगार व मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न करतात, असे मानले जात होते. ती वस्तुस्थितीही होती. या गरीब आदिवासींचे शोषण करणारे जे कंत्राटदार होते, तेंदुपत्ता जमा करण्यासाठी आदिवासींचे शोषण करणारे जे होते, भ्रष्टाचाराने लडबडलेली जी सरकारी यंत्रणा होती तिला धडा शिकविण्यासाठी नक्षलवादी आघाडीवर होते. ते आपल्या पद्धतीने न्याय करीत. त्यांच्या या न्याय करण्याच्या पद्धतीमुळे सरकारी यंत्रणा, उद्योगपती हादरून गेले होते. तेंदुपत्ता संकलनाला चांगला भाव, मजुरी मिळू लागली. त्या मजुरीवाढीमुळे त्यांच्या जीवनात आशेचे काही किरण फुलू लागले होते, पण ते फक्त काही वर्षे टिकले. त्यानंतर या आदिवासींचेही शोषण करणे या चळवळीने सुरू केले. त्यांना विकासवंचित ठेवण्यात धन्यता मानली जाऊ लागली. त्यामुळे रस्ता बांधला जातो का, मग कर अडथळा उभा; पूल बांधतो का, उडव पुलाला अन्‌ बांधकाम करणाऱ्याला, असा प्रयोग सुरू झाला. पुढे पुढे तर आपल्याबद्दल दहशत कशी निर्माण होईल, याची काळजी नक्षलवादी घेऊ लागले. जो कुणी मािहती देतो, पोलिसांना मदत करतो असा संशय आहे अशांना अन्‌ नक्षलवादी प्रतिकार मोडत काढत जे सरकारी यंत्रणेला, विकासाला सहकार्य करीत होते त्यांना टिपणे नक्षलवाद्यांनी सुरू केले. अतिशय क्रूर पद्धतीने दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांची हत्या केली जाऊ लागली. फक्त समोरच्याला मारणे हा नक्षलवाद्यांचा कधीच हेतू राहिला नाही, तर आपले क्रौर्य त्या भागातील जनतेला दिसावे, ते दहशतीत, दहशतीखाली यावेत, या हेतूने भीषण हत्या करणे सुरू झाले. इकडे नक्षलवाद्यांना मदत करता म्हणून पोलिस त्यांना वेठीला धरीत. अशा पद्धतीने आदिवासींचे दुहेरी शोषण सुरू झाले. त्यातूनच 2030 पावेतो या देशातील लोकशाही संपवून टाकू, अशी दर्पोक्ती नक्षलवादी करू लागले. अर्थात, या नक्षलवाद्यांबाबत कॉंग्रेस पक्षाने सुरवातीला घेतलेले बोटचेपे धोरण त्याला हातभार लावणारे ठरले. आंध्रप्रदेशात या नक्षलवाद्यांना मधल्या काळात खूप सोयीसवलती मिळाल्या. एरव्ही जंगलात लपूनछपून राहणारी ही मंडळी बाहेर आलीत. त्यांना एक संरक्षण मिळाले. ते थेट राजभवनात पोहोचले, पण त्यांचा दहशतवाद थांबला नाही. उलट त्यांचा उग्रवाद पराकोटीचा वाढला.\nअशाप्रकारे सशस्त्र क्रांती करायची अन्‌ त्याच वेळी आदिवासींनाही दहशतीखाली आणायचे, यावरून त्या नक्षलवाद्यांतही वाद सुरू झालेत. नक्षलवाद्यांचे स्थापनकर्ते बाजूला पडलेत, तर किसनजी वगैरेसारखे आग्यावेताळी नेतृत्व पुढे आले. हे नेतृत्व आदिवासींबाबतही क्रूर होते. सरकारी यंत्रणेचा लहानातील लहान खिळा उचकटून काढला पाहिजे, असे त्यांचे मत होते. म्हणून पोलिस व सरकारी यंत्रणेवर हल्ले सुरू झालेत. अगदी गर्भवती महिलेचीही, ती केवळ पोलिस दलात आहे म्हणून हत्या करण्यापावेतो क्रौर्य वाढले. त्याचा प्रतिकार केला पाहिजे, ही भावना सरकारी पातळीवर वाढीला लागली अन्‌ त्यातून \"ऑपरेशन ग्रीन हंट' सुरू झाले.\nया \"ऑपरेशन ग्रीन हंट'चा हेतू नक्षलवाद्यांना नमविणे हा होता. शस्त्राला शस्त्राने उत्तर देण्याला ते सज्ज होते. पण, तथाकथित मानवतावादी जे आहेत त्यांना या ग्रीन हंटने पोटशूळ निर्माण केला. पोलिस त्या नक्षलवाद्यांना टिपतात म्हणजे काय असा सूर लावला जाऊ लागला. प्रत्यक्षात ज्यांनी हा नक्षलवादी क्रौर्याचा अनुभव घेतला होता ते तर त्यांचा नि:पात केला जावा, या मताचे होते. पोलिस यंत्रणा या कामात अपुरी पडत होती. कारण त्या कुणालाही अशा प्रकाराने शस्त्राने लढण्याचे प्रशिक्षण नव्हते. समोर ज्याचा प्रतिकार करायचा तो आधुनिक शस्त्रास्त्र घेतलेला आहे आणि आपण मात्र पुरातनकालीन शस्त्र वापरतो आहे, यातून एक भयगंडही उत्पन्न होतो. त्यामुळे पोलिस यंत्रणा या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करायला जात जरूर होती, पण प्रत्यक्षात बंदोबस्त करण्यापेक्षा- \"आम्ही आलो आहोत, आम्हाला सुरक्षित जाऊ द्या,' हा भाव जास्ती राहत असे. या नक्षलवाद्यांशी लढताना आधुनिक शस्त्रसज्जता व लढाईवृत्ती जरूरी होती, पण आमचे जवान त्या ऐवजी बेसावधपणाने त्यांच्या जाळ्यात अडकत होते. दंतेवाड्याला सीआरपीएफ जवानही असेच गेलेत. नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याचे जे नियम होते त्या नियमांचे पालन झाले नाही, त्यामुळे 85 जवान शहीद झालेत.\nया घटनेमुळे \"ऑपरेशन ग्रीन हंट'चे संयोजकच, नेतेच, जनरलच हादरले आणि त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारीत, राजीनामा देण्याची तयारी दाखविली. आपला राजीनामा पंतप्रधान व संपुआच्या प्रमुख सोनिया गांधी यांना सादर केला. वास्तविक, अशा राजीनाम्याची मागणी विरोधक करीत असतात, पण विरोधकांनीच आग्रह धरला की, \"पीसी' तुम्ही राजीनामा देऊ नका. राज्यसभेत तर अरुण जेटली म्हणाले, \"\"युद्ध सुरू असताना जनरल मैदान सोडून जात नाही. एखादी लढाई हरली तरी, चकमक हरली तरी फरक पडत नाही. अंतिम युद्ध जिंकायचे असते.'' चिदंबरम्‌ यांनी राजीनामा देऊ नये, ही भावना खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त झाली अन्‌ तिचा पंतप्रधान व सोनिया गांधी या दोघांनीही सन्मान केला. पण... कॉंग्रेसमधूनच विरोधाचे हाकारे सुरू झालेत. हे हाकारे घालणारे होते- कम्युनिस्टांची वकिली करणारे मणिशंकर अय्यर हो. तेच मणिशंकर अय्यर- ज्यांनी पोर्टब्लेअरमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याची पट्टिका उखडली होती हो. तेच मणिशंकर अय्यर- ज्यांनी पोर्टब्लेअरमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याची पट्टिका उखडली होती अन्‌ त्यांना साथ देत होते- दिग्गी राजा अन्‌ त्यांना साथ देत होते- दिग्गी राजा दिग्गी राजांना हा प्रश्न तरी माहीत होता का दिग्गी राजांना हा प्रश्न तरी माहीत होता का छत्तीसगड होण्यापूर्वी ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते, यापलीकडे त्यांचा संबंध नव्हता. पण, त्यांनी या िचदंबरम्‌विरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले.\nएकूण चिदंबरम्‌ यांची स्थिती महाभारतातील कर्णासारखी झाली होती. त्यांना शापाचे धनी बनविण्यात आले होते. ते जी धोरणे मांडीत होते ती धोरणे विरोधकांनाही मान्य होती, पण त्यांच्याच पक्षातील मंडळी दुभंगली होती. एकूण त्यांची स्थितीही बोलून-उपरोधिक बोलण्याने बेजार होणाऱ्या कर्णासम झाली आणि राजा शल्याची टोचून उपरोधिक बोलण्याची भूमिका दिग्गी राजा व मणिशंकर आज निभावीत होते. तर अरुण जेटली मात्र कौतुक करताना सांगत होते, सेनापती कधीही युद्ध क्षेत्र त्यागून सोडून जात नाही. ही तर अशी युद्धभूमी आहे की, ज्यावर सुरू असलेले युद्ध गमाविणे भारताला परवडणारे नाही. आज आम्हाला स्वत:च्या गृहमंत्र्याचे पाय ओढणाऱ्या सरकारचीच गरज नाही. आज सरकार आणि सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष माओवाद्यांशी कसे लढायचे, या प्रश्नावर विभाजित झाला आहे, तर विरोधी पक्ष माओवादी पक्षाविरुद्ध धोरणाला पाठिंबा देण्यासाठी एक झाला आहे. आज गृहमंत्र्यांना देशाप्रति आपली प्रतिबद्धता आणि पक्षशिस्त यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. तसेच सरकारमधील जे नक्षलवाद्यांचे छुपे समर्थक आहेत, त्यांच्याशीही संघर्ष करावा लागणार आहे. जेटली जेव्हा चिदंबरम्‌ यांचे कौतुक करीत बोलत होते, तेव्हा जनार्दन द्विवेदी खुलासा करू लागले होते की, एखाद्याचे व्यक्तिगत मत हे पक्षाचे मत होत नाही.\nपण या सरकारमध्ये कशी मंडळी आहेत. ममतादीदी आहेत, ज्या म्हणतात- \"\"लालगडमध्ये एकही नक्षलवादी नाही. उलट प. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनाच अटक करण्याची गरज आहे.'' सीताराम येचुरी यांनीही ममतादीदींवर असाच आरोप लावला आहे. \"\"एकीकडे पंतप्रधान आज डावे अतिरेकी हा सर्वांत मोठा अंतर्गत धोका असल्याचे मानतात आणि ममतादीदी नक्षलवाद्यांना पाठीशी घालतात.'' हा त्याचा मथितार्थ.\nवास्तविक बघता राजकारणात, सत्ता असताना सर्वांची सामूहिक जबाबदारी असते. असे असताना ममतादी या त्या तत्त्वाला हरताळ फासून वाटेल ते बोलत आहेत. त्यांना सभागृहासमोर बोलावून या सामूहिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, ती गरज आहे.\nनक्षलवाद्यांशी लढताना आम्हाला एकदिलाने, एका विचाराने लढावे लागणार आहे. त्या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त झाला, तर त्याचा फायदा भाजपाला होईल वा विरोधी बाकांवर बसणाऱ्यांच्या राज्यांना होईल, असा विचार करणे हा वैचारिक कोतेपणा ठरणार आहे. खरोखर पक्षीय राजकारणापल्याड जाऊन आम्हाला नक्षलवाद, त्यांचा धोका, त्यांची वाढती आक्रमकता यांचा विचार करावा लागणार आहे व त्याला तोडीस तोड असे उत्तर द्यावे लागणार आहे. नक्षलवाद्यांचा हिंसाचार रोखण्यासाठी आम्ही कसे सज्ज होणार, हा खरा प्रश्न आहे.\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nएका अमेरिकन संन्यासी शिष्याला पत्र\nदर्शन, \"गणपत वाण्या' च्या चिवटपणाचे.....\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Dindi-from-the-village-in-child-in-Puntamba/", "date_download": "2018-11-14T00:23:42Z", "digest": "sha1:XCPP7NP6ZOI5IEUTDICLWIITNGFBBXV7", "length": 4645, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिमुकल्यांचे पावसासाठी साकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › चिमुकल्यांचे पावसासाठी साकडे\nआषाढी एकादशीनिमित्त येथील लिटल एंजल्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी सकाळी बाल वारकर्‍यांच्या वेशात गावातून दिंडी काढून सामाजिक संदेशाबरोबरच योगीराज चांगदेव महाराजांना चांगल्या पावसासाठी साकडे घातले.\nअप्पासाहेब धनवटे मेमोरियल ट्रस्ट संचलित लिटल एंजल्स स्कूलच्या 300 विद्यार्थ्यांनी वारकरी वस्त्रे परिधान करून अष्टगंध, भगव्या पताका, टाळ-मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करून स्टेशन रस्त्यावरून दिंडी काढून बाजारपेठ, मुख्य रस्ता, भक्‍ती रसाने चिंब करून टाकले. अतिशय शिस्तबद्ध दिंडीने बाजारपेठेत रिंगण करून अश्‍वाने फेरी मारून अनेकांना पंढरपूरला जाणार्‍या दिंड्यांची आठवण करून दिली.\nदिंडीतील विद्यार्थ्यांनी यावेळी वृक्षारोपण ही काळाची गरज, स्त्री भ्रूणहत्या रोखणे, प्‍लास्टिक बंदी, गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सहकार्य करण्याचा संदेश देऊन सर्वत्र ‘चांगला पाऊस पडू दे’, ‘दुष्काळी परिस्थिती दूर होऊ दे,’ अशी प्रार्थना विठ्ठल-रूख्मिणीसह, चांगदेव महाराजांना केली. सरपंच डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब भोरकडे आदींनी दिंडीचे स्वागत करून प्राचार्य बोधक यांना वृक्षभेट दिले. यावेळी राहुल धनवटे, वैजयंती धनवटे, शिक्षक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/rape-on-a-minor-girl-in-pimpri/", "date_download": "2018-11-14T01:30:17Z", "digest": "sha1:GLZXVV5CSQAO62W4C6CSY5HAGUFSFN5Y", "length": 2791, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नातेवाईकाकडून अल्‍पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › नातेवाईकाकडून अल्‍पवयीन मुलीवर अत्याचार\nनातेवाईकाकडून अल्‍पवयीन मुलीवर अत्याचार\nघरात एकटी असल्याचा फायदा घेत आणि आईला जीवे मारण्याची धमकी देत एका ४८ वर्षीय नातेवाइकाने १४ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. हा प्रकार जुलै २०१७ ते १० जानेवारी २०१८ दरम्यान सांगवी येथे घडला. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Money-transaction-Trying-to-kill-Mukundnagar/", "date_download": "2018-11-14T00:39:17Z", "digest": "sha1:OGLTSXV6I4IATRI4GREUCDO3ZR5Y2BJ6", "length": 4420, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पैशाच्या व्यवहारातून जीवे मारण्याचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पैशाच्या व्यवहारातून जीवे मारण्याचा प्रयत्न\nपैशाच्या व्यवहारातून जीवे मारण्याचा प्रयत्न\nपैशाच्या व्यवहारातून मुकुंदनगर येथील सलमान आझाद पठाण याच्यावर तलवारीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील हातमपुरा येथे घडली. घटनेवरून पाच जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया घटनेत सलमान आजाद पठाण (वय 27, रा. मुकुंदनगर) हा जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, सलमान याचा तरबेज शेख याच्याबरोबर पैशाचा व्यवहार होता. परंतु सलमानने वारंवार पैशाची मागणी करूनही ते दिले जात नव्हते. यावेळी सलमान आणि तरबेज यांच्यामध्ये वाद झाला. वादातून तरबेज अन्नु शेख, शहेबाज मलांग शेख, शदाब मलांग शेख व अन्य दोन अनोळखी तरुणांनी त्याला हातमपुरा येथे गाठून तलवारीच्या मागच्या बाजूने मारहाण करून जखमी केले.\nयामध्ये सलमान गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जखमी सलमान याचे वडील आझाद नजीर पठाण यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nagar-municipal-budget-development-work-issue/", "date_download": "2018-11-14T00:31:13Z", "digest": "sha1:RLBQ3WL2QYDUM5RKTHWGWNNRQ5VOTVM4", "length": 8305, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिकेच्या ‘बजेट’मध्ये विकासकामांना कात्री! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › महापालिकेच्या ‘बजेट’मध्ये विकासकामांना कात्री\nमहापालिकेच्या ‘बजेट’मध्ये विकासकामांना कात्री\nउत्पन्नाचे आटलेले स्त्रोत व ठप्प झालेल्या वसुलीमुळे दायित्वांचा वाढलेला बोजा यामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात विकासकामांच्या निधीला कात्री लावण्याचे संकेत लेखा विभागाने दिले आहेत. महावितरणसह व इतर थकीत देण्यांचीच तरतूद करण्याची तयारी मनपाने सुरु केली आहे. दरम्यान, मनपाला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी पदाधिकार्‍यांनीही वाढीव तरतुदी न करता कठोर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अधिकार्‍यांकडून व्यक्‍त होत आहे.\nकोटीची उड्डाणे घेणार्‍या महापालिकेचे अंदाजपत्रक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तवात उरलेच नाही. वसुलीकडे केल्या जाणार्‍या दुर्लक्षामुळे अंदाजपत्रातील जमा बाजूत केल्या गेलेल्या तरतुदींनुसार अपेक्षित उत्पन्नही मनपाला मिळालेले नाही. तर दुसरीकडे स्थायी समिती व महासभेकडून जमा व खर्च बाजूत वाढविल्या जाणार्‍या भरमसाठ रोख स्वरुपातील राखीव निधीच्या तरतुदी यामुळे दिवसेंदिवस महापालिकेवरील आर्थिक बोजा वाढत चालला आहे. परिणामी, ठेकेदार, पुरवठादारांची देयके मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत. तसेच ‘महावितरण’ला पाणी योजना व पथदिव्यांच्या विजबिलापोटी दरमहा अदा कराव्या लागणार्‍या 2 कोटी रुपयांचे नियोजनही मनपाकडून होऊ शकत नाही. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आता प्रशासन पातळीवर नियोजन सुरु करण्यात आले आहे.\nमागील आठवडाभरात आयुक्‍तांनी अंदाजपत्रकाबाबत बैठका घेवून विभागांकडून आलेल्या प्रस्तावांची तपासणी सुरु केली आहे. खर्चात कपात करण्यासाठी अधिकार्‍यांकडून सूचनाही मागविल्या जात आहेत. यात काही अधिकार्‍यांनी अंदायपत्रकात केवळ थकीत देणींचीच तरतूद करावी, अशा सूचना केल्या आहेत. अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात आले असले तरी याबाबत अद्याप आयुक्‍तांनी निर्णय घेतलेला नाही. मात्र, आर्थिक नियोजन व दायित्वांचा बोजा कमी करण्यासाठी विकासकामांकरिता वाढविल्या जाणार्‍या तरतुदींना ब्रेक लावण्याची तयारी सुरु असल्याचे चित्र आहे.\nप्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समिती व महासभेकडून नवीन तरतुदी सुचविल्या जातात. अलिकडच्या काळात रोख स्वरुपातील निधींच्या तरतुदीसाठी महासभेकडून ठराव केले जात आहेत. निधी रोख स्वरुपात असल्यामुळे ठेकेदारांकडूनही देयके लवकर मिळण्याच्या अपेक्षेने कामे घेतली जातात. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात रोख तरतुदींसाठी प्रत्यक्ष निधीच उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात स्थायी समिती व महासभेत केल्या जाणार्‍या भरमसाठ तरतुदींना लगाम घालण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे. पदाधिकार्‍यांनीही महापालिकेला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा व अनावश्यक कामांसाठी वाढीव तरतुदी करु नयेत, अशी अपेक्षा अधिकार्‍यांकडून व्यक्‍त केली जात आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Do-not-worry-about-Regional-Development-Plan/", "date_download": "2018-11-14T01:25:09Z", "digest": "sha1:63CDKABDRM42JBO4SZHEOCFCQ5C56GSS", "length": 6886, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रादेशिक आराखड्याबाबत चिंता नको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › प्रादेशिक आराखड्याबाबत चिंता नको\nप्रादेशिक आराखड्याबाबत चिंता नको\nप्रादेशिक विकास आराखड्याच्या बाबतीत किसान संघाने उपस्थित केलेल्या त्रुटींवर मंत्रालयातून पुढील प्रक्रिया सुरू आहे. याबाबत कोणीही चिंता करू नये, सर्वांची बाजू ऐकून घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही महसूल व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतीय किसान संघाच्या पदाधिकार्‍यांना दिली.\nप्रादेशिक विकास आराखड्यातील विविध त्रुटींबाबत दि. 20 फेबु्रवारी रोजी महसूल व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासोबत किसान संघाची मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत किसान संघाने आराखड्यातील त्रुटींमुळे होणार्‍या नुकसानीची माहिती दिली होती. यानंतर नगररचना संचालक (पुणे) यांच्यासोबत तीन तज्ज्ञ अधिकार्‍यांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यातील 5,390 हरकतींवर फेरसुनावणीचा निर्णय घेऊन बाधित क्षेत्रातील लोकांना म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.\nयानंतर मात्र काही वृत्तांमुळे याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे एका कार्यक्रमासाठी ना. पाटील आले असता, किसान संघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना ना. पाटील यांनी प्रादेशिक आराखड्यातील त्रुटींबाबत सकारात्मक भूमिका मांडली. यावेळी किसान संघाचे तालुकाध्यक्ष बाळगोंडा पाटील, रामभाऊ पाटील, उमाशंकर मोहिते, अशोक कमते, मलगोंडा पाटील आदी उपस्थित होते.\n...अशा होत्या प्रमुख त्रुटी\nजिल्हा प्रादेशिक नगररचना आराखड्यामध्ये विद्यमान स्थितीचा सर्व्हे न केल्याने सुमारे 410 घरे, नागरी वसाहती, 18 देवालये, श्रद्धास्थाने, 38 विहिरी, 206 एकर जमीन नष्ट होऊन एकंदरीत 1,155 कुटुंबे विस्थापित होण्याची शक्यता होती. गडहिंग्लज तालुक्यात हिरण्यकेशी नदीच्या पूररेषेत रस्ता प्रस्तावित आहे. त्यामुळे गंभीर स्थिती उद्भवणार होती. कोल्हाटी, डोंबारी समाजाची पुनर्वसित वसाहत उद्ध्वस्त होऊन 100 भटके कुटुंबे देशोधडीला लागणार होती. सैन्य दलातील जवानांच्या एन.ए. प्रमाणित कॉलन्यांमध्ये पूर्णपणे रस्ता होणार नसल्याने रहदारीचा प्रश्‍न, केदारलिंग व हाळलक्ष्मी देवालयेही अस्तित्वहीन होणार होती. अशा 5,390 हरकती उपस्थित करण्यात आल्या आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Sexual-harassment-on-the-girl-in-pune/", "date_download": "2018-11-14T00:26:50Z", "digest": "sha1:RHTJY4RVXYOFQP6CUUAVJSVP5TT3E3DT", "length": 5482, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तरुणीवर लैंगिक अत्याचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तरुणीवर लैंगिक अत्याचार\nपहिले लग्न झालेले असताना तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार व अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर तिला पळवून नेऊन खोट्या गुन्ह्यात अडकवून बदनामी करण्याची धमकी दिली. तिच्याशी लग्न केले. त्यानंतर घऱात कुणीही नसताना सासर्‍यानेही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव खुर्द येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणासह त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी पीडित 20 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज रांगा कुलातून, रांगा कुलातून व इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज रांगा कुलातून याचे पूर्वी लग्न झाले आहे. तरीही त्याने 2015-16 मध्ये पीडितेचा रस्ता अडवून तिला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी त्याच्या फ्लॅटवर नेऊन बलात्कार केला. तसेच अनैसर्गिक अत्याचारदेखील केले. त्यानंतर पीडित तरुणीचे वडील त्याच्या घरी गेल्यावर घरातील राकेश व संदीप यांनी त्यांना तुमच्या मुलीला पळवून घेऊन जाऊन तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवू. तुमच्या खानदानाची तुमच्या समाजात बदनामी करून टाकू अशी धमकी दिली.\nत्यानंतर सूरजने तिच्या शाळेचा दाखला घेऊन जाऊन त्यावर तिचे वय वाढवून आणले आणि तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्याची आई सती कुलातून व वहिनी रूपाली यांनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला. तर सासरा रांगा कुलातून यांनी घरात कोणी नसताना तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराला वैतागून तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Chhatrapati-Shivaji-Maharaj-statue-arrived-valapai/", "date_download": "2018-11-14T01:15:09Z", "digest": "sha1:4EJBUB2NAOAFXHQYD4KY5LYBSSQBPSZK", "length": 5518, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे वाळपईत आगमन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे वाळपईत आगमन\nशिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे वाळपईत आगमन\nवाळपईतील छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानात शिवजंयतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सोमवार दि.19 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यानिमित्त शुक्रवारी बेळगावमार्गे शिवपुतळ्याचे गोव्यात आगमन झाले. त्याचे शानदार स्वागत केरी-सत्तरी येथे करण्यात आले. या स्वागत सोहळ्यात शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.\nकेरीतून भव्य मिरवणुकीने पुतळा वाळपईतील पालिका उद्यानात आणण्यात आला. ही मिरवणूक केरी, मोर्ले, होंडा, पिसुर्ले या मार्गाने वाळपईत आली. यात दुचाकी, चारचाकी वाहनाच्या माध्यमातून शिवप्रेमींनी भाग घेतला होता.\nशिवजयंती उत्सव समिती व छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण समिती याच्या संयुक्त विद्यमाने सदर पुतळ्याचे अनावरण सोमवारी सकाळी9.30 समितीचे अध्यक्ष तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यासाठी समितीतर्फे पूर्वतयारी करण्यात आली असून उद्यानाची साफसफाई करण्यात आली आहे.\nवाळपई शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा रहावा अशी येथील रहिवाशांच्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या मागणीची पूर्तता करण्याचे आश्‍वासन वाळपईचे आमदार तथा आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिले होते. त्याची पूर्तता यानिमित्ताने होत आहे. सगुण वाडकर,प्रसाद खाडीलकर, तुळशीदास प्रभू,रामनाथ डांगी, लक्ष्मण गावस,यांनीही विचार मांडले. मिरवणुकीचे ठिकाठिकाणी नागरिकांनी व शिवप्रेमीनी फटाके वाजवून स्वागत केले तर अनेक ठिकाणी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Citizens-caught-three-thieves/", "date_download": "2018-11-14T00:49:35Z", "digest": "sha1:KZYGFULKM2GJKWLGFVN7XDTVYFOFP6VD", "length": 5173, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिघा चोरट्यांना नागरिकांनी पकडले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › तिघा चोरट्यांना नागरिकांनी पकडले\nतिघा चोरट्यांना नागरिकांनी पकडले\nदागिने पॉलिश करून देतो, असे सांगत बांव येथील महिलेच्या मंगळसूत्रातील सोने गाळून घेत तिची लुबाडणूक केली. या महिलेच्या आरडाओरडीनंतर व ग्रामस्थांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या तिघांनाही गावातूनच पळताना ग्रामस्थांनी पकडले. यातील एक चोरटा पळताना पडून जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी स.10.30 वा. घडली.\nबिहार येथील रितिककुमार सुखनंदन साह (18), देवराजकुमार मागनप्रसाद साह (19), रोशनकुमार सदानंद साह (20) हे बांव येथील शीतल दत्ताराम आंबेरकर हिच्या घरी जात तिची पैंजण पॉलिश करून दिली. यानंतर सौ. नंदिनी नारायण राऊत यांच्या घरी येत तिचे सोन्याचे मंगळसूत्र पॉलिश करून देतो असे सांगत तिच्याकडून दोन तोळ्याचे मंगळसूत्र घेतले व एका द्रवात बुडवून नंतर ते कागदाच्या पुडीत बांधून दिले व तिथून काढता पाय घेतला.\nकाही वेळाने या महिलेने हे मंगळसूत्र उघडून पाहिल्यावर ते काळे-पांढरे झाल्याचे आढळले. यानंतर ही महिला आरडाओरड करत ही महिला चोरट्यांच्या मागे धावत सुटली. यानंतर हे चोरटे पळत असताना नाईकवाडी रेल्वे ट्रकजवळ धोंडीराज परब, प्रमोद परब, सखाराम परब,नारायण परब,नागेश परब यांनी त्यांना पकडून ठेवले.यातील एक चोरटा पळताना पडून जखमी झाला.या चोरट्यांची हातचलाखी करत या मंगळसूत्रातील 7 ग्रॅम 790 मिली सोने गाळून घेतल्याचे या मंगळसूत्राचे मोजमाप केल्यावर आढळले.या तीनही चोरट्यांनी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले.या घटनेची फिर्याद या महिलेचा पती नारायण कृष्णा राउळ यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2018/09/blog-post.html", "date_download": "2018-11-14T01:24:18Z", "digest": "sha1:H4PM2Y33VV4U7TX4SHKAP4V2B2ZXVOFN", "length": 21646, "nlines": 248, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "सत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य ? ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nरविवार, सप्टेंबर ०२, २०१८\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \nप्रकाश पोळ 1 comment\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nदैनिक लोकसत्ता, २७ ऑगस्ट २०१८\nदिनांक २४ ऑगस्ट रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजा केल्यामुळे वाद निर्माण झाला. महाविद्यालय प्रशासनाच्या या कृतीचा पुरोगामी कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. सदरचा प्रकार गंभीर असून त्यामुळे भारतीय संविधानाचे उल्लंघन होत असल्याने त्याची चर्चा क्रमप्राप्त ठरते.\nभारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य असेल असे म्हटले आहे. याचा अर्थ राज्याला कोणताही अधिकृत धर्म नसेल. राज्य कोणत्याही धर्माला झुकते माप देणार नाही. घटनेच्याच २५व्या कलमात प्रत्येक भारतीय नागरिकाला धर्मस्वातंत्र्य दिले आहे. आपल्या प्रथा, परंपरा, धार्मिक तत्वे यांचे पालन करण्याचा, प्रसार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र हा अधिकार अमर्यादित नाही. शासन लोकांच्या धार्मिक अधिकारांवर सुयोग्य बंधने लादू शकते. त्यामुळेच शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी कोणत्याही धर्माचे प्रदर्शन किंवा कर्मकांड करणे यावर बंधने घातली गेली आहेत. शाळा, महाविद्यालये या तर विवेकी नागरिक घडवणाऱ्या संस्था आहेत. असे असताना या संस्थांमधून एकाच विशिष्ट धर्माच्या प्रथा, परंपरा व कर्मकांड यांचा पुरस्कार होत असेल तर विवेकी नागरिक घडवण्याची अपेक्षा आपण कशी करायची. राज्यघटनेत सांगितलेले वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याचे मग काय करायचे सत्यनारायण पूजा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड कशी काय घालता येईल. सत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य आहे याचे स्पष्टीकरण कॉलेज प्रशासन देईल का सत्यनारायण पूजा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड कशी काय घालता येईल. सत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य आहे याचे स्पष्टीकरण कॉलेज प्रशासन देईल का एकाच धर्माचा पुरस्कार केल्याने जर इतर धर्मीय नागरिकांनी जर आपापल्या धार्मिक परंपरांचे पालन करण्याचा आग्रह अशा संस्थांकडे धरला तर शाळा-महाविद्यालये धार्मिक अड्डे बनणार नाहीत का एकाच धर्माचा पुरस्कार केल्याने जर इतर धर्मीय नागरिकांनी जर आपापल्या धार्मिक परंपरांचे पालन करण्याचा आग्रह अशा संस्थांकडे धरला तर शाळा-महाविद्यालये धार्मिक अड्डे बनणार नाहीत का अशा संस्थांतून नक्की कोणत्या प्रकारचे विद्यार्थी बाहेर पडतील\nआज समाजात धार्मिक कट्टरता वाढीस लागली आहे. विज्ञानाच्या युगात आजचा तरुण धार्मिक गुलामीमकडे वळत आहे. धर्माच्या विखारी प्रचारामुळे तरुणांची माथी भडकत आहेत. डॉ. दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी या विवेकवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत. आजच्या तरुणांसाठी रोजगार महत्वाचा असला तरी त्यांना ३२ मन सोन्याचे सिंहासन व खडा पहारा या नादाला लावले जाते. अशा परिस्थितीत फर्ग्युसनसारखी महाविद्यालये धार्मिक कर्मकांडाला प्रोत्साहन देत असतील तर ते निषेधार्ह आहे. अशाने आपली वाटचाल मध्ययुगाकडे होण्याचीच दाट शक्यता वाटते.\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/72c5ecd92b/vrksasampada-colorful-butterfly-habitat-and-conserve-sajalela-39-ovalekaravadi-butterfly-garden-39-", "date_download": "2018-11-14T01:31:15Z", "digest": "sha1:SVBCJJUZNOBOE4EX3ENHURJUE5B3E2BO", "length": 24063, "nlines": 85, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "वृक्षसंपदा आणि जैवविविधतेने सजलेला रंगीबेरंगी फुलपाखरांचा आवास ‘ओवळेकरवाडी बटरफ्लाय गार्डन’", "raw_content": "\nवृक्षसंपदा आणि जैवविविधतेने सजलेला रंगीबेरंगी फुलपाखरांचा आवास ‘ओवळेकरवाडी बटरफ्लाय गार्डन’\nपाना-फुलांवर भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे पहायला सगळ्यांनाच आवडते. मात्र बदलत्या काळाबरोबर वाढलेले सिमेंटचे जंगल आणि त्यासाठी वृक्षवेलींची झालेली कत्तल यामुळे पक्षी आणि झाडांच्या आधाराने वाढणाऱ्या इतर जीवसृष्टीप्रमाणेच फुलपाखरांची संख्याही कमी होऊ लागली आहे. वृक्षतोड ही अन्नसाखळीला बाधा पोहचण्याचे मोठे कारण आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र वृक्ष आणि त्यावर अवलंबून जीवांच्या संवर्धनासाठी अभ्यासपूर्ण पद्धतीने दिवसरात्र मेहनत घेणारे विरळच. अशा मोजक्या लोकांमध्ये ठाण्यातील ओवळेकरवाडीत राहणाऱ्या राजेंद्र ओवळेकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.\nकॉलेजमध्ये शिकत असताना राजेंद्रना त्यांच्या प्राध्यापकांनी आयुष्यात काहीतरी वेगळं काम करण्याचा दिलेला वडिलकीचा सल्ला त्यांच्या मनात सतत घोळत होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठाण्यातल्या ‘सेंट पायस’ शाळेत पीटी शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच राजेंद्र घरची भातशेतीही सांभाळायचे. राजेंद्र यांना निसर्गाची आवड असल्यामुळे शेताच्या बांधावर असलेल्या झाडांमध्ये आणि त्यावर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांमध्ये ते खूप रमायचे. पाहता पाहता त्यांना फुलपाखरांची आवड जडली आणि या बांधावर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांची संख्या वाढविण्याचा ध्यास त्यांच्या मनाने घेतला. “फुलपाखरांबद्दल मिळेल ती माहिती मी आवडीने वाचू लागलो. या वाचनादरम्यान माझ्या लक्षात आले की सर्वच प्रकारच्या झाडांवर फुलपाखरं अंडी घालत नाहीत. फुलपाखराची प्रत्येक जात ही विशिष्ट झाडांवरच वाढते. त्यामुळे महागडे परदेशी वृक्ष किंवा कुठल्याही प्रकारच्या शोभेच्या झाडं-वेली लावून फुलपाखरांचे संवर्धन होऊ शकत नाही. त्यामुळे ही वृक्ष लागवड अभ्यासपूर्ण पद्धतीनेच झाली पाहिजे. मग मी फुलपाखरांना आवश्यक आवास वाढवून त्यांच्या संवर्धनासाठी वाहून घ्यायचं ठरवलं आणि १९९६ पासून ‘बटरफ्लाय गार्डन’ उभारण्याच्या कामाला सुरुवात केली,” असं राजेंद्र सांगतात.\nत्यांनी आपल्या शेतजमिनीतील दोन एकर जमीन खास या कामासाठी वापरायची असे ठरवले आणि फुलपाखरांविषयी पूर्ण अभ्यास करुन त्यानुसार या जमिनीवर फुलपाखरांच्या संवर्धनासाठी आवश्यक झाडे वाढवायला सुरुवात केली. राजेंद्र सांगतात, “ठाण्यात पूर्वी खूप झाडं-वेली होत्या. मात्र हळूहळू बांधकामांमुळे स्थानिक झाडं दुर्मिळ झाली. त्यामुळे मला आवश्यक असणारी झाडं मला कुठून कुठून शोधून आणावी लागली. अनेक फुलपाखरांची अंडी घालण्याची झाडं वेगळी असतात. त्याला होस्ट प्लाण्ट म्हणतात आणि ज्यावर फुलपाखरु रस शोषायला येतं ती झाडं वेगळी असतात. त्याला नेक्टर प्लाण्ट म्हणतात. मी सुरुवातीला नेक्टर प्लाण्ट्सची संख्या जास्त लावली. जवळपास दोन ते तीन हजार नेक्टर प्लाण्ट लावली. जेणेकरुन फुलपाखरं बागेकडे फिरकू लागतील. शाळेत येता-जाता माझं परिसरातल्या झाडांचं निरिक्षण करण्याचं काम सुरुच असायचं. एखाद्या झाडाभोवती फुलपाखरु भिरभिरताना दिसलं की मी लगेच जवळ जाऊन तिथे फुलपाखराचे सुरवंट सापडते का हे शोधण्याचा प्रयत्न करायचो. सुरवंट सापडल्यास ते झाड किंवा झाडाच्या बिया आणून त्यापासून रोपटं तयार करुन ते बागेत वाढवायचो. असं करत करत आज नेक्टर प्लाण्ट आणि होस्ट प्लाण्ट मिळून बागेत एकूण दहा हजार झाडं आहेत.”\nते पुढे सांगतात, “स्टॅचिटार्फेटा हे ब्राझिलियन नेक्टर प्लाण्ट मी मोठ्या प्रमाणात लावलं. कारण त्याच्यावर वर्षभर फुलं असतात. त्यामुळे वर्षभर फुलपाखरं बागेत येत राहतात. त्याचबरोबर ट्रायडॅक्स म्हणजेच एकदांडी, दिंडा, घाणेरी ही नेक्टर प्लाण्ट लावली. काही प्रकारचं गवत, पानफुटी, निळं कृष्णकमळ, कडिपत्ता, लिंबू, रुई, आंबा, नारळ, शिंडी, फॅनपाम, विलायती चिंच, एरंड, खाजखुजली, बांबू, उंबर, मुसांडा, बोर, चिंच, वाघोटी, अशोक हे काही होस्ट प्लाण्ट्स आहेत. यासह आणखीही काही होस्ट प्लाण्ट्स बागेमध्ये लावलेले आहेत.”\nजसजशी बागेतील झाडांची संख्या वाढत गेली तसतशी इथे भिरभिरणाऱ्या फुलपाखरांची संख्याही वाढू लागली. “संपूर्ण भारतामध्ये १० हजारापेक्षा जास्त जातीची फुलपाखरं आढळतात. मुंबईमध्ये १७० ते १८० प्रकार पहायला मिळतात. यापैकी १३८ प्रकारची फुलपाखरं आतापर्यंत ‘ओवळेकरवाडी बटरफ्लाय गार्डन’मध्ये दिसली आहेत,” असं राजेंद्र सांगतात.\nमहाराष्ट्राचा राज्यपक्षी असलेले ब्ल्यू मॉर्मनही येथे हजेरी लावते. भारतातील सर्वात मोठं फुलपाखरु सदर्न बर्डविंगही वारंवार बागेत दिसावं म्हणून राजेंद्र यांचे प्रयत्न सुरु असतात. त्याशिवाय रेड पायरट, कॉमन सेलर सारखी फुलपाखरं, वेगवेगळे स्कीपर्स, लहान लहान पिवळ्या आणि निळया रंगाची कॉमन बटरफ्लाइजही इथे आढळतात. तसेच काही प्रकारच्या गवतावर येणारी फुलपाखरंही पहायला मिळतात.\nओवळेकरवाडीच्या या बागेत आल्यावर फुलपाखरांविषयी नवनवीन आश्चर्यकारक माहिती मिळते. “साधारणपणे आपल्याला फुलपाखरु फुलावर येतं एवढंच माहिती असतं. पण असं नाही. फुलपाखरं फुलांपेक्षा गंधाकडे आकर्षित होऊन येतात. काही प्रकारची फुलपाखरं ही पक्व फळांवर येतात. तर काही मेलेल्या चिंबोऱ्या आणि मास्यांवर त्यांच्या शरिरातून मीठ जमा करायला येतात. अशी फुलपाखरंही बागेत यावीत, लोकांना ती पहायला मिळावीत म्हणून मी बागेत पिकलेली केळी, अननस, सिताफळ अशी फळं ठेवतो. यावर आलेली गाउडी बॅरोन सारखी फुलपाखरं लोकांनी पाहिलेली आहेत. अधून-मधून क्वचित चिंबोऱ्या मासेही ठेवतो. त्यांच्यावर ब्लॅक राजा, टावनी राजा अशी फुलपाखरं येतात,” असं राजेंद्र सांगतात.\nओवळेकरवाडी बटरफ्लाय गार्डन हे बटरफ्लाय लव्हर्स, फोटोग्राफर्स, बटरफ्लाय गार्डनवर पीएचडी करणाऱ्या व्यक्ती आणि लहान मुलांचे आवडते ठिकाण बनले आहे. “अनेकदा लहान मुलं आपल्या शाळेच्या सहलीबरोबर इथे येतात. इथे आलेल्या प्रत्येकाला आम्ही फुलपाखराच्या जीवनचक्राबद्दल आणि एकूणच फुलपाखरांबद्दल सर्व माहिती देतो. फुलपाखराच्या आयुष्याचे चार टप्पे असतात. फुलपाखराची मादी होस्ट प्लान्टच्या पानांच्या खाली अंडी घालते. जेणेकरुन अंड्यातून सुरवंट बाहेर पडल्यावर त्याला लागणारं अन्न म्हणजेच पानं त्याला खायला मिळतील. या सुरवंटाची पूर्ण वाढ झाल्यावर त्याचं कोषात रुपांतर व्हायला सुरुवात होते. या अवस्थेत ते काहीच खात नाही. कोष ही अवस्था स्थिर असते. लाळेच्या सहाय्याने तो झाडाच्या फांदीला चिकटतो आणि मग हळू हळू आपली कातडी टाकायला सुरुवात करतो. कोष कालांतराने गडद रंगाचा होतो. या गडदपणावरुन कोषातील फुलपाखराची वाढ समजते आणि एक दिवस या कोषातून सुंदर फुलपाखरु बाहेर येतं. ही सर्व माहिती सांगितल्यामुळे आणि प्रत्यक्ष या गोष्टी इथे पहायला मिळत असल्यामुळे लहान मुलं खुप खूष होतात. अनेकदा ती आपल्या पालकांना घेऊन पुन्हा बाग बघायला येतात,” असं राजेंद्र सांगतात.\nइथे आलेल्या प्रत्येकाला विविध प्रकारची सुंदर सुंदर फुलपाखरं, त्याच्या जीवनचक्राविषयी माहिती आणि प्रत्यक्ष फुलपाखराचं जीवनचक्र यासह इथे असलेल्या विविध वनस्पतीही पहायला मिळतात. राजेंद्र यांनी प्रत्येक झाडावर त्याच्या इंग्रजी आणि मराठी नावाची पाटी लावल्याने मुलांना झाडांचीही माहिती होते. त्याशिवाय आता शहरामध्ये सहसा न दिसणारे कोंबड्या, बदक, ससा इथे असल्यामुळे लहान मुलांसाठी ते सुद्धा या बागेचे आकर्षण ठरते. त्याचबरोबर इथे असलेल्या झाडांमुळे विविध पक्षी आणि खार, सरडे, चतुर अशा झाडावर राहणाऱ्या जीवांचाही वावर इथे मोठ्या प्रमाणात असतो. या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पाहता येत असल्यामुळे फक्त रविवारी सकाळी ८:00 ते दुपारी १२:३० पर्यंत सुरु असणाऱ्या या ‘बटरफ्लाय गार्डन’ला प्रत्येक आठवड्यामोठ्या प्रमाणात लोक भेट देतात. “दर रविवारी किमान शंभर लोक या गार्डनला भेट देतात. वर्षभरात इथे भेट देणाऱ्यांची संख्या दोन ते तीन हजारांवर आहे. इतर लोकांसाठी हे गार्डन फक्त रविवारी सुरु असतं. मात्र शाळांच्या सहली असतील तर त्यासाठी मी कधीकधी गुरुवारी गार्डन सुरु ठेवतो. गुरुवार माझा शाळेचा सुट्टीचा दिवस असल्याने तो दिवस मी या कामाला देतो,” असं राजेंद्र सांगतात.\nते पुढे सांगतात, “लहान मुलांना गार्डन दाखवण्यात मला जास्त आनंद असतो. कारण या त्यांच्या सहलीमुळे नकळत त्यांच्यामध्ये वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण होत असते. केवळ लहान मुलांनाच नाही तर प्रत्येकाला माझं सांगणं असतं की तुम्ही तुमच्या घरामध्येही फुलपाखरांचा अनुभव घेऊ शकता. त्याकरिता गुंजाच्या, चिंचेच्या, लिंबाच्या बिया गोळा करा आणि रुजवा. पानफुटी, कृष्णकमळ, कडिपत्ता अशी कुंडीत लावता येणारी झाडं लावा. म्हणजे फुलपाखरं तुमच्या घरातही नक्की येतील.”\nराजेंद्र यांनी आता होस्ट प्लान्ट वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ते सांगतात, “आता बदाम, विलायती चिंच, बहावा यासारखी झाडं मोठ्या प्रमाणावर लावायची आहेत. कारण या झाडांवर अनेक जातीच्या फुलपाखरांच्या माद्या अंडी घालतात. यामुळे एकतर फुलपाखरांची अंडी मोठ्या प्रमाणात घातली जातील. त्यामुळे सुरवंटही मोठ्या प्रमाणात तयार होतील आणि सुरवंटांसाठी विविध पक्षीही बागेत येऊ लागतील. दुसरं कारण म्हणजे फुलपाखरं मोठ्या प्रमाणात तयार होतील आणि मधमाशीपाठोपाठ परागीकरणाचा मुख्य स्रोत असलेल्या फुलपाखरांमुळे वृक्षसंपदा वाढायला मदत होईल.”\nराजेंद्र यांच्या या दृष्टीकोनामुळे जैवविविधता आणि अन्नसाखळी यांचे परस्परावलंबत्व लोकांना प्रत्यक्ष अनुभवता येत असल्याने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशाचे महत्त्व लोकांच्या मनात अधोरेखित होत आहे. विशेष करुन लहान मुलांच्या मनात वृक्षसंवर्धनाचे बीज रुजत आहे. यातूनच भविष्यात आपल्या भोवतालचा परिसर पाना-फुलांनी, पक्षी-पाखरांनी आणि आपल्या रंगीबेरंगी पंखांसह वृक्षवेलींवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांनी पुन्हा जिवंत होईल अशी आशा करायला हरकत नाही.\nमानवी हस्तक्षेपामुळे उद्भवलेल्या समस्या सोडविणारी झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती, एक वरदान\nस्वानुभवाच्या प्रेरणेतून अनाथांना कौटुंबिक जिव्हाळा मिळवून देणारे धेंडे दाम्पत्य\nढोल-ताशाला नवी ओळख प्राप्त करुन देणारे ‘रिधम इव्होल्युशन’\nडुडलच्या माध्यमातून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी आधुनिक रयतेची ऑनलाईन मोहिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/recipes-news/article-about-carrots-soup-recipes-1735977/lite/", "date_download": "2018-11-14T01:04:34Z", "digest": "sha1:N6HKJIIV7WMDOQHHFN673WCOE476ZS5C", "length": 4660, "nlines": 102, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Carrots soup recipes | सकस सूप : गाजराचे सूप | Loksatta", "raw_content": "\nसकस सूप : गाजराचे सूप\nसकस सूप : गाजराचे सूप\nआधी कांदा बारीक चिरून घ्या. लसूण ठेचून घ्या. सेलरीच्या काडय़ाचे तुकडे करून घ्या.\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nसाहित्य – १ चमचा लोणी, १ चमचा ऑलिव्ह तेल, १ लहान कांदा, १ सेलरीची कांडी, २ लसूण पाकळ्या, ५ कप किसलेले गाजर, ४ कप चिकन रस्सा, अर्धा चमचा मीठ, मिरपूड.\nआधी कांदा बारीक चिरून घ्या. लसूण ठेचून घ्या. सेलरीच्या काडय़ाचे तुकडे करून घ्या. लोणी आणि तेल एका भांडय़ात घाला. ते गॅसवर ठेवून त्यात कांदा, लसूण व सेलरीची काडी घालून ५ मिनिटे शिजवून घ्या. आता यात गाजर घाला. ढवळल्यानंतर पाणी आणि चिकनचा रस्सा घालून गरम करा. मंद आचेवर २० मिनिटे शिजवा. भांडे आचेवरून उतरवून ठेवा. गार झाल्यावर ब्लेंडरमधून बारीक करून घ्या. मिरपूड, मीठ घालून ढवळा. गरम करून प्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/bhagwatikumar-sharma-1746638/", "date_download": "2018-11-14T00:48:04Z", "digest": "sha1:7TEN7O3YWMKPBU2YILAV6GVGPMRFGIXS", "length": 13887, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhagwatikumar Sharma | भगवतीकुमार शर्मा | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nशालेय शिक्षण माध्यमिक स्तरापर्यंत झाले.\nम. गांधी यांचे निधन झाले, त्या वेळी लिहिलेली त्यांची पहिली कविता गाजली, त्यानंतर मागे वळून न पाहता सुमारे पन्नासहून अधिक वर्षे त्यांनी गुजराती साहित्य क्षेत्र लेखनकर्तृत्वाने गाजवले ते चतुरस्र गुजराती साहित्यिक म्हणजे भगवतीकुमार शर्मा. त्यांच्या जाण्याने गुजराती साहित्य विश्वाने एक मोहरा गमावला आहे. लेखक, पत्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते.\nशालेय शिक्षण माध्यमिक स्तरापर्यंत झाले. त्यानंतर त्यांना परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागली, अर्थात नंतरच्या काळात म्हणजे १९६८ मध्ये त्यांनी गुजराती व इंग्रजी भाषेत पदवी घेतली. महात्मा गांधी यांच्या निधनावेळी लिहिलेल्या कवितेनंतर त्यांनी १९५२ मध्ये जी दोन सुनीत काव्ये लिहिली होती, ती ‘गुजरातमित्र’ या सुरतमधील वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती. गुजराती साहित्य परिषदेचे ते २००९ ते २०११ या काळात अध्यक्ष होते. कादंबरी, लघुकथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा अशा अनेक साहित्यप्रकारांतून त्यांनी लेखन केले. त्यांच्या ‘असूर्यलोक’ या पुस्तकाला १९८७ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी सुमारे ८० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यात ‘आरती आने अंगारा ’(१९५७), ‘मन नहीं माने’ (१९६२), ‘रिक्त’ (१९६८),‘ व्यक्तमध्य’ (१९७०),‘ समयद्वीप’(१९७४), ‘ऊध्र्वमूल’ (१९८१), ‘असूर्यलोक’ (१९८७), ‘द्वार नही खुले’, ‘प्रेमयात्रा’, ‘विती जसे आ रात..’, ‘पडछाया संगीत ’(१९६३), ‘ना किनारो ना मझधार’(१९६५), ‘हृदयशरण निर्विकल्प’ (२००६). त्यांच्या ‘समयद्वीप’ या पुस्तकात जुनी ब्राह्मण संस्कृती व आधुनिक संवेदनशीलता यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी लघुकथासंग्रह अनेक लिहिले. त्यात ‘दीप से दीप जले ’(१९५९), ‘हृदयदान ’(१९६०), ‘रातराणी’, ‘छिन्नभिन्न’ (१९६७), ‘महेक माली गई तुमने फूल दिधानु याद नथी’ (१९७०), ‘कई याद नथी’ (१९७४), ‘व्यर्थ कक्को’, ‘छाल बाराखडी’ (१९७९), ‘अकथ्य’ (१९९४), ‘मांगल्य कथाओ’ (२००१), ‘अडबीद’ (१९८७) यांचा समावेश आहे. त्यांच्या निवडक कथा ‘भगवतीकुमारनी श्रेष्ठ वार्ता ’(१९८७) नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘अमेरिका आवजे’(१९९६) हे प्रवासवर्णनही लिहिले. गझल, सुनीत, गीत अशा सर्व प्रांतांत त्यांनी सहज विहार केला. संभव हा त्यांचा पहिला गझलसंग्रह तर ‘छांदो छे पनदादा जेनान’, ‘झलहल’, ‘आधी अक्षरनु चोमासु’, ‘उजागरो’, एक कागल हरिवरणे, गझलयान हे त्यांचे काव्यसंग्रह. ‘सरल शास्त्रीजी’ हे जीवनचरित्र त्यांनी लिहिले. सुरतवर त्यांचे विशेष प्रेम होते, ‘सुरत मुज घायल भूमी’ हे त्यांचे आत्मचरित्र त्याचीच साक्ष देते. कुमार चंद्रक, रणजितराम सुवर्ण चंद्रक, साहित्य अकादमी पुरस्कार, डी. लिट, कलापी पुरस्कार, हिरद्र दवे स्मृती पुरस्कार, नचिकेत पुरस्कार, गुजरात साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. गुजरात मित्रच्या संपादक विभागात ते बराच काळ काम करीत होते, त्या वेळी अग्रलेखांमधून पत्रकार म्हणून त्यांची लेखणी तलवारीसारखीही तळपली. पण साहित्य हेच त्यांचे खरे विश्व होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/be5233e3d8/-39-jurassic-park-39-to-39-parkaparyanta-health-health-dharanam-of-rupatala-changes", "date_download": "2018-11-14T01:32:02Z", "digest": "sha1:ZQLNJ4K655UQLEUXKV2Y4VFEMNWASY4C", "length": 26432, "nlines": 141, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "‘जुरासिक पार्क’ ते ‘हेल्थ पार्क’पर्यंत, आरोग्य-धारणांच्या ‘रूपा’तला बदल", "raw_content": "\n‘जुरासिक पार्क’ ते ‘हेल्थ पार्क’पर्यंत, आरोग्य-धारणांच्या ‘रूपा’तला बदल\nडॉ. रूपा नाथ… स्त्रीशक्तीचे आधुनिक रूप… दार ठोठावणाऱ्या संधीला त्यांनी कधीही आल्या पावली परत जा म्हटले नाही. स्वप्नपूर्तीच्या दिशेने निघाल्यानंतर त्यासाठी तुडवावयाच्या वाटेवरील प्रत्येक परिवर्तनाचे स्वागत करताना कुठलीही कसर सोडली नाही. महत्त्वाचे म्हणजे स्वत:पेक्षा स्वत:च्या उद्दिष्टावर अधिक लक्ष दिले.\nउद्दिष्टामध्ये अविरत कष्ट मिसळले.\nमुळात साध्यासरळ असूनही प्रयत्नांमधील सातत्याच्या बळावर त्या यशस्वी होत आल्या. सतत कार्यमग्न राहणे या प्रकारात मोडणाऱ्या कार्यसंस्कृतीच्या त्या जणू मूर्तिमंत प्रतीकच\nपीएचडी केल्यानंतर जैवतंत्राचे (बायोटेक) पंढरपूर मानल्या जाणाऱ्या सॅनफ्रान्सिस्कोत काही वर्षे काम केले. पुरेसा अनुभव गाठीला आला तशी २००६ मध्ये ‘अॅक्टिस बायोलॉजिक्स इंक’ कंपनीच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली. ‘अॅक्टिस बायोलॉजिक्स इंक’च्या त्या सहसंस्थापिका.\n‘अॅक्टिस बायोलॉजिक्स इंक’ कँसरवरील नवनवे उपचार तंत्र विकसनात कार्यरत आहे. कंपनीचे व्यवस्थापन भारतामध्ये सुस्थापित करणे, कंपन्यांकडून तसेच अमेरिकेतील विद्यापीठांकडून बौद्धिक संपदा परवाने प्राप्त करणे ही महत्त्वपूर्ण कार्ये डॉ. रूपा यांनी एकहाती पार पाडली. कंपनीसाठी भारतातही औषधे विकसित करण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा केला. भारतातील स्टार्टअपसाठी निधीसंकलनाचे श्रेयही त्यांनाच जाते. अनुदानासाठी अर्ज लिहिणे आणि पाठपुरावा करणे, असे त्यांनी सुरूच ठेवले. अखेर केंद्र शासनाकडून (भारत सरकार) १० कोटी रुपये प्राप्त झाले. कंपनीच्या संशोधन, विकास या प्रक्रियांमध्येही त्यांचा सहभाग होताच. मुंबईत ‘अॅक्टिस’साठीच्या संधी चाचपडण्यातही त्यांनी दाखवलेली दिशा उपयुक्त ठरली. आणि मुंबईत कंपनीच्या विकासाने वेग घेतला.\nडॉ. रूपा या सध्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मुंबई एंजल्स कंपनीत सक्रिय गुंतवणूकदार आहेत. प्रौद्योगिकी क्षेत्रातील कंपन्यांसह आरोग्य सेवा आणि अन्य व्यवसाय क्षेत्रांसाठी स्टार्टअपकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते. डॉ. रूपा यांनी नुकतीच सिंगापूर येथे ‘विदेंदा लिमिटेड’ कंपनी सुरू केलेली आहे. भारत, अमेरिका आणि सिंगापूर येथील बाजारात आरोग्य, चिकित्सा सामुग्री आणि औषधी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासह या कंपन्यांना सल्ला देणे, मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या भवितव्याची काळजी वाहणे, अशी या कंपनीची कार्यक्षेत्रे आहेत. संपूर्ण व्यवसाय सिंगापुरात स्थलांतरित करण्याच्या विचारात त्या आहेत. तूर्त भारतीय कंपन्यांना त्यांचे मार्गदर्शन आदी सहकार्य सुरूच आहे. स्थलांतरानंतरही ते सुरूच राहील.\nआरोग्य सेवा गुंतवणुकीच्या विषयात डॉ. रूपा ‘मुंबई एंजल्स’च्या सल्लागारही आहेत. इथल्या सर्वच तांत्रिक पडताळणी प्रकल्पांच्या त्या प्रमुखही आहेत. मुंबई एजल्ससह त्यांनी जीवन विज्ञानच्या आशियन आणि कार्मिक आरोग्योपचार तंत्र संशोधन केंद्रांमध्येही गुंतवणूक केलेली आहे. भारतातील औषधं आणि आरोग्य क्षेत्रातील विशाल जाळ्याशी या केंद्रांचीही नाळ जुळलेली आहे. ‘कार्मिक जीवन विज्ञान’मध्येही डॉ. रूपा या सल्लागार आणि बोर्ड पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.\nतुम्हीही जर आरोग्य आणि वेलफेअर क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक असाल तर डॉ. रूपा या तुमच्यासाठी खचितच महत्त्वपूर्ण आहेत.\nडॉ. रूपा या मुंबईतील रूपारेल कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. अकरावी, बारावी त्यांनी इथेच केले. मेडिकल, इंजिनिअरिंगऐवजी त्या ‘जिनोमिक्स’ (जनुकीयशास्त्र) या विषयाकडे वळल्या. त्यांच्यातील या विषयाबद्दलच्या जिज्ञासेला आणि उत्सुकतेला ‘जुरासिक पार्क’ने जन्म घातला. चित्रपट नव्हे पुस्तक. पुस्तकावर चित्रपट निघण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. झाले… डीएनए आणि क्लोनिंग या संकल्पनांच्या चक्रव्युहात रूपा पुरत्या अडकल्या. दोन्ही संकल्पना त्यावेळी अगदी नव्याकोऱ्या होत्या. मुंबईतील सेंट झेव्हिअर कॉलेजमध्ये पुढे त्या शिकल्या. इथल्या जीवशास्त्र, आनुवंशिकी आणि जैव रसायन विभागातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी रूपा यांच्यातली या विषयाबद्दलची ओढ अधिकच वाढवली.\nअमेरिकेत पीएचडी करणे हे त्यांचे स्वप्न होते. पीएचडीच्या अनुभवाबद्दल त्या सांगतात, ‘‘पीएचडीसाठी मी सलग सहा वर्षे दररोज सोळा-सोळा तास कष्ट उपसलेले आहेत. खरोखर या विषयात पीएचडी करणे फार अवघड आहे. बऱ्याचदा सोडून देण्याचा विचार येई, पण लवकरच मी सोडून देण्याचा हा विचारच सोडून दिला. अर्थात माझ्या यजमानांना त्याचे श्रेय जाते.\nपीएचडीनंतर ठरवले असते तर अध्यापनाची दारे डॉ. रूपा यांच्यासाठी सहज खुली झाली असती, पण पीएचडीदरम्यानच त्यांना हा आपला पिंड नाही, असे जाणवले होते. उद्यमशिलता त्यांच्या ठायी होतीच. एका ‘जिनोमिक्स स्टार्टअप’मध्ये त्या सहभागी झाल्या. काम सुरू करण्याचाच अवकाश आणि कळले की आपण गर्भवती आहोत. पुढे काही वर्षे चिंतनात गेली. २००५ मध्ये ‘ॲअॅक्टिस बायोलॉजिक्स’च्या सीईओंशी भेटीचा योग जुळून आला. ॲअॅक्टिसला भारतातही कंपनी सुरू करायची आहे आणि तिथले काम तुम्ही पाहिलेले आम्हाला आवडेल, असे या सीईओंनी सांगितले आणि डॉ. रूपा यांचा प्रवास पूर्ववत सुरू झाला.\nडॉ. रूपा महाराष्ट्रीय आहेत. नागपूरला त्यांचा जन्म झाला. शिक्षण मुंबईत. नागपुरात त्यांचे वरचेवर येणेजाणे असे. इथे त्यांच्या आजोबांचे एक ग्रंथालय आहे. १० हजारांहून अधिक पुस्तके त्यात आहेत. इथली बहुतांश पुस्तके त्यांनी वाचलेली आहेत. बालपणापासूनच वाचनाचा छंद त्यांना जडला. आजोबा, आजी आणि आई वडिलांना याचे श्रेय त्या देतात.\nडॉ. रूपा म्हणतात, ‘‘या निरंतर आणि अवांतर वाचनादरम्यानच मला जिज्ञासेचा किडा बहुदा चावला असावा.’’\nशिक्षणतज्ज्ञ, विषयतज्ज्ञ असताना एक उद्योजिका म्हणून नावारूपाला येणे रूपा यांना अजिबात कसेनुसे वाटत नाही. त्या म्हणतात, ‘‘शून्यापासून सुरू होणाऱ्या एका कंपनीच्या विकास प्रक्रियेचा तुम्ही घटक असता आणि त्या कंपनीचे शिखर गाठण्यात तुमचे महत्त्वपूर्ण योगदान असते, ही भावनाच मुळात रोमांचक आहे. थरारक आहे. मी ‘वन वुमेन आर्मी’ होते, हे विशेष. मार्केटिंग, अकाउंट, संशोधन, मनुष्यबळ विकास अशा सर्व आघाड्यांवर मी एकटी लढलेले आहे.’’\nपुढे डॉ. रूपा या ‘ॲअॅक्टिस’च्या भारतातील व्यवस्थापनाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्या. पती अमेरिकेत राहात होते, हे त्यामागचे कारण. सॅनफ्रान्सिस्कोला परतल्या. अर्थात नंतरही वेळोवेळी भारत दौरे सुरूच राहिले. संस्थापक म्हणून अजूनही त्या अॅक्टिस संलग्न आहेत. पण भागीदारीचे स्वरूप मात्र आता अंशकालिन असेच आहे.\nपुढे पती संजय नाथ यांनी भारतात ‘ब्लुम व्हेंचर्स’ म्हणून व्हेंचर फंडची स्थापना केली. संजय यांच्यासमवेत डॉ. रूपाही २०१० मध्ये कायमच्या भारतात परतल्या.\nतत्पूर्वी डॉ. रूपा यांनी भारतात जी कंपनी २००६ मध्ये सुरू केलेली होती, ती भारतीय डीसीजीआयच्या ( ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ) धोरणात्मक बाबींमुळे बंद करावी लागली. डॉ. रूपा आता पुन्हा शून्यावर येऊन थांबलेल्या होत्या. पुढे काय, हा प्रश्न त्यांच्या पुढ्यात होता. संजय हे मुंबई एंजल्समध्ये सक्रिय होते. मुंबई एंजल्सच्या बैठकांना तू येत चल म्हणून त्यांनी रूपा यांना सुचवले. ‘मी एक जैव आणि आरोग्य क्षेत्रातली व्यक्ती तांत्रिक गुंतवणूक समूहाच्या बैठकीत काय बोलणार अन् काय करणार’, असा प्रश्न डॉ. रूपा यांच्यासमोर उभा राहिला. पण पुढे मग, आता काहीच नाहीये तर चला या अनिश्चिततेलाच आलिंगन देऊ... बघू काय होते अन्‌ कसे जमते ते म्हणून डॉ. रूपा यांनी बैठकीत पाऊल टाकले. काळ सरकत गेला तसे मुंबई एंजल्सच्या आरोग्य व्यवहारांचे विश्लेषण सुरू केले. जमले. आरोग्यासंदर्भात भारतात उदयाला येत असलेल्या नव्या धारणा लक्षात आल्या. ‘योगास्मोगा’साठी केलेली गुंतवणूक लाभदायक ठरली.\nपती संजय पुरोगामी ‘नाथ’\nपती संजय नाथ यांची कथाही कमी प्रेरणादायक नाही. त्यांनी एकविसाव्या वर्षी बिट्स पिलानीतून काढता पाय घेतला तशी आपली स्वत:ची पहिली कंपनी सुरू केली. डॉ. रूपा यांची पीएचडी होण्यापूर्वी सहा वर्षे ते एकमेकांच्या प्रेमात होते. पुढे त्यांनी विवाह केला. संजय यांनी रूपा यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. डॉ. रूपा सांगतात, ‘‘बऱ्याच नवऱ्यांना बायको त्यांच्यापेक्षा अधिक शिकलेली नको असते. पण संजय हे याबाबतीत पुरोगामी. त्यांच्यामुळेच माझे पीएचडी होऊ शकले. माझा पक्का विश्वास आहे, की स्त्रीच्या यशामागे एक पुरुष असतोच. असा नवरा आणि असे सासर मला मिळाले, हे माझे भाग्यच.’’\nएकूणच कॉर्पोरेट जगतातील महिलांचे स्थान अधोरेखित करताना त्या म्हणतात, ‘‘घर आणि ऑफिस असा ताळमेळ साधणे महिलांना अधिक चांगले जमते. विशेषत: भारतात काही महिलांना या क्षेत्रात असुरक्षित वाटते, त्याचे कारण आपल्या पितृसत्ताक जीवनपद्धतीत दडलेले आहे, असे मला वाटते. अजूनही आम्ही समतेची ती पातळी गाठू शकलेलो नाही, जिथून पुरुषांना महिला आपल्या बरोबरीच्या आहेत, हे दिसू अन् समजू शकेल. करिअरला केंद्रस्थानी मानणाऱ्या महिलांना भारतात अाजही साशंक नजरेने पाहिले जाते. हे मळभ दूर व्हायला मला वाटते आणखी कितीतरी पिढ्या जाव्या लागतील. महिलांनी एकमेकींवर विश्वास टाकायला हवा. पुरुष एकमेकांवर सहज विश्वास टाकतात, पण महिलांना ते जमत नाही, असे मला वाटते.’’\nकमी वयात आजार चिंताजनक\nदेशातील आरोग्याच्या स्थितीबद्दल त्या सचिंत आहेत. त्या म्हणतात, ‘‘आरोग्यविषयक नव्या धारणांना आणि धोरणांना प्रोत्साहन देण्याची इथं आवश्यकता आहे. कमी वयातच लोकांना आजार जडताहेत. जीवनशैली बदलते आहे. आरोग्याच्या बदललेल्या या स्थितीचा सामना करण्यासाठी आमच्याकडे पुरेशी साधनसामग्री नाही. पिण्याचे स्वच्छ पाणीही इथे अनेकांना मिळत नाही. ग्राहकोन्भिमुख उद्योगांच्या विरोधात मी नाही, पण इतर अनेक क्षेत्रेही अशी आहेत, जिथे उद्योजकांनी गुंतवणुकीच्या पातळीवर लक्ष पुरवायला हवे. माझी वैयक्तिक मालमत्ताही मी आरोग्य, कल्याण आणि ऊर्जा या क्षेत्रांतल्या कंपन्यांतून गुंतवलेली आहे. देशाच्या भावी पिढीला आपण आपल्यापेक्षा उत्तम आणि सुरक्षित भवितव्य उपलब्ध करून देऊ शकू, अशी मला आशा आहे. आणि याच हेतूने आरोग्याशी संबंधित नव्या धारणांच्या पाठीवर माझ्याकडून सदैव प्रोत्साहनाची थाप असते, याचा मला आनंद आहे.’’\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nसात्विक भावनेतून समूह उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे ‘सोमेश्र्वर’ कंपनीचे महेंद्र साखरे\nमोदींचा मान, ‘अॅप्स’ची खाण, देशाची शान, खरा किंग खान… इम्रानभाई\nखरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश\n…अन् रिक्षावाल्याचं लेकरू झालं ‘आयएएस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/new-concept-of-wandering-from-priyanka-mhatre-pradeep-rana-sabijit-kumar-who-left-their-jobs-to-travel-and-explore-backpacking-trekking-traveling-1673103/", "date_download": "2018-11-14T00:47:43Z", "digest": "sha1:KXU6ZUMARN5MBZ5YKSAAZG6D5YBTOFRM", "length": 34336, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new concept of wandering from Priyanka Mhatre Pradeep Rana sabijit kumar who left their jobs to travel and explore Backpacking trekking traveling | भटकंतीचा नवा अर्थ | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nजवळपास सात महिने आधीपासूनच भारतात प्रवास करण्याचा बेत या दोघांनी आखला.\nसबिजीत कुमार, प्रियांका म्हात्रे, प्रदीप राणा\nफिरणं हा छंद खरा.. पण या छंदापायी नोकरी-व्यवसाय सोडून पूर्ण वेळ भटकंतीत रमायचं आणि जगण्याबरोबरच अर्थार्जनाच्या नव्या वाटा धुंडाळायच्या हे धाडस सध्या तरुणाई करताना दिसते आहे. हे धाडस करणाऱ्या अनोख्या फिरस्त्यांशी बोलून त्यांना सापडलेल्या भटकंतीच्या नव्या अर्थाविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न..\nसकाळचा गजर झाल्यानंतर इच्छा नसतानाही अंथरुणातून उठतेवेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे आपला हात उशाशी असणाऱ्या मोबाइलकडे जातो. लगेचच इंटरनेट सुरू करून इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर काही अपडेट आहे का, कोणाचा मेसेज आहे का, हे पाहण्यासाठीच जणू दिवस उजाडलेला असतो. स्क्रोल.. स्क्रोल.. करत असतानाच काही असे फोटो नजरेत येतात आणि मग अरे.. राव आपण काय करतोय इथे.. संपूर्ण जग भटकतंय.. अशा भावनेने आपण पूर्णपणे एका वेगळ्याच दुनियेत जातो. मग तो गजर वाजून वाजून त्याचा आवाज बसला तरीही चालेल. आपण, मात्र त्या फिरस्तीच्या दुनियेतून काही केल्या बाहेर पडत नाही. फिरणं हा छंद खरा.. पण या छंदापायी नोकरी-व्यवसाय सोडून पूर्ण वेळ भटकंतीत रमायचं आणि जगण्याबरोबरच अर्थार्जनाच्या नव्या वाटा धुंडाळायच्या हे धाडस सध्या तरुणाई करताना दिसते आहे. हे धाडस करणाऱ्या अनोख्या फिरस्त्यांशी बोलून त्यांना सापडलेल्या भटकंतीच्या नव्या अर्थाविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न..\nसोशल मीडियावर सध्या ज्या रोमांचक प्रवासाची चर्चा आहे तो प्रवास सुरू केला आहे प्रियांका म्हात्रे आणि प्रदीप राणा या दोन प्रतिष्ठित कंपनीत काम करणाऱ्यांनी.. क न्टेन्ट प्रोडय़ुसर म्हणून ‘रिलायन्स जिओ’मध्ये काम करणाऱ्या या दोघांनीही त्यांच्या फिरण्याच्या आवडीचा एकंदर अंदाज घेत असा निर्णय घेतला, जो कदाचित तुम्ही-आम्ही घेताना निदान चारदा तरी विचार केलाच असता. नोकरीवर पाणी सोडत या दोघांनीही भारत-भ्रमणाचा निर्णय घेत एका अनोख्या प्रवासाला सुरुवात करण्याचा बेत आखला. आयुष्यातील महत्त्वाच्या अशा भटकंतीसाठी त्यांनी सलग शंभर दिवस प्रवास करण्याचं ठरवलं. ज्यामध्ये शक्य तितका भारत एका वेगळ्याच नजरेने पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. एखादी गोष्ट ज्या वेळी माणसाच्या मनात बसते तेव्हा ती मिळवण्यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करतेच. पण त्यासोबतच नशीबही अशी काही खेळी खेळतं की अदृश्य शक्ती वगैरे न मानणाऱ्यांनासुद्धा एका वेगळ्याच अस्तित्वाची अनुभूती होते. अशा या शंभरीच्या रोमांचक प्रवासाविषयी प्रियांका आणि प्रदीप या दोघांनीही ‘लोकसत्ता व्हिवा’शी गप्पा मारल्या.\nजवळपास सात महिने आधीपासूनच भारतात प्रवास करण्याचा बेत या दोघांनी आखला. सुरुवातीलाच त्यांनी सर्व नकारात्मक विचार दूर सारले. वाईट होऊ न होऊ न काय होईल, कोणीही या प्रवासाची प्रशंसा करणार नाही, आपण पोस्ट करत असलेले व्हिडीओ पाहणार नाही, फोटो पाहणार नाही, कोणी आपली दखल घेणार नाही. याहून वाईट काय होणार आपण मुळात हा प्रवास इतरांसाठी नव्हे तर एका अद्भुत अनुभवासाठी करत आहोत हे पक्कं ठरवत नकारी विचारांचा हा कागदी बोळा त्यांनी दूर फेकून दिला. सर्व गोष्टींची नीट आखणी करत अखेर २०१७ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ या फिरस्तीच्या नव्या जगात प्रवेश केला. या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी दोघांनीही रीतसरपणे आपापल्या कुटुंबांची परवानगी घेतली. आपल्या मुलांवर विश्वास असल्यामुळे आणि त्यांची आतापर्यंतची वाटचाल पाहता प्रियांका आणि प्रदीप या दोघांच्याही घरातल्या मंडळींनी त्यांच्या या भारत-भ्रमणाच्या निर्णयावर आक्षेप घेतला नाही. घरातल्यांची ही भूमिका पाहून त्यांना आम्ही धक्का देण्याऐवजी त्यांनीच आम्हाला धक्का दिला होता, असं प्रियांकाने सांगितलं.\nप्रियांका आणि प्रदीप यांच्या प्रवासाचं नामकरणही ‘रोमांचक’ झालं. या नावामागचं गुपित उलगडताना प्रियांकाने सांगितलं, ‘प्रवासाची सुरुवात करत असते वेळी काही तरी आकर्षक आणि मनाला भिडणाऱ्या पण प्रवासाशी निगडितच अशा नावाची निवड करण्याचा आमचा अट्टहास होता. बरेच दिवस नावासाठीचा हा खटाटोप सुरू होता. अखेर प्रदीपने मला ‘रोमांचक’ हे नाव सुचवलं. इथे ‘रोम’चा अर्थ फिरणे असा होतो, ज्यामुळे आमच्या या नावाला एक चांगलाच अर्थही मिळाला होता’.\nफेब्रुवारी महिन्यापासून या दोघांनी त्यांच्या अफलातून प्रवासाला सुरुवात केली. ‘कांधे पे मेरा बस्ता.. ले चला मुझे रस्ता’ असं म्हणत ही भटकी जोडी देशाच्या उत्तर-पूर्व भागात जाऊ न पोहोचली. सहसा प्रवाशांच्या नजरेपासून डावलल्या जाणाऱ्या या पट्टय़ापासूनच त्यांना प्रवासाची सुरुवात करायची होती आणि त्यांनी ती केलीसुद्धा. त्याच भागात असतेवेळी त्यांनी भारताची सीमासुद्धा ओलांडली. उत्तर पूर्व भारतात पाहण्याजोग्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्या सौंदर्याने आपण भारावून जातो, असं प्रियांकाने आवर्जून सांगितलं. मणिपूर, नागालॅण्ड, आसाम, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, तेलंगणा असं करत करत आता हे ‘रोमांचक’ प्रवासी येऊ न पोहोचले आहेत केरळमध्ये. इथून त्यांचा प्रवास भारताच्या उत्तरेकडील राज्यांच्या दिशेने सुरू होईल आणि त्यानंतर अखेर मुंबईतच त्यांच्या प्रवासाचा शेवट होईल. पण हा प्रवासाचा शेवट नसेल असं प्रियांका म्हणते. कारण प्रत्येक गोष्टीच्याशेवटामध्येही एक सुरुवात दडलेली असते. त्यामुळे हा प्रवास संपतेवेळी आणखी एका रंजक प्रवासाची कुठे तरी सुरुवात झाली असेल, असं तिचं म्हणणं आहे.\nप्रियांका आणि प्रदीप हे दोघंही फिरण्यासाठी उत्साही असल्यामुळे प्रत्येक राज्यातील सार्वजनिक दळणवळणाच्या सोयीसुविधांचा त्यांनी वापर केला आणि यापुढच्या प्रवासातही ते याच मार्गाचा अवलंब करत आहेत. टेम्पो म्हणू नका किंवा राज्य परिवहन, नगर निगमच्या बस म्हणू नका. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फिरता कसं येईल हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. याविषयीच सांगताना प्रदीप म्हणाला, ‘या प्रवासात आम्हाला स्थानिकांची बरीच मदत होते आहे. शंभर दिवसांचं सामान, सोबत कॅमेरे आणि इतर सामानाच्या बॅगा आणि गडगंज भरलेली उत्साहाची रांजणं घेऊ न आम्ही पुढे जातोय. यामध्ये काही ठिकाणी आम्हाला भाषेची अडचण आली. कित्येकदा तर आम्ही हातवाऱ्यांच्या भाषेत आमचं म्हणणं समोरच्यांना पटवून सांगितलं. पण या सगळ्यातून आम्हाला खूप काही शिकता आलं’.\nप्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जातो. त्याचप्रमाणे खूप काही देऊ नसुद्धा जातो. या प्रवासातील एक अफलातून ठिकाण कोणतं, असा प्रश्न विचारला असता प्रदीपने मणिपूरमधील ‘लोकताक लेक’चा उल्लेख केला. स्वित्झर्लंडमध्ये असतेवेळी त्याने अशा पद्धतीचा लेक (तलाव) पाहिला होता. त्या वेळी ही परदेशातली ठिकाणं काय सुरेख असतात ना, असाच विचार त्यांच्या मनात घर करून गेला. पण परदेशाची भुरळ असलेल्या याच प्रदीपने जेव्हा ‘लोकताक लेक’ पाहिला तेव्हा त्याच्या डोळ्याचं पारणं फिटलं. एखाद्या तलावावर वर्तुळाकारामध्ये हजारो लहान लहान बेटं तयार झालेली पाहून निसर्गाची ही किमया त्याला अविश्वसनीय वाटली.\nनिसर्गाच्या या अनोख्या रूपांचं दर्शन घेत पावलोपावली काही तरी नवा अनुभव आपल्या साथीने घेणाऱ्या या दोन्ही प्रवासवेडय़ांनी पुढे जाऊ न त्याच साचेबद्ध नोकरीकडे न वळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी फिरण्याच्याच क्षेत्रात काही तरी नवं करण्याची, प्रवासवेडय़ा तरुण-तरुणींसाठी आपला देश आणि इतर दुर्गम भागात असणाऱ्या पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी त्यांनी ‘रोमांचक’ हाच ब्रँड पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.\nशंभर दिवसांच्या या प्रवासात राहण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी पैसे लागतातच, पण याच पैशांची आखणी करण्यासाठी आणि संपूर्ण प्रवासादरम्यान आर्थिक गणित बिघडू नये यासाठी त्या दोघांनी बरंच आधीपासून नियोजन केलं होतं. पार्टी वगैरे करणं बंद केलं होतं. काही सवयी बदलल्या होत्या. ज्या प्रवासासाठी या दोघांनीही त्यांच्या नोकरीचा त्याग केला त्याच प्रवासाने आज प्रियांका आणि प्रदीपला खूप गोष्टी देऊ केल्या आहेत. आपल्या मनाचं ऐका, ते तुम्हाला कधीही चुकीचा निर्णय घ्यायला लावत नाही. अर्थात, अनेकदा मनाला दूर सारत आपल्याला वास्तवाचा स्वीकार करावा लागतो हे जरी खरं असलं तरीही काही निर्णय असे असतात, जे तुम्हाला कधीच पश्चात्तापाला सामोरं जाऊ देत नाहीत. त्यामुळे जस्ट गो विथ द फ्लो अँड फॉलो युवर हार्ट हा महत्त्वाचा मंत्र प्रदीपने दिला. तर सध्या सुरू असणाऱ्या सर्व घटना आणि मुख्य म्हणजे एक मुलगी म्हणून प्रवासासाठी निघालेल्या प्रियांकाचंही आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करत कोणत्याही अडचणींवर तुम्ही मात करू शकता, असंच सगळ्यांना सांगणं आहे.\n‘रोमांचक’ या नावाने प्रियांका आणि प्रदीपने सुरू केलेला प्रवास सोशल मीडियावरही याच नावाने अनेकांचं लक्ष वेधतो आहे. या प्रवासातील काही धमाल क्षण आणि अनुभवांचे व्हिडीओही त्यांनी पोस्ट केले आहेत, त्यामुळे प्रवासवेडय़ा मित्रमंडळींसाठी हा एक वेगळाच ठेवा आहे, असं म्हणायला हरकत नाही. अवघ्या दोन व्यक्तींनी मोठय़ा उत्साहात सुरू केलेला हा प्रवास आज इतक्या ठिकाणच्या वाटांवरून पुढे गेला आहे की, त्यांचा परिवारही मोठा झाला आहे. वाटेत भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला या दोघांनीही आपल्या ‘रोमांचक’ कुटुंबातील साथीदार केलं आहे. त्या प्रत्येक चेहऱ्याने आपल्याला खूप काही दिलं, आठवणींचा खजिना दिला आणि मुख्य म्हणजे आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला, असं ते दोघंही न विसरता सांगतात. अध्र्यावर आलेला त्यांचा हा प्रवास आता इतक्या रंजक वळणावर आहे की जर तुम्हीही या प्रवासात त्यांची साथ देऊ इच्छिता तर तुमचं स्वागतच आहे, असं म्हणत हे प्रवासी तुमच्या साथीनेही प्रवास करण्यासाठी उत्सुक आहेत.. तेव्हा मग काही बेत होतोय का या भटक्या मित्रांसोबतच अविस्मरणीय सफरीवर जाण्याचा\nमनाने फिरण्याचा कौल दिला आणि..\nसाचेबद्ध आयुष्य हा हल्लीच्या तरुणाईचा शत्रूच झाला आहे. ठरावीक वेळेत नोकरी करून आठवडय़ाच्या शेवटी मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही, असं म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्याच गर्दीमध्ये असणारा एक भटका मित्र म्हणजे सबिजीत कुमार. कोटक महिंद्रा बँकेत की अकाऊं ट्स मॅनेजर या पदावर नोकरी करणाऱ्या सबिजीतने करिअरमध्ये काही तरी वेगळं करण्याच्या उद्देशाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामध्ये कुटुंबीयांचीही साथ लाभली. तुला अमुक एकाच गोष्टीत पुढे जायचं आहे का, हा एकच प्रश्न घरातल्या मंडळींनी त्याला केला आणि त्यांच्याच सहमतीने सबिजीतने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली.\nमहाविद्यालयीन दिवसांपासून असणाऱ्या मित्रांच्या साथीने त्यांनी एक स्टार्टअप सुरू केला. ज्यामध्ये बॅकपॅकिंग टूर्सचं नियोजन करण्यासोबतच ट्रेकिंग आणि सायकलिंगचं आयोजन करण्यावरही त्यांनी भर दिला. ही कल्पना फार आधीपासूनच सबिजीत आणि त्याच्या मित्रांच्या मनात घर करून होती. पण प्रत्येक जण महाविद्यालयीन शिक्षणानंतर नोकरीच्या व्यापात इतका गुंतून गेला की या गोष्टीकडे पूर्णवेळ लक्ष देणं अशक्य होत होतं. अखेर सबिजीतने नोकरी सोडून या फिरस्तीच्या नव्या जगातच आपला पुढचा वेळ व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.\nविविध ठिकाणी फिरणं ही केवळ आवड नसून या एका गोष्टीने मनात असं काही घर केलं होतं की त्याच आपल्या आवडीच्याच गोष्टीमध्ये काही तरी उल्लेखनीय काम करून आनंद मिळवण्याचा त्याने निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्याने आपली आवड इतरांपर्यंत पोहोचवण्याचंही महत्त्वाचं काम केलं. आयुष्यात काही गोष्टींची संधी एकदा हुकली की ती परत सहसा तुमच्या वाटय़ाला येत नाही याच एका मताच्या सबिजीतने जो होगा देखा जाएगा, असं म्हणत या क्षेत्रात उडी मारली. आतापर्यंत तो बऱ्याच ठिकाणी फिरला आहे. सरपासच्या ट्रेकने मला निसर्गाच्या सुरेख रूपाचं दर्शन घडवलं तर मित्रांच्या साथीने केलेल्या रोड ट्रीपदरम्यान बिघडलेल्या कारच्या त्या अनुभवानेही मला एक वेगळी शिकवण दिली, असं सबिजीत आवर्जून सांगतो. प्रवास म्हणजे काय, तर प्रवास म्हणजे नव्या लोकांना भेटण्यासोबतच त्यांच्याशी एकरूप होणं, त्यांच्या संस्कृतीला अधिक जवळून न्याहाळणं आणि अनपेक्षित पण तितक्याच हव्याहव्याशा क्षणांचा साक्षीदार होणं ही सरळ आणि सोपी व्याख्या सबिजीतच्या बोलण्यातून उलगडली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-11-14T00:43:03Z", "digest": "sha1:VY3SGYQVWPESV34FB72LDOBA4ZNOF77T", "length": 5776, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०६:१३, १४ नोव्हेंबर २०१८ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n(फरक | इति) . . भारत‎; २१:४० . . (-२७५)‎ . . ‎Tiven2240 (चर्चा | योगदान)‎ (2409:4042:201F:B1AC:9C2C:DF8C:F88D:DA62 (चर्चा)यांची आवृत्ती 1640110 परतवली.) (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n(फरक | इति) . . भारत‎; २१:२३ . . (+२७५)‎ . . ‎2409:4042:201f:b1ac:9c2c:df8c:f88d:da62 (चर्चा)‎ (→‎सणवार व इतर सार्वजनिक सोहळे) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन, 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n(फरक | इति) . . गुजरात‎; १८:२५ . . (+६)‎ . . ‎Albert Deccan (चर्चा | योगदान)‎ (→‎प्रमुख शहरे: टंकलेखन सुधारले) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . गुजरात‎; १८:२२ . . (+२२)‎ . . ‎Albert Deccan (चर्चा | योगदान)‎ (→‎इतिहास: टंकलेखन सुधारले आणि आशय जोडला.) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Land-transfer-transfer-industry/", "date_download": "2018-11-14T00:28:23Z", "digest": "sha1:ZBKWBFETSK6MKCT4O7PZR4M3EJR3YCDF", "length": 6980, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भूखंड हस्तांतरणाचे ‘उद्योग’ तेजीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › भूखंड हस्तांतरणाचे ‘उद्योग’ तेजीत\nभूखंड हस्तांतरणाचे ‘उद्योग’ तेजीत\nऔरंगाबाद : संजय देशपांडे\nऔद्योगिक वसाहतींमध्ये अनेक भूखंड घेऊन ते हस्तांतरित करण्याचे ‘उद्योग’ सुरू आहेत. हे उद्योग लक्षात आणून दिल्यानंतरही सुजाता राऊत या महिला उद्योजिकेला चिकलठाणा वसाहतीत भूखंड द्यावा, अशी शिफारस परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील त्यास मान्यता दिली. ई-निविदा प्रक्रिया डावलून मंत्र्यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेला हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.\nचिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील पी-13 या 4,812 चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडातून अतिउच्चदाबाची वीज वाहिनी गेली आहे. या जागेच्या बाजूला 350 चौ.मी.चा भूखंड वाटप करता येऊ शकतो, असे अभिप्राय देण्यात आले होते. ए. ए. चौधरी यांनी या भूखंडासाठी 2005 या वर्षी अर्ज केला, मात्र भूखंड वाटपाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगून त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला. त्यानंतर सुजाता राऊत यांनी या भूखंडासाठी अर्ज केला. महिला उद्योजिका असल्याने त्यांना भूखंड देण्याची शिफारस परिवहनमंत्री रावते यांनी उद्योगमंत्री देसाई यांच्याकडे केली. राऊत यांना भूखंड देणे अयोग्य असल्याचा अभिप्राय प्रादेशिक अधिकार्‍यांनी दिला, मात्र हा भूखंड हस्तांतरित होणार नाही, अशी अट टाकून राऊत यांना 2016 मध्ये वाटप करण्यात आला.\nखंडपीठाचे ‘जैसे थे’चे आदेश, प्रतिवादींना नोटीस\nसुजाता राऊत यांना 350 चौ.मी.च्या भूखंडाचे बेकायदा वाटप केल्याप्रकरणी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे तसेच ‘जैसे थे’चे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी दिले. निविदा न काढता करण्यात आलेले भूखंड वाटप रद्द करण्यात यावे, त्यावर होत असलेले बांधकाम रोखण्यात यावे अशी विनंती या संदर्भात दाखल याचिकेत करण्यात आली. या प्रकरणात उद्योगमंत्री, उद्योग सचिव, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी आणि सुजाता राऊत यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राज्य शासन आणि मंत्र्यांच्या वतीने अ‍ॅड. विशाल बडाख हजर झाले तर एमआयडीसीच्या वतीने अ‍ॅड. दंडे हजर राहिले. खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस काढून ’जैसे थे’चे आदेश दिले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. कुणाल काळे, अ‍ॅड. देवांग देशमुख यांनी साह्य केले\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Madhushri-Pujari-as-Deputy-Mayor-of-the-Selection/", "date_download": "2018-11-14T00:26:04Z", "digest": "sha1:BEPSNZZGDGNABWCOLWULKXW4IN3C43QB", "length": 11700, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगावच्या उपमहापौरपदी मधुश्री पुजारीच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगावच्या उपमहापौरपदी मधुश्री पुजारीच\nबेळगावच्या उपमहापौरपदी मधुश्री पुजारीच\nगुरुवारी झालेल्या निवडणुकीत कन्नड भाषक नगरसेवक बसाप्पा सिद्दाप्पा चिक्कलदिनी यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. मराठी गटाच्या नगरसेविका मधुश्री आप्पासाहेब पुजारी यांची उपमहापौरपदी 31 विरुद्ध 23 मतांनी निवड झाली. शांता उप्पार यांचा त्यांनी पराभव केला.\nउपमहापौरपदी पुजारी यांचीच निवड होण्याची शक्यता जास्त आहे, असा अंदाज दै. ‘पुढारी’ने बुधवारीच वर्तवला होता. गुरुवारी तो खरा ठरला. मात्र 58 पैकी 32 सदस्य म्हणजेच बहुमत असलेल्या मराठी गटाकडे आरक्षित महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचा सदस्य नसल्याने महापौरपद गमवावे लागले. विद्यमान सभागृहात आतापर्यंत चार महापौर व चार उपमहापौर मराठीच राहिले. मात्र पाचव्या वेळी आरक्षणामुळे मराठी गटाचा हक्क हिरावला गेला.\nगुरुवारी सकाळी प्रादेशिक आयुक्‍त पी. ए. मेघण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेचा प्रारंभ झाला. महापौरपदासाठी कन्नड-ऊर्दू गटातून केवळ चिक्कलदिनी यांनीच अर्ज केला होता. सुचेता गडगुंद्री यांच्या नावाची चर्चा असूनही त्यांनी अर्ज केला नाही. त्यामुळे चिक्कलदिनी यांची बिनविरोध निवड झाली. उपमहापौरासाठी मराठी गटातून मधुश्री पुजारी, मीनाक्षी चिगरे व मेघा हळदणकर यांच्यासह विरोधी कन्नड सदस्या शांता हणमंत उप्पार यांनी अर्ज दाखल केले होते. चिगरे व हळदणकर यांनी पुजारी यांच्यासाठी अर्ज मागे घेतले. यामुळे पुजारी आणि उप्पार यांच्यासाठी मतदान झाले. यात पुजारी यांना 31 तर शांता उप्पार यांना 23 मते मिळाली.\nमहापालिकेत मराठी भाषकांचे वर्चस्व आहे. गेल्या चार वर्षांत महापौर, उपमहापौरपदी मराठी भाषकाची वर्णी लागली होती. मात्र महापालिकेवर मराठी भाषकांचे असलेले वर्चस्व कर्नाटक सरकारच्या डोळ्यात नेहमीच खुपत आले आहे. यामुळे यावेळच्या महापौरपदासाठी मराठी गटाकडे नसलेल्या अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे बहुमत असतानाही मराठी गटाला महापौरपदापासून वंचित राहावे लागले.\nज्येष्ठ नगरसेवक किरण सायनाक यांनी प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. टीका सहन करत सायनाक यांनी मनपावर मराठी गटाची सत्ता अबाधित राखण्याचे प्रयत्न केले. आताही सायनाक यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. तरीही त्यांनी उपमहापौर मराठीच होणार, असा विश्‍वास दै. ‘पुढारी’कडे व्यक्‍त केला होता.\nपुजारी दाम्पत्याचा आगळा बहुमान\nउपमहापौर निवडणुकीत विजयाची माळ मधुश्री पुजारी यांच्या गळ्यात पडली. 1998- 99 मध्ये मधुश्री यांचे पती आप्पासाहेब यांना महापौरपदाचा मान मिळाला होता. महापालिकेच्या इतिहासात पती-पत्नीला महापौर-उपमहापौरपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nकोणाची सरशी तर कुणाची नाराजी\nनिवडणुकीच्या निमित्ताने बेळगावच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. बर्‍याच वेळा जारकीहोळी बंधूंतील वादावर चर्चा होत असते. मात्र वादामागेही या बंधूंचे राजकारण दडलेले असते. महापौर निवडणुकीत आ. सतीश जारकीहोळी समर्थक चिक्‍कलदिनी विजयी झाले. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या समर्थक सुचेता गडगुंद्री ऐनवेळी निवडणुकीपासून अलिप्त राहिल्या. याचे सर्वांना आश्‍चर्य वाटले.\nमहापौर निवडणुकीसाठी आ. फिरोज सेठ यांनीही कंबर कसली होती. काही मराठी सदस्य आपल्या उमेदवाराच्या पाठीशी राहावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न होते. मात्र जारकीहोळी बंधूंच्या बेरकी राजकारणाने आ. सेठ यांच्यावर कडी केली. यामुळे सेठ निवडणुकीच्या अंतिम क्षणी मनपातून बाहेर पडले.\nनिवडणूक जाहीर झाल्यानंतर मराठी गोटात शांतता होती. निवडणुकीच्या आदल्या दिवशी सर्वांना आंबोलीला जाण्याचे फर्मान होते. काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अखेर 24 सदस्य बुधवारी आंबोलीला गेले. तेथे इच्छुक उमेदवारांसाठी गुप्त मतदान घेण्यात आले. कौल मनपात जाहीर करण्याच्या निर्णयावर काहींनी नाराजी दर्शवली.\nगुरुवारी सकाळी मराठी गटातून उपमहापौरपदासाठी पुजारी यांच्यासह चिगरे व हळदणकर यांनी अर्ज दाखल केले. चिगरे माघार घेणार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हळदणकर व पुजारी यांच्यातच स्पर्धा होती. महापौर कक्षात खलबते झडली. काही नेत्यांनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.\nयाचवेळी प्रकृती अस्वस्थ असतानाही आ. संभाजी पाटील महापौर कक्षात आले. पुजारी यांचे पती आप्पासाहेब महापौर कक्षाबाहेर सल्लामसलत करत होते. विनायक गुंजटकर, रायमन वाझ, नागेश मंडोळकर यांच्या शिष्टाईतून अखेर उपमहापौरपदाचा तिढा सुटला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Former-Minister-Eknath-Khadse/", "date_download": "2018-11-14T01:32:26Z", "digest": "sha1:EVT7BE6HTVII5Q77JBWGNOHXDMU4L4MM", "length": 5739, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता बस्स झाले; मला उत्तर हवे आहे: एकनाथ खडसे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › आता बस्स झाले; मला उत्तर हवे आहे: एकनाथ खडसे\nआता बस्स झाले; मला उत्तर हवे आहे: एकनाथ खडसे\nअनेक दिवसांपासून माझ्यावर फक्‍त आरोप होत आहेत. मात्र, त्याचे पुढे काय झाले, हे कोणीच सांगत नाही. त्यामुळे मी कोणता भ्रष्टाचार अथवा गैरव्यवहार केला असेल, तर सरकारने तो जनतेसमोर दाखवावा, असे आव्हान देतानाच आता बस्स झाले; मला उत्तर हवे आहे. पक्ष सोडण्याची इच्छा नाही; मात्र पक्षातून बाहेर ढकलले जात आहे. मला पक्ष सोडायला भाग पाडू नका, अशा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला दिला आहे.\nरावेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कृउबाचे संचालक राजीव पाटील यांच्या एकसष्टी गौरव सोहळ्यात आ. खडसे यांनी स्वकियांवर घणाघात केला.\nआ. खडसे यांनी यावेळी आपल्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा समाचार घेताना, जर मी गुन्हेगार असेन, तर तुरुंगात टाका. परंतु, मला पक्ष सोडायला भाग पाडू नका, पक्ष सोडण्याची माझी शून्य इच्छा आहे. मात्र, मला बाहेर ढकलले जात असेल तर राजकारणात काहीही अशक्य नाही, असा इशारा भाजपाला दिला आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावर रंगलेल्या या आरोपांमुळे आ. खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.\nकार्यक्रमाला माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, आ. भाई जगताप, आ. हरिभाऊ जावळे, खा. रक्षा खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, विनायक देशमुख, माजी आमदार अरुणदादा पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार दत्तात्रय महाजन, संजय गरुड, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, सभापती माधुरी नेमाळ, उपसभापती अनिता चौधरी, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, बाजार समिती सभापती नीळकंठ चौधरी आदी उपस्थित होते. माजी आमदार शिरीष पाटील यांनी प्रास्ताविक केले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Two-youths-injured-in-accident-near-Savlaj/", "date_download": "2018-11-14T00:27:56Z", "digest": "sha1:HX4Y2PV7AE5YHLZENRESVPYZQ34NHUKM", "length": 4088, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावळजजवळ अपघातः दोन युवक जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सावळजजवळ अपघातः दोन युवक जखमी\nसावळजजवळ अपघातः दोन युवक जखमी\nतासगाव : शहर प्रतिनिधी\nसिध्देवाडी - सावळज रस्त्यावरील गोसावी ओघळ येथे सोमवारी दुपारी मिनीबस आणि दुचाकीमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथील दोन महाविद्यालयीन युवक गंभीर जखमी झाले. एक किरकोळ जखमी झाला. गंभीर जखमींना मिरज येथील मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nराहुल रंगराव बाबर (वय 19), प्रशांत नागेश मदवान (वय 17) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. ॠषीकेश महादेव चव्हाण (वय 17, तिघेही रा. सिध्देवाडी) हा किरकोळ जखमी झाला आहे. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी ः सिध्देवाडी येथील राहुल, प्रशांत व ऋषीकेश हे तिघे एकाच दुचाकीवरुन (एम.एच. 10 ए.जे. 5041) तासगाव येथील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेले होते. प्रवेश घेऊन ते गावाकडे परतत होते. सावळजपासून दोन कि.मी. अंतरावर समोरुन येणार्‍या मिनीबसची व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात हे तरुण रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. या अपघाताची तासगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Kass-Plateau-burend/", "date_download": "2018-11-14T01:07:51Z", "digest": "sha1:GOA2K66PKIDG54V23KNWQIXS6F6ZFUZ3", "length": 5512, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कास झाले भकास; वणव्यात पठार होरपळले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कास झाले भकास; वणव्यात पठार होरपळले\nकास झाले भकास; वणव्यात पठार होरपळले\nकास पुष्प पठारामुळे पर्यटनाच्या जागतिक नकाशावर सातारा जिल्ह्याचा नावलौकीक झाला आहे. परंतु, याची काहीच कदर नसलेल्या समाजकंटकांकडून याठिकाणी चक्क वणवा पेटवला जात आहे. यामुळे अत्यंत दुर्मिळ अशा वनस्पती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.\nसौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्‍चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. कास पुष्प पठारावर पश्‍चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे 850 पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. यामध्ये औषधी वनस्पती तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या 32 प्रजाती, सरपटणार्‍या प्राण्यांच्या 19 प्रजाती, सस्तन प्राण्याच्या 10 प्रजाती आणि पक्षांच्या 30 प्रजाती आढळून येतात. अशा या अनमोल नैसर्गिक ठेव्याचे जतन करण्यासाठी वनविभाग, पर्यावरण रक्षक प्रयत्नशील आहेत.\nमात्र, काही समाजकंटक यामध्ये खोडा घालण्याचे काम करत आहेत. मंगळवारी काही समाजकंटकांनी कास पठाराला वणवा लावला. यामुळे लागलेल्या पठारावरील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे पठार काळेकुट्ट झाले होते. वनसंरक्षक समित्यांमार्फत दररोज या परिसरात बंदोबस्त असला तरीही ही घटना घडल्याने पर्यावरण प्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.\nदरम्यान, या घटनेबाबत काय कारवाई केली, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वन विभागाचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर व मेढ्याचे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/fyjc-and-11th-online-admission-process-starts-from-today-latest-update-292553.html", "date_download": "2018-11-14T00:21:18Z", "digest": "sha1:QQ6RA4PT5QZQFHIRVKLU3SQJH463W7DW", "length": 13583, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आजपासून 11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nआजपासून 11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात\nया वेबसाईटवरून भरा ऑनलाईन फॉर्म\nमुंबई, 13 जून : दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेकडे लागले आहे. ही प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून ४ ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे कोणतीही हलगर्जी न करता दिलेल्या तारखांच्या आता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरावे असं आव्हान करण्यात आलं आहे.\nत्यात, यंदा प्रथमच बायफोकलचे प्रवेश ऑनलाइन होणार असल्यामुळे या प्रवेशप्रक्रियेचा कालावधी वाढला आहे. यामुळे ज्या कॉलेजांचे ७० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत, त्यांनी कॉलेज सुरू करण्यास हरकत नाही, असंही सांगण्यात आलं आहे.\n10वीची परिक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन शिक्षणाला सुरूवात म्हणजे आयुष्यातला एक मोठा टप्पा आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षेत्रात पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, त्याचा योग्य विचार करून मगच अॅडमिशनसाठी अर्ज करा. आता तुम्ही ज्या क्षेत्राची निवड करणार आहात त्यात तुमचे भविष्य असणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या आणि आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्या.\nया वेबसाईटवरून भरा ऑनलाईन फॉर्म\n625 पैकी 624 गुण मिळाले म्हणून टॉपरने उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी दिली आणि...\nVIDEO : मास्तर म्हणाले होशील नापास पण झाला पास, पठ्याची मिरवणूक सरांच्या दारात\nदहावीत टॉप केलं म्हणून योगी आदित्यनाथ यांनी दिलेला चेक झाला बाऊंस आणि...\nअंधत्वावर मात करून डोंबिवलीकर विद्यार्थ्यांने मिळवले दहावीत 95 टक्के गूण\nराज्यातील दहावीचा निकाल 89.41 टक्के, मुलींची बाजी, कोकण विभाग अग्रेसर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\n बाहेर पडताय तर या 'SAFETY TIPS' पाहाच\nराहुल गांधींनी केला सावरकरांचा अपमान - रणजीत सावरकर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/first-sarogasi-experiment-by-priserve-sperms-of-dead-prathmesh-in-pune-282321.html", "date_download": "2018-11-14T00:28:25Z", "digest": "sha1:4VUABSTU444OTWCEVD2L23LSEKKUCYW7", "length": 16718, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मयत प्रथमेशच्या 'जतन' शुक्राणूंपासून सरोगसीचा पहिलाच यशस्वी प्रयोग !", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमयत प्रथमेशच्या 'जतन' शुक्राणूंपासून सरोगसीचा पहिलाच यशस्वी प्रयोग \nउच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेलेल्या मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जतन केलेल्या शुक्राणूंच्या मदतीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून जुळी मुलं मिळवण्याचा चमत्कार राजश्री पाटील या आईने केलाय. पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या मदतीने अकाली गेलेल्या मुलाची पोकळी भरून काढण्यासाठी आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करून सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला गेलाय.\n14 फेब्रुवारी, पुणे : उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेलेल्या मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जतन केलेल्या शुक्राणूंच्या मदतीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून जुळी मुलं मिळवण्याचा चमत्कार राजश्री पाटील या आईने केलाय. पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या मदतीने अकाली गेलेल्या मुलाची पोकळी भरून काढण्यासाठी आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करून सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला गेलाय. मृत माणसाच्या शुक्राणूंपासून अशा पद्धतीने सरोगसी मदरचा यशस्वी प्रयोग करून दाखवण्याची हा पहिलाच प्रयत्न असल्याचं सह्याद्री हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय.\nयाबाबतची सविस्तर हकीगत अशी की, पुण्यातील दामले प्रशालेच्या शिक्षिका राजश्री पाटील यांचा 25 वर्षीय मुलगा प्रथमेश शिक्षणसाठी जर्मनीला गेला होता. पण तिकडेच त्याला ब्रेन ट्युमर झाल्याचं निदान झालं आणि त्यातच तो कोमात गेला. तब्बल साडेतीन वर्षे त्याने मृत्यूशी झुंज दिली पण अखेर त्याचा मृत्यू झाला. पण याच काळात जर्मनीतल्या प्रयोग शाळेत टेस्टिंगसाठी प्रथमेशचे शुक्राणू जतन करून ठेवण्यात आले होते. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच प्रथमेशची कायमची आठवण राहावी म्हणून याच जतन केलेल्या शुक्राणूंच्या साहाय्याने सरोगसी मदरचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मग नातेवाईकांमधलीच एक महिला सरोगसीसाठी पुढे आली. राजश्री पाटील यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाला तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटलची मोलाची मदत झाली.\nआयव्हीएफ इन्स्टिट्यूट आणि डॉ सुप्रिया पुराणिक यांनी सरोगसीचं तंत्रज्ञान वापरून मयत प्रथमेशचे शुक्राणू आणि अनामिक दात्याकडून स्त्रीबीज घेऊन त्यापासून भ्रूण तयार केले आणि ते राजश्री पाटील यांच्याच नात्यातील महिलेच्या गर्भाशयात वाढवले... या सगळ्या प्रयत्नांना यश येत अखेर यश आलं. आणि या सरोगसी मदरने १२ फेब्रुवारी रोजी दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला. प्रथमेशच्या शुक्राणू पासून जन्माला आलेल्या या मुलांना राजश्री पाटील या जन्मदात्या आणि पालक म्हणून स्वतःच नाव देणार आहेत. या जुळ्या मुलांची नावं प्रथमेश आणि प्रिशा ठेवणार असल्याचं ही राजश्री पाटील यांनी सांगितलं. नियतीने जरी एक मुलगा त्यांच्यापासून हिरावून घेतला असला तरी मातृत्वाच्या ओढीने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने राजश्री पाटील या आता दोन तान्ह्या मुलांच्या पुन्हा आई झाल्यात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\n बाहेर पडताय तर या 'SAFETY TIPS' पाहाच\nराहुल गांधींनी केला सावरकरांचा अपमान - रणजीत सावरकर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95/all/page-4/", "date_download": "2018-11-14T01:18:48Z", "digest": "sha1:U2PVHZNJTVMZKWWRROQRLVUDJYZIRMIZ", "length": 11285, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऐतिहासिक- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nतुकाराम मुंढेंच्या 'या' निर्णयामुळे पहिल्यांदाच नाशिकमध्ये गणेशोत्सवात विघ्न\nनाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं भालेकर मैदानावरील सार्वजनिक गणेशोत्सव यंदा वादात सापडला आहे.\nBus Accident : पोलादपूर दुर्घटनेतील मृतांची नावं\nबसमधून फेकला गेलो म्हणून वाचलो,बचावलेल्या प्राध्यापकाने सांगितलं नेमकं काय घडलं\n'चलो अयोध्या, चलो वाराणसी', शिवसेनेची होर्डिंगबाजी\nनवी शंभराची नोट आरबीआयला पडली 100 कोटींना \nअमूलनेही घेतली राहुल- मोदींच्या भेटीची दखल\nVIDEO : राहुल गांधींच्या 'जादू की झप्पी'ने मोदींना धक्का\nआरबीआय लवकरच आणणार शंभराची नवी नोट, कशी असणार जाणून घ्या\n'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग\nइंग्लंडचा भारतावर 86 धावांनी विजय\nVIDEO:धोनी-विराटसमोर तरुणाने केलं तरुणीला प्रपोज,चहलने केलं अभिनंदन\nसमलैंगिकता गुन्हा की अधिकार याचा निर्णय सुप्रीम कोर्टानच घ्यावा - केंद्राची भूमिका\nसमलैंगिंकता गुन्हा आहे की नाही सुप्रीम कोर्ट लवकरच देणार निर्णय\nअभी तक \u0003खेलने के लिए\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93/all/page-5/", "date_download": "2018-11-14T00:53:33Z", "digest": "sha1:I6BU2XVNIBEFFERQOURMXMW5DFAX3WPB", "length": 10618, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जिओ- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\n15 एप्रिलपर्यंत होता येणार'जिओ'चं मेंबर,'या' प्लॅनने मिळेल 3 महिने मोफत डेटा\nकसे बनाल जिओचे प्राईम मेंबर\nजिओच्या फ्री आॅफरचा आज शेवटचा दिवस, 'प्राईम मेंबर'साठी ग्राहकांची झुंबड\n'जिओ'चा धमाका, 'त्या' ग्राहकांसाठी 303 रुपयात अनलिमिटेड डेटागिरी\nमुंबईतला 13 जानेवारीचा सनबर्न फेस्टिवल रद्द\n'जिओ सेवा 31 मार्चपर्यंत फ्री'\n 'जिओ'च्या ग्राहकांसाठी 31 मार्चपर्यंत सर्व सेवा फ्री\nऐश्वर्या मनानं तेवढीच सुंदर- अनुष्का\n'जिओ मामि'मध्ये 'ए दिल...'\nजिओ मामिचं शानदार उद्घाटन, अमिताभ,आमिर,अनुरागची उपस्थिती\nकटप्पानं बाहुबलीला का मारलं, 'जिओ मामि'मध्ये कळणार \nशाहरूखचा 'अहमक' जिओ मामिमध्ये\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/new-feacture-of-facebook-launching-a-dating-sites-288962.html", "date_download": "2018-11-14T00:17:01Z", "digest": "sha1:EGCC3KTR7VOJBLVCO2SE2QLNYC4Q723F", "length": 14071, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता फेसबूकवरही शोधा आयुष्याचा जोडीदार !", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nआता फेसबूकवरही शोधा आयुष्याचा जोडीदार \nआयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी आता तुम्हाला फेसबुकही मदत करणार आहे. फेसबुक लवकरच डेटिंग फीचर किंवा सेवा सुरू करणार आहे.\n02 मे : आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी आता तुम्हाला फेसबुकही मदत करणार आहे. फेसबुक लवकरच डेटिंग फीचर किंवा सेवा सुरू करणार आहे. जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया साईट यात नव्यानं उतरणार आहे.\nसध्या टिंडरसारखे डेटिंग अॅप उपलब्ध आहेत. जोडीदार शोधण्यासाठी किंवा डेटिंगसाठी या अॅप्सना मिळणारा प्रतिसाद तुफान आहे. त्यामुळेच फेसबुकनं डेटिंग सेवेत उतरण्याचा निर्णय घेतलाय.\nनुकतीच फेसबुकची वार्षिक परिषद पार पडली. यात मार्क्स झकरबर्गनं डेटिंग सेवा सुरु करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार युजर्सना फक्त डेटिंग अॅपद्वारे समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग करता येणार आहे.\nफेसबुकच्या सर्वेक्षणानुसार जवळपास २ अब्ज लोक हे एकटे आहेत तेव्हा त्यांच्यासाठी फेसबुकनं हे फीचर आणलं आहे. युजर्सच्या फेसबुक अकाऊंटहून फेसबुक डेटिंगचं अकाऊंट हे वेगळं असणार आहे. फेसबुक अकाऊंटवर असलेल्या युजर्सनां आपली मित्र किंवा मैत्रिण हे डेटिंग फीचर वापरत आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळणार नाही.\nडेडिंग अॅप वापरणाऱ्या युजर्सच्या गोपनीयतेची पुरेपुर काळजी ही सेवा देताना घेण्यात येईल असं सांगत फेसबुकनं युजर्सनां आश्वस्त केलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार युजर्सनां फक्त डेटिंग अॅपद्वारे समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग करता येणार आहे. फेसबुकची डेटिंग सेवा टिंडर सारख्या डेटिंग अॅपची चांगलीच डोकेदुखी ठरणार असंही म्हटलं जात आहे.\nसध्या डेटिंग सेवा पुरवणाऱ्या अॅपमध्ये टिंडर आघाडीवर आहे त्यामुळे टिंडरला फेसबुकमुळे मोठा प्रतिस्पर्धी येणाऱ्या काळात निर्माण होणार हे नक्की.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86/", "date_download": "2018-11-14T00:38:08Z", "digest": "sha1:E7DU2TWXCC6SUTHRTQVTVLJYR5YROLWK", "length": 7972, "nlines": 122, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "वयोवृद्ध पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अटक – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome अपराध समाचार वयोवृद्ध पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अटक\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nवयोवृद्ध पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अटक\nin अपराध समाचार, समाचार\nदारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या वयोवृद्ध पतीचा गळा दाबून खून करून नंतर आत्महत्येचा बनाव केला आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीविरूध्द पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे गेल्या २२ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता. न्यायवैद्यक तपासणीनंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. पत्नीला अटक झाली असून तिला तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.\nसोमलिंग दोडप्पा डोगे (वय ६५) असे खून झालेल्या वयोवृध्दाचे नाव आहे. त्याची पत्नी कुसुम दोडे (वय ५८) हिनेच हे कृत्य केल्याचे उजेडात आल्यानंतर तिच्याविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिला अटकही झाली आहे. गेल्या २२ ऑक्टोबर रोजी हत्तूर गावात स्वत:च्या घरात सोमलिंग दोडे याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांत नोंद झाली होती. त्यानुसार अकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास हाती घेतला होता. दरम्यान, मृत सोमलिंग याच्या मृतदेहाची न्यायवैद्यक तपासणी केली असता त्यात हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडल्याच्या जखमा आढळून आल्या होत्या. गळा दाबून श्वास गुदमरून अनैसर्गिक मृत्यू झाल्याचा अहवाल छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागातून प्राप्त झाल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.\nयासंदर्भात पोलिसांनी अधिक तपास केला असता मृत सोमलिंग याच्या त्रासाला वैतागून पत्नी कुसुम हिने त्याचा गळा दाबून खून केल्याचा ठपका ठेवला आहे. गळा दाबून पतीचा खून केल्यानंतर तिने इतर अज्ञात आरोपीच्या मदतीने मृताच्या गळ्याला दोरी बांधून छताला लटकावून दारूच्या नशेत सोमलिंग याने स्वत: आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-use-liquid-biofertilisers-soil-fertility-agrowon-maharashtra-7388", "date_download": "2018-11-14T01:38:08Z", "digest": "sha1:BPY6ZHSJFJJAZP43F5VI7BFRWKNMOF35", "length": 28059, "nlines": 193, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, use of liquid biofertilisers for soil fertility , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजमीन सुपीकतेसाठी करा द्रवरूप जिवाणूखतांचा वापर\nजमीन सुपीकतेसाठी करा द्रवरूप जिवाणूखतांचा वापर\nजमीन सुपीकतेसाठी करा द्रवरूप जिवाणूखतांचा वापर\nरवींद्र जाधव, दीपाली मुटकुळे\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nजमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जिवाणूखताचा वापर विविधप्रकारे करता येतो. जमिनीतून, पानांवर फवारणीद्वारे किंवा सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान कुजवणीसाठी द्रवरूप जैविक खते उपयुक्त ठरतात. त्यांचा वापर करण्याविषयी माहिती घेऊ.\nजमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जिवाणूखताचा वापर विविधप्रकारे करता येतो. जमिनीतून, पानांवर फवारणीद्वारे किंवा सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान कुजवणीसाठी द्रवरूप जैविक खते उपयुक्त ठरतात. त्यांचा वापर करण्याविषयी माहिती घेऊ.\nजमिनीतील जिवाणू हे मातीची सुपीकतेमध्ये आणि पिकांच्या शरीरातील विविध क्रियांचा वेग वाढवण्यामध्ये मोलाची भूमिका निभावतात. त्याच प्रमाणे शेतामध्ये उपलब्ध सेंद्रिय पदार्थांना कुजवण्याच्या प्रक्रियेतही ते उपयुक्त ठरतात. अशा योग्य प्रकारे कुजलेल्या सेंद्रिय खतातून पिकांना पोषक द्रव्ये मिळतात. अशा उपयुक्त जिवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढवण्यासाठी जिवाणूखतांचा वापर विविध प्रकारे करता येतो. अलीकडे त्यात द्रवरूप जिवाणू खतेही उपलब्ध होत आहे. अशा जिवाणूखतांच्या वापरातून जमिनीची सुपीकता व उत्पादनामध्ये वाढ साधणे शक्य होते.\nजमिनीत वापरासाठी द्रवरूप जिवाणू मिश्रण\nपिकांच्या वाढीसाठी आवश्यक ती मूलद्रव्ये उपलब्ध करणामध्ये विविध जिवाणू कार्यरत असतात. त्यात यामध्ये असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे, स्फुरद, सिलिकेट, लोह व जस्त विरघळविणारे, पालाश उपलब्ध करून देणारे, गंधक विघटन करणारे, प्रकाशसंश्लेषण करणारे काही यीस्ट व अॅक्टिनोमायसेट्स आदी जिवाणू असतात. अशा जिवाणूंचे कल्चर खास प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात येते. असे विविध जिवाणू वेगवेगळ्या स्वरुपामध्ये किंवा एकमेकांना पूरक असल्यास मिश्रणामध्ये वापरता येतात.\nजमिनीमध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या जोमाने वाढते.\nजमिनीची जैविक व भौतिक सुपीकता वाढते.\nअसहजीवी जिवाणूंमार्फत नत्र स्थिरीकरणाद्वारे वातावरणातील नत्र पिकास उपलब्ध होतो. पिकांना स्फुरद, पालाश, लोह,जस्त, गंधक, सिलिकॉन अशा अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी या रासायनिक खतांची मात्रा कमी करणे शक्य होते. खर्चात बचत होते.\nपिकाच्या निरोगी वाढीला चालना मिळते. उत्पादनात वाढ होते.\nऊस लागवडीच्या वेळी व लागवडीनंतर ४५, ६० व ९० दिवसांनी प्रत्येक वेळी हेक्टरी २.५ लिटर या प्रमाणात २०० लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या सहाय्याने आळवणी करावी.\nखोडवा ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत व त्यानंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी प्रतिहेक्टरी २.५ लिटर या प्रमाणात २०० लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या सहाय्याने आळवणी करावी.\nकिंवा लागवड व खोडवा उसात वर उल्लेखलेल्या वेळी ठिबक सिंचनातूनही देता येते. त्यासाठी वेगळ्या टाकीत २.५ लिटर द्रवरूप जिवाणू खत प्रति २०० लिटर पाणी याप्रमाणात द्रावण करावे.\nकिंवा जिवाणू द्रवरूप खत एक लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या १०० ते २०० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळावे. जमिनीत ओल असताना उसाच्या बाजूला चळी घेऊन रांगोळी पद्धतीने समप्रमाणात सरीत मिसळावे.\nखोडव्यात आळवणी करावयाची झाल्यास उसाच्या बुडख्याजवळ ओळीलगत करावी.\nपानांवर फवारणीसाठी जिवाणू मिश्रण\nअसिटोबॅक्टर, डायझोट्रॉफिकस, बुरखोलडेरिया, हर्बास्पिरीलम, अॅझॉस्पिरीलम व अॅझॉअरकस आदी जिवाणूंचे एकत्रित मिश्रण उपलब्ध आहे. त्याची पानावर फवारणी केल्यास पिकाच्या अंतर्गत भागातील जैविक गुणवत्ता वाढून आरोग्यासाठी फायदा होतो.\nउदा. ऊस पिकामध्ये प्रतिहेक्टरी फवारणी ३ लिटर प्रति ५०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. त्यातून नत्राची उपलब्धता वाढते. नत्रयुक्त रासायनिक खताची मात्रा कमी करता येते. तसेच उसातील साखर उताऱ्यात वाढ होते.\nही फवारणी ऊस लागवडीनंतर ६० दिवसांपासून मोठ्या बांधणीपर्यंत (१२० दिवस) घ्यावी. खोडवा पिकामध्ये ऊस तुटल्यानंतर ४५ दिवस ते मोठ्या बांधणीपर्यंत घ्यावी. फवारणी सकाळी ११च्या आत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी.\nपाचट व इतर सेंद्रिय पदार्थ विघटन करणारे जिवाणू\nपिकाचे उर्वरीत अवशेष उदा. पालापाचोळा, टाकाऊ भाग, उसाचे पाचट यांचे शेतातच विघटन करण्यासाठी विशेष जिवाणू कार्यरत असतात. अशा जिवाणूंचा वापर केल्यास वेगाने विघटन होऊन पिकांना सेंद्रिय कर्बासह विविध मुलद्रव्ये उपलब्ध होतात.\nउदा. उसामध्ये पाचट जाळून टाकले जाते. त्याऐवजी जिवाणूंचा वापर केल्यास त्याचे विघटन होऊन जमिनीच्या सुपीकतेला फायदा होतो. जमिनीचा पोत सुधारून ती भुसभुशीत होते. हवा खेळती राहते.\nप्रमाण : साधारणत: प्रतिहेक्टरी १० ते १३ टन पाचट निघते. त्यासाठी २.५ लिटर प्रतिहेक्टरी सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे द्रवरुप जिवाणू वापरावेत.\nद्रवरूप जिवाणू खतांमधील घटक\nद्रवरूप जिवाणू खतात काही जिवंत व सुप्तावस्थेतील जिवाणू, जिवाणूंचे उत्सर्जित होणारे स्राव यांचा वापर केला जातो. याशिवाय पेशीसंवर्धक आणि पेशी संरक्षकांचाही वापर केला जातो. ही खते प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा पिशवीत निर्जंतुक वातावरणात हवाबंद केली जातात. त्यामुळे ती जास्त काळ टिकविता व वापरता येतात. त्यातील जिवाणूंची संख्या दोन वर्षांपर्यंत कमी होत नाही.\nद्रवरूप खते संपृक्त स्वरूपात असतात, त्यामुळे त्यांची मात्रा कमी प्रमाणात लागते.\nद्रवरुप जिवाणूखतांचा वापर घ्यावयाची काळजी\nद्रवरूप जिवाणूखते सावलीत ठेवावीत (२५ ते ३० अंश सेल्सिअस)\nबियाणे प्रक्रियेसाठी प्रथम बुरशीनाशक मग कीटकनाशक व त्यानंतर द्रवरूप जिवाणू खताची प्रक्रिया करावी.\nद्रवरूप जिवाणूखते वापरासंबंधी जी अंतिम तारीख दिलेली असते, त्यापूर्वीच ती वापरावीत.\nद्रवरूप जिवाणूखते वापरावयाच्या विविध पद्धती\nबेणेप्रक्रिया : ॲसिटोबॅक्टर द्रवरूप जिवाणू खत १ लिटर प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे किंवा बियाणे १० ते ३० मिनिटे बुडवावे. नंतर सावलीत वाळवून लागवड करावी.\nफवारणी : फवारणीसाठी वापरावयाचे जिवाणू मिश्रण हेक्टरी ३ लिटर प्रति ७५० लिटर पाणी याप्रमाणात वापरावे.\nरोपप्रक्रिया : रोपाची मुळे बुडतील इतके पाणी घ्यावे. त्या पाण्यात प्रतिलिटरला १० मि.लि. द्रवरूप जिवाणू खत मिसळावे. या द्रावणात मुळ्या १० ते २० मिनिटे बुडवाव्यात व नंतर पुनर्लागवड करावी.\nजमिनीत वापर : जमिनीत वापरासाठी द्रवरूप जिवाणू मिश्रण प्रतिहेक्टरी २.५ लिटर प्रति ७५० लिटर पाणी या प्रमाणे फवारावे. किंवा १५०० किलो शेणखत/ कंपोस्ट खत/ माती यात मिसळून जमिनीत सर्वत्र सारखे पसरावे. त्याच प्रमाणे झारी, फवारणी पंप किंवा सूक्ष्म सिंचन संच प्रणालीद्वारे द्रवरूप जिवाणू खते देता येतात.\nसेंद्रिय खतांच्या गुणधर्मात वाढ : गांडूळ खत आणि कंपोस्ट खतामध्ये जमिनीत वापरावयाचे द्रवरूप जिवाणू मिश्रण प्रतिटन १ लिटर याप्रमाणात वापरावे. त्यामुळे त्यांच्या उपयुक्त गुणधर्मात वाढ होते.\nपिकांच्या उगवणीमध्ये ८ ते २२ टक्के वाढ होऊन मुळांची वाढ चांगली होते.\nनत्र, स्फुरद, पालाश, गंधक व इतर मूलद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी रासायनिक खतांची २५ ते ५० टक्के बचत होते.\nपीकवाढीसाठी आवश्यक पदार्थांची निर्मिती करतात. उदा. जिब्रॅलिक ॲसिडमुळे उगवण शक्ती वाढते.\nजमिनीची जैविक सुपीकता व पोत सुधारतो. पाणी वापर कार्यक्षमतेत वाढ होते. पाण्याचा ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते.\nपिकांची उगवण क्षमता, फुटवे येण्याची क्षमता, मुळांची संख्या, फूल व फळ धारण करण्याची क्षमता वाढते. परिणामी उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होते, त्याची प्रत सुधारते. द्रवरूप डिंकपोस्टिंग कल्चर जमिनीतील पिकांच्या उरलेल्या अवशेषांचे विघटन करतात, त्यामुळे कर्ब व नत्र यांचे गुणोत्तर सुधारते.\nउपयुक्त जिवाणूंनी तयार केलेल्या प्रतिजैविकांमुळे रोगकारक बुरशीचे नियंत्रण होते. पिकाची रोग व कीड प्रतिकार क्षमता वाढते.\nसंपर्क : रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१\n(सहाय्यक प्राध्यापक, सौ. के. एस. के. कृषी महाविद्यालय, बीड.)\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathigrapes-crop-advisory-agrowon-maharashtra-9313", "date_download": "2018-11-14T01:37:08Z", "digest": "sha1:JMID2WIIVHOUA27RB7LGZC36ML4BYOT7", "length": 17646, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,grapes crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडाऊनी, भुुरीच्या प्रादुर्भावाची शक्यता\nडाऊनी, भुुरीच्या प्रादुर्भावाची शक्यता\nडाऊनी, भुुरीच्या प्रादुर्भावाची शक्यता\nडाऊनी, भुुरीच्या प्रादुर्भावाची शक्यता\nडॉ. एस. डी. सावंत\nशुक्रवार, 15 जून 2018\nसर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यात शुक्रवार आणि त्यानंतर सर्वच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे. सांगली, सोलापूर, पुण्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये शनिवारपासून ते मंगळवारपर्यंत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः सांगली विभागामध्ये सांगलीच्या दक्षिणेकडील भागात रविवारी आणि सोमवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस सर्व विभागांमध्ये म्हणजेच पळशी,खानापूर, विटा, तासगाव, पलूस, वाळवा परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे.अशाच प्रकारचा पाऊस पुणे जिल्ह्यातील यवत, पाटस, सुपे, बारामती या विभागामध्ये सोमवार, मंगळवारी होण्याची शक्यता आहे.\nसर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यात शुक्रवार आणि त्यानंतर सर्वच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे. सांगली, सोलापूर, पुण्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये शनिवारपासून ते मंगळवारपर्यंत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः सांगली विभागामध्ये सांगलीच्या दक्षिणेकडील भागात रविवारी आणि सोमवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस सर्व विभागांमध्ये म्हणजेच पळशी,खानापूर, विटा, तासगाव, पलूस, वाळवा परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे.अशाच प्रकारचा पाऊस पुणे जिल्ह्यातील यवत, पाटस, सुपे, बारामती या विभागामध्ये सोमवार, मंगळवारी होण्याची शक्यता आहे.\nजोरात सुरू झालेला मॉन्सून या आठवड्यामध्ये मंदावलेला दिसत आहे. विशेषतः नाशिक विभागात या आठवड्यात फारश्या पावसाची शक्यता नाही.परंतू २३,२४ तारखेनंतर सर्वच विभागामध्ये मॉन्सून पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात विशेषतः नाशिक, सोलापूर विभागांत होणाऱ्या पावसामुळे तापमानात बरीचशी घट झालेली आहे. २४ तारखेनंतरच्या पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढून कमाल तापमान बहुतांशी ३० अंश सेल्सिअच्या खाली जाण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ असा, की सध्याच्या हलक्या पावसामध्ये कदाचित डाऊनी मिल्ड्यूचा सर्वत्र प्रसार झालेला दिसणार नाही; परंतु २३, २४ तारखेनंतरच्या पावसामध्ये डाऊनी मिल्ड्यू कार्यरत होण्याची दाट शक्यता सर्वच विभागात दिसते. म्हणून २० ते २२ तारखेच्या दरम्यान सर्व बागांच्यामध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेणे फायद्याचे ठरेल.\nशेंडा कापलेल्या बागांच्यामध्ये ताम्रयुक्त बुरशीनाशकाची (कॉपर हायड्रॉक्साईड २ ग्रॅम किंवा कॉपर आॅक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण अर्धा टक्का) फवारणी घ्यावी.\nपुढील ५ ते ६ दिवसांमध्ये पाऊस जरी कमी झाला तरी सर्व विभागांच्यामध्ये वातावरण ढगाळ रहाणार आहे. झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये आर्द्रता बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. अशा वातावरणामध्ये भुरी वाढण्याची शक्यता असते.\nबागेत फेरफटका घेऊन भुरीचा प्रादुर्भाव झालेली पाने दिसतात का हे तपासावे. प्रादुर्भावास थोडीशी सुरवात झालेली असल्यास लगेच सल्फर (८० डब्लूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे\nद्राक्ष विभाग सोलापूर पूर ऊस पाऊस सांगली तासगाव पुणे बारामती मॉन्सून नाशिक कमाल तापमान\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-india-have-agriculture-assistance-netherlands-8221", "date_download": "2018-11-14T01:39:32Z", "digest": "sha1:PJWZLFLHPWONHGMKYJSE3QW27DE3ZEJT", "length": 16540, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, India to have Agriculture assistance of Netherlands | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनेदरलॅंडचे भारताबरोबर कृषी संशोधनासाठी सहकार्य\nनेदरलॅंडचे भारताबरोबर कृषी संशोधनासाठी सहकार्य\nमंगळवार, 15 मे 2018\nबारामती, जि. पुणे : भारतातील चौथ्या क्रमांकाचा परकीय गुंतवणूकदार देश असलेल्या नेदरलॅंडचे पंतप्रधान, उपपंतप्रधान, १५ खात्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तब्बल २२० उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ २३ ते २५ मे या कालावधीत भारतात येत आहे. कृषी विकासातील सर्वांत मोठे करार वर दौऱ्यादरम्यान होणार आहेत. या दौऱ्याचा समारोप बारामतीतील सेंटर फॉर एक्सलंस-डेअरी या केंद्राच्या भूमिपूजनाने होणार आहे.\nबारामती, जि. पुणे : भारतातील चौथ्या क्रमांकाचा परकीय गुंतवणूकदार देश असलेल्या नेदरलॅंडचे पंतप्रधान, उपपंतप्रधान, १५ खात्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तब्बल २२० उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ २३ ते २५ मे या कालावधीत भारतात येत आहे. कृषी विकासातील सर्वांत मोठे करार वर दौऱ्यादरम्यान होणार आहेत. या दौऱ्याचा समारोप बारामतीतील सेंटर फॉर एक्सलंस-डेअरी या केंद्राच्या भूमिपूजनाने होणार आहे.\nडच पंतप्रधान मार्क रूट, उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन आणि त्यांचे शिष्टमंडळ २३ मे रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. संपूर्ण देशात नेदरलॅंड कृषी, स्मार्ट सिटी, जलव्यवस्थापन, आरोग्य आणि संशोधन व विकास या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. त्याचे विविध करार वेगवेगळ्या राज्यांमध्ये केले जाणार आहेत. हरियानात गुडगाव येथे फुलबाजार, कर्नाल येथील महाराणा प्रताप फलोत्पादन विद्यापीठातही सफरचंदाच्या उच्च, दर्जेदार व उत्पादनवाढीसाठी प्रकल्प आणि महाराष्ट्रात बारामती येथे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत राज्यातील सर्वांत मोठा व भविष्यातील दुग्धोत्पादनात आशादायक क्रांती आणणारा सेंटर फॉर एक्सलन्स डेअरी हा गुणवत्तापूर्ण गोवंश सुधार प्रकल्प उभा राहणार आहे.\nभारत नेदरलॅंडकडून शेती तंत्रज्ञान, कृषी संशोधनातील देवाणघेवाण, उच्च प्रतीचे बियाणे निर्मिती तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहे. भारतातील शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याच्या दृष्टीने नेदरलॅंडकडून हे सहकार्य घेतले जाणार आहे. भारतातील सफरचंद पाच वर्षांत उत्पादनायोग्य होतात, मात्र नेदरलॅंडमध्ये सफरचंदाचे उत्पादन ११ महिन्यांतच मिळू लागते, भारतातील टोमॅटोसारख्या पिकांना १ चौरस मीटरमध्ये १० किलोपर्यंत उत्पादन मिळते, मात्र तेवढ्याच क्षेत्रफळात ५० किलोपर्यंत उत्पादन मिळविणाऱ्या जाती व पीक तंत्र नेदरलॅंडने विकसित केले आहे. ते भारतात विकसित करण्यासाठी अगोदरच काही करार झालेले आहेत. आता २३ मे ते २५ मेपर्यंत नव्याने आणखी मोठे करार करून भारतीय शेतीत क्रांती करण्याचे पाऊल उचलले जाणार आहे.\nभारत गुंतवणूकदार विकास आरोग्य health गुंतवणूक हरियाना फुलबाजार flower market सफरचंद apple महाराष्ट्र बारामती शेती टोमॅटो\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nजिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nराज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...\nदावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...\nसत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-capsicum-cultivation-green-house-agrowon-maharashtra-1643?tid=152", "date_download": "2018-11-14T01:21:57Z", "digest": "sha1:3Q4DQ7XJDVN3LOWIX67KEMNDSHOZWKW7", "length": 21241, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, capsicum cultivation in green house, AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nवर्षभर सातत्याने, दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हरितगृहामध्ये भाजीपाला पिके घेतली जातात. महाराष्ट्रामध्ये हरितगृहातील भाजीपाल्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही शेडनेटमध्ये ढोबळी मिरची अनेक ठिकाणी केली जाते.\nवर्षभर सातत्याने, दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हरितगृहामध्ये भाजीपाला पिके घेतली जातात. महाराष्ट्रामध्ये हरितगृहातील भाजीपाल्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही शेडनेटमध्ये ढोबळी मिरची अनेक ठिकाणी केली जाते.\nरंगीत ढोबळी मिरची लागवडीस हरितगृहामधील तापमान किमान १८ अंश सेल्सिअस व कमाल ३५ अंश सेल्सिअस आवश्‍यक असते. या पिकासाठी योग्य सापेक्ष आर्द्रता ५० ते ७५ टक्‍क्‍यांपर्यंत असली पाहिजे. हे प्रमाण हरितगृहामध्ये नियंत्रित करता येते. पर्यायाने हरितगृहामध्ये उत्पादन केलेल्या मिरचीचा दर्जा चांगला राहतो.\nतापमान दहा अंश सेल्सिअसहून कमी झाल्यास व धुके पडल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.\nतापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास फळधारणा होत नाही व फळे पोसत नाहीत.\nशेतामध्ये ढोबळी मिरचीची लागवड ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिन्यांत करावी.\nजमीन चांगली कसदार व सुपीक लागते. पाण्याचा चांगला निचरा होणारी. सामू सहा ते सात. साधारणपणे जमिनीची खोली एक-दीड मीटर असावी. म्हणून मध्यम ते भारी काळ्या जमिनी या पिकास उत्तम मानवतात, तसेच पोयट्याच्या सुपीक जमिनीसुद्धा चालू शकतात.\nढोबळी मिरचीच्या जाती :\nहरितगृहामध्ये लाल, पिवळ्या आणि नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरच्यांची लागवड केली जाते. आपले गाव शहराच्या जवळ असल्यास लाल आणि पिवळ्या रंगांच्या ढोबळी मिरचीला अधिक उठाव मिळू शकतो, कारण या मिरच्यांची चव काहीशी गोडसर असल्याने त्यांचा वापर आपल्याकडे भाजी म्हणून होत नाही.\nपंचतारांकित हॉटेल आणि मोठ्या शहरांमध्ये मात्र रंगीत ढोबळी मिरच्यांची मागणी अधिक असल्याचे दिसून आले आहे, त्यासाठी अधिक दर उपलब्ध होतो. शहरामध्ये काढणीनंतर आपला माल पाठवणे सोईचे नसल्यास नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरचीचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडावा. दर्जेदार उत्पादनामुळे या मिरच्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळू शकतो. आपल्या परिसरानुसार आणि बाजारपेठेतील स्वतःच्या अभ्यासानुसार मिरचीची जात निवडावी.\nरोप निवडीचे निकष :\nरंगीत ढोबळी मिरचीचा पर्याय निवडल्यास लाल व पिवळा या रंगांचे प्रमाण साधारणपणे - ६५ टक्के लाल आणि ३५ टक्के पिवळा असे ठेवावे.\nसाधारणपणे लाल रंगाच्या मिरचीला अधिक मागणी असते.\nस्वतः रोपे तयार करणार असल्यास लागवडीपूर्वी साधारणपणे एक महिना आधी योग्य त्या आकाराच्या शेडनेटमध्ये रंगानुसार बियांची रोपे ट्रेमध्ये तयार करावीत.\nरोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा चांगली स्वच्छ करावी. त्याचप्रमाणे जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करावी. तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे.\nवाफ्यावर दोन सें.मी. खोलीच्या दहा सें.मी. अंतरावर रुंदीला समांतर रेघा ओढून घ्याव्यात. त्यात प्रथम फोरेट (१० जी) हे कीटकनाशक दहा ग्रॅम प्रत्येक वाफ्यावर टाकून नंतर बी पेरणी करावी.\nप्रति वाफा दहा ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्‍टर ढोबळी मिरची लागवडीसाठी सुमारे ४०० ते ५०० ग्रॅम बियाण्याची गरज असते. जातीनुसार बियाण्याची गरज बदलू शकते.\nरोपे सहा ते आठ आठवड्यांची झाल्यावर ती पुनर्लागवडीस तयार होतात.\nलागवडीच्या वेळी रोपे खालीलप्रमाणे असावीत.\nरोपांचे वय चार ते पाच आठवड्यांचे असावे.\nरोपांची उंची १६ ते २० सें.मी. असावी.\nरोपांवरती चार ते सहा पाने असावीत.\nरंगीत ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी गादीवाफ्याचा वापर करावा.\nगादीवाफा ९० x ४० x ५० सें.मी. आकाराचा असावा. या वाफ्यावर दोन ओळींत झिगझॅग पद्धतीने लागवड करावी.\nदोन रोपांतील अंतर - ४५ सें.मी.\nदोन ओळींतील अंतर - ५० सें.मी.\nरोपांची घनता - २.५ रोपे प्रति चौ.मी.\nरंगीत ढोबळी मिरचीचे पीक हे दहा महिन्यांचे आहे. या कालावधीमध्ये विविध मशागतीच्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यातील महत्त्वाच्या बाबींविषयी जाणून घेऊ.\nझाडाला आधार देणे : मिरची पिकाची उंची दहा फुटांपर्यंत जाते. हे पीक आपले आणि फळांचे वजन पेलू शकत नाही. त्यामुळे झाडाला आधार देणे गरजेचे असते.\nएका गादीवाफ्यावर साधारणपणे तीन मीटर उंचीवर तीन गॅल्व्हनाइज्ड आयर्नच्या तारा (१२ गेज जाडीच्या) वाफ्याला समांतरपणे बांधून घ्याव्यात. तारा बांधल्यानंतर लागवड करावी.\nलागवड झाल्यानंतर लवकरात लवकर एका झाडासाठी चार या संख्येत प्लॅस्टिक दोऱ्या तारेला बांधून खाली सोडाव्यात. नंतर त्या झाडाला बांधाव्यात.\nरोपांचा शेंडा खुडणे : लागवडीनंतर २१ दिवसांनी रोपाचा शेंडा खुडावा. खुडण्यासाठी धारदार कात्रीचा वापर करावा. रोपावरती चार- पाच पाने ठेवून शेंडा खुडला जातो, त्यामुळे मिरचीला तीन ते चार फुटवे फुटतात, त्यांना आधारासाठी सोडलेल्या दोऱ्या बांधून घ्याव्यात.\nकाढणी : मिरचीची काढणी प्रामुख्याने जाती व रंगानुसार वेगवेगळ्या वेळी सुरू होते. हा कालावधी ९० ते १०० दिवस असा असतो. काढणी करताना दूरच्या बाजारपेठेत पाठविताना मिरचीला पाच टक्के रंग आल्यानंतर काढणी करावी, तर जवळच्या बाजारपेठेसाठी रंग येण्याचे प्रमाण थोडे अधिक असले तरी चालू शकते.\nउत्पादन : मिरचीचे उत्पादन जातीपरत्वे वेगवेगळे दिसून येते. जुन्या किंवा पारंपरिक जातीमध्ये आठ कि.ग्रॅ. प्रति चौ.मी. आणि आयात केलेल्या काही जातींपासून १४- १८ कि.ग्रॅ. प्रति चौ.मी. उत्पादन मिळते.\nप्रतवारी : मिरचीच्या काढणीनंतर फळांचा आकार व वजनानुसार प्रतवारी करावी.\nसाधारणतः अ दर्जा- २०० ते २५० ग्रॅम, ब दर्जा - १५० ते १९९ ग्रॅम, क दर्जा - १५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या मिरच्या अशा तीन प्रतींनुसार वर्गीकरण केले जाते.\n(लेखक हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथे सहायक व्यवस्थापक आहेत.)\nढोबळी मिरची capsicum आधुनिक शेती पॉलिहाऊस शेती\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nहरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...\nनिर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...पॉलिहाउसमधील गुलाब उत्पादन शेतकरी ः ज्ञानेश्वर...\nपॉलिहाउसमधून घेतो दर्जेदार ढोबळी मिरचीतेरा एकर शेती असलेले भरत अाहेर २०१२ पासून...\nक्षारपड जमिनीत पॉलिहाऊसमध्ये...सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा)...\nहरितगृहामधील ढोबळी मिरचीवर्षभर सातत्याने, दर्जेदार आणि अधिक उत्पादन...\nजिद्द, चिकाटीतून जीवनात फुलविले रंगजिद्द, चिकाटी व वेगळी वाट शोधण्याची वृत्ती असेल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2018-11-14T00:23:50Z", "digest": "sha1:2E76PLOEOVSTSLDU5FYQH2VKLH4GE2NY", "length": 9247, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेणुका देवस्थानच्या वासंतिक नवरात्रोत्सवाला भाविकांचा प्रतिसाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेणुका देवस्थानच्या वासंतिक नवरात्रोत्सवाला भाविकांचा प्रतिसाद\nशेवगाव – चालू वर्षापासून श्रीक्षेत्र अमरापूरच्या (ता. शेवगाव) श्री रेणुका देवस्थानात मोठ्या प्रमाणात सुरू केलेल्या वासंतिक नवरात्रोत्सवास भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.\nबुधवारी (दि. 18) झालेल्या घटस्थापनेनंतर प्रत्येक माळेला भाविकांची गर्दी चंद्रकलेप्रमाणे वाढली. या काळात अनेक मान्यवर, संत-महंतांनी नवरात्रोत्सवाला उपस्थिती लावली. तर, 25 तारखेला सांगता महोत्सवाच्या निमित्ताने सामवेद पारायण, शतचंडी यज्ञ, प्रधान हवन व पूर्णाहुती कार्यक्रमप्रसंगी येथे काही परदेशी पाहुणेही खास उपस्थिती लावणार आहेत.\nनवरात्रोत्सवानिमित्त देवस्थानच्या संपूर्ण परिसराला विद्युत रोषणाईने लखलखीत केले आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. रविवारी (दि. 25) सांगता कार्यक्रमाच्या वेळी जागतिक पातळीवर अग्रेसर असलेल्या डेरेक डेअरी सोल्युशन या न्यूझीलॅंडच्या कंपनीचे कार्यकारी अधिकारी डेरेक फिअर वेदर, जयन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक प्रवीण चिरा, तसेच डॉ. रेड्डी फार्मासिट्युकल कंपनीचे माजी संचालक डॉ. अभिताभ मुखर्जी हे मान्यवर स्वागत करण्यात येणार आहे. रेणुका मल्टिस्टेटचे प्रवर्तक प्रशांत भालेराव, रेणुका प्रॉडक्‍शनचे प्रमुख योगेश भालेराव हे सध्या सांगता कार्यक्रम नियोजनात व्यग्र आहेत.\nआज श्री रेणुका देवस्थानात सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शतचंडी हवन कार्यक्रम पार पडला. भगवती भक्‍त चंद्रकांत भालेराव व मंगलताई भालेराव दिवसभर पूजेसाठी बसले होते. उद्या सकाळी साडेनऊला पूर्णाहुती होऊन घट उत्थापन होणार आहे. साडेअकराला महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन आहे. यावेळीही मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. वेदशास्त्रसंपन्न सच्चिदानंद देवा, तुषार देवा, अप्पा कुलकर्णी यांच्यासह 11 ब्रह्मवृंदांनी नवरात्रोत्सवातील सर्व पूजा विधी पार पाडल्या. तर, भजनसम्राट भारस्कर यांनी राजोपचार पार पाडले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराजूमामा जाधव याच्यासह चार मटकाकिंग तडीपार\nNext articleशहांनी मांडलेली भूमिका अवमानजनक – चंद्राबाबू\nराष्ट्रीय राखीव दलाचे जवान काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार\nअल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nकुख्यात गुंड ‘अंतोन गायकवाड’च्या तडीपारीवर शिक्कामोर्तब\nटंचाई काळात जखणगावात होतोय अवैध पाणीउपसा\nअरणगावच्या सरपंच पतीची झेडपीत अधिकाऱ्यांना अरेरावी\n‘दगडी पाटा’ डोक्‍यात टाकून पत्नीचा केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-marathi-websites-kopardi-case-ujjwal-nikam-79324", "date_download": "2018-11-14T00:51:56Z", "digest": "sha1:EYUCIN5PSRK5MWQ45TMZPVFZZYEZ7PWO", "length": 16832, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites kopardi case ujjwal nikam कोपर्डी खटला : भवाळ, भैलुमेच्याही मनातही अत्याचार करण्याची सुप्त भावना होती ! | eSakal", "raw_content": "\nकोपर्डी खटला : भवाळ, भैलुमेच्याही मनातही अत्याचार करण्याची सुप्त भावना होती \nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nनगर : कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याच्या अंतिम युक्तिवादात विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी आज दुसऱ्या दिवशीही म्हणणे मांडले. तिन्ही आरोपींनी कसे कृत्य केले, त्यानी अत्याचार व खुन करण्यासंदर्भांत कसा कट रचला याबाबतचे 24 परिस्थितीजन्य मुद्दे मांडले. आरोपी एकने अत्याचार केल्यावर अन्य आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांच्याही मनात अत्याचार करण्याबाबत मनातही सुप्त भावना होती असे आपल्या युक्तीवादात ऍड. निकम यांनी स्पष्ट केले.\nनगर : कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याच्या अंतिम युक्तिवादात विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी आज दुसऱ्या दिवशीही म्हणणे मांडले. तिन्ही आरोपींनी कसे कृत्य केले, त्यानी अत्याचार व खुन करण्यासंदर्भांत कसा कट रचला याबाबतचे 24 परिस्थितीजन्य मुद्दे मांडले. आरोपी एकने अत्याचार केल्यावर अन्य आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांच्याही मनात अत्याचार करण्याबाबत मनातही सुप्त भावना होती असे आपल्या युक्तीवादात ऍड. निकम यांनी स्पष्ट केले.\nकोपर्डी बलात्कार व खून खटल्याचा अंतीम युक्तीवाद नगरच्या जिल्हा न्यायालयात विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशी ऍड. निकम यांनी घटनेत आरोपी जितेंद्र शिंदेसोबत आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ व आरोपी नंबर तीन नितीन भैलुमे यांचा कसा सहभाग आहे. तिघांनी मिळून हा प्रकार कसा केला याबाबत परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे 24 मुद्दे मांडले.\n''पिडीत मुलीचा मृत्यू अनैसर्गिक झालाय, घटनेनंतर जखमी पिडीतेसोबत आरोपी शिंदेला पाहिले, घटनेनंतर तो दोनदिवस फरार होता. त्यांच्या गळ्यातील चैन घटनास्थळी सापडली, तपासणीत त्याने अनेक बाबीची उत्तरे खोटी दिली, त्याने घटनेआधी दुचाकी खेरदी केली, आरोपीचे रक्ताळलेले कपडे मिळाले, पिडीतेच्या अंगावर आढळून आलेल्या दाताच्या खुना आरोपीच्या आहे, त्यांच्या घरुन जप्त केलेल्या अश्‍लिल सीडी व मोबाईलमध्ये अश्‍लिल छायाचित्रे सापडली, घटनेआधी तिघांनी पिडीतेची छेड काढली आणी दमबाजी केली या बाबी सरकार पक्षातर्फे साक्षी व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सिद्ध केल्या आहेत. घटनेच्या दिवशी आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे घटनास्थळाजवळ असलेल्या चारीवर दुचाकीवरुन चकरा मारत होते. स्पष्ट केलेल्या चोवीस मुद्याच्या विचार करता\nपुराव्याची साखळी तयार होत आहे. तिघांनी एकत्र येऊन कट रचला, बलात्कार करुन पिडीतेचा खुन केला. घटनेवेळी भवाळ व भैलुमे यांनी दुचाकी अडबाजूला\nठेवली होती. एका साक्षीदाराच्या ते नजरेस पडले म्हणून पळून गेले, त्यामुळे त्यांना बलाकाराची संधी मिळाली नाही, मात्र त्यांच्याही मनात अत्याचार करण्याची सुप्त भावना होती.'' आरोपीचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे, ऍड. योहान मकासरे, ऍड. प्रकाश आहेर उपस्थित होते.\nउद्या (शनिवारी) आरोपींतर्फे असलेले एकमेव साक्षीदार रविंद्र चव्हाण यांच्या साक्षीवर ऍड. निकम युक्तिवाद करणार आहेत.\n'मिस कॉल' करुन दिला संदेश\nऍड. उज्ज्वल निकम म्हणाले, ''पिडीतेवर अत्याचार करुन खून केला त्याच वेळी आरोपी जितेंद्र शिंदेने भवाळ व भैलुमे मिस कॉल दिला होता. शिवाय दुसऱ्या कॉलमध्ये तीस सेंकदाचे बोलणे झाले. त्याबाबत ते खुलासा करु शकले नाहीत. घटनेआधी दोन दिवस तिघांनीही पिडीतेची छेड काढली होती. त्यामुळे ती\nदोन दिवस शाळेत गेली नाही आणि घटनेनंतर त्यांचे एकमेकांना फोनवर बोलणे\nम्हणजे हे कृत्य तिघांनी 'ठरवून केलेला कट आहे'.\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/59590?page=1", "date_download": "2018-11-14T00:51:56Z", "digest": "sha1:6PG2AD7RLADORLFK4H7LNMHGYBM64NKM", "length": 6197, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोकण .... पावसाळ्यातलं | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोकण .... पावसाळ्यातलं\nकोकण .... पावसाळ्यातलं हा लेख वाचला नी यंदा जुलै मधे घडलेल्या दापोली दौर्‍याची आठवण झाली... पावसामुळे मनाजोगी फोटोग्राफी करता आली नसली, तरी जे काही नजारे टिपता आले ते इथे टाकण्याचा मोह हेमा ताईंच्या लेखामुळे आवरता आला नाही.\nप्रचि १ चिंचाळी धरण\nप्रचि २ दापोली बांधतिवरे रस्ता\nप्रचि ४ पद्मावती मंदिर\nसुंदर . दुसरा खूप आवडला.\nदुसरा खूप आवडला. खड्ड्यातला रस्ता (रस्त्यातले खड्डे म्हणवत नाहीये त्याला) इतका सुंदर असू शकतो हे पहिल्यांदीच जाणवले.\nईन्द्रधनुष्य, क्लास फोटो, मन\nईन्द्रधनुष्य, क्लास फोटो, मन हिरवं गार झालं..;)\nईन्द्रधनुष्य, क्लास फोटो, मन\nईन्द्रधनुष्य, क्लास फोटो, मन हिरवं गार झालं. >>>>+१११११\nसगळेच फोटो अप्रतिम आहेत.\nसगळेच फोटो अप्रतिम आहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/543?page=7", "date_download": "2018-11-14T00:53:08Z", "digest": "sha1:RHOXKEZTAQF2UWJ4V5OM66ELTFGYVHXR", "length": 16656, "nlines": 208, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भटकंती : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भटकंती\n...चला निसर्ग व अध्यात्माच्या सान्निध्यात हाडशीला\nRead more about ...चला निसर्ग व अध्यात्माच्या सान्निध्यात हाडशीला\n‘तोरण्या’चं हरवलेलं दुर्गस्थापत्य गवसतं, तेंव्हा...\nकधी वाटतं, दोन-चार दिवस फुरसत काढून, निवांत एखाद्या जुन्या-जाणत्या गडावर शोधयात्रा काढावी..\n..वा-यां-वादळांत टिकाव धरून राहण्यासाठी गडावरच्या शिबंदीची, पाण्याची, चोरवाटांची, संरक्षणाची कशी व्यवस्था असेल, याचे आडाखे बांधावेत..\n..माचीवरच्या कारवीतून, तिरपांड्या घसा-यावरून घुसत जाताना जीव मेटाकुटीला यावा, अन् अवचितंच पहा-यासाठी खोदलेली विवरं सापडावीत...\n..खो-यात उतरणारी दुर्घट वाट सुगम करावी, अन् झाडीत दडलेलं देवीचं ठाणं गवसावं..\n..एखादं बुजलेलं वैशिष्ट्यपूर्ण टाकं तास न् तास खपून श्रमदानानं मोकळं करावं, अन् टाक्यावरच्या कोरीव कामानं अचंबित व्हावं..\nRead more about ‘तोरण्या’चं हरवलेलं दुर्गस्थापत्य गवसतं, तेंव्हा...\nलिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (उत्तरार्ध)\nदुर्ग रायगडाच्या दुर्गमत्वाचं कोडं सोडवण्यासाठी, आसपास दाटीवाटी केलेल्या अजस्र सह्यरांगांतून आडवाटेच्या घाटवाटांचा वेध घेण्यासाठी भटकंती चालू होती. पहिल्या दिवशी काळ नदीच्या खो-यातील पाने गावातून ट्रेकर्सना अनोळखी अशी ‘निसणी’ची वाट चढून, सह्याद्रीच्या अस्पर्शित भागांना देत घाटमाथ्यावर सिंगापूर गावी पोहोचायला तब्बल एक दिवस लागला होता. रायलींग पठारावरून दिसणा-या विराट दृश्यानं खुळावलो होतो..\nRead more about लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (उत्तरार्ध)\n'काय रे, कधी निघाचय ' राहुल चा फोन वरचा प्रश्न.\nहल्ली त्याचा फोन आला की पहिला प्रश्ना हाच आसतो. बरेच दिवस आमचा मलवाणला जायचा प्लान चालू होता (इथे 'बरेच दिवस' म्हणजे शुद्ध मराठीत 'बरेच महीने'). पण सगळ्यांचे जुळुन येत नव्हते. जिप्सी, मी आणि जीवेश च्या ह्या ना त्या कारणाने प्लान पूढे जात होता. 31st चा वीकेंड पण जवळ आला होता आणि राहुल ची आतुरता शीगेला पोहोचलेली.\nRead more about मालवण चित्र-स्वरूपात.\nलिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (पूर्वार्ध)\n...सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या माथ्यावरून असंख्य डोंगरवळया, घळी, ओढे, झुडपं, कारवीचे टप्पे अश्या मार्गावरून खडतर भटकंती चालू होती. ६-७ तासांच्या सलग चालीनं, चढ-उतारानं पाय कुरकुरताहेत, पाठीवरच्या हॅवरसॅकचं वजन चांगलंच जाणवतंय आणि आजच्या मुक्कामाच्या जवळपासही पोहोचलो नाहीये. अश्यावेळी पुढच्याच वळणाआड दडलेला एक ओहोळ खळाळत सामोरा येतो. थंड पाण्यानं, दाट झाडो-यानं आणि सगळा आसमंत प्रसन्न करणा-या रंगीबेरंगी फुलपाखरांनी आम्ही सुखावतो. जुन्या ट्रेक्सच्या आठवणी निघतात, हास्यकल्लोळात स्थळ-काळ-वेळेचं फारसं भान राहत नाही अन भटकंतीची रंगत वाढतच जाते...\nRead more about लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (पूर्वार्ध)\nएका अपरिचित किल्ल्याचा शोध::: कोराई अन् अनघाई घाटाचा टेहेळणी नाका – ‘दुर्ग अनघाई’\n.... कोकणातल्या वर्‍हाड गावी पोहोचलो तर समोर सह्यधारेमागचा कोरीगड-तेलबैला, उत्तरेला नागफणी अन् दक्षिणेला सरसगड असे सारे तालेवार दुर्ग-डोंगर होते. पण, सह्यधारेच्या डोंगरांच्या गराड्यात ‘अनघाई’चा डोंगर लपून गेला होता - नेहेमीप्रमाणेच उपेक्षित. म्हणूनच, आजची खास मोहीम होती, कोणीच ट्रेकर्स कधीच न गेलेल्या ‘अनघाई’ या डोंगराच्या शोधाची. पडताळून पहायचं होतं की, हा एक सामान्य डोंगर आहे, की विस्मृतीच्या आड गेलेला अपरिचित दुर्ग\nRead more about एका अपरिचित किल्ल्याचा शोध::: कोराई अन् अनघाई घाटाचा टेहेळणी नाका – ‘दुर्ग अनघाई’\nसमोर 'हडसर' किल्ल्याच्या अप्रतिम पायर्‍या बघण्यात दंग झालो होतो.. किल्लेबांधणीचे एक अप्रतिम उदाहरण समोर होते.. एकसंध पाषाण फोडून केलेल्या पायर्‍या अगदी छप्परवजा बोगदयासदृश मार्गातून जाताना वाटत होत्या.. त्याचेच फोटो घेत असताना पोटात भूकेची चळवळ सुरु झाली.. आता नाश्ता बनवायला हवा म्हणून एकीकडे 'डबा ऐसपैस' खेळायला गेलेल्यांची (मायबोलीकर इंद्रा व रोहीत एक मावळा आणि रोहीतचा मित्र) आठवण झाली.. आम्ही (मी व सौ. रॉक्स) दोन डोंगराच्या घळीमध्ये होतो.. अगदीच अरुंद नव्हती.. इथेच आम्ही सोबत आणलेले सॅकसामान ठेवले होते..\nRead more about गोष्ट माकडाची \nकाशीयात्रेबद्दल माहिती हवी आहे\nपुढच्या वर्षी साधारणतः मार्च एप्रिल मधे आई आणि वृद्ध काकुला काशीयात्रेला नेण्याचा विचार आहे. काशीबरोबरच प्रयाग आणि मिर्झापुरजवळील 'विंध्यवासिनी'देवीचं ही दर्शन करुन घ्यावे हा विचार मनात घोळतोय.\nकुणी जाउन आले असल्यास, कृपया मार्गदर्शन करावे.\n*काशीविश्वेश्वर आणि कालभैरव यांच्या दर्शनाव्यतिरिक्त अजुन कोणकोणती महत्वाची मंदीरं आहेत\n*धार्मिक पुजाविधी काय काय आणि कुठल्या (घाटांवर वै.)करावेत त्यांचा जनरली रेट काय असतो\nRead more about काशीयात्रेबद्दल माहिती हवी आहे\nमंडळी, आता हा लेख पूर्ण झाला आहे. अर्धवट लिखाणाला सुध्दा तुम्ही प्रतिसाद दिलात. त्यामुळे हुरुप आला. खूप खूप धन्यवाद. आत्ता फोटो टाकतानाही नंदनने तातडीने मदत केली त्याबद्दल त्याचे आभार.\nआपल्या प्रतिसादांची वाट पाहात आहे.\nRead more about आमची समुद्रसफर\nRead more about मोहीम: कोथळीगड-पेठ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/10/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T01:22:52Z", "digest": "sha1:E3CSGWMBNMDYTWFMR6HKHLMCSSJXZFW7", "length": 5601, "nlines": 124, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "शिर्डीत भाविकांकडून पोलीसच पैसे घेत असल्याची गृहराज्यमंत्र्यांची कबुली – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश शिर्डीत भाविकांकडून पोलीसच पैसे घेत असल्याची गृहराज्यमंत्र्यांची कबुली\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nशिर्डीत भाविकांकडून पोलीसच पैसे घेत असल्याची गृहराज्यमंत्र्यांची कबुली\nशिर्डीमध्ये वाढत्या गुन्हेगारीसोबत भाविकांच्या वाहनांकडून पोलीस पैसे घेत असल्याचं खुद्द गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केलंय. लूट करणा-या पोलिसांवर कारवाई करत बदली करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय.\nतसंच शिर्डीतील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. झी २४ तासच्या रोखठोक चर्चेत या विषयावर झालेल्या चर्चेनंतर गंभीर दखल घेत आता पावलं उचलण्यात येतायत.\nशिर्डीत आज विजयादशमी आणि साई समाधी शताब्दी सोहळा मोठ्या थाटात पर पडतोय.\nहा सोहळा पाहण्यासाठी आणि बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मेठी गर्दी केलीय. पहाटे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत साईंची काकड आरती करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://humanliberty.co.in/kanshiramji/", "date_download": "2018-11-14T01:27:28Z", "digest": "sha1:K7BROAC32ROAHRTABW2JGTOHA555IUWQ", "length": 23938, "nlines": 94, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "कांशीरामजी : आंबेडकरी चळवळीचे सच्चे मित्र. - HUMAN LIBERTY", "raw_content": "\nकांशीरामजी : आंबेडकरी चळवळीचे सच्चे मित्र.\nकांशीरामजी : आंबेडकरी चळवळीचे सच्चे मित्र.\nबाबासाहेबांप्रमाणेच कांशीरामजी यांना मानणारा मोठा प्रवर्ग भारतात सर्वत्र पसरलेला आहे. चळवळीचे काम करता यावे म्हणून संपूर्ण आयुष्य ते अविवाहित राहिले. कुटुंबाचा त्याग केला. आई,बहिणीचा मृत्यू असो वा कुणाचे लग्न ते घरी गेले नाहीत. पुण्यात चांगली नोकरी करणारा हा सुशिक्षित पदवीधर माणूस. नोकरी सोडून चळवळीत उतरला. Annihilation of Castes अर्थात जातींचे निर्मुलन हा बाबासाहेबांचा ग्रंथ एका रात्रीत ३ वेळा त्यांनी वाचून काढला. आणि आपल्या सामाजिक, राजकीय कार्याची दिशा निश्चित केली.\nएका बाजूला संघटना निर्माण करण्याचे आव्हान, दुसऱ्या बाजूला जनतेचा विश्वास गमावलेले आणि जनतेचे पैसे खाणारे नेते, तर तिसऱ्या बाजूला नोकरी सोडल्यामुळे आलेली आर्थिक चणचण. अशा अवस्थेत एक माणूस जिद्दीने उभा राहतो. चालत, सायकल वरून थकून जाईपर्यंत प्रवास करून संघटना उभारतो. प्रसंगी रात्री उपाशी पोटी झोपतो. आणि दलित, शोषित, पिडीत बहुजन समाजास सत्ता मिळावी म्हणून अहोरात्र संघर्ष करतो. हा केलेला प्रचंड त्याग, केलेले कष्ट, परिश्रम याला मानाचा जयभीम आणि लाल सलाम\nप्रतिक्रांतीचे वाहक की सच्चे क्रांतिकारक\nआज त्यांच्या जन्मदिनी कांशीरामजी यांना ‘प्रतिक्रांतीचे वाहक’ असे स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवणारी सुशिक्षित पण अज्ञानी मंडळी सोशल मिडीयावर म्हणत होती. तेंव्हा खूप वाईट वाटले. कांशीरामजी यांच्या विचारांशी, त्यांनी केलेल्या कार्याशी त्यांचे मतभेद असतील, माझेही आहेत. मी त्यांच्या मतभेदांचा आदर करतो. पण म्हणून त्यांना एकदम प्रतिक्रांतीचे हस्तक वगैरे शब्द वापरणे मला पटत नव्हते. आंबेडकरी चळवळीतील आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हेच आता तरुण पिढीला कळेनासे झाले आहे. पूर्वी नेत्याच्या मागे मुकाट जाणारी जनता होती. प्रामाणिक आणि एकनिष्ठ. आता शिकली सवरलेली ही तरुण पिढी ज्ञानी बनली नसून अर्धवट बनली आहे. किमान मागची पिढी दुसऱ्याच ऐकत तरी होती. समजून घेत होती. पण स्वत:ची अक्कल पाजळणारी ही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली तरुण पिढी कुणाचच ऐकायला तयार नाही. चळवळ नव्या टप्यावर, अधिक उंचीवर नेण्याऐवजी स्वत:च्या बेताल वक्तव्याने मागे ओढून नेवू लागली आहे. मित्रांना शत्रू असे संबोधू लागली आहे.\n‘बोल पचासी, जय मुल निवासी’ म्हणजे काय\nब्राह्मण हे आर्य वंशाचे लोक असून ते पाश्चिमात्य देशातून ३ हजार वर्षापूर्वी भारतात आले आहेत. तेंव्हा पासून त्यांनी भारतीय मूलनिवासीना गुलाम बनवले. महात्मा फुले या गुलामांना शुद्र आणि अतिशूद्र असे संबोधत. शुद्र म्हणजे ओबीसी, आणि अतिशूद्र म्हणजे अस्पृश्य समाज. आदिवासी त्याहीपलीकडचे. शुद्र, अतिशूद्र आणि आदिवासीं या ८५% लोकांची मोट बांधून सत्ता प्राप्त करायची आणि ब्राह्मणांना सत्तेतून बाहेर काढायचे. देशात खऱ्या अर्थाने बहुजनांची सत्ता आणायची. अशी कांशीरामजीनी रणनीती आखली. त्यासाठी जय भीम सोबत जय मूलनिवासी हा नारा त्यांनी दिला. आजही शुद्र (ओबीसी), आणि आदिवासींना जयभीम स्वीकारता आले नाही. जयभीम म्हटले की ते तुच्छतेने पहातात. मात्र जय मूलनिवासी या शब्दामुळे त्यांना आंबेडकरी चळवळीशी जोडून घेता आले. आज तेच लोक बामसेफ सारख्या संघटना मध्ये काम करू लागले आहेत. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य समजून घेवू लागले आहेत. आणि जय मूलनिवासी सोबत आता जय भीम देखील म्हणू लागले आहेत.\nजय मूलनिवासी या नाऱ्याला विरोध का \nवरवर जरी तसे दिसत नसले तरी ब्राह्मण्याला विरोध की ब्राह्मण जातीला विरोध हा खरा जयभीम की जय मूलनिवासी या मागील वाद आहे. मीही त्यांच्या प्रमाणेच जयभीमच्याच बाजूचा आहे. कारण फुले आंबेडकरांप्रमाणे माझाही ब्राह्मण्यवादाला विरोध आहे. ब्राह्मण जातीला नाही. पण एखादी आंबेडकरवादी संघटना ब्राह्मण जातीला विरोध करत असेल म्हणून तिला सरळ प्रतिक्रांतीवादी ठरवत शत्रू समजायचे हे पटत नाही.\nपुरोगामी ब्राह्मण एक प्रश्नचिन्ह \nत्याही पलीकडे जावून बाबासाहेबांचा जयजयकार करण्यापेक्षा जय मूलनिवासी म्हणून लोकांना बाबासाहेबांपासून दूर घेवून जात असल्याचा गैरसमज देखील काही जयभीमवाल्या मंडळींच्या मनात आहे. पण मुळात मग काही पुरोगामी ब्राह्मण पण चळवळीत आहेत. ते सतत ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करत असतात. त्यांचे काय हा देखील प्रश्न आहे. सच्चा आंबेडकरवादी अशा व्यक्तींना केवळ ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून बहिष्कृत करणार नाही. कारण फुले आणि आंबेडकरांच्या काळातही त्यांना ब्राह्मण मित्रांनी मदत केली आहे. त्यांच्या चळवळीमध्ये काम केले होते. महात्मा फुलेंना भिडे नावाच्या ब्राह्मण गृहस्थाने भारतातील मुलींची पहिली शाळा चालविण्यासाठी स्वत:चा वाडा देवू केला होता. बाबासाहेबांनी मनुस्मृती एका ब्राह्मण व्यक्तीच्या हस्ते जाळली. मात्र असे असले तरी, कांशीरामजी यांच्या संघटना या ब्राह्मण जातीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. मग तो ब्राह्मण पुरोगामी का असेना\nमी पूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे काम करत असे. डॉ. नरेंद्र दाभोळकर (पुरोगामी ब्राह्मण) यांच्या सोबत काम करणारा कार्यकर्ता म्हणून बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते माझा द्वेष करत असताना मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या दृष्टीने मी शत्रूला मदत करणारा व्यक्ती होतो. हे सर्व व्यक्तिगत पातळीवरून अनुभवून अभ्यासूनही कांशीरामजी यांना आंबेडकरी विचारांचे शत्रू वगैरे असे शब्द वापरणे मला पटत नाही. मतभेद, मतभिन्नता जरूर असतील. पण आंबेडकरवाद जनमानसात पोहोचविण्यात कांशीरामजी यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. हे नाकारून चालणार नाही असेच मला वाटते.\nमी फारसा कधी बी एस पी, बामसेफ या संघटनामध्ये गेलो नाही. पण एक दोन वेळा त्यांचे ट्रेनिंग ऐकले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्याशी चर्चा केली आहे. त्यांची पत्रके, पोस्टर्स, भिंतीवरील स्लोगन वाचले, पाहिलेले आहेत. यु ट्यूब वर वामन मेश्रामांची भाषणे ऐकली आहेत. त्यांचे विचार पटो किंवा न पटो. पण ते अभ्यासपूर्ण बोलतात. खोटे बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्याला पुराव्यांची, दाखल्यांची ते जोड देतात. त्यांच्या चिकाटीला माझा सलाम, अविरत कष्ट करण्यालाही सलाम. अशा पद्धतीने काम करणारा केडर बेस कार्यकर्ता हा फक्त कांशीरामजींच्याच संघटनातून उभा राहिलेला दिसतो. नाहीतर संघटनेची दिशा धोरणे न कळलेली, आंबेडकरवाद न कळलेली, न वाचलेली, न समजून घेतलेली आणि कळवून, समजून न घेवू इच्छिणारी माणसेच मला या किंवा त्या आंबेडकरी पक्षात दिसतात.\nसर्व संघटना स्वतंत्रपणे स्थापन करण्यापूर्वी ते बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे ते सक्रीय सदस्य होते.१९७१ साली कॉंग्रेस सोबत झालेल्या विषमतेवर आधारित समझोत्या वरून आणि पार्टी मध्ये झालेल्या वादातून त्यांनी हा पक्ष सोडला. आज त्यांनी (बामसेफ, बीएसपी इ.) देशव्यापी संघटना पक्ष उभे केले. देशाबाहेर संघटना पोहोचवली. आंबेडकरी विचार सरकारी कर्मचारी, ओबीसी, अल्पसंख्यांक, आदिवासी यांमध्ये पोहोचवला. त्यांनी स्वत:चा मिडिया (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक) निर्माण केला. अनेक पूर्णवेळ कार्यकर्ते निर्माण केले. त्यांचे मानधन देता येईल, स्वखर्चावर कार्यालये थाटता येतील एवढा पैसा निर्माण केला. दान देणारे कार्यकर्ते निर्माण केले. त्यांनी स्वत:ची सत्ता आणली उत्तरप्रदेशात. ४ वेळा स्वत:चा मुख्यमंत्री बनवला. बीएसपी ही आज भारतातील तिसऱ्या नंबरची सर्वात मोठी पार्टी आहे. त्यांनी बुद्धीस्ट रिसर्च सेंटर चीही स्थापना केली. त्याच बरोबर त्यांनी दलित कामगारांना ‘पे बॅक टू सोसायटी’ या सिद्धांतानुसार पगाराच्या १० वा भाग समाजाला परत करण्याचे देखील आवाहन केले.\nकांशीरामजीच्या कार्याचा थोडा आढावा घेवू. पुणे पॅक्ट बद्दल बामसेफ आणि बीएसपीने खूप सभा घेवून जनजागृती केली. पुणे करार झाला ते चांगले की वाईट हे थोडे बाजूला ठेवू. पण राजकीय आरक्षण असूनही सवर्णांच्या मतांवर अवलंबून असलेले सच्चे आंबेडकरवादी निवडून येतात का हे थोडे बाजूला ठेवू. पण राजकीय आरक्षण असूनही सवर्णांच्या मतांवर अवलंबून असलेले सच्चे आंबेडकरवादी निवडून येतात का प्रस्थापित सवर्ण नेत्यांची तळवी चाटणारे, कमी अक्कल असलेले, अभ्यास नसलेले, लाचार, संसदेत मुग गिळून गप्प बसणारेच का निवडून येतात प्रस्थापित सवर्ण नेत्यांची तळवी चाटणारे, कमी अक्कल असलेले, अभ्यास नसलेले, लाचार, संसदेत मुग गिळून गप्प बसणारेच का निवडून येतात हा प्रश्न जेंव्हा पडतो. तेंव्हा वाटते. बामसेफ पुणे कराराला विरोध करते ते चूक नाही. कांशीरामजींच्या ‘द चमचा ऐज’ या पुस्तकाचे महत्व मग पटते.\nआता बाकीच्यांनी काय केले याचा परामर्ष घेवूयात. बाबासाहेबांनी स्वत: निर्माण केलेल्या संस्था विकसित करणे तर दूर, आहे त्यांची काय दुरावस्था आहे याचा परामर्ष घेवूयात. बाबासाहेबांनी स्वत: निर्माण केलेल्या संस्था विकसित करणे तर दूर, आहे त्यांची काय दुरावस्था आहे आणि ती तशी का आहे आणि ती तशी का आहे किती नवीन संस्था निर्माण केल्या आणि त्या कोणत्या अवस्थेत आहेत किती नवीन संस्था निर्माण केल्या आणि त्या कोणत्या अवस्थेत आहेत त्या तशा का आहेत त्या तशा का आहेत कधी केला आपण विचार कधी केला आपण विचार\nमंत्रिपद आणि खासदारकी साठी कुणी कुणाकुणाला भिक मागितली, लाचारी पत्करली विधानभवनात, संसदेत अभ्यासपूर्ण वक्तव्य करण्यापेक्षा हास्यकविता करून कुणी, कसे स्वत:चे आणि दलित शोषितांचे हसे केले विधानभवनात, संसदेत अभ्यासपूर्ण वक्तव्य करण्यापेक्षा हास्यकविता करून कुणी, कसे स्वत:चे आणि दलित शोषितांचे हसे केले पैसे खावून, गुंडगिरी करून जनतेला कुणी नाडले, बदनाम केले\nकोण शत्रू आणि कोण मित्र\nकुणा एका अभ्यासू आणि प्रभावी नेत्याच्या मागे सारी शक्ती उभी करायची सोडून १७ आंबेडकरी पक्षांच्या मागे कोण धावले का धावले आंबेडकरी चळवळ सर्व जातीधर्मात पोहोचवायची सोडून ती फक्त नवबौद्धापर्यंत मर्यादित कुणी ठेवली का ठेवली नवबौद्धानीही अभ्यास करून चळवळ गतिमान का नाही केली आपल्या अर्धवट अभ्यासावर वाद घालत बसून अजून या पुढची पिढीही तुम्हाला अशीच वाया घालवायची आहे का आपल्या अर्धवट अभ्यासावर वाद घालत बसून अजून या पुढची पिढीही तुम्हाला अशीच वाया घालवायची आहे का यापुढेही बाबासाहेब नवबौद्धेतरापासून दूर ठेवायचे आहेत का यापुढेही बाबासाहेब नवबौद्धेतरापासून दूर ठेवायचे आहेत का कांशीरामजी सारख्या चळवळीच्या सच्चा मित्र आणि सहकाऱ्याना शत्रू समजणाऱ्यानो आणि तसा प्रचार करणाऱ्यानो हे लक्षात ठेवा. तुम्ही असे करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान करत आहात. त्यामुळे तुम्हीच खरे आंबेडकरी चळवळीचे शत्रू आहात…..\nकांशीरामजी : आंबेडकरी चळवळीचे सच्चे मित्र.\nDS4 आंबेडकरवाद आंबेडकरी चळवळ कांशीरामजी जय मूलनिवासी जयभीम डी एस ४ पुरोगामी ब्राह्मण बहुजन समाज पार्टी बामसेफ बीएसपी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया\nशेती शेतकरी समस्या आणि आंबेडकरवाद\nगुढीपाडवा : आढावा शिवशाही ते लोकशाही\nAnti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे\nCultural Corruption सांस्कृतिक ब्राह्मणीकरण – इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T00:38:01Z", "digest": "sha1:LUEDX2JQGPFEIVH3MG5AEF6H43EQLWBT", "length": 7211, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जगातील एकमेव शेवटच्या पांढऱ्या नर गेंड्याचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजगातील एकमेव शेवटच्या पांढऱ्या नर गेंड्याचा मृत्यू\nकेनिया : जगातील एकमेव शेवटच्या पांढ-या नर गेंड्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. केनियातील ओल पेजेटा अभयारण्यात या गेंड्याचा मृत्यू झाला आहे. सुदान असे या गेंड्याचे नाव होते. सुदान 45 वर्षांचा होता.\n2009 साली दोन माद्यांसह त्याला चेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणले होते. जगात एकूण चारच पांढरे गेंडे होते. त्यात सुदान हा एकमेव नर गेंडा होता. ओल पेजेटा हे अभयारण्य गेंड्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे.\nसुदानच्या संरक्षणासाठी तसेच त्याला तस्करांपासून वाचवण्यासाठी कडक सुरक्षा पुरवण्यात आली होती. दरम्यान, सुदानचे वय वाढले होते, तो वृद्ध झाला होता. तसेच त्याच्या पायातली ताकदही हळूहळू कमी होत गेली होती. आपल्या पायावर उभे राहण्यासाठी त्याला त्रास होत होता. त्याच्यासोबत दोन माद्या सध्या केनियातील अभयारण्यात आहेत. या प्रजातीच्या वंशवृद्धीसाठी अनेक ब्रीडिंगचे प्रयोग करण्यात आले मात्र त्यांना फारसे यश आले नसल्याचे अभयारण्य अधिकाऱ्यांनी म्हटले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपती-पत्नीतील वाद ; समुपदेशनानंतर घटस्फोट\nNext articleपुणे : जनजागृती आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी पाऊल\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात 6 ठार\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nअमेरिकन नौदलाचे लढाऊ जेट जपानमध्ये कोसळले-वैमानिक सुरक्षित\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-14T00:02:32Z", "digest": "sha1:WL5I6ZYIGMI3P26XKLALQ4VS3ES7ELYX", "length": 10554, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जुन्नर ठरला राज्यातील पहिला पर्यटन तालुका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजुन्नर ठरला राज्यातील पहिला पर्यटन तालुका\nविकासाला मिळणार गती ः पर्यटन आराखड्यातून जुन्नरची ओळख जगाला होणार\nपुणे – राज्यातील पहिला पर्यटन तालुका म्हणून पुणे जिल्ह्यातील जुन्नरला हा बहुमान मिळाला आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांनी 19 फेब्रुवारीला अर्थात शिवजयंतीलाच केली असली तरी अधिकृत शासन निर्णय बुधवारी (दि. 21) प्रसिद्ध झाला आहे. यामुळे जुन्नर तालुक्‍याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे.\nपर्यटन विकासासाठी आवश्‍यक असणारे बहुविविध नैसर्गिक सौंदर्य, तसेच चाली-रीती, रूढी-परंपरा, कला-संस्कृती, त्याचप्रमाणे ऐतिहासिक, नैसर्गिक, पारंपरिक वारसा लाभलेला जुन्नर हा पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून घोषित करण्यासाठी स्थानिक आमदार शरद सोनवणे यांच्यामार्फत शासनाकडे, मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. याबाबत आज शासन निर्णय झाल्याने तमाम जुन्नरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निर्णयात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्‍यात पर्यटनदृष्ट्या अनेक वैशिष्ट्ये आढळून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ल्यासह सौंदर्याने नटलेले सात किल्ले, सर्वाधिक 350 लेण्या असलेला जुुन्नर हा एकमेव तालुका आहे. अष्टविनायकांपैकी गिरीजात्मक -लेण्याद्री व विघ्नेश्वर – ओझर ही मंदिरे, हेमाडपंथी बांधणीतील कोरीव तीन पुरातन मंदिरे, तीन समाधी मंदिरे तसेच इतर महत्त्वाची मंदिरे आहेत. माळशेज घाटाचा काही भाग, नाणेघाट-घाटघर, दाऱ्याघाट, अणेघाट- अणे असे निसर्गरम्य घाट व प्रसिद्ध धबधबे, नद्यांची उगमस्थाने तसेच जागतिक महादुर्बिण, आर्वी येथील दळणवळण उपग्रह – विक्रम, विविध पठारे, गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फूट खोल असलेले कोकणकडे, माणिकडोह गावातील कुकडी नदी, बिबट्या निवारण केंद्र, पुरातन काळात भूकंप झालेल्या उद्रेकाची राख, कृषी पर्यटन केंद्रे, नारायणगाव हे तमाशा पंढरी असलेले गाव, आशियातील सर्वांत पहिली वायनरी, खाद्य संस्कृती, नैसर्गिक पूल, प्राचीन परंपरा असलेले आठवडे बाजार आहेत. हे नैसर्गिकरीत्या लाभलेले वैभव तसेच विविध वैशिष्ट्ये विचारात घेऊन जुन्नर तालुक्‍याला विशेष पर्यटनक्षेत्र म्हणून शासन निर्णय घोषित करण्यात आला आहे. या पर्यटन क्षेत्र विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही पर्यटन संचालनालय / पर्यटन विभागामार्फत करण्यात येईल.\nपर्यटनदृष्ट्या जुन्नर देशात अव्वल\nसन 2012 मध्ये केंद्र सरकारने देशातील 10 ग्रामीण भागांची पर्यटनासाठी अनेक ठिकाणांहून माहिती मागवून घेतली होती. या अनुषंगाने जुन्नर तालुक्‍याची माहिती हचिको टुरिझम राजुरी या संस्थेचे मनोज हाडवळे यांच्यामार्फत दिली होती. ही माहिती खूप वैचारिकरीत्या मांडण्याचा प्रयत्न केला गेला. किंबहुना त्यामुळेच 10 ग्रामीण भागांतून जुन्नर तालुक्‍याने पहिला क्रमांक पटकावला. त्याच दिवशी जुन्नर तालुक्‍याचे नाव देशाच्या पर्यटन नकाशावर गेले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनाझरेतील पाण्याचे काटेकोर नियोजन\nNext articleकृषिमंत्री असताना पवारांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी का मंजूर केल्या नाहीत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-14T01:07:23Z", "digest": "sha1:S2MYUAT5MZJZUUVHEBZFF4OKANWX2WI6", "length": 9657, "nlines": 114, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीपिका पदुकोन- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमुंबई : 32 मजले चढून फायर ब्रिगेडच्या जवानांनी मिळवलं आगीवर नियंत्रण, दोन जवान जखमी\nमुंबईतल्या प्रभादेवी परिसरात बो मोंड टॉवर्सला लागलेल्या आगीने अग्निशमन दलाच्या हायराईज टॉवर्समधील आग विझवण्यासंबंधीच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत.\nकाळजी नको, मी सुरक्षीत आहे, दीपिका पदुकोनचं ट्विट\n...तर, आम्ही दीपिकाचं नाक कापून टाकू, पद्मावती सिनेमावरून करणी सेनेची नवी धमकी\nसर्वाधिक मानधन घेणार्‍या टॉप 10 अभिनेत्री\nअभी तक \u0003खेलने के लिए\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/jio/all/page-6/", "date_download": "2018-11-14T00:19:02Z", "digest": "sha1:3LVRNXP6OVTLDC2LIRH4HAXGKWFQK7DQ", "length": 10001, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jio- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nफोटो गॅलरीJun 11, 2016\nअसा आहे रिलायन्सचा बजेट 4 जी फोन\nवर्ल्डकपदरम्यान स्टेडियमवर रिलायन्सची फ्री वायफाय सेवा\nरिलायन्स जियो 4 जी सेवा लाँच\n रिलायन्स जियो 4 जी सेवा लाँच\nरिलायन्स 'जियो 4 जी सेवे'चा कर्मचार्‍यांपासून करणार शुभारंभ\nडिसेंबरपर्यंत रिलायन्सचा 4 हजारांमध्ये 4 जी फोन बाजारात \n'डिसेंबरमध्ये सुरू होणार रिलायन्स जियो'\nजिअो पार्कचा उद्घघाटन सोहळा\nमुंबईकरांसाठी हक्काचं फुटबॉल मैदान, जियो पार्कचं शानदार उद्घाटन\nजिओ पार्कचं आज उद्घाटन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/karina-kapoor/all/", "date_download": "2018-11-14T00:14:35Z", "digest": "sha1:FP2PYPH3P7YF7OQPAJM4ZB73Q44D5OWH", "length": 10793, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Karina Kapoor- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nशाहीद-मीरानंतर आता अक्षय-करिना देणार गुड न्यूज\nबाॅलिवूडमध्ये आता दुसरी एक गुड न्यूज येतेय आणि तीही करिना-अक्षय कुमार घेऊन येतायत.\nलग्नानंतर लाज-शरम सोडून स्वातंत्र्याच्या गोष्टी करतेय सोनम \nकरिनाचं वार्षिक उत्त्पन्न फक्त सात लाख \n'निहलानींना पदावरून काढून उपयोग नाही'\n'एक कट सुचवून दिली परवानगी'\n'उडता पंजाब'चा मार्ग मोकळा, फक्त 1 कटसह रिलीजला मंजूरी\nअखेर सेन्सॉर बोर्ड 'जमिनी'वर, 'उडता पंजाब'च्या रिलीजला ग्रीन सिग्नल\nसेन्सॉर बोर्डाचा वाढता हस्तक्षेप हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे का \nकाय पाहायचं ते प्रेक्षकांना ठरवू द्या,कोर्टाने 'सेन्साॅर'ला फटकारलं\n'बॉम्बे टू गोवा' चालत मग 'उडता पंजाब' का नाही , कोर्टाने सेन्सॉर बोर्डाला फटकारलं\n'सिनेमाला न्याय मिळायला हवा'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-bjp-neglects-western-maharashtra-7284", "date_download": "2018-11-14T01:31:07Z", "digest": "sha1:QBMZ7JYL33GE6P2O75NENICOMUN2FJ24", "length": 15510, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, 'BJP neglects western Maharashtra' | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजपचे पश्‍चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष\nभाजपचे पश्‍चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nकऱ्हाड, जि. सातारा : स्वतंत्र विदर्भाबाबतची मुख्यमंत्र्यांची घोषणा हे राजकीय स्वार्थासाठीचे पोकळ आश्‍वासन असून, भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रवर साडे तीन वर्षांत पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.\nकऱ्हाड, जि. सातारा : स्वतंत्र विदर्भाबाबतची मुख्यमंत्र्यांची घोषणा हे राजकीय स्वार्थासाठीचे पोकळ आश्‍वासन असून, भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रवर साडे तीन वर्षांत पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.\nराष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा सोमवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे आली. येथील प्रीतिसंगमावरील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधिस्थळावर अभिवादन केल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी श्री. पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार चित्रा वाघ आदींसह मान्यवर उपस्थित होते.\nश्री. पवार म्हणाले, की शिवसेना डबल गेम खेळते आहे. सत्तेत राहून निर्णय प्रक्रियेत सहभागी होते. साडेतीन वर्षांत एकदातरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या १२ मंत्र्यांनी विरोध केल्याचे ऐकीवात नाही. मात्र निर्णय एकत्रित घ्यायचा, एखादा निर्णय प्रमुखांना न आवडल्यास त्याविरोधात बोलायचे, असे त्यांचे सुरू आहे.\nखासदार उदयनराजे भोसले हल्लाबोल यात्रेतील अनुपस्थितीबाबत ते म्हणाले, की खासदारांचे काम स्वयंभू पद्धतीचे आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार जेव्हा जिल्ह्यात येतात, तेव्हा ते त्यांच्यासोबत असतात. इतरवेळी त्यांना लोकसभेचे तसेच अन्य मोठे व्याप आहेत. त्यामुळे छोटे कार्यकर्ते आल्यावर ज्येष्ठ नेते पवार यांच्या अवतीभोवती वावरणाऱ्यांनी आमच्याबरोबर राहणे बरोबर नाही. ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जातात, असाही खोचक टोला अजित पवार यांनी लगावला.\nविदर्भ मुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यशवंतराव चव्हाण आमदार सुनील तटकरे धनंजय मुंडे शशिकांत शिंदे खासदार उदयनराजे भोसले शरद पवार sharad pawar\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nखानदेशात मका, ज्वारीवर लष्करी अळीजळगाव : खानदेशात मका, आगाप ज्वारीवर लष्करी अळीचा...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nनांदेड जिल्ह्यात तीन पिकांना विमानांदेड : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये पंतप्रधान...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-HDLN-asian-games-gold-medalist-hakkam-singh-bhattal-battling-for-life-wife-appeals-for-help-5927573-NOR.html", "date_download": "2018-11-14T00:58:02Z", "digest": "sha1:Z5LCGTBNS5RVSKPP7QVP3I7ERCJDFPOE", "length": 8974, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "asian games gold medalist hakkam singh bhattal battling for life, wife appeals for help | Asian Games मध्ये देशाला सुवर्ण देणारा खेळाडू आज पै-पै साठी मजबूर; पत्नीकडून मदतीचे आवाहन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nAsian Games मध्ये देशाला सुवर्ण देणारा खेळाडू आज पै-पै साठी मजबूर; पत्नीकडून मदतीचे आवाहन\nभारताचे नाव अख्ख्या जगात चमकवणारे हाकम सिंग (64) सध्या पंजाबच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.\nसंगरूर - भारताचे नाव अख्ख्या जगात चमकवणारे हाकम सिंग (64) सध्या पंजाबच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांची किडनी बिघडली आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये भारतासाठी अनेक पदके कमवली. परंतु, स्वतःसाठी पैसा ते कमवू शकले नाहीत. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी सुद्धा त्यांच्याकडे काहीच नाही. त्यांच्या पत्नी अधिकारी आणि सरकारला विनंत्या करून दमल्या आहेत. परंतु, एकही नेता त्यांच्या मदतीला धावून आलेला नाही. एक खेळाडू जेव्हा देशासाठी मेडल आणतो तेव्हा अख्खा देश त्याला आपल्या डोक्यावर बसवतो. परंतु, या खेळाडूंना जेव्हा म्हातारपण येते तेव्हा त्यांची काय अवस्था होते हे संगरूर जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल असलेल्या हाकम सिंग यांना पाहून येईल अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी देत आहेत.\nएशिन गेम्समध्ये जिंकला होता गोल्ड\n1978 मध्ये बँकॉक एशियन गेम्सच्या 20 किमी पैदल चाल या स्पर्धेत एक सैनिक राहिलेले हाकम सिंग यांनी भारतासाठी गोल्ड जिंकला. 1979 टोक्यो येथे पार पडलेल्या एशियन ट्रॅक अॅन्ड फील्ड गेम्समध्ये सुद्धा त्यांनी भारताला सुवर्ण मिळवून दिले. 1972 मध्ये भारतीय सैन्यात भरती झालेले फौजी हाकम सिंग यांनी 1987 मध्ये निवृत्ती घेतली होती. यानंतरही त्यांनी देशसेवा सोडली नाही. निवृत्ती घेऊन त्यांनी पंजाब पोलिसांत कोचची भूमिका घेतली. क्रीडा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 29 ऑगस्ट 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते ध्यान चंद पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. एखाद्या खेळाडूने देशाची गोल्ड मेडल मिळवला की लोक त्यांच्या मिरवणुका काढतात. त्यांना आपल्या डोक्यावर बसवतात. परंतु, हे लोक काही वर्षांनी त्यांना विसरून जातात. आज घडीला एकही नेता किंवा सरकारचा अधिकारी त्यांना पाहण्यासाठी सुद्धा तयार नाही अशी खंत हाकम सिंग यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे.\nसिंधू 29 मिनिटांत विजयी; अश्विनी-सिक्की बाहेर: 2-0 ने जिंकला सामना\nकुस्तीपटू साक्षी येणार असल्याची क्रीडा संचालकांनी खाेटी आवई ठाेकली; चर्चाच नाही, प्रसिद्धीसाठी खाेटारडेपणा\nस्कॉटिश प्रीमियरशिप : स्कॉटलंडच्या फुटबॉल लीगमध्ये चाहत्यांनी प्रशिक्षकाच्या चेहऱ्यावर फेकले पैसे, गोलरक्षकाला मैदानात पाडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/rafale-deal-or-scam-rahul-gandhis-direct-question-to-modi-281716.html", "date_download": "2018-11-14T00:46:39Z", "digest": "sha1:CXLYTAKCJDPC46IAIPLLXT2QRN45J32C", "length": 15307, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाषण नको, 'राफेल' घोटाळा झाला की नाही ?, राहुल गांधींचा मोदींना थेट सवाल", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nभाषण नको, 'राफेल' घोटाळा झाला की नाही , राहुल गांधींचा मोदींना थेट सवाल\n\" सत्तेत असल्याचं विसरून मोदी विरोधी पक्षात असल्या सारखं बोलताय. लोकसभेत तुम्ही देशाला प्रश्न विचारू शकत नाही, देशातील लोकांना उत्तर दिली पाहिजे\"\n07 फेब्रुवारी : लोकसभेत तुम्ही दीड तास भाषण केलं, पण तुम्ही देशाच्या जनतेला प्रश्न विचारू शकत नाही. 2 कोटी रोजगाराचं काय झालं , शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणार की नाही , शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणार की नाही , राफेल खरेदीत गैरव्यवहार झाला की नाही , राफेल खरेदीत गैरव्यवहार झाला की नाही , असा थेट सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलाय.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करून काँग्रेसवर घणाघाती प्रहार केला. आपल्या भाषणात मोदींनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि गांधी घराण्यावर सडकून टीका केली. लोकसभेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना जशाच तसे उत्तर देत थेट सवाल विचारला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी तीन प्रश्न विचारले होते. पण त्यांनी आज फक्त राजकीय भाषण केलं. एखाद्या राजकीय कॅम्पेन सारखं भाषण केलं. पण देशासमोर रोजगाराचा प्रश्न आहे, बंगाल, कर्नाटकाचा मुद्दा आहे. मोदींनी सत्तेवर येण्याआधी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. याबद्दल मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही. शेतकऱ्यांचा मालाला भाव, कर्जमाफीवर पंतप्रधान बोललले नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं मोदी बोलत नाही आम्हाला याची उत्तर हवी असा पलटवार राहुल गांधींनी केला.\nप्रत्येक वेळी मोदी भाषण करतात आणि काँग्रेसवर टीका करतात, काँग्रेस नेत्यांवर टीका करतात. ठीक आहे तुम्ही आमच्यावर टीका करा पण, रोजगार, शेतकरी, राफेल खरेदीत गैरव्यवहार झाला की नाही यावर मोदी बोलत नाही. राफेल खरेदीसाठी तुम्ही पॅरिसला गेला होता त्यावर बोलत का नाही , संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणतात हा देशासाठी गुप्त करार आहे त्यावर मोदी का बोलत नाही , संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणतात हा देशासाठी गुप्त करार आहे त्यावर मोदी का बोलत नाही असा थेट सवाल राहुल गांधींनी मोदींना विचारला.\nसत्तेवर येणाआधी मोदी काँग्रेसच्या 60 वर्षांच्या कार्यकाळावर बोलतात. पण आज मोदी सरकारला चार वर्ष झाली आहे. त्यांनी काय काम केलं यावर बोललं पाहिजे. पण सत्तेत असल्याचं विसरून मोदी विरोधी पक्षात असल्या सारखं बोलताय. लोकसभेत तुम्ही देशाला प्रश्न विचारू शकत नाही, देशातील लोकांना उत्तर दिली पाहिजे असा सल्लावजा टोलाही राहुल गांधींनी लगावला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPCongressNarendra modirafel deel¸राहुल गांधीकाँग्रेसभाजपमोदीराफेल खरेदीराहुल गांधी\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\n बाहेर पडताय तर या 'SAFETY TIPS' पाहाच\nराहुल गांधींनी केला सावरकरांचा अपमान - रणजीत सावरकर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/historical-place/", "date_download": "2018-11-14T00:53:36Z", "digest": "sha1:SQJFGP4XFPYLTOO3OSUDEQINYTWDVLPZ", "length": 9194, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Historical Place- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nगावाकडचे गणपती : कृष्णा नदी तीरावरील वाईचा 'ढोल्या' गणपती\nसंथ वाहणारी कृष्णा नदी... पुरातन मंदीर... सुंदर आणि रेखीव कळस... इतका सुंदर नजारा असेल आणि बाजूला गणपतीचं मंदीर... म्हणजे भारून टाकणारं वातावरण... हे आहे वाईचं ग्रामदैवत अर्थात ढोल्या गणपतीचं मंदिर.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T00:14:31Z", "digest": "sha1:XTHMH75OFWHXQJVQ7X2AQ656DSPITJQK", "length": 7307, "nlines": 69, "source_domain": "nashikonweb.com", "title": "वॉक विथ कमिशनर - Nashik On Web", "raw_content": "\nनाशिकचे वीरपुत्र केशव सीमेवर गोळीबारात शहीद , पाकड्याचे मनसुभे उधळले\nदिशा पटनीचा सणात लेहेंगा आणि “त्यात” फोटो, झाली ट्रोल ( फोटो फिचर)\nशिवाजी गार्डनमध्ये युवकाचा खून , सीसीटीव्ही फुटेजचा आधार\nरस्त्यांच्या निर्मितीतून ग्रामीण विकास शक्य – चंद्रकांत पाटील\nपुन्हा युतीचे चिन्ह, उद्धव ठाकरे यांनी दिले नाशिकमध्ये संकेत, चंद्रकांत पाटील -ठाकरे एकत्र प्रवास\nTag: वॉक विथ कमिशनर\nसिडकोतील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवणारच : आयुक्त तुकाराम मुंढे\nनाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या वतीने”वॉक विथ कमिशनर” “walk with commissioner” या उपक्रमा अंतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राजे संभाजी स्टेडीयम, अश्विन नगर,नवीन नाशिक(सिडको) येथे\nमुंढेच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाला नाशिककरांचा वाढता प्रतिसाद\nनाशिक : नाशिक महानगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या “वॉक विथ कमिशनर या उपक्रमाअंतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे नागरिकांशी संवाद साधला. NMC Tukaram\nवॉक वुईथ कमिशनर’ कार्यक्रम आयुक्ताच्या खासगी कारणाने आजसाठी स्थगित, प्राप्त तक्रारींवर कारवाई होणार\nPosted By: admin 0 Comment nashik mahapalika, nashik news update, nashik tukaram mundhe, news nashik, nmc mundhe, tukaram mundhe, walk with commissioner, आयुक्त तुकाराम मुंढे, गोल्फ क्लब, तक्रार निवारण, नाशिक, नाशिक मनपा, नाशिक मनपा आयुक्त तुकराम मुंढे, नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक महापालिका, मनपा नाशिक, वॉक विथ कमिशनर\nआजचा स्थगित कार्यक्रम पुढील शनिवारी walk with commissioner nashik postponed today tukaram mundhe नाशिक : नागरिकांच्या तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक\nवॉक विथ कमिशनर : मनपा आयुत्त मुंढे लवकरच करणार उपक्रम सुरु \nमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज अचानक गोल्फ क्लब येथे भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी जमलेल्या नागरिकांसोबत संवाद साधला. त्यांना काय अडचणी आहेत\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pandharpur-young-boy-Suspicious-death-in-Australia/", "date_download": "2018-11-14T00:25:10Z", "digest": "sha1:UFIAERBFLNWBY2BX32T6ZDKIRZAYLKAB", "length": 5867, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू\nपंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू\nऑस्ट्रेलियात अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासाठी गेलेल्या पंढरपूर मधील ओमप्रकाश महादेव ठाकरे (वय 22) या विद्यार्थ्याचा शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मेलबोर्न येथे मृत्यू झाला. मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अध्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही घटना समजताच पंढरपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.\nयेथील भारतीय जीवन महामंडळात विकास अधिकारी असलेल्या महादेव ठाकरे यांचा ओमप्रकाश हा एकुलता एक मुलगा आहे. पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो ऑस्ट्रेलियामधील स्विनबर्न विद्यापीठात याच वर्षी गेला होता. मात्र, शनिवारी (दि.21) पहाटे त्यांच्या कुटुबियांना ओमप्रकाशचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र मृत्यूचे नेमके कारण त्यांच्या अद्याप समजू शकले नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.\nओमप्रकाश हा ठाकरे कुटूंबातील एकूलता एक आणि अतिशय हुशार मुलगा होता. नुकतेच बहिणीच्या लग्नासाठी ओमप्रकाश पंढरपूरला आला होता. त्यानंतर आता त्याच्या मृत्यूची बातमीच आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमप्रकाशचे पार्थीव भारतात येण्यासाठी दोन दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. ऑस्ट्रेलियात शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या असल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यास अडचण येत आहे. यासंदर्भात भारतीय परराष्ट्र विभागाशी संपर्क साधून त्यामार्फतही प्रयत्न सुरू असल्याचे ओमप्रकाशच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. ओमप्रकाशच्या पश्‍चात शिक्षिका आई, एल. आय. सी. विकास अधिकारी महादेव ठाकरे, एक विवाहीत बहिण असा परिवार आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-dehuroad-murder-71608", "date_download": "2018-11-14T01:05:37Z", "digest": "sha1:PJJLIL4UXBOCNKIULZWJ24UBOXJ2UVD5", "length": 11763, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news dehuroad murder अल्पवयीन गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून खून | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून खून\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nदेहूरोड - पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार सुभान शेख ऊर्फ शब्बीर ऊर्फ रोहिट्या अमिन सोलंकी (वय 17, सध्या रा. गांधीनगर, देहूरोड, मूळगाव विठ्ठलवाडी, देहू) याचा नऊ जणांनी दांडके व दगडाने मारहाण करून खून केला. ही घटना सोमवारी (ता. 11) रात्री साडेनऊच्या सुमारास देहूरोड येथील सेंट्रल चौकात घडली.\nदेहूरोड - पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार सुभान शेख ऊर्फ शब्बीर ऊर्फ रोहिट्या अमिन सोलंकी (वय 17, सध्या रा. गांधीनगर, देहूरोड, मूळगाव विठ्ठलवाडी, देहू) याचा नऊ जणांनी दांडके व दगडाने मारहाण करून खून केला. ही घटना सोमवारी (ता. 11) रात्री साडेनऊच्या सुमारास देहूरोड येथील सेंट्रल चौकात घडली.\nपोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अंकुश नरेश बिडलान (वय 19, रा. पार्शिचाळ, देहूरोड) याला अटक केली आहे. सोमवारपर्यंत (ता. 18) त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिला. सुभानचा मित्र चेतन ऊर्फ सोन्या बाळू पांडे (वय 20, रा. कुंभारवाडा, देहू) याने फिर्याद दिली आहे. सुभान हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला, मारहाण, दरोडा असे आठ गुन्हे दाखल आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सुभानने कोयत्याचा धाक दाखवून अंकुशला मारहाण केली. त्यानंतर तो गांधीनगर येथे मित्राच्या पार्टीसाठी गेला. तेथून सेंट्रल चौकात गेला. त्या वेळी अंकुश व साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nअंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/23/4/Ase-Amuche-Pune.php", "date_download": "2018-11-14T01:31:46Z", "digest": "sha1:IZOSFT3ZGPV3ET4HTEBHRXVYBP77ANDO", "length": 10302, "nlines": 159, "source_domain": "www.gadima.com", "title": "Ase Amuche Pune | असे आमुचे पुणे | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nकधिं न चळावे चंचल हें मन\nजोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा\nगदिमांच्या कविता | Gadima Poems\nमाडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.\nविद्या, उद्यम, कला, संस्कृती इथे न काही उणे,\nउभ्या भारता भूषण व्हावे असे आमुचे पुणे \nलाल महाली इथे नांदली माय जिजाबाई\nपहिले वहिले खेळ खेळली येथे शिवशाही\nइथल्या मातीमधून चालली शिवबांची चरणे \nइथेच तुटली परसत्तेची पहिल्यांदा बोटे\nपहाट येथे शिवनयना भेटे\nइथेच चढली अंधारावर तेजोमय तोरणे \nउदया आले इथे पेशवे, बाळाजी, बाजी\nइथून उत्तरेकडे दौडले उमदे रण गाझी\nरणमर्दानी इथल्या जितली असंख्य समरांगणे \nस्वराज्य हा तर आहे माझा जन्मसिद्ध हक्क\nतडिल्लतेसम टिळक वैखरी चमचमली लख्ख\nगर्जु लागला उग्र केसरी घुमली रानेवने \nसाहित्यादिक कला उमलल्या फुले ध्येयनिष्ठा\nनक्षत्रासम चमकू लागला नवा नवा स्त्रष्टा.\nनवी अस्तिमा उजळू लागली आळसलेले जिणे \nत्याच सांधिला कुणा अनामिक रसिकांची हौस\nटिळकापुढती ठेवी बोलका एक राजहंस\nराजहंस तो नेत्या सन्मुख गीत मनोहर म्हणे \nजन्म पावली पुण्यात पदवी सत्यत्वा गेली\nगंधर्वांची स्मृती पुण्याची धनदौलत झाली\nउभी राहिली वास्तू धन ते रक्षाया कारणे \nकोनशिला या शुभवास्तूची स्थापियली होती\nनगरजनांनी आता इजसी जपणे, सांभाळणे \n'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही \nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nअसा बालगंधर्व आता न होणे\nकुंभारा सारखा गुरु नाही रे जगात\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://catalog-moto.com/mr/tag/gilera-runner-fxr-180", "date_download": "2018-11-14T00:01:41Z", "digest": "sha1:M7HODYTODVNPL6CQHAHRLMMUGINYJHOE", "length": 23051, "nlines": 232, "source_domain": "catalog-moto.com", "title": " Gilera Runner FXR 180 | मोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, पुनरावलोकने आणि discusssions", "raw_content": "\nमोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, पुनरावलोकने आणि discusssions\nATV स्रोत - प्रेस प्रकाशन - एनएसी च्या / Cannondale स्थिती ... (32182)\n'01 1500 फाय drifter, ठिणगी नाही - कावासाकी मंच (10354)\nबजाज Avenger 220: व्यापक आढावा बाईक बीएलओ ... (9749)\nEFI रिले प्रकार टिपा (चेतावणी: कंटाळवाणा आणि कंटाळवाणा ... (8830)\nMZ टिपा - फिलाडेल्फिया रायडर्स विकी (8767)\nव्ही रेसिंग इंधन ताज्या बातम्या: व्ही UNLEADE द ... (8213)\nKTM रॅली ब्लॉग (7203)\nकावासाकी ZXR 750 - motorbikes पुनरावलोकने, बातम्या आणि Advi ... (7032)\nहोंडा लाट 125 दुरुस्ती मॅन्युअल मालक मार्गदर्शक पुस्तके (6824)\nओपल गती फाईट 2 कार्यशाळा मॅन्युअल मालक मार्गदर्शक ... (6725)\nयामाहा उत्पादन Tesseract विकसनशील आहे\nबजाज पल्सर 150 डिझाईन, पुनरावलोकन, तांत्रिक Specifi ... (5850)\nघर लोट पाम्पान्गा Karylle Solana देश H मध्ये ... (5309)\nरॉयल एनफिल्ड क्लासिक दरम्यान तुलना 350 वि Cl ... (4829)\nसंपूर्ण लेख वाचा »\nपुनरावलोकन: Aprilia Dorsoduro 750 अनेक व्यक्ती एक दुचाकी आहे ...\nAprilia Scarabeo 50 वि 100 पुनरावलोकन 1 स्कूटर मोपेड\nAprilia लागू 850 मन आणि होंडा नॅशनल कॉन्फरन्स 700 एस DCT मोटारसायकल\nWSBK फिलिप बेट: Laverty, सुझुकी जवळजवळ शो एस चोरी ...\nAprilia Tuono V4 आर APRC वर जलद सायकल – मोटारसायकल टूर ...\nदुकाती Diavel होंडा DN-01 मोटारसायकल होंडा ड्रीम लहान मुले Dokitto होंडा DN-01 स्वयंचलित क्रीडा टेहळणीसाठी संकल्पना दुकाती Desmosedici GP11 मार्क Agusta 1100 ग्रांप्री हर्ले-डेव्हिडसन XR 1200 संकल्पना Aprilia मन 850 बजाज शोधा KTM 125 शर्यत संकल्पना Moto Guzzi 1000 डाटोना इंजेक्शन सुझुकी ब राजा संकल्पना सुझुकी Colleda CO दुकाती 60 सुझुकी ब-राजा अंतिम नमुना भारतीय मुख्य क्लासिक होंडा Goldwing नमुना M1 सुझुकी एक 650 Brammo Enertia रॉयल एनफिल्ड बुलेट 500 क्लासिक बाईक कावासाकी स्क्वेअर चार स्मार्ट eScooter होंडा X4 कमी खाली एक मोटारसायकल होंडा मध्ये बाईक कावासाकी ER-6n\nयामाहा C3 – मालक पुनरावलोकने मोटर स्कूटर मार्गदर्शक\nयामाहा XJ6 करमणूकीचे – पुढील डिसेंबर एक अष्टपैलू ...\nयामाहा एक्स-मॅक्स 250 कसोटी\nयामाहा इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात प्रवेश – अंतिम मो ...\nमोटारसायकल: यामाहा स्कूटर 2012 वैभव चित्रे आणि विशिष्ट ...\nयामाहा C3 – कामगिरी श्रेणीसुधारित करा Loobin’ ट्यूब...\nयामाहा FZS1000 दो (2000-2005) मोटारसायकल पुनरावलोकन MCN\nयामाहा YZF-R125 बाईक – किंमती, पुनरावलोकने, फोटो, Mileag ...\nकावासाकी निन्जा 650R 2012 भारतात किंमत & वैशिष्ट्य\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर कावासाकी निन्जा 650R 2012 भारतात किंमत & वैशिष्ट्य\n2009 होंडा CB1000R रोड कसोटी पुनरावलोकन- होंडा CB1000R मोटरसायकल पुनरावलोकने\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर 2009 होंडा CB1000R रोड कसोटी पुनरावलोकन- होंडा CB1000R मोटरसायकल पुनरावलोकने\nकलंकित: Moto Guzzi नॉर्वे मिस मोटरसायकल\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर कलंकित: Moto Guzzi नॉर्वे मिस मोटरसायकल\n2009 कावासाकी व्हल्कन व्हॉयेजर 1700 पुनरावलोकन – अंतिम मोटरसायकलने\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर 2009 कावासाकी व्हल्कन व्हॉयेजर 1700 पुनरावलोकन – अंतिम मोटरसायकलने\n1960 पासून होंडा rc166 सहा सिलेंडर दुचाकी\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर 1960 पासून होंडा rc166 सहा सिलेंडर दुचाकी\nमी फक्त एक कार्ड hl-173a tillotson carb साठी पुन्हा तयार उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच आर-117hl खरेदी $4.49 असलेली ...\nनमस्कार, तुम्हाला विक्रीसाठी या आहे का किंवा\nएक हाय मी आहे 1984 sst टी परत वर तारा बाहेर locatea मॅन्युअल किंवा किमान एक संच andtrying ...\nअधिकृत रद्द अधिकृत ROKON सामान्य प्रश्न पृष्ठ\nदुकाती मॉन्स्टर 696 सुपरबाइक विक्री वैयक्तिक वेबसाइट\nटिप्पण्या बंद वर दुकाती मॉन्स्टर 696 सुपरबाइक विक्री वैयक्तिक वेबसाइट\nकसे हर्ले आकार मुख-मुद्रा ECM eHow स्थापन करण्यासाठी\nटिप्पण्या बंद वर कसे हर्ले आकार मुख-मुद्रा ECM eHow स्थापन करण्यासाठी\nKTM 450 रॅली प्रतिकृती उपलब्ध ...\nKTM 450 मागणी उपलब्ध रॅली प्रतिकृती KTM 450 रॅली प्रतिकृती लवकरच उपलब्ध होईल, तो यूएस येत जाईल तर ते अस्पष्ट आहे. KTM धावांपर्यंत मजल मारली ...\nपहिली छाप: 2005 KTM 125 एसएक्स एक ...\nपहिली छाप: 2005 KTM 125 एसएक्स आणि 250 एसएक्स नवीन दुचाकी हंगामात फड आला म्हणून, पकडलेला TWMX चाचणी कर्मचारी च्या नवीनतम दिवस खर्च करण्यात आला 2005 KTM ...\nनवीन ऑर्डर टॉड रीड कसोटी. ख्रिस Pickett करून चित्रांवर सर्व नवीन KTM 350SX-F प्रकाशन जगभरातील व्याज उडवून आणि KTM नवीनतम उघडा वर्ग रेसर आहे ...\nफक्त अंतिम वूड्स रेसर पेक्षा अधिक दान पॅरिस फोटो ऑफ-रोड रेसिंग सध्या प्रचंड आहे, एक क्रॉस देश आणि Endurocross-रेसिंग उन्माद मध्ये moto-मीडिया throwing. ...\nKTM विक्री होईल 2013 690 ड्यूक आणि 990...\nKTM विक्री होईल 2013 690 ड्यूक आणि 990 उत्तर अमेरिका मध्ये साहसी बाजा मॉडेल KTM दोन नवीन मार्ग मॉडेल घोषणा 2013 मुर्रिइटा, सीए KTM उत्तर अमेरिका, इन्क. उत्सुक आहे ...\nबाईक, भाग, अॅक्सेसरीज, Servicin ...\nजगातील सर्वात अष्टपैलू प्रवास इन्ड्युरो प्रारंभ उजव्या, मोठ्या प्रमाणात उत्पादन रेसिंग पासून ज्ञान दुराग्रही हस्तांतरण खात्री आहे की रस्ता बंद, KTM ...\nKTM ड्यूक-आधारित सुपरमोटो पाहिले\nKTM ड्यूक-आधारित सुपरमोटो पाहिले स्पष्टपणे KTM ड्यूक प्लॅटफॉर्मवर आधारीत एक supermotard या प्रतिमा एक युरोपियन KTM फोरम वर दिसू लागले आहे. KTM मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन Pierer अनेकदा आहे ...\n2012 KTM 450 एसएक्स-F फॅक्टरी संस्करण- ...\n2012 KTM 450 एसएक्स-F फॅक्टरी संस्करण - जोरावर ठसा एक Dungey प्रतिकृती, KTM नेक्स्ट-जनरेशन 450. छायाचित्रकार. जेफ ऍलन केव्हिन कॅमेरॉन कसे बद्दल एक पुस्तक लिहू शकतो ...\n2009 KTM 990 सुपरमोटो टी मोटारसायकल ...\nवैशिष्ट्य: परिचय आणि आम्ही फक्त ते पूर्ण केले प्रभावी नोकरी द्वारे आश्चर्यचकित केले जाऊ शकते, नाही फक्त पूर्णपणे परिवर्तन 990 सुपरमोटो मॉडेल, पण फरसबंदी मध्ये ...\nकसोटी KTM ड्यूक 690 2012: आतिशय मो ...\nकसोटी KTM ड्यूक 690 2012: आतिशय मोनो संस्कृती जुलै 7, 2012 | अंतर्गत दाखल: KTM | द्वारा पोस्ट केलेले: राव अश्रफ KTM ड्यूक 690 लक्षणीय मध्ये उत्क्रांत 2012. KTM झोक त्याच्या ...\nकावासाकी निन्जा 650R 2012 भारतात किंमत & वैशिष्ट्य\n2009 होंडा CB1000R रोड कसोटी पुनरावलोकन- होंडा CB1000R मोटरसायकल पुनरावलोकने\nकलंकित: Moto Guzzi नॉर्वे मिस मोटरसायकल\n2009 कावासाकी व्हल्कन व्हॉयेजर 1700 पुनरावलोकन – अंतिम मोटरसायकलने\n1960 पासून होंडा rc166 सहा सिलेंडर दुचाकी\nKTM 450 मागणी उपलब्ध रॅली प्रतिकृती – मोटरसायकल यूएसए\n2013 मार्क Agusta F3 प्रथम राइड – टांपा बाय युरो सायकल्स\nMoto Giro व्हिंटेज मोटारसायकल\nपुनरावलोकन: Aprilia Dorsoduro 750 एकाधिक व्यक्तिमत्त्वे एक दुचाकी आहे…\nदुकाती मॉन्स्टर S4 दाट धुक्याचे साम्राज्य पसरले\n2010 कावासाकी मुळे आणि Teryx रांगेत Unveiled\nपहिली छाप: दुकाती मॉन्स्टर 696, मॉन्स्टर 1100, क्रीडा क्लासिक क्रीडा…\nबजाज सूड 220cc पुनरावलोकन\nकावासाकी: कावासाकी सह 1000 kavasaki z 400\n1969 BSA 441 व्हिक्टर विशेष – क्लासिक ब्रिटिश मोटारसायकल – मोटरसायकल वाङ्मय\n1991 बि.एम. डब्लू 850 V12 6 गती मुख्यपृष्ठ\nमार्क Agusta F4 1000 एस – रोड कसोटी & पुनरावलोकन – मोटरसायकलस्वार ऑनलाइन\n1939 भारतीय बालवीर रेसर – क्लासिक अमेरिकन मोटारसायकल – मोटरसायकल वाङ्मय\nपहिली छाप: 2005 KTM 125 एसएक्स आणि 250 एसएक्स – Transworld मोटोक्रॉस\nDrysdale 2x2x2- 2वायन विहंगावलोकन\nहोंडा CBR 600RR 2009 सी-ABS शीर्ष गती 280km / ह कसा बनवायचा & सर्व काही का\nयामाहा C3 – मालक पुनरावलोकने मोटर स्कूटर मार्गदर्शक\n2014 दुकाती 1199 Superleggera ‘ आपण विचारा असेल तर, आपण करू शकत नाही…\nMoto Guzzi V7 क्लासिक (2010) पुनरावलोकन\nRepsol होंडा – व्हिडिओ सुचालन\n2007 कावासाकी झहीर 750 मोटारसायकल पुनरावलोकन शीर्ष गती @\n2012 भारतीय मुख्य गडद घोडा खाटीक क्लासिक सायकल्स ~ motorboxer\nदुकाती 10981198 सुपरबाइक झोक\nया सुविधा प्रदान 250 धूमकेतू आणि अक्विला न्यूझीलंड 2003 पुनरावलोकन मोटरसायकल व्यापारी न्यूझीलंड\nद 2009 हार्ले डेव्हिडसन रोड राजा – याहू आवाज – voices.yahoo.com\n2013 Benelli चक्रीवादळ उघड्या TRE1130R तपशील, किंमत आणि चित्र …\n2013 सुझुकी Burgman 400 शीर्ष नवीन मोटारसायकल\nयामाहा सुपर Tenere Worldcrosser – अंतिम मोटरसायकलने\nशीर्ष 10 Motorcyles करा मनुष्य व्वा सांगा टेक चष्मा, पुनरावलोकने, बातम्या, किंमत…\nAprilia Dorsoduro प्रथम छाप 1200 – Aprilia पुनरावलोकन, मोटारसायकल…\nKTM 350 आणि 450 एसएक्स-F – सायकल टॉर्क नियतकालिक\nग्रॅमी च्या क्लासिक स्टील #63: 2005 सुझुकी RM250 PulpMX\n1939 AJS 500 V4 रेसर – क्लासिक ब्रिटिश मोटारसायकल – मोटरसायकल वाङ्मय\nGSResources – Stator पेपर्स मी – सामान्य अध्ययन चार्जिंग प्रणाली एक धर्मशिक्षणाचे पहिले पुस्तक\nबजाज शोधा 150 DTS-मी: 2010 नवीन बाईक मॉडेल पूर्वावलोकन\nशून्य मोटारसायकल सर्व-ऑफर्स नवीन 2010 साठी अंतर्गत $ 7500 शून्य डी एस आणि शून्य एस…\nदुकाती फिलीपिन्स Diavel टेहळणीसाठी सुरू – बातम्या\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे करून\nजाहिरात विषयी सर्व प्रश्न, कृपया साइट वर सूचीबद्ध संपर्क.\nमोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, मोटारसायकल पुनरावलोकने आणि discusssions.\n© 2018. मोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, पुनरावलोकने आणि discusssions", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Phaltan-krishna-s-water-worship-issue/", "date_download": "2018-11-14T01:15:15Z", "digest": "sha1:SBB7E4T72RKKNDMPBOKJTMRC35HQPJUZ", "length": 6686, "nlines": 22, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाण्याचे श्रेय लाटायला डोमकावळे टपून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पाण्याचे श्रेय लाटायला डोमकावळे टपून\nपाण्याचे श्रेय लाटायला डोमकावळे टपून\nफलटण तालुक्यात आलेल्या पाण्याचा चांगला उपयोग करून तरुणांनी चांगली व प्रयोगशील शेती करून आपल्या भागाचा विकास करावा, असे आवाहन ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. दरम्यान, पाणी आल्यानंतर आता बरेच डोमकावळे येऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतील. तथापि, आपण 25 वर्षे पाण्यासाठी खर्ची घालून तालुक्यात पाणी आणले आहे. अन्यथा, हे पाणी आंध्र आणि कर्नाटकला गेले असते, असेही ना. रामराजे म्हणाले.\nमिरढे, ता. फलटण येथील धोम बलकवडीत कृष्णेच्या पाण्याचे पूजन ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. जि. प. सदस्य मंगेश धुमाळ, माणिकराव सोनवलकर, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, विनायक पाटील, मिलिंद नेवसे, पं. स. सदस्य नानासाहेब लंगूटे आदी मान्यवर उपस्थित होते. ना. रामराजे म्हणाले, 1999 ते 2014 मंत्रीपदे खा. शरद पवार यांच्यामुळे मिळाली. 1995-99 काळात अपक्ष आमदार असताना 20 ते 22 आमदारांना एकत्र करून कर्जरोखे उभारून कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यास भाग पाडले.\nमी नसतो तर हे पाणी आंध्र व कर्नाटकात गेले असते. ते पाणी अडवले, सर्व परवानग्या आणल्या. राज्यमंत्री असताना गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशच्या तत्कालिन मुख्यमंत्री उमा भारती व आंध्रचे चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून हे पाणी तालुक्याचेच नव्हे तर महाराष्ट्रच्या वाट्याचे अडवले आहे. आता तालुक्यात पाणी आल्यानंतर बरेच डोमकावळे येतील व म्हणतील आम्ही पाणी आणले, आता पृथ्वीराज चव्हाण यांनाही कोण आणेल. परंतु, पाणी प्रश्‍न हा राजकारणापलिकडचा आहे. त्यामुळे पाणी कोणी आणले आहे, हे त्रिवार सत्य आहे.\nकेंद्रात पाणी लवाद झाला होता. यावेळी कृष्णा नदीवरील पाण्यावर हक्क सांगितला होता. मात्र ते सर्वांना पटवून देत पाणी कसे सांगितले आणले ते सर्वांना दाखवून दिल्याचे ना. रामराजे म्हणाले. खंडाळा, लोणंद, फलटणला एमआयडीसी केली. खंडाळ्याच्या जमिनीचा दर वाढला. शेतकरी व त्यांच्या मुलांनी जमिनी विकून चैन केली आणि पाणी आल्यावर काय केले तरुण मुलांनी शेती पिकवून आई-वडिलांचे पांग फेडावे, यात मला सर्वात जास्त आनंद होईल. पाणी आणून फक्त ऊस लागतो. गिरवीत सध्या हजार-दोन हजार एकर ऊस उभा आहे. उसामुळे आळस येतो.\nत्यामुळे इतर आयडिया वापरून चांगली व प्रयोगशील शेती करा. तरुणांनो, एकत्र या, मात्र जमिनी विकू नका. उच्च शिक्षण घ्या, परदेशात रोजगार शोधा, असे आवाहन ना. रामराजे यांनी केले. मिरढेच्या सरपंच सौ. संगीता लोंढे, भोजराज ना.निंबाळकर, नामदेव काळे, सहदेव काळे, संभाजी गावडे, रमेश लोंढे उपस्थित होते. प्रास्तविक भागवत काशीद यांनी केले. आभार चांगदेव पोकळे यांनी मानले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/vasind-mumbai-news-girl-death-railway-104504", "date_download": "2018-11-14T00:53:24Z", "digest": "sha1:ZRNQCOQWSOZD5WQBICMSZZ4XT3QNEY3L", "length": 9964, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "vasind mumbai news girl death railway मालगाडीखाली चिरडून शाळकरी मुलगी ठार | eSakal", "raw_content": "\nमालगाडीखाली चिरडून शाळकरी मुलगी ठार\nगुरुवार, 22 मार्च 2018\nवासिंद - मध्य रेल्वेच्या वासिंद रेल्वे स्थानकानजीक रूळ ओलांडताना बुधवारी सायंकाळी कृतिका मोगरे (वय 12) या शाळकरी मुलीचा मालगाडीखाली येऊन मृत्यू झाला. खडवलीत राहणारी ही मुलगी वासिंद येथे जी. के. गुरुकुल शाळेत पाचवीत शिकत होती. शाळा सुटल्यावर वडिलांसोबत ती वासिंद रेल्वे स्थानकावर जात होती. अप लूप लाइनवर मालगाडी सायडिंगला उभी होती, त्या खालून जात असता अचानक गाडी सुरू झाली. यात चाकाखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला. कल्याण लोहमार्ग पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, तिचा मृतदेह वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nलातूर : येथील महापालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा सातत्याने पेटतो आहे. हेच लोन आता शहरात आले आहे. मंगळवारी (ता.13) जिल्हा बँकेच्या पाठीमागील मिनी...\nदुष्काळाची खाई, त्यात औषधटंचाई\nऔरंगाबाद - दुष्काळात शेतातील उभी पिके गेली. हाती खर्चही आला नाही. वर्षाचे आर्थिक गाडे बिघडले. त्यात सरकारी रुग्णालयांतही औषधींचा दुष्काळ असल्याने...\nधोकादायक कामात जुंपले जातेय बालपण\nनागपूर - कायद्याची पायमल्ली करून अनेक कारखान्यांमध्ये धोकादायक कामांसाठी बालकामगारांना जुंपले जात आहे. कमी वेतनात बालकामगार मिळवून देणारे रॅकेट...\nथंडीत घ्या आरोग्याची काळजी\nपुणे- भल्या पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी... दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. यंदा दिवाळीपाठोपाठ थंडीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-14T00:07:16Z", "digest": "sha1:JOQH2SOPTGFCNANTRGG46TBA5ON3B6OQ", "length": 9659, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मल्लिका झाली पिंजऱ्यामध्ये कैद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमल्लिका झाली पिंजऱ्यामध्ये कैद\nकान फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडच्या ऍक्‍ट्रेसेसनी जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक हिरोईनची वेगळी स्टाईल, ड्रेसिंग सेन्स, डिजाईन आणि फॅशन ट्रेन्ड बघायला मिळते आहे. इतर ऍक्‍ट्रेसच्या बरोबरीने मल्लिका शेरावतनेही कानमध्ये आपली हटके स्टाईल दाखवून दिली आणि मिडीयावाल्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले. कानच्या रेड कार्पेटवर मल्लिकाचा जलवा तर लक्षवेधी ठरलाच. त्याशिवाय तिने एका एनजीओच्या कॅम्पेनसाठी केलेले फोटो शूटही चांगलेच गाजले. याशिवाय तिने स्वतःला चक्क एका पिंजऱ्यामध्ये बंद करून घेतले होते. तिच्या या पिंजऱ्यात बंद होण्यामागील रहस्य उलगडल्यावर मल्लिकाबाबतचा आदर आणखीनच वाढला आहे.\nमल्लिका ही भारतातल्या “फ्रि ए गर्ल इंडिया’ची ब्रॅन्ड ऍम्बेसेडर आहे. ही संस्था बाल लैंगिक अत्याचारांच्या विरोधात आणि बालकांच्या तस्करीला रोखण्याच्या कामामध्ये सक्रिय आहे. या एनजीओसाठी मल्लिकाने केलेले कॅम्पेन म्हणजे बालकांच्या लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती करण्याचा एक भाग होता. या एनजीओने सुरू केलेल्या कॅम्पेनचे नावच मुळात “लॉक मी अप’ असे आहे. त्या कॅम्पेननुसार मल्लिकाने स्वतःला 12 बाय 8 फूटांच्या एका छोट्याश्‍या पिंजऱ्यामध्ये बंद करून घेतले होते. तिच्या या कृतीमुळे सहाजिकच तिच्याकडे अधिक लक्ष वेधले गेले आणि त्यातून तिला अपेक्षित तो संदेशही मिडीयापर्यंत पोहोचवला गेला.\nमल्लिकाने गेल्यावर्षीही याच एनजीओचे प्रतिनिधीत्व कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले होते. कान फेस्टिव्हलला हजेरी लावण्याची तिची ही नववी वेळ आहे. पिंजऱ्यात बंद झालेल्या मल्लिकाला बघून तरी इथल्या सेलिब्रिटीजना युवतींना कसे बळजबरीने वेश्‍याव्यवसायात ढकलले जाते याचा अंदाज येऊ शकेल. बाल वेश्‍यावृत्तीचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी कान फिल्म फेस्टिव्हल हे एक चांगले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे, असे तिला वाटल्यानेच तिने या कॅम्पेनमध्ये भाग घेतला.\nयाशिवाय मल्लिका “स्कूल फॉर जस्टीस’ आणि “उर्जा’ या आणखी दोन एनजीओसाठीही सक्रिय असते. तिच्या ग्लॅमरचा अशाप्रकारे सदुपयोग करून घेण्याची तिची कल्पना ऐकल्यावर तिच्याबद्दलचा आदर वाढणार नाही का.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: उबेरविरोधात रिक्षा संघटनांचा “चक्‍काजाम’\nNext article‘मोदी स्टाईल’मध्ये येडियुरप्पांनी केला विधानसभेत प्रवेश\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\nपरवानगीशिवाय फोटो काढणाऱ्याला झरीन खानने झापले\nगोविंदाचा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये\nहेमा कोटणीस यांना २०१८’चा दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/198/Ek-Tari-Sange.php", "date_download": "2018-11-14T01:27:45Z", "digest": "sha1:SS4XL62DQKZ7YQJUVL5PQFADRRPQTCV6", "length": 11773, "nlines": 145, "source_domain": "www.gadima.com", "title": "Ek Tari Sange -: एकतारी सांगे : BhaktiGeete (Ga.Di.Madgulkar|Sudhir Phadke|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nमरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा\nजरामरण यांतून कोण सुटला प्राणिजात\nदु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nचित्रपट: बाजीरावाचा बेटा Film: Bajiraocha Beta\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nएकवार पंखावरुनी फिरो तुझा हात\nगाव झाला जागा आता\nइंद्रायणी काठी देवाची आळंदी\nजय जय जी बजरंग\nकर्म करिता ते निष्काम\nकुंभारासारखा गुरू नाही रे जगात\nनवल वर्तले गे माये\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%9B%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2018-11-14T00:08:16Z", "digest": "sha1:MKT4ZQBZAABVYGGJQ5AMJ5C2H4IEEDQD", "length": 7757, "nlines": 117, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "अवनीचे बछडेही नरभक्षक होण्याच्या मार्गावर-शआफत अली – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश अवनीचे बछडेही नरभक्षक होण्याच्या मार्गावर-शआफत अली\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nअवनीचे बछडेही नरभक्षक होण्याच्या मार्गावर-शआफत अली\nअवनी या (टी१) वाघिणीचे बछडेही नरभक्षक होण्याच्या मार्गावर आहेत असा दावा शआफत अली या शिकाऱ्याने केला आहे. वाघीण जेव्हा माणसांना मारायची तेव्हा तिचे बछडेही तिच्यासोबत असायचे. अवनी वाघिणीची शिकार झाल्यानंतर आता हा धक्कादायक दावा शूटर शआफत अलीने केला आहे. माणसांना जेव्हा वाघीण मारायची तेव्हा तिचे दोन बछडे तिच्यासोबत होते त्यामुळे माणसाकडेही ते शिकार म्हणून पाहू शकतात आणि ते भविष्यात शिकार करू शकतात असाही अंदाज व्यक्त होतो आहे. शिकार करणे बछडे आईकडूनच शिकत असतात. वाघीण जेव्हा हरीण, म्हैस, डुक्कर यांची शिकार करते तेव्हा हे आपले अन्न आहे आपली शिकार आहे हे बछड्यांना समजते. आता माणूस मारतानाही हे बछडे त्यांच्या आईसोबत होते त्यामुळे माणूस हादेखील शिकारच आहे अशी या बछड्यांची मानसिकता होऊ शकते असे शआफत अलीने म्हटले आहे.\nशआफत अलीने काय म्हटले आहे\nअवनी या वाघिणीचे बछडे सध्या १० ते ११ महिन्यांचे आहेत.\nशिकारीची मानसिकता याच वयात घडत असते\nसगळे बछडे आईकडूनच शिकार करणे शिकतात.\nअवनी वाघिणीने जेव्हा माणसांना मारले तेव्हा बछडे तिच्यासोबत होते\nमाणसांच्या मृतदेहांवर बछड्यांची लाळ आढळली आहे\nभविष्यात हे बछडेही नरभक्षक होऊ शकतात\nअवनी या वाघिणीच्या शिकारीवरून चांगलेच राजकारण सुरु असतानात आता शार्पशूटरने धक्कादायक असा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी शिकार प्रकरणात लक्ष घालत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. तसेच अनेक वन्यप्रेमी संघटनाही वाघिणीला चुकीच्या पद्धतीने मारल्याचे म्हणत आहेत. विरोधी पक्षांनी तर अंबानींच्या प्रकल्पामुळेच वाघिणीला ठार केल्याचा आरोप केला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाघिणीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार कसे केले असा प्रश्न उपस्थित केला आहे. हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असताना शार्प शूटरने केलेला दावा नक्कीच धक्कादायक आहे. शिकार झाल्याच्या दिवसापासून सरकारवर टीका होताना दिसते आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-different-structures-foodgrain-storage-7884", "date_download": "2018-11-14T01:21:27Z", "digest": "sha1:HQJVIDTLGFJXBJXP6IHG6ZEK6UIDJH5O", "length": 15222, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, different structures for foodgrain storage | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाठवणुकीसाठी प्री फॅब्रिकेटेड गोदाम, पॉलिमर स्टोरेज बॅग\nसाठवणुकीसाठी प्री फॅब्रिकेटेड गोदाम, पॉलिमर स्टोरेज बॅग\nडॉ. आर. टी. पाटील\nशुक्रवार, 4 मे 2018\nशेतमालाची योग्य गुणवत्ता जपण्यासाठी योग्य साठवणूक आवश्यक असते. लहान शेतकऱ्यांचा विचार करता प्री फॅब्रिकेटेड गोदाम, प्लॅस्टिक मेंब्रेन बॅग, पॉलिमर स्टोरेज बॅग उपलब्ध झाल्या आहेत. याचा वापर केल्यास काही काळासाठी धान्याची साठवणूक करणे सोपे जाणार आहे.\nशेतमालाची योग्य गुणवत्ता जपण्यासाठी योग्य साठवणूक आवश्यक असते. लहान शेतकऱ्यांचा विचार करता प्री फॅब्रिकेटेड गोदाम, प्लॅस्टिक मेंब्रेन बॅग, पॉलिमर स्टोरेज बॅग उपलब्ध झाल्या आहेत. याचा वापर केल्यास काही काळासाठी धान्याची साठवणूक करणे सोपे जाणार आहे.\nप्री फॅब्रिकेटेड गोदाम ः\nअन्नधान्य पुरवठा मदत करणाऱ्या संस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्गम भागात काम करणाऱ्या संस्थांसाठी धान्य साठवणूक किंवा इतर गोष्टींच्या सुरक्षिततेसाठी योग्य जागा उपलब्ध होत नाही. अशा वेळी प्री फॅब्रिकेटेड गोदामाची उभारणी उपयोगी ठरते. अलीकडे काही कंपन्यांनी जलद गतीने उभे करता येईल तसेच कमी खर्चामध्ये तयार होणारी प्री फॅब्रिकेटेड गोदामांची रचना तयार केली आहे. हे गोदाम उभारताना फ्रेम जमिनीवर योग्य पद्धतीने बसविणे आवश्यक असते. गोदाम उभारणीसाठी नळीची फ्रेम असते. या फ्रेमवर पीव्हीसीचा थर दिलेले पॉलिएस्टर कागदाचे आच्छादन योग्य पद्धतीने बसविले जाते. अशा प्रकारे ५० ते ३००० टन क्षमतेचे गोदाम बांधता येते.\nप्लॅस्टिक मेंब्रेन बॅग ः\nआॅस्र्टेलियातील शेतकरी धान्य साठवणुकीसाठी पॉलिमर मेंब्रेनचा वापर केलेल्या बॅगचा वापर करीत आहेत. या बॅग धान्य साठवणुकीसाठी चांगल्या आहेत. धान्याची पोती या बॅगमध्ये चांगल्या प्रकारे सुरक्षित रहातात. साधारणपणे ३ ते ४ महिने धान्याची चांगल्या प्रकारे साठवणूक होते.\nपॉलिमर स्टोरेज बॅग ः\nधान्य साठवणुकीसाठी पॉलिमर स्टोरेज बॅग उपयुक्त ठरतात. या बॅगमध्ये १०० टन धान्याची साठवणूक करता येते. सध्या मध्य प्रदेशात गहू साठवणुकीसाठी या बॅगचा वापर करण्यात येत आहे.\n(लेखक सिफेट या संस्थेचे माजी संचालक अाहेत.)\nमध्य प्रदेश गहू wheat\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...\nरोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...\nसुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...\nमका उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी...विविध पिकांची लागवड देशभरामध्ये होत असते. मात्र,...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...\nयोग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...\nघरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...\nतण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्तलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर...\nगुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा...गुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या...\nडेअरी उत्पादनातील साखर कमी करण्याची...जगभरामध्ये डेअरी उत्पादनांची लोकप्रियता मोठी असून...\nट्रॅक्‍टर, कृषी अवजारे उत्पादकांची...मजुरांचा तुटवडा आणि बैल सांभाळण्यातील चाऱ्यासह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/13700-houses-will-be-built-on-private-partnership-in-Konkan-division/", "date_download": "2018-11-14T01:29:27Z", "digest": "sha1:MOA3TGO4KA4N7ZEUIEXAMGN36TXM7JH7", "length": 8145, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकण विभागात खासगी भागीदारी तत्वावर तयार होणार १३ हजार ७०० घरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकण विभागात खासगी भागीदारी तत्वावर तयार होणार १३ हजार ७०० घरे\nकोकण विभागात खासगी भागीदारी तत्वावर तयार होणार १३ हजार ७०० घरे\nमुंबई : योगेश जंगम\nप्रत्येक व्यक्‍तीला घर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्याचे ठरवले आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेशात परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) परवडणारी घरे बांधण्याची योजना आहे. यासाठी कोकण विभागामध्ये सुमारे 13 हजार 700 घरांना मंजुरी देण्यात आली आहे. ‘म्हाडा’च्या कोकण विभागाने मागवलेल्या सातपैकी चार प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.\nमुंबई प्रादेशिक क्षेत्र येथे असलेल्या जमिनींवर जमीन मालकांना ‘म्हाडा’च्या माध्यमातून प्रकल्प राबवता येणार आहे. ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाकडे आलेल्या प्रस्तावांपैकी बदलापूर, खोपोली, डहाणू या भागांतील चार प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याने या जागेवर सुमारे 13 हजार 700 घरे निर्माण होणार आहेत. ही सर्व घरे अत्यल्प आणि अल्प गटातील असणार आहेत. यासाठी जमीन मालकांना अडीच ‘एफएसआय’ देण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये निर्माण होणार्‍या घरांमधील एक तृतियांश भाग मालकाला तर दोन तृतीयांश भाग ‘म्हाडा’ला मिळणार आहे.\n‘म्हाडा’ ही घरे सोडतीद्वारे विकणार असून स्वस्त्यात घरे उपलब्ध करून देणार आहे. अशा प्रकल्पांमुळे खासगी विकासकांना स्पर्धा निर्माण होणार असून घरांच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत भूखंडधारकांचा ‘म्हाडा’सोबत करार होणार आहे. या प्रकल्पामुळे जादा ‘एफएसआय’ मिळाल्याने त्या जागेवर जास्त घरे तयार होणार असल्याने जमीनदारांना एक तृतियांश घरे मिळणार आहेत. तसेच ‘म्हाडा’ला दोन तृतियांश घरे मिळणार असल्याने ही घरे सर्वसामान्यांसाठी लॉटरीद्वारे उपलब्ध होणार आहेत.\nकोकण विभागामध्ये पीपीपी तत्वावर घरे बांधण्यासाठी ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाने दोन महिन्यांपूर्वीच प्रस्ताव मागवले होेते. त्यानुसार ‘म्हाडा’कडे सात प्रस्ताव आले होते. यातून चार प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. या चार ठिकाणी 13 हजार 700 घरे निर्माण होणार असून आणखीही प्रस्ताव ‘म्हाडा’कडे येण्याची शक्यता वर्तवण्यत येत आहे. यामुळे आणखी प्रस्ताव आले तर त्या प्रस्तावांची छाननी करून मंजुरी देण्यात येणार आहे. यामुळे आणखी मोठ्या प्रमाणावर घरे निर्माण होण्याची शक्यता व्यक्‍त करण्यात येत आहे.\nसर्वसामान्यांसाठी घरे तयार होणार\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर(पीपीपी) परवडणारी घरे बांधण्याच्या योजनेसाठी मागवण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी चार प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे बदलापूर, खोपोली आणि डहाणू या भागांमध्ये सर्वसामान्यांसाठी अत्यल्प आणि अल्प गटांतील सुमारे 13 हजार 700 घरे तयार होतील.-विजय लहाने, मुख्य अधिकारी, कोकण विभाग, म्हाडा.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/6-day-old-baby-murdered-father/", "date_download": "2018-11-14T00:24:27Z", "digest": "sha1:H34ZUEPACT2ZWGDYD734BEEQVELPU3Z2", "length": 5139, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जन्मदातीने घेतला चिमुकलीचा जीव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › जन्मदातीने घेतला चिमुकलीचा जीव\nजन्मदातीने घेतला चिमुकलीचा जीव\nदोन मुलांनंतर नको असलेला गर्भ पाडण्यासाठी सासूने दिलेले पैसे पतीने दारुच्या नशेपोटी घालवल्याने तिला तान्हुलीला जन्माला घालावे लागले. त्यातही मुलगी झाल्याने संतापलेल्या जन्मदात्या आईनेच अवघ्या 6 दिवसांच्या चिमुकलीच्या गळ्यावर नखे मारून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरत घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी आरोपी वैशाली प्रधानला अटक केली आहे.\nकल्याण पश्चिमेकडील उंबर्डे येथे आरोपी वैशाली आपल्या कुटुंबासह राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र तिसर्‍यांदा झालेल्या अपत्याचा सांभाळ कसा करायचा या विवंचनेत असलेल्या जन्मदात्या मातेनेच त्या तान्हुल्याच्या गळ्याला नख लावले.\nवेदनेने कण्हत असलेल्या या तान्हुलीने एकच हंबरडा फोडला. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजार्‍यांनी धाव घेतली असता हे कृत्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या त्या तान्हुलीला डॉक्टराकडे नेले मात्र तोपर्यंत तान्हुलीने जीव सोडला होता.\nठाणे सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांनी या तान्हुलीची गळ्यावर नख मारून हत्या केल्याचा अहवाल देत पोलिसांना पाचारण केले. खडकपाडा पोलिसांनी वैशालीला ताब्यात घेतले असता ही मुलगी 7 महिन्यांतच झाली, ती तशीही जगली नसती त्यामुळे आपण तिचा जीव घेतल्याची कबुली दिल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Great-relief-to-PanCard-Club-investors/", "date_download": "2018-11-14T00:49:11Z", "digest": "sha1:AUQBW2W6LJMI4QDBYZNB77M7Y4OFI2IA", "length": 7892, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पॅनकार्ड क्‍लब गुंतवणूकदारांना मोठा दिलासा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पॅनकार्ड क्‍लब गुंतवणूकदारांना मोठा दिलासा\nपॅनकार्ड क्‍लब गुंतवणूकदारांना मोठा दिलासा\nपॅनकार्ड क्लबच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणार्‍या कंपनीच्या संचालकांवर सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत जवळपास 4,500 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यातून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.\nमुंबईतल्या प्रभादेवी येथील पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीने 51 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबाबत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्‍न उपस्थित करत पॅनकार्डमध्ये अडकलेल्या सर्वसामान्यांच्या ठेवी परत मिळवून देण्यात याव्यात, तसेच यातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. शेकापचे जयंत पाटील यांनी, यातील प्रमुख आरोपींची नावे जाहीर करावी, अशी मागणी केली.\nया लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘सेबी’ने पॅनकार्ड या कंपनीची तीन हजार कोटींची तर आर्थिक गुन्हे विभागाने 1 हजार 500 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सेबी आणि आर्थिक गुन्हे विभाग आता या प्रकरणी एकत्र कारवाई करत असून जप्त मालमत्तेच्या विक्रीतून ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. या कंपनीत महाराष्ट्राबरोबर अन्य राज्यातील लोकांचेदेखील पैसे अडकून पडले आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या तुलनेत ही रक्‍कम कमी असल्याचे ते म्हणाले.\nपॅनकार्ड कंपनीने केलेल्या फसवणुकीबाबत मुंबई, नवी मुंबई, सिंधुदुर्ग, अमरावती, सातारा, नाशिक या ठिकाणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील मुख्य आरोपी सुधीर मोवरेकर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही. अन्य आरोपी शोभा बर्डे, उषा तारी, मनीष गांधी, चंद्रेश भिसे यांच्या बँक खात्यांचा तपशील व अन्य माहिती गोळा करण्यात येत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. हे आरोपी पळून जाऊ नयेत, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी गुंतवणूक संरक्षण कायद्यात अनेक बदल प्रस्तावित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nनवीन गुंतवणूक व रक्‍कम स्वीकारण्यास मनाई\nपॅनकार्ड क्‍लब ही कंपनी सेबीकडे नोंदणीकृत नसल्याने या कंपनीस कोणतीही नवीन गुंतवणूक स्वीकारू नये, नवीन स्कीम सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. कंपनीच्या मालमत्तेबाबत संपूर्ण माहिती सेबीकडे सादर करावी, मालमत्तेची विल्हेवाट लावू नये, गुंतवणूकदारांकडून जमा केलेली रक्‍कम, कंपनीसाठी काम करणार्‍या एजंटना देण्यात आलेले कमिशन याचा तपशील सादर करावा. तसेच 51 लाख ठेवीदारांचे 7035 कोटी तीन महिन्यांत परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/adharTirtha-hermitage-courtyard-Wedding/", "date_download": "2018-11-14T00:28:12Z", "digest": "sha1:W2EFWGZJC2WHWYIE6XXGM5QNGZNFX4S4", "length": 7492, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आधारतीर्थ’च्या अंगणात वाजले सनई-चौघडे ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘आधारतीर्थ’च्या अंगणात वाजले सनई-चौघडे \n‘आधारतीर्थ’च्या अंगणात वाजले सनई-चौघडे \nशेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्याने कल्याणीच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि ती नाशिकच्या आधारतीर्थ आधाराश्रमात पोहोचली. शिक्षण घेतले आणि गावी परतली. तिची हुशारी आणि मेहनत घेण्याची क्षमता पाहून स्थळ आले आणि ज्या आश्रमाच्या अंगणात खेळली, बागडली, त्याच आश्रमाच्या अंगणात तिने सौभाग्याचे वाण घेत नवीन जीवनाला सुरुवात केली.\nजळगावच्या चौपडा तालुक्यातील आडवद गावातील पितांबर कानडे यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने आत्महत्या केली होती. उत्पन्नाचे साधन नसल्याने कानडे यांच्या पत्नी माया यांनी त्यांची मुलगी कल्याणीला नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आधारतीर्थ आश्रमाकडे सुपूर्द केले. तेव्हा कल्याणी पाचवीत होती. त्यावेळी आश्रमाची परिस्थिती बिकट होती. आश्रमातील इतर अनाथ मुलांबरोबर कल्याणीने महाराष्ट्र दौरा करत दान मिळवत बारावीपर्यंतचे शिक्षण खडतर परिस्थितीत पूर्ण केले. आईला मदत करण्यासाठी आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नंतर तिने गाव गाठले.\nकाही दिवसांपूर्वी कल्याणी घेत असलेले परिश्रम बघून तिला मेहरूण गावच्या अंबादास या तरुणाचे स्थळ आले. कल्याणीच्या आईने क्षणाचाही विलंब न करता आधारतीर्थ आश्रम गाठत संपूर्ण माहिती आश्रमाचे सर्वेसर्वा त्र्यंबक गायकवाड यांना दिली. मुलगा हा कल्याणी ब्रेक्स कंपनीत चांगल्या पगारावर कामाला असून निर्व्यसनी असल्याची माहिती गायकवाड यांना मिळताच त्यांनी दानशूर व्यक्तींकडून लग्नासाठी साहित्य जमवण्यास सुरुवात केली. वर पक्षाचीही आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आश्रमाच्या अंगणात लग्न मंडप टाकण्यात आला.\nरविवारी पार पडलेल्या या सोहळ्याला निवासी जिल्हाधिकारी रामनाथ घोरपडे, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त जाधव, लार्सन आणि टूरबो कंपनीचे संचालक सुधवार सिंग, तहसीलदार महेंद्र पवार, महंत फरशीवाले बाबा, पोलीस विभागातले अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांना आश्रमातील मुलांनीच बनवलेले जेवण मुलांच्याच हस्ते पंगत बसवून वाढण्यात आले. इतर लग्नांप्रमाणे येथे लहान मुलंच मान्यवरांना आग्रहाने वाढत होती.\nखंडणीखोर मांगलेशी संबंधित डीवायएसपीचा जबाब नोंदवला\nराज्य सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांची निदर्शने\nरस्त्यावर दोन दिवस पार्क केलेली वाहने होणार जप्त \nइमारतीवरून उडी घेत मॉडेलची आत्महत्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Health-Service-for-three-and-a-half-crores-for-sandarbh-seva-hospital/", "date_download": "2018-11-14T01:04:02Z", "digest": "sha1:4XT4KJBVXIQRHRL7W6OVVCD45LDSP3TY", "length": 6413, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": "", "raw_content": "संदर्भ सेवा रुग्णालयासाठी साडेतीन कोटींची ‘आरोग्य सेवा’\nसंदर्भ सेवा रुग्णालयासाठी साडेतीन कोटींची ‘आरोग्य सेवा’\nसंदर्भ सेवा रुग्णालयासाठी साडेतीन कोटींची ‘आरोग्य सेवा’\nशालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील असुविधांबाबतच्या तक्रारी वाढण्यासोबतच रुग्ण व त्यांच्या नातलगांना होत असलेल्या मनस्तापानंतर सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे आयुक्‍त व संचालक संजीव कुमार यांनी थेट संदर्भ रुग्णालयातच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रुग्णालयाच्या औषधोपचारासाठी तीन कोटी व लिफ्ट दुरुस्तीसाठी 65 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.\nसंदर्भ रुग्णालयातील लिफ्ट नादुरुस्त असून, वातानुकुलून यंत्रणादेखील बंद पडल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयातील आवश्यक यंत्रसामग्रीदेखील दुरुस्तीअभावी बंद पडल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. याबाबत आ. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत आणि मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्‍त संजीव कुमार यांनी संदर्भ सेवा रुग्णालयास बुधवारी (दि.4) भेट देत पाहणी केली. त्यावेळी संदर्भ सेवा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी आयुक्‍तांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर तसेच आ. फरांदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.\nया बैठकीत रुग्णालयाच्या औषधांसाठी तीन कोटी व लिफ्ट दुरुस्तीसाठी 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, दुरुस्तीचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम व विद्युत विभागासंबंधित असलेल्या तक्रारी आणि दुरुस्तीविषयी आठ दिवसांत अंदाज पत्रके सादर करण्याचे आदेश संजीव कुमार यांनी दिले आहेत. रुग्णालयाकडे असलेले 19 कोटी रुपये खर्च करण्याच्या निर्णयासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती संजीव कुमार यांनी दिली. या बैठकीत उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, संदर्भचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एन. गुठे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/old-man-murder-in-pune-camp-area/", "date_download": "2018-11-14T01:14:44Z", "digest": "sha1:YYDBOIKVPSCJQTXHVM3S74CVGXBP7SVF", "length": 4114, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कँप परिसरात मारहाण करून वृद्धाचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कँप परिसरात मारहाण करून वृद्धाचा खून\nपुणे : कँप परिसरात मारहाण करून वृद्धाचा खून\nकँप परिसरातील डॉ. कोयाजी रोडवर राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाला दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी सीमेंट ब्लॉकने मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. मृत व्यक्‍तीची ओळख अद्याप पटली नाही.\nयाप्रकरणी सागर बाबूराव वाघमारे (२५, सर्व्हर्स क्वार्टर,) यांनी फिर्याद दिली आहे. वाघमारे यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींवर जीवे मारल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु जखमीचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिस उपायुक्त साहेबराव पाटील यांच्या कोयाजी रोडरील सरकारी निवासस्थानाजवळ रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या वृद्धाला सीमेंट ब्लॉकने मारहाण करून दोन व्यक्तींनी गंभीर जखमी केले. त्यावेळी फिर्यादी हे तेथे सुरक्षा रक्षक म्हणून रात्रपाळीला हजर होते. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/purudavade-accident-mother-and-sun-death/", "date_download": "2018-11-14T00:28:29Z", "digest": "sha1:XBPRY6DULRA3K6R5NIO65UQTWN3A5H5G", "length": 4974, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुरुंदावडेत अपघात; माय-लेक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पुरुंदावडेत अपघात; माय-लेक ठार\nपुरुंदावडेत अपघात; माय-लेक ठार\nमाळशिरस : तालुका प्रतिनिधी\nपुरुंदावडे (ता. माळशिरस) नजीक टाटा सफारी व मोटारसायकल यांच्यात समोरा-समोर झालेल्या धडकेत मोटार सायकलवरील माय-लेक ठार झाल्याची दुर्घटना रविवारी घडली. आशाबाई महादेव काळे (वय 55) व मुलगा राजेंद्र महादेव काळे (35, दोघेही रा. वेळापूर) अशी मृतांची नावे आहेत.\nराजेंद्र काळे हा आई आशाबाई काळे यांच्यासमवेत मोटारसायकलवरून वेळापूरहून मांडवे गावाकडे निघाले होते. पुरुंदावडे बस स्थानकानजीक समोरून येणार्‍या वाहनाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असलेल्या टाटा सफारी कार यांची समोरा-समोर जोरात धडक झाली. यामध्ये मोटारसायकलवरील दोघेही उंच उडून रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्यामुळे ते जागीच ठार झाले. सफारी कारमधील प्रवाशीही किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात मोटारसायकलचा चुराडा झाला, तर सफारीचा पुढचा भाग पूर्णत: चेपला गेला. ती रस्त्यापासून सुमारे 15 फूट लांब जाऊन थांबली.\nया अपघातातील मृत झालेल्या काळे कुटुंबाचा वेळापूरनजीक इको बोर्ड कंपनीसमोर हॉटेलचा व्यवसाय असून, मृत राजेंद्र यास पत्नी व दोन मुले आहेत. ही दुर्घटना वेळापूर परिसरात समजताच काळे कुटुंबाच्या नातेवाईकांसह नागरिकांनी माळशिरस ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. माय-लेकाचा अशा तर्‍हेने अंत झाल्याने या अपघाताबाबत दिलीप संभाजी काळभोर (रा. मेडद) यांनी माळशिरस पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/chartered-accountants-chandrasekhar-luniya-16366", "date_download": "2018-11-14T00:43:27Z", "digest": "sha1:7EFR2JCJZPTFDMGKSQZH62VOEVE67UHL", "length": 20272, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chartered Accountants Chandrasekhar luniya त्रास काही दिवसांचा; पण दीर्घकालीन फायदाच ! | eSakal", "raw_content": "\nत्रास काही दिवसांचा; पण दीर्घकालीन फायदाच \nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nपुणे - गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय तडकाफडकी लागू केला. बॅंकांत पाचशे-हजारांच्या नोटा बदलून घेणाऱ्यांपासून ते आपला काळा पैसा आता काय करायचा, या विवंचनेत अनेकजण आहेत. सकाळच्या चहा-नाश्‍त्यापासून अगदी मोठ्या खरेदीपर्यंतच्या अनेक व्यवहारांवर परिणाम करणाऱ्या या निर्णयाकडे कसे पाहावे, नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना सामोरे कसे जावे आणि या निर्णयाचे दीर्घकालीन फायदे काय आहेत, हे उलगडून सांगत आहेत सनदी लेखापाल चंद्रशेखर लुनिया.\nपुणे - गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय तडकाफडकी लागू केला. बॅंकांत पाचशे-हजारांच्या नोटा बदलून घेणाऱ्यांपासून ते आपला काळा पैसा आता काय करायचा, या विवंचनेत अनेकजण आहेत. सकाळच्या चहा-नाश्‍त्यापासून अगदी मोठ्या खरेदीपर्यंतच्या अनेक व्यवहारांवर परिणाम करणाऱ्या या निर्णयाकडे कसे पाहावे, नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना सामोरे कसे जावे आणि या निर्णयाचे दीर्घकालीन फायदे काय आहेत, हे उलगडून सांगत आहेत सनदी लेखापाल चंद्रशेखर लुनिया.\nप्रश्‍न : देशातील काळा पैसा उपसून काढण्याचा आणि त्याची निर्मितीच थांबविण्याचा सरकारचा मूळ उद्देश या नोटाबंदीच्या निर्णयातून खरंच साध्य होईल असे वाटते\nउत्तर : हो. पाचशे व एक हजाराच्या नोटा रद्द करून काळ्या पैशाला आळा नक्कीच बसेल. देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर काळा पैसा हा पाचशे-हजारांच्या नोटांच्या स्वरूपातच होत आहे. त्यामुळे या नोटांवर तातडीने आणलेली बंदी ही काळ्या पैशाविरुद्ध टाकलेले आश्‍वासक पाऊलच ठरते. आज या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांची त्रेधा-तिरपीट उडाली आहे, हे खरेच आहे, मात्र हा त्रास थोडेच दिवस सहन करावा लागणार आहे. काळ्या पैशावर दीर्घकालीन उपाययोजना हवी असल्यास सध्यातरी नोटाबंदीपेक्षा अधिक प्रभावी उपाय दृष्टिक्षेपात नाही. बॅंकांतून पैसे काढण्यात नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे, तो कमी होत जाऊन काही दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल. त्यामुळे नागरिकांनी या परिस्थितीपुढे गोंधळून न जाता संयमाने सामोरे जावे.\nप्रश्‍न : या चलनी नोटा रद्द केल्याचे काय फायदे होतील सर्वसामान्य जनतेला त्याचा काय उपयोग होणार आहे\nउत्तर : सरकारने उचललेल्या या पावलाचे अनेक फायदे आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला वेग देणाराच हा निर्णय आहे. आज लोक मोठ्या प्रमाणावर बॅंकांत पैसे भरत आहेत. त्यामुळे बॅंकांकडे पैशांचा मोठा साठा उपलब्ध झाला आहे. उद्या हेच पैसे लोकांना आणि नव्या व्यवसायांना कर्ज म्हणून उपलब्ध होऊ शकतील. रोजगार वाढेल. शिवाय, याचा फायदा व्याजाचे दर कमी करण्यातही होईल. तसेच खातेदारांची कायमस्वरूपी माहिती (डेटाबेस) व वैयक्तिक नोंदी यातून सरकारकडे उपलब्ध होईल. त्यामुळे उद्या कोणालाही बेकायदेशीर व्यवहार करण्यावर मर्यादा पडतील. मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या निवृत्तिवेतनाचे व्याजदर कमी न होऊ देता ते स्वतंत्रपणे हाताळले गेल्यास त्यांनाही आर्थिक स्थैर्य व स्वावलंबित्व लाभू शकेल.\nप्रश्‍न : करबुडवेगिरीला आळा बसविण्यातही याचा दीर्घकालीन फायदा होईल का\n आर्थिक व्यवहार जसजसे अधिकाधिक पारदर्शक आणि कायदेशीर नोंदींनी होऊ लागतील, तसतसे लोक सुरवातीला भीतीने, नंतर त्यांना व्यवस्थेवर विश्‍वास निर्माण झाल्यामुळे आणि पुढे स्वयंप्रेरणेने कर भरू लागतील. तसेच करबुडव्यांनाही आळा बसून, कर स्वतःहून भरण्याची आश्‍वासक संस्कृती आपल्याकडे यापुढील काळात नक्कीच रुजेल. कायद्याच्या कचाट्यापेक्षा सन्मानाचे जगणे कोणाला नको असते\nप्रश्‍न : नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी या नोटाबंदीमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीला कसे सामोरे जावे\nउत्तर : सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शक्‍य तेवढ्या लवकर आपण सर्वांनीच \"प्लॅस्टिक मनी' किंवा \"कॅशलेस' व्यवहाराकडे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आणि संगणकीय व्यवहारांकडे वळायला हवे. हे व्यवहार सोपे, पारदर्शक, सोईस्कर, सुरक्षित आणि कायद्याने भक्कम असतात. जेथे शक्‍य आहे तेथे प्रत्यक्ष नोटा न वापरण्याकडे आपला कल असायला हवा. व्यापारी व व्यावसायिकांनीही आपल्या दुकानांत आर्थिक व्यवहारांसाठी \"कार्ड स्वाइप-इन' मशिन बसवावे. गेल्या दोन-तीन दिवसांत ज्या व्यापाऱ्यांकडे स्वाइप-इन मशिन होती, त्यांचा ग्राहकांकडे रोकड नसतानाही व्यवसाय उत्तम झाला. ही व्यवसायाची एक संधीच आहे. महत्त्वाचे म्हणजे, बॅंकांनीही कार्ड वापरण्यास प्रोत्साहनासाठी त्यावरील सेवा शुल्क रद्द केल्यास त्याकडे लोकांचा कल वाढेल.\nप्रश्‍न : बॅंकांमध्ये होणाऱ्या गर्दीवर आळा कसा बसेल\nउत्तर : लोकांनी घाबरून जाऊन गोंधळात पडू नये. सरकारने नोटा बदलणे आणि त्या आपल्या खात्यात भरण्यासाठी पुरेशी मुदत दिलेली आहे. त्यामुळे लगेच धावपळ करण्याची आणि सगळ्यांनीच एकाच दिवशी बॅंकेत जाण्याची आवश्‍यकता नाही. पहिल्या काही दिवसांनंतर बॅंका आणि एटीएममधील गर्दी काही प्रमाणात नियंत्रणातही येऊ लागली आहे. एटीएममध्ये पैसे नसण्याची समस्याही काही दिवसांत आटोक्‍यात येईल. आवश्‍यक असल्यासच ती काढावी, म्हणजे ज्यांना खरी गरज आहे; त्यांना पैसे मिळू शकतील.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nउतारवयाला बस स्थानकाचा आधार\nपुणे - ‘‘मुलांनी घरातून काढून टाकले. म्हणून एसटी स्टॅंडवर येऊन राहतो. माझ्यासारख्या कित्येक जणांना हा एसटी स्टॅंड आसरा बनला आहे. मुले सांभाळत नाहीत...\nबोरिवली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विष प्रयोग नाही\nमुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. या बिबट्यांवर विष प्रयोग झाला नव्हता, असा अहवाल...\nअंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/pun-mum-120517/", "date_download": "2018-11-14T00:43:51Z", "digest": "sha1:L2IPGCPRXNOZ3TGU4657R4GS4UBZQOJU", "length": 12454, "nlines": 160, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मुंबईवरील विजयाचं पंजाबचं आव्हान कायम, प्ले ऑफची चुरस वाढली", "raw_content": "\nमुंबईवरील विजयाचं पंजाबचं आव्हान कायम, प्ले ऑफची चुरस वाढली\nमुंबईवरील विजयाचं पंजाबचं आव्हान कायम, प्ले ऑफची चुरस वाढली\nमुंबई | वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात पंजाबनं मुंबईचा ७ धावांनी पराभव केला. या विजयासह पंजाबचं प्ले ऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न कायम असून हैदराबाद आणि पुण्याला धोका निर्माण झाला आहे.\nदरम्यान, प्रथम फलंदाजी करता पंजाबने मुंबईला विजयासाठी २३१ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला ६ गड्यांच्या मोबदल्यात २२३ धावाच करता आल्या. पंजाबकडून वृद्धीमान साहानं ५५ चेंडूत ९३ धावांची खेळी केली.\nअॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट\nऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…\nखालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nशेतकऱ्यांच्या पोरांना दानवेंच्या घराबाहेर उपोषणाची परवानगी नाकारली\nएसटीचं परिवर्तन, नव्या स्टील बस लवकरच रस्त्यावर धावणार\nस्टार क्रिकेटपटू मिताली राजनं दिले क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत…\nवर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आणखी एक पराभव; भारतीय महिलांचा भीम पराक्रम\nदिवाळी भारतात आणि आतषबाजी केली वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी\nभारतानं ‘खेलरत्न’ नाकारला; तोच बजरंग जागतिक क्रमवारीत अव्वल\nभारताच्या या दिग्गज गोलंदाजानं घेतली तडकाफडकी निवृत्ती\nटी-20 विश्वचषकामध्ये आज भारताचा मुकाबला पाकिस्तानशी, कोण जिंकणार\nधोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला स्वतःचा खेळ सिद्ध करण्याची संधी\nविराट कोहली पहिल्या नंबरने पास तर रोहित शर्माला मिळाला दुसरा नंबर\nशिष्यासाठी गुरुनं केला त्याग; भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचा ध्यास\nधोनीसारखी परिस्थीती माझ्यावरही आली होती; सचिन धोनीच्या पाठिशी\n… तर या गोष्टीचा फायदा घेऊन भारत कसोटी सामन्यात जिंकू शकतो- सचिन तेंडुलकर\n…म्हणून धोनीला टी-20 मधून वगळलं; विराटचा मोठा खुलासा\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/pune-police-seized-1-crore-old-currency-from-70-year-old-women-280717/", "date_download": "2018-11-14T01:06:44Z", "digest": "sha1:2SRCGMQHXKGZBQNT6D3KWVKH4FC4N5QS", "length": 12128, "nlines": 159, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "७० वर्षीय वृद्धेकडून १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त", "raw_content": "\n७० वर्षीय वृद्धेकडून १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त\n७० वर्षीय वृद्धेकडून १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त\nपुणे | पुण्यात ७० वर्षीय वृद्धेकडून १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गीता शहा असं या महिलेचं नाव असून त्या इस्टेट एजंट आहेत.\nगीता शहा नोटा बदलण्यासाठी एफसी रोडवर येणार असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. शहा रिक्षातून उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.\nदरम्यान, जप्त केलेल्या नोटा प्राप्तिकर विभागाकडे सोपवल्या जातील व त्यांच्याकडूनच पुढील चौकशी होईल, असं पोलिसांनी सांगितलं.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nजेडीयू-भाजप घरोब्यामुळे आमदार कपिल पाटलांची पंचाईत\nउदयनराजेंच्या अटकेमागे भाजपाध्यक्ष अमित शहांचा फोन\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97-9/", "date_download": "2018-11-14T01:25:05Z", "digest": "sha1:NJRZCAUA7PBOHCF2DPLFR32IDCG54YAQ", "length": 6340, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अल्पवयीन मुलीचा विनयभंग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिगडी – एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना निगडी परिसरात मंगळवारी (दि. 15) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.\nपीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय बाळासाहेब जगताप (रा. चिंचवड गाव, चिंचवड) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मंगळवारी दुपारच्या वेळी दूध आणण्यासाठी दुकानात गेली होती. दूध घेऊन ती घरी परतत असताना, अक्षय याने तिला अडवले. तिचे कपडे ओढून तिच्याशी छेडछाड केली. माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत तिला मारहाण देखील केली. याबाबत मुलीने घरी सांगितले असता, मुलीच्या वडिलांनी निगडी पोलिसात गुन्हा दाखल केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअग्रलेख | आश्‍चर्यकारक विजय\nNext articlevideo…माधुरीने दिले चाहत्यांना ‘हे’ रिटर्न गिफ्ट\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/health-tips-news/holi-2017-all-you-need-to-know-about-festival-of-colors-and-how-to-make-organic-colours-for-holi-1429436/", "date_download": "2018-11-14T00:44:52Z", "digest": "sha1:ZWAUKKBYDXQX6KVPIIZYZ42Y4H52XCKL", "length": 18422, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Holi 2017 All you need to know about festival of colors and how to make organic colours for holi | Holi 2017 : घरच्याघरी नैसर्गिक रंग कसे बनवाल! | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nHoli 2017 : घरच्याघरी नैसर्गिक रंग कसे बनवाल\nHoli 2017 : घरच्याघरी नैसर्गिक रंग कसे बनवाल\nकृत्रिम रंग वापरुन आरोग्य धोक्यात टाकायचे नाही\nमागील एक-दोन दशकांमध्ये रंगपंचमीच्या नावावर रंग खेळण्याचा तो धिंगाणा रस्त्यांवर आणि वसाहतीमध्ये चालू असतो, ते पाहता हे सण-संस्कृतीचे कोणते रुप आहे हा खरोखरच आपल्या सण-संस्कृतीचाच भाग आहे काय हा खरोखरच आपल्या सण-संस्कृतीचाच भाग आहे काय अशी शंका कोणत्याही शहाण्या माणसाच्या मानात येते. तीन-चार दशकांपूर्वी अतिश्रीमंतांपर्यंत आणि विशिष्ट समाजापर्यंत मर्यादित असणारा हा रंग खेळण्याचा तमाशा त्यांच्या पावलावर पाऊल टाकता-टाकता आपण कधी अनुसरु लागलो, ते आपल्याला कळले सुद्धा नाही. बरं, हा रंग खेळण्याचा शरीरावर होणारा परिणाम त्या एका दिवसांपर्यंत मर्यादित असता, तरी एकवेळ चालले असते. मात्र हे विचित्र व गडद प्रकारचे रंग तयार करण्यासाठी ज्या घातक पदार्थांचा वापर केला जातो, त्यामुळे शरीरावर होणारे विषाक्त परिणाम हे त्या एक दिवशीच नव्हे तर पुढचे अनेक दिवस त्रास देत राहतात,काही वेळा गंभीर अपाय सुद्धा करतात.\nतोंडे वेगवेगळ्या रंगांनी माकडांसारखी रंगवून कळपाने फिरणा-या या मुला-मुलींना आपण तोंडावर काय फासले आहे, याची कल्पना तरी असते काय हे चकाकणारे गडद रंग बनवण्यासाठी मुख्यत्वे वापरतात : वापरुन जुने झालेले डिझेल, जुने इंजिनऑईल, कोळशाची किंवा विटेची पूड, डांबर, वगैरे. आणि वेगवेगळे गडद रंग कशाचे बनतात माहीत आहे हे चकाकणारे गडद रंग बनवण्यासाठी मुख्यत्वे वापरतात : वापरुन जुने झालेले डिझेल, जुने इंजिनऑईल, कोळशाची किंवा विटेची पूड, डांबर, वगैरे. आणि वेगवेगळे गडद रंग कशाचे बनतात माहीत आहे जांभळा रंग बनतो क्रोमिअम आयोडाईडपासून, काळा रंग तयार करण्यासाठी वापरतात लेड ऑक्साईड, हिरवा रंग तयार होतो कॉपर सल्फेटपासून, -मर्क्युरीसल्फाईटपासून बनतो लाल, चमकणारा चंदेरी रंग तयार करण्यासाठी वापरतात अमोनिअम ब्रोमाईड, वगैरे. आता ही केमिकल्स आरोग्याला हानिकारक असतात, हे काही वाचकांना वेगळे सांगायला नको.\nडिझेल किंवा ऑईल आपल्या त्वचेला लावण्याची हिंमत आपण एरवी कधी तरी करु काय संपूर्ण वर्षभर आपला चेहरा सुंदर दिसावा म्हणून नाना उपाय करणार्‍या, चेह-यावर वेगवेगळी क्रीम्स, जेल्स, स्क्रब्स चोपडणा-या या मुला-मुलींना रंगपंचमीच्या एकाच दिवसात चेहर्‍याला रंग फासून आपण आपल्या त्वचेचा सत्यानाश करतोय, ते कसे कळत नाही. हे झाले त्वचा आणी सौंदर्याबद्दल, आरोग्याला होणारे धोके तर त्याहुनही भयंकर आहेत.\nया रंगांमधील केमिकल्स तोंडात गेल्यामुळे मळमळ, उलट्या, जुलाब होऊ शकतात तर श्वासावाटे फुफ्फुसांत गेल्याने दमा-खोकल्याचा त्रास होतो. काही वेळा तर परिस्थिती गंभीर झाल्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिट करण्याची वेळ येते. रंग डोळ्यात गेल्यामुळे डोळ्यांना इजा होण्याचा क्वचित कायमचा दॄष्टीदोष होण्याचा,इतकंच नव्हे तर आंशिक किंवा पूर्ण अंधत्व येण्याचीही शक्यता असते. याहुनही गंभीर बाब म्हणजे रंगपंचमीला वापरल्या जाणार्‍या रंगांमधील घातक केमिकल्समुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोकाही संभवतो.रंगपंचमी बेरंग करु नका,वाचकहो.आणि वर दिलेले घातक दुष्परिणाम टाळायचे असतील तर नैसर्गिक रंग घरच्याघरीच बनवा.\nरंगपंचमी खेळण्यासाठी केमिकल्स वा तत्सम घातक पदार्थांपासून तयार केलेले रंग वापरणे टाळलेच पाहिजे. या कृत्रिम रंगांमधील केमिकल्समुळे आणि इतर घातक पदार्थांमुळे त्वचा विद्रूप होण्याबरोबरच आरोग्यावर सुद्धा अतिशय घातक परिणाम संभवतात. मात्र याचा अर्थ रंगपंचमी साजरी करुच नये असं नाही, तर या घातक रंगांपासून दूर राहायला हवे. नैसर्गिक रंग वापरुन सुद्धा रंग खेळता येतील की समजून घेऊ घरच्याघरी नैसर्गिक रंग कसे बनवता येतील ते.\nहिरव्या रंगासाठी पालक, कोथिंबीर, पुदीना, तुळस यांची पाने वाटून छान हिरवा रंग तयार होईल. लाल रंगासाठी बीट वा टॉमेटोचा उपयोग करा. टॉमेटोचा तर थेट उपयोग करुन स्पेन या देशामध्ये आपल्या रंगपंचमीसारखा खेळ खेळला जातो (फक्त टोमेटो कुस्करुन-पिळुन मगच दुसर्‍यावर फेकायचा असतो). बीट वाटून त्याची चटणी बनवून त्यात किंचित पाणी टाकून अंगाला लावण्याजोगा रंग बनवता येईल. गुलाबी रंगासाठी कांद्याची साले पाण्यात उकळवावी व नंतर त्यामध्ये केवडा वगैरे फूल टाकून त्याचा दुर्गंध घालवावा. पिवळ्या रंगासाठी -हळकुंडाचा वा आंबेहळदीचा उपयोग करावा. हळद वा आंबेहळद पाण्यात वाटून सुंदर पिवळा रंग तयार होईल. जास्वंदीच्या फुले वाटून गडद लाल रंग बनवता येईल, तर गडद निळ्या रंगाच्या मिलेशिया फुलांच्या पाकळ्या ताज्या वाटून किंवा वाळवून निळा रंग तयार होईल. केशरी रंगासाठी झेंडुची किंवा पळसाची फुले वापरा. यांचा अतिशय मोहक रंग तयार होतो. निळसर रंगासाठी काळी द्राक्षे वापरा. लाल रंगासाठी मंजिष्ठा चूर्ण वापरा.\nयामध्ये तुम्हींसुद्धा तुमच्या अनुभवाने नैसर्गिक रंगा देणार्‍या पदार्थांची भर घालू शकाल. महत्त्वाचं म्हणजे या सर्व पदार्थांपासून रंग तयार करताना त्यामध्ये थोडी मुलतानी माती व थोडे पाणी मिसळा, म्हणजे अंगावर लावण्यासारखा रंग तयार होईल. दिसेलही छान आणि त्वचासुद्धा मुलायम व सुंदर होईल. कारण हळद, मंजिष्ठा, मुलतानी माती, हे त्वचेसाठी सर्वोत्तम समजले जातात. तेव्हा ठरलं तर मग, या वर्षी नैसर्गिक रंगांचीच होळी खेळायची ,कृत्रिम रंग वापरुन आरोग्य धोक्यात टाकायचे नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node?page=2", "date_download": "2018-11-14T00:56:38Z", "digest": "sha1:65IUCIQAHKKGDWIMGI4UZCP3Z3EX6SA2", "length": 13395, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "| Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nलेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा\n\"माझे सदस्यत्व\" या विभागांतर्गत असलेल्या \"खाजगी जागा\" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली \"मजकुरात image किंवा link द्या\" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.\nRead more about लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा\nइतरत्र प्रकाशित झालेले साहित्य मायबोलीवर लिहीता येईल का\nतुमचे स्वतःचे लेखन जिथे अगोदर प्रसिद्ध झाले, त्या प्रकाशकांवर हे अवलंबून आहे. सहसा मूळ प्रकाशकांकडे मालकीहक्क (Copyrights) राखीव असतात. त्यांची पूर्व परवानगी घेऊन असे लेखन इथे लिहायला मायबोली प्रकाशकांची हरकत नाही.\nRead more about इतरत्र प्रकाशित झालेले साहित्य मायबोलीवर लिहीता येईल का\nनवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.\nअधिक माहितीसाठी खालील नियम पहा:\nRead more about देवनागरीत कसे लिहावे\nसदस्यत्वाचा कालावधी म्हणजे काय\nसदस्यत्वाचा कालावधी तुम्ही मायबोलीचे सदस्य झाल्यापासून किती काळ उलटला आहे हे दर्शवतो.\nRead more about सदस्यत्वाचा कालावधी म्हणजे काय\nप्रकाशचित्र बदलले तरी जुनेच का दिसते\n\"माझे सदस्यत्व\" किंवा \"विचारपूस\" मध्ये वापरलेले प्रकाशचित्र बदलले तरी जुनेच प्रकाशचित्र दिसण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे तुमच्या स्वतःच्या Browsers मधे जुन्या प्रकाशचित्राची साठवली गेलेली प्रत.\nRead more about प्रकाशचित्र बदलले तरी जुनेच का दिसते\nवैयक्तिक माहिती कशी बदलावी\nमायबोलीवर प्रवेश केल्यावर \"माझे सदस्यत्व\" या विभागांतर्गत \"संपादन\" मधे असलेल्या \"वैयक्तिक\" या उपविभागात तुम्हाला स्वतःची वैयक्तिक माहिती बदलता येईल.\nRead more about वैयक्तिक माहिती कशी बदलावी\nमला हितगुज वर लॉगिन करता येत नाही.\nखालील टप्पे वापरून लॉगीन करता येते आहे. कृपया हा प्रयत्न करून पहा.\n१. इमेल लिहून हितगुजचा पासवर्ड पुन्हा मागवा, हा त्याचा दुवा\nRead more about मला हितगुज वर लॉगिन करता येत नाही.\n\"चारोळी\" हा कविताप्रकार कुठे लिहावा\nचारोळ्यांना मायबोलीवर \"झुळूक\" म्हटले जाते. आपल्या चारोळ्या \"पुन्हा झुळूक\" या दुव्यावर प्रतिसादामध्ये लिहा.\nकृपया लक्षात ठेवा: मायबोलीवर केवळ स्वत: लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.\nRead more about \"चारोळी\" हा कविताप्रकार कुठे लिहावा\nएखाद्या सदस्याचे (किंवा तुमचे स्वतःचे) सर्व लेखन कसे वाचायला मिळेल\nतुम्हाला मायबोलीवरच्या ज्या सदस्याचे लिखाण वाचायचे आहे त्या सदस्याच्या नावावर* टिचकी मारा मग जे पान उघडेल तिथे \"लेखन\" या टॅबवरती त्या सदस्याने केलेले सगळे लिखाण एकत्र दिसेल.\nया नियमाला अपवादः लेखकाने एखाद्या ग्रुपमध्ये केलेले लिखाण हे , तुम्ही त्या ग्रुपचे सदस्य असाल तरच दिसेल. अन्यथा दिसणार नाही.\nस्वतःचे लेखन बघण्यासाठी \"माझे सदस्यत्व\" ==> \"लेखन\" क्रमाने क्लिक करत जावे.\nपुर्वी बाफवरती दिलेल्या प्रतिक्रिया पाउलखुणांमध्ये दिसत असत. त्यात बदल केला आहे. याबद्दल माहिती येथे मिळेल.\nलेखकाचे/लेखिकेचे जुने लेखन पाहण्याची सोय पुन्हा सुरु\nRead more about एखाद्या सदस्याचे (किंवा तुमचे स्वतःचे) सर्व लेखन कसे वाचायला मिळेल\nपूर्ण न झालेले लेखन 'अप्रकाशित' कसे ठेवता येईल\nआपले साहित्य सवडीनुसार पूर्ण करुन एकत्रितपणे प्रकाशित करणे आता नवीन मायबोलीवर शक्य आहे. लेखक वा लेखिकेला आपले साहित्य जोपर्यंत प्रकाशित करायचे नसेल तोपर्यंत ते \"अपूर्ण\" अवस्थेत ठेवता येईल. असे साहित्य इतर वाचकांना दिसणार नाही. जेव्हा आपले साहित्य प्रकाशित करण्यायोग्य होईल तेव्हा त्याची स्थिती \"संपूर्ण\" अशी करावी.\n\"अपूर्ण\" साहित्यात काही बदल करायचे असल्यास आपल्या सभासद खात्यात जाऊन \"माझे सदस्यत्व\" या विभागांतर्गत असलेल्या \"पाऊलखुणां\" मध्ये आपला अप्रकाशित लेख दिसेल. तिथे लेखक वा लेखिकेला आपल्या साहित्याचे संपादन करून त्यात आवश्यक ते बदल करता येतील.\nRead more about पूर्ण न झालेले लेखन 'अप्रकाशित' कसे ठेवता येईल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-cloudy-weather-affected-cashew-production-6741", "date_download": "2018-11-14T01:31:56Z", "digest": "sha1:7J3JQWJY7A4ERKIG2MFKBBD3N425S4EV", "length": 15007, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Cloudy weather affected cashew production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nढगाळ हवामानाचा काजू उत्पादनाला फटका\nढगाळ हवामानाचा काजू उत्पादनाला फटका\nगुरुवार, 22 मार्च 2018\nसिंधुदुर्ग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस झालेल्या ढगाळ हवामानाचा मोठा फटका कोकणातील काजूला बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अगोदरच उशिरा मोहोर आलेला काजू, वाढीच्या अवस्थेत असताना ढगाळ हवामान निर्माण झाल्याने त्याचा मोठा फटका वाढीच्या अवस्थेतील काजूला बसत आहे. या हवामानामुळे ढेकण्याचा (की मॉस्कीटो), तसेच फुलकिडीचा उपद्रव वाढत आहे. कीडरोग वेळीच आटोक्‍यात न आल्यास काजू खराब होण्याची शक्‍यता असल्याचे तज्ज्ञांचे मत होते.\nसिंधुदुर्ग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस झालेल्या ढगाळ हवामानाचा मोठा फटका कोकणातील काजूला बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अगोदरच उशिरा मोहोर आलेला काजू, वाढीच्या अवस्थेत असताना ढगाळ हवामान निर्माण झाल्याने त्याचा मोठा फटका वाढीच्या अवस्थेतील काजूला बसत आहे. या हवामानामुळे ढेकण्याचा (की मॉस्कीटो), तसेच फुलकिडीचा उपद्रव वाढत आहे. कीडरोग वेळीच आटोक्‍यात न आल्यास काजू खराब होण्याची शक्‍यता असल्याचे तज्ज्ञांचे मत होते.\nयंदा कोकणातील काजूची वाटचाल फारशी सुखावह राहिली नाही. माहोर सुटण्याच्या वेळेसच पाऊस, धुक्‍याचे संमिश्र हवामान राहिल्याने मोहोर उशिरा आला. त्यानंतर हवामान स्वच्छ राहिल्याने काजूची वाढ चांगली होत होती, परंतु काजू परिपक्व होत असतानाच कोकणात गेल्या आठवड्यात सातत्याने ढगाळ हवामान राहिले. क्वचित प्रसंगी सूर्यदर्शन झाले. यातच तापमानातही मोठी वाढ झाली.\nउष्ण व ढगाळ हवामानामुळे रोगकिडींचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. यामुळे काजू उत्पादकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने काजूवर कीडनाशकांची फवारणी करून काजू बागा वाचवाव्यात, असे आवाहन कृषी विद्यापीठे व शास्त्रज्ञांनी केले आहे.\nढगाळ हवामानामुळे काजूच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन रोगकीड वाढत आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहून कीडनाशकांची फवारणी करून घ्यावी.\n- डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ,\nकृषी विस्तार, कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्ग हवामान कोकण ऊस\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/12000", "date_download": "2018-11-14T01:23:13Z", "digest": "sha1:VZUQOAU7OJ64HLMQKNTFAPWOUWYJYR3E", "length": 14337, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Technology Institute develops tomato which becomes more tasty under stress | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nताणस्थितीतही मिळतील अधिक चवदार टोमॅटो\nताणस्थितीतही मिळतील अधिक चवदार टोमॅटो\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nतुर्कस्तान येथील इझमीर तंत्रज्ञान संस्थेतील अन्विक जीवशास्त्र अाणि जननशास्त्र विभागातील संशोधकांनी क्षारयुक्त जमिनीमध्ये किंवा दुष्काळ अशा ताणाच्या परिस्थितीतही तग धरू शकेल, अशी चवदार टोमॅटो जात विकसित केली अाहे.\nतुर्कस्तान येथील इझमीर तंत्रज्ञान संस्थेतील अन्विक जीवशास्त्र अाणि जननशास्त्र विभागातील संशोधकांनी क्षारयुक्त जमिनीमध्ये किंवा दुष्काळ अशा ताणाच्या परिस्थितीतही तग धरू शकेल, अशी चवदार टोमॅटो जात विकसित केली अाहे.\nअतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे तुर्कीमधील शेतजमिनी क्षारपड झाल्या अाहेत. अशा परिस्थीमध्ये तग धरू शकेल अशा पिकाचे वाण विकसित होणे अावश्यक होते. या शिवाय अतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे बेचव टोमॅटोचे उत्पादन मिळत होते. ताणासाठी प्रतिकारक्षम अाणि चवदार टोमॅटो पिकाचे वाण विकसित करणे येथील संशोधकांसाठी अाव्हानात्मक होते. महत् प्रयत्नांतून संशोधकांना अशी टोमॅटो पिकाची जात विकसित करण्यात यश मिळाले अाहे.\nअतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे बेचव टोमॅटो फळांचे उत्पादन मिळते. परंतु, नवीन विकसित केलेल्या टोमॅटो जातींमध्ये ताणाच्या परिस्थितीतही टिकून राहण्यासाठी काही रसायनांची निर्मिती होते, त्यामुळे टोमॅटोची चव वाढण्यास मदत होते.\nसाधारणतः १०,००० चाै. फूट क्षेत्रातून १२ टन सामान्य टोमॅटोचे उत्पादन मिळते. तर नवीन विकसित केलेल्या जातींपासून १०,००० चाै. फूट क्षेत्रातून १७ टन उत्पादन मिळते.\nया टोमॅटो जातीची उत्पादकता ५० टक्क्यांपेक्षाही जास्त अाहे.\nतुर्कस्तान जीवशास्त्र biology दुष्काळ टोमॅटो सिंचन रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser क्षारपड saline soil\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/oreo-8-1/", "date_download": "2018-11-14T00:33:02Z", "digest": "sha1:TRLLYNCS6L3UESVI3XB5FQG3V3LFPYN6", "length": 6266, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "OreO – 8.1 | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआईस्क्रीम सॅण्डवीच, जेली बीन, किटकॅट, लॉलीपॉप, मार्शमालो, नॉगट या अशा मोबाईलच्या ऑपरेटींग सिस्टीममध्ये होत जाणाऱ्या बदलांमध्ये, आता आणखी एका नवीन अपग्रेडेट अश्‍या सिस्टीमची ओरीओ 8.0 आणि 8.1 या नावाने आता एंण्ट्री केली आहे. ओरीओ सीस्टीम नवीन व्हिज्युल कोर इफेक्‍ट्‌स, डार्क किंवा लाईट थीम कलर वालपेपर, पावर मेन्यू चे नवीन डिझाईन फिचर अशा भरपूर फिचर सहित येत आहे. यातील खास आकर्षक फिचर म्हणजे ब्लूटूथ ने कनेकट केलेल्या डीवाईसची बैटरी लाईफ मोबाईल मध्ये समजू शकते.\nव्हिज्युल कोर इफेक्‍ट्‌समुळे इंन्सटाग्राम, आणि इतर सर्व फोटोज HDR मध्ये पाहू शकता. ओरीओ सिस्टीम मध्ये थीम नुसार स्क्रीनचा ब्राईटनेस कमी जास्त होऊ शकतो. याबरोबरीनेच ओरीओ सिस्टीम मध्ये नवीन चीझबर्गर इमोजी सुध्दा आहेत.ओरीओ सिस्टीम मध्ये ओरीओ कुकीज व्हीज्यूलमध्ये वापरण्यात आल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा: भविष्यात सेंद्रीय उत्पादनांनाच चांगला भाव\nNext articleऔरंगाबाद दंगल; इम्तियाज जलील यांचे चंद्रकांत खैरेंना पत्र\nआंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण\nफुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ\n४ कॅमेरे असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळतोय १००० रुपये डिस्काउंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Karnataka-State-Elections-The-first-list-of-AAP-was-announced/", "date_download": "2018-11-14T01:09:01Z", "digest": "sha1:LOLRCRWEA3B52X23IJ2RGW5VDV5KV324", "length": 4194, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आप’ ची पहिली यादी जाहीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘आप’ ची पहिली यादी जाहीर\n‘आप’ ची पहिली यादी जाहीर\nजनतेला पारदर्शक प्रशासन देण्याची घोषणा करीत विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आम आदमी पार्टी (आप) ने राज्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करण्यात येतील, असे जाहीर केले आहे. पक्षाने उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे.\nआपचे राष्ट्रीय सचिव कर्नाटकाचे पक्ष निरीक्षक पंकज गुप्ता व राज्यसभा सदस्य संजय सिंग यानी मंगळवारी पत्रकार परिषदेत पहिली यादी जाहीर केली. उमेदवार व मतदारसंघ असे\n के.आर.पूर, सय्यद असद अब्बास बीटीएम लेआऊट, एस.के.सीताराम दावणगिरी दक्षिण, दीपक मालगार बसव कल्याण, शरणप्पा हज्जीहोळ बसव कल्याण, शरणप्पा हज्जीहोळ गंगावती, बाळासाहेब रावसाहेब\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-first-monorail-project-in-Sawantwadi/", "date_download": "2018-11-14T01:03:02Z", "digest": "sha1:EO345XBQVDMUVCSUAQ5BRUY2GTYX772E", "length": 6603, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावंतवाडीत कोकणातील पहिला मोनोरेल प्रकल्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सावंतवाडीत कोकणातील पहिला मोनोरेल प्रकल्प\nसावंतवाडीत कोकणातील पहिला मोनोरेल प्रकल्प\nकोकणातील पहिला मोनो रेल प्रकल्प सावंतवाडी येथील शिल्पग्राममध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 1 कि.मी. लांबीचा हा प्रकल्प मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सावंतवाडी येथील शिल्पग्रामला भेट प्रसंगी ते बोलत होते.\nसावंतवाडीचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगांवकर, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, मोनोरेल विकासक, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. पालकमंत्र्यांनी शिल्पग्रामच्या कामाचा आढावा घेतला. तसेच या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांसाठी कोणत्या प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध असाव्यात याविषयीही सूचना केल्या. या शिल्पग्रामध्ये उभारण्यात येणार्‍या मोनोरेलची माहिती ना.केसरकर यांनी घेतली. या प्रकल्पासाठी 2 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या हा प्रकल्प निविदा स्तरावर असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. मे महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय शिल्पग्राम या ठिकाणी कोकणातील संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना व्हावे, यासाठी लोक कला, शिल्पकला यांचे दालन उभारण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. शिल्पग्राममध्ये कोकणच्या संस्कृतीचे प्रतिबिंब दिसावे असेही त्यांनी सांगितले.\nपालकमंत्री दीपक केसरकर यांनी नरेंद्र डोंगर उद्यान प्रकल्पालाही भेट दिली. वन पर्यटन वार्षिक योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबविला जात असून या प्रकल्पासाठी वन विभागाला दीड कोटींचा निधी दिला आहे. या डोंगरावर वन क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची तरुण पिढीला माहिती देणारे केंद्रही असणार आहे. त्याशिवाय झाडावरील घरे, निसर्ग सानिध्यातील वास्तव्य, दोरीवरील झोपाळा असे निसर्गाशी एकरूप होणारे साहसी खेळ, पर्यावरण जागृती केंद्र, चालण्यासाठी ट्रॅक या सोयी उपलब्ध असणार आहेत. नव्याने निर्माण होणारा महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून जातो. पण, त्यामुळे सावंतवाडीच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे ना. केसरकर म्हणालेे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/BJP-loyalty-to-the-capital-eclipse/", "date_download": "2018-11-14T00:28:21Z", "digest": "sha1:MQMGWUQZD6XHYWOOJZCDO47O2IXMIQGH", "length": 10975, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निष्ठावंतांच्या भाजपला ‘राजधानीत’ गटबाजीचे ग्रहण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › निष्ठावंतांच्या भाजपला ‘राजधानीत’ गटबाजीचे ग्रहण\nनिष्ठावंतांच्या भाजपला ‘राजधानीत’ गटबाजीचे ग्रहण\nवडगाव मावळ : गणेश विनोदे\nवडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतील ‘पॅटर्न‘ वापरला गेल्याने पुन्हा एकदा भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असल्याने एरवी निष्ठावंतांचा पक्ष समजल्या जाणार्‍या भाजपला आता तालुक्याची राजधानी वडगावात गटबाजीचे ग्रहण लागल्याचे दिसून येते.\nनगर पंचायत निवडणुकीपूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडीत उदयास आलेल्या श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडी व वडगाव-कातवी नगरविकास आघाडी या दोन पॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आणि भाजपच्या अपेक्षा पूर्ण होवून विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.परंतु काँग्रेसला रामराम ठोकलेल्या पंढरीनाथ ढोरे यांना पक्षात खेचण्यात यशस्वी झालेल्या भाजपने ढोरे यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीपर्यंत नेवून अचानक डावलले. ही चूक भाजपला महागात पडली आणि ढोरे यांच्यासह भाजपची अधिकृत उमेदवारी मिळालेले ढोेरे समर्थक चार उमेदवार पोटोबा महाराज आघाडीत सहभागी झाले.\nयाचा फटका भाजपला बसला आणि पक्षाचे अधिकृत 13 व प्रभाग क्र.2 मधील अपक्ष उमेदवाराला बरोबर घेऊन 14 जागा लढविण्याची नामुष्की भाजपवर आली. दरम्यान, शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील पक्षाच्या विजयाचे शिलेदार मानले जाणार्‍या भास्करराव म्हाळसकर यांना भाजपने उमेदवारी दिली; परंतु यामुळे नाराज झालेल्या काहीं मंडळींनी डावपेचांना सुरुवात केली.\nबंडखोरांना थोपविण्यात कायम यशस्वी होणार्‍या भाजपमध्ये माजी उपसभापती प्रवीण चव्हाण यांच्यासह राजेंद्र ढोरे, दीपक कुडे यांनी बंडाचे निशाण फडकावले. यामध्ये प्रवीण चव्हाण हे प्रभाग क्र. 8 मधून विजयीही झाले. तर या बंडखोरीमध्ये माजी सरपंच नितीन कुडे व संभाजी म्हाळसकर यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.\nयाशिवाय, भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळख असलेल्या काही प्रभागांमध्ये पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नाहीत. एकंदर बंडखोरी आणि डावपेचांमुळे भाजपला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या पत्नी सायली म्हाळसकर या प्रभाग क्र.16 मधून विजयी झाल्या असून, तालुक्यात पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून मनसेने एंट्री केली आहे. राष्ट्रवादी व भाजपने बंडखोरांना बरोबर घेऊन सत्तेचे गणित आखण्याचा प्रयत्न केला तरी 8-8 असे समान संख्याबळ होत असल्याने मनसेवरच सत्तेचे गणित ठरणार आहे. तसेच, कोणत्याही दोन आघाड्या एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला तरी नगरपंचायतीमध्ये एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार असून सत्ताधार्‍यांना अखेरपर्यंत मनसेची एन्ट्री डोकेदुखी ठरणार आहे.\nतो ‘पॅटर्न‘च ठरला कारणीभूत : रामनाथ वारिंगे\nजिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या डावपेचांमुळेच पराभव पत्करावा लागला असल्याची ‘री‘ ओढत आताही याच डावपेचांमुळे पक्षाचे उमेदवार भास्करराव म्हाळसकर यांच्यासह पंढरीनाथ ढोरे यांना पराभव पत्करावा लागला असून याच डावपेचांचा फायदा मयूर ढोरे यांना होऊन ते या तिरंगी लढतीमध्ये विजयी झाले. त्यामुळे तो ‘पॅटर्न‘ पक्षासाठी घातक ठरत असून यातूनच भाजपला गटबाजीचे ग्रहण लागल्याचा आरोप रामनाथ वारिंगे यांनी ‘पुढारी’शी बोलताना केला.\nराष्ट्रवादी प्रबळ; पण सत्तेसाठी गटबाजीची अडचण\nदरम्यान, गणेशआप्पा ढोरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या एका गटाने श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडी करुन राष्ट्रवादीचे 9, अपक्ष 2 व भाजपची उमेदवारी मिळालेले पंढरीनाथ ढोरे समर्थक 3 अशा 14 जागा लढविल्या. यापैकी 6 जागांवर विजय मिळवला असून, बाबूराव वायकर यांच्या नेतृत्वाखालील दुसर्‍या गटाने वडगाव-कातवी नगरविकास आघाडी करुन राष्ट्रवादीचे 5, अपक्ष 2 व शिवसेनेचे 4 अशा 11 जागा लढवून 4 जागांवर विजय मिळवला. दोन्ही गटाच्या मिळून 10 जागांचे संख्याबळ झाले आहे. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी प्रबळ पक्ष ठरला असल्याचे दिसते; मात्र हे दोन्ही गट एकत्र येणे अशक्य असल्याने पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Power-Generation-from-Gas-Loss-Energy/", "date_download": "2018-11-14T00:22:59Z", "digest": "sha1:6S64VPMAF3J3FMGQ4TUOTIRNRFLT34LY", "length": 6659, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गॅसच्या वाया जाणार्‍या ऊर्जेपासून वीजनिर्मिती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › गॅसच्या वाया जाणार्‍या ऊर्जेपासून वीजनिर्मिती\nगॅसच्या वाया जाणार्‍या ऊर्जेपासून वीजनिर्मिती\nडॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि डॉ. डी. वाय. पाटील ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डीच्या विद्यार्थ्यांनी गॅस शेगडीतून वाया जाणार्‍या ऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्याचे उपकरण तयार केले. या उपकरणाचा फायदा देशभरातील नागरिकांना होणार आहे.\nपिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रावेत येथील केपीआयटी व डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलाजी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल इनोव्हेशन स्पर्धेमध्ये भारतातून 12 हजार प्रकल्प आले होते.\nयामधून आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि डॉ. डी. वाय. पाटील ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थी आयुष अग्रवाल व गौरव धांडे, इशान कोकडवार, मार्गदर्शक डॉ. वंदना पाटील यांच्या टीमला दुसर्‍या क्रमांकाचे सिल्व्हर मेडल आणि अडीच लाख रुपयांचे पारितोषक मिळाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. राधाकृष्णन, ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष डॉ. एम. पीटर ऑडी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. अनेकदा गॅस शेगडीच्या बर्नलमधून अतिरिक्त ऊर्जा वाया जात असते. यासाठी विद्यार्थ्यांनी अ‍ॅल्युमिनिअमपासून हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे गॅसच्या वाया जाणार्‍या अतिरिक्त ऊर्जेचे रूपांतरण विजेमध्ये करण्यात आले आहे.\nगॅस शेगडीवर ठेवण्यात येणार्‍या स्टँडऐवजी विद्यार्थ्यांनी बनविलेले हे उपकरण ठेवले असता उपकरणाच्या साह्याने ऊर्जेचे रूपांतरण विजेमध्ये होणार आहे. त्यामुळे गॅसची बचत होणार आहे. घरगुती गॅस जो तीस दिवस चालतो तो आणखी आठ किंवा दहा दिवस अधिक चालणार आहे.\nबनविलेले हे उपकरण कोणत्याही गॅस शेगडीवर चालणार आहे. यातून निर्माण होणार्‍या विजेची ऊर्जा ही गॅसवरील भांड्यास मिळणार आहे. ज्या ठिकणी वीज नाही तिथे हे उपकरण खूपच फायदेशीर आहे. हे उपकरण अतिशय स्वस्त आहे. यामध्ये डीसी पॉवर असल्यामुळे शॉक लागण्याचा धोका नसतो. यामध्ये सेमी कंडक्टर वापरले असल्यामुळे स्फोट होण्याचा धोका नाही. - आयुष अग्रवाल (अभियांत्रिकी विद्यार्थी)\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Dhangar-Community-Protest-In-Satara/", "date_download": "2018-11-14T01:12:29Z", "digest": "sha1:BZEVTXL32PG7V3VPNEK3D3UF6ZUJGF4F", "length": 14147, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात धनगर समाजाचा जनसैलाब (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात धनगर समाजाचा जनसैलाब (Video)\nसातार्‍यात धनगर समाजाचा जनसैलाब(Video)\nभारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला दिलेल्या अनु. जमाती आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी दुपारी सैनिक स्कूल मैदानावरून भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.\nयावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘जय अहिल्या..जय मल्हार’, ‘आरक्षण आमच्या हक्‍काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘आरक्षण अंमलबजावणी त्वरित करा...नाही तर खुर्च्या खाली करा’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पिवळे वादळ आले होते.\nभारतीय राज्यघटनेत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) असताना धनगर समाजाला या आरक्षणापासून वंचित ठेवले. या आरक्षणाची समाजासाठी त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्हा धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने सातार्‍यात शुक्रवारी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पारंपरिक वेशभूषेत टाकेवाडी, ता. माण येथून आलेल्या धनगर बांधवांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी गजीनृत्य सादर केले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून समाजबांधव एकत्र जमल्यावर दुपारी दीड वाजता महामोर्चास सुरुवात झाली. मोर्चात धनगर समाजाच्या महिला, मुलाबाळांसह अबालवृद्ध सहभागी झाले होते. यावेळी धनगर समाजबांधव पारंपारिक वेशभूषा परिधान करून ढोलाच्या तालावर गजीनृत्य केले. भंडार्‍याची मुक्‍त उधळण केली. यावेळी भरपावसात ‘ना नेता ना पक्ष आता धनगर आरक्षण हे एकच लक्ष’, ‘देख लेना आखोंसे आये है लाखोंसे’, ‘सत्तर वर्षे झाला अन्याय घेऊ लढुनी न्याय’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ यांसह विविध घोषणा देत जिल्हा परिषदमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.\nयावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जूण पिवळे वादळ अवतरले होते. यावेळी पाच धनगर कन्यांची भाषणे झाली. या भाषणांतून धनगर समाजावर झालेल्या अन्यायाचा लाव्हा फुटला. धनगर कन्यांनी स्पष्ट केले की, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करुन धनगरांना आरक्षण मिळत नसल्यामुळे कित्येक पिढ्या बरबाद झाल्या. राज्यकर्त्यांनी मराठा तसेच धगनर समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवले. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेकजण मुख्यमंत्री झाले. शरद पवार यांनीही दोन्ही समाजांना आक्षणापासून वंचित ठेवले. या सर्वांना समाजातील मते पाहिजे होती. त्यामुळे समाजबांधवांनी नेत्यांचा स्वार्थीपणा ओळखला पाहिजे.\nचार वर्षांपूर्वी सोलापुरात धनगर समाजाने लाखोंच्या उपस्थितीत काढलेल्या मोर्चात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केला. बारामतीमध्ये झालेल्या धनगर आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सत्‍तेत आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आक्षणावर निर्णय घेवून हे दिलेले आश्‍वासन पाळले नाही. उलटत त्यांनी समाजबांधवांच्या मागे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा (टीस) सेसेमिरा लावला. ही संस्था प्रतिष्ठित, सधन धनगरांचा सर्व्हे आलिशान हॉटेलमध्ये बसून करत आहे. मुळात धनगरांना एसटीचे आरक्षण दिल्याने ‘टीस’चा अहवाल समाजाला मान्यच नाही. फडणवीस सरकारला जसे खुर्चीत बसवता येते तसे खालीही खेचता येवू शकते. भाजप सरकारला 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खांद्यावरील घोंगडे कंबरेला बांधून जागा दाखवून देवू. राज्यात, देशात चार सरकारे येवून गेली. मात्र, त्यांच्यापर्यंत धनगर समाजाचा व्यथा-वेदनांचा हुंकार पोहचेना. आरक्षण देणे बाजूलाच राहिले पण राज्यकत्यांनी ‘धनगर’ आणि ‘धनगड’ची भानगड करुन धनगरांना आरक्षणापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे आता लुटुपुटुची लढाई नाही तर आरपारची लढाई होणार, असल्याचा इशाराही दिला.\nदरम्यान, धनगर कन्या व समाजबांधवांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले आहे, भारतीय राज्य घटनेने धनगर समाजाला दिलेल्या अनु. जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील धनगर समाजास अनुसूचित जमातीचे दाखले वाटप करुन सवलती लागू कराव्यात. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव त्वरित नाव द्यावे, धनगर आरक्षणावेळी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. समांतर आरक्षणाचे दि.13 ऑगस्ट 2014 रोजी काढलेले परिपत्रक सुधारावे, यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 पोलिस अधिकारी, 100 कर्मचार्‍यांसह राखीव दलाचे पोलिस अनुचित प्रकार घडू नये यासाठी तैनात करण्यात आले होते.\nकराडला पुन्हा 28 रोजी मोर्चा\nमहाराष्ट्र धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शुक्रवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा यशस्वी झाल्याने मंगळवारी (दि. 28) कराड येथे धनगर समाजाचा विराट मोर्चा निघणार असून, त्यास जिल्ह्यातील धनगर समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.\nमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर काही वेळात धनगर समाजातील कन्यांची भाषणे चालू होती. यावेळी पोवईनाक्याकडून रुग्णवाहिका आली. यावेळी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता धनगर समाज बांधवांनी त्या रुग्णवाहिकेला जाण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे यातून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. पाऊस सुरू असताना मोर्चा जराही हलला नाही.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Dalit-tribal-fund-used-for-farmers-debt-waiver/", "date_download": "2018-11-14T00:27:48Z", "digest": "sha1:NGANZUUOKT4IE2APKM4LDXVYII65YFFK", "length": 3736, "nlines": 20, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकरी कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › शेतकरी कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी\nशेतकरी कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी\nसरकार सातत्याने दलित व आदिवासींवर अन्याय करीत असून, समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाचे साडेतीन हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी वापरून सरकारने या घटकांवर आघात केला, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते व अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.\nडॉ. राजू वाघमारे यांनी सांगितले की, भाजप सरकार सत्तेत आल्यापासून दलित व आदिवासींवर अन्याय सुरू आहे. आतापर्यंत या घटकांच्या हिताच्या 356 योजना बंद करण्यात आल्या असून, बजेटमध्ये 40 टक्के कपात करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांत आदिवासी विकास विभागाचे 500 कोटी व समाजकल्याण विभागाचे 300 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी वापरले. ज्यांच्या ताटात काहीच नाही, त्यांच्याकडूनच हिरावून घेण्याचे हे षड्यंत्र आहे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडवून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे, तसेच सरकारने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा कमी केल्या आहेत, विद्यार्थ्यांना भोजनाचे पैसे दिले जात नाहीत. सरकारी शाळा बंद करून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणच घेऊ द्यायचे नाही, असा हा प्रकार असल्याचे डॉ. वाघमारे म्हणाले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://makarandkane.blogspot.com/2013/12/blog-post.html", "date_download": "2018-11-14T00:49:45Z", "digest": "sha1:62VQQGZFX7DN56EPM6GHNS354ZTNCGQN", "length": 6427, "nlines": 137, "source_domain": "makarandkane.blogspot.com", "title": "श्रीमधूक्ती: सिग्नल तोडा रे , नियमा मोडा रे !", "raw_content": "\nसिग्नल तोडा रे , नियमा मोडा रे \n(गदिमा व बाबूजी क्षमस्व मां)\nसिग्नल तोडा रे , नियमा मोडा रे \nसिग्नल तोडा रे झडकरी सिग्नल तोडा रे झडकरी सिग्नल तोडा रे झडकरी सिग्नल तोडा रे झडकरी \n||पुणेरी ट्रॅफिक की हो जय ||\nपी एम पी च्या गाड्या पळती,\nकोणी असे वा नसे काय ते , चला चला सत्वरी \nकसला पिवळा, लालही कसला\nथांबे जो - तो तिथेच फसला\nचौका मध्ये घुसूया चला\nअर्जंटाची इमर्जन्सी ही असेच हो न्यारी \nवाहन गर्दी अशीच जमता\nइंच इंच ते पुढे सरकता\nजागा नुरली कशास यावे त्याने रस्त्यावरी \nबाईक येथे सहज लाभली\nकोटी कोटी \"धूम\" उपजली\nकुठला वन-वे शिस्तही कुठली \nनियमावली पाळायासाठी जावा नगरांतरी \nमामाने जरी मध्ये पकडता\nचिरीमिरी द्या, घ्या पाय काढता\nत्या गुन्ह्याते , फटका मोठा चारशे - पाचशे वरी \nगर्जा गर्जा हे पुणेरीगण\nभाई दादा सगळे आपण\nसगळे आपण भलते सज्जन \nअक्कल नसते केवळ येथे इतरांच्या हो शिरी \nबाणा असतो खास पुण्याचा\nविशाल हेतू याच कलेचा\nमहिमा कळतो मग स्पर्धेचा\nपाहती मग उल्लंघ-कार्य हे स्तब्ध दिशा चारी \nधुरासोबती पिटवा डंका (बर का बर का \nपाळी जो नियमास त्या फुका\nइथली माती अद्दल घडवी मारी फाट्यावरी \nइथे क्लिक करून गाणे ऐका \nचाल - सेतू बांधा रे\nपुण्याचा रहदारीचे हे वर्णन केवळ मजेत केलेले आहे.\nहे वाचताना डोके फार \"चालवून\", मनाला लावून घेऊ नये.\nद्वारा पोस्ट केलेले Makarand MK येथे 23:58\nसिग्नल तोडा रे , नियमा मोडा रे \nयदा किञ्चिज्ञोहम् द्विप इव मदान्धः समभवम् \nतदा सर्वज्ञोस्मित्यभवदवलिप्तम् मम मनः ॥\nयदा किञ्चित् किञ्चित् बुधजनसकाशादवगतम् \nतदा मूर्खोस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतम् ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/12001", "date_download": "2018-11-14T01:33:50Z", "digest": "sha1:DMJGM2UWG7OJIXWWDNHZNURJW77AWYML", "length": 13171, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, versatile and environmentally friendly electric tractor | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nमध्य फ्रान्स येथील ॲलेक्झांड्रे प्रेवॉल्ट (वय ३० वर्षे) इलेक्ट्रीक ट्रॅक्टर विकसित केला आहे. त्याला अल्पो (ALPO) असे नाव दिले असून, त्याचे प्रदर्शन नुकतेच मॅलिनट्राट शहराशेजारच्या शेतांमध्ये करण्यात आले. ते स्वत मेकॅट्रोनिक अभियंते असून, त्यांनी सहा लिव्हर (जॉयस्टिक)वर चालणाऱ्या पर्यावरणपुरक ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. दोन मोठ्या चाकांच्या मध्ये लावण्यात आलेल्या दोन लिथियम बॅटरीवर हा ट्रॅक्टर आठ तासांपर्यंत सेवा देऊ शकतो. या ट्रॅक्टरचे वजन ४५० किलो आहे.\nमध्य फ्रान्स येथील ॲलेक्झांड्रे प्रेवॉल्ट (वय ३० वर्षे) इलेक्ट्रीक ट्रॅक्टर विकसित केला आहे. त्याला अल्पो (ALPO) असे नाव दिले असून, त्याचे प्रदर्शन नुकतेच मॅलिनट्राट शहराशेजारच्या शेतांमध्ये करण्यात आले. ते स्वत मेकॅट्रोनिक अभियंते असून, त्यांनी सहा लिव्हर (जॉयस्टिक)वर चालणाऱ्या पर्यावरणपुरक ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. दोन मोठ्या चाकांच्या मध्ये लावण्यात आलेल्या दोन लिथियम बॅटरीवर हा ट्रॅक्टर आठ तासांपर्यंत सेवा देऊ शकतो. या ट्रॅक्टरचे वजन ४५० किलो आहे.\nप्रदर्शनाच्या वेळी ॲलेक्झांड्रे प्रेवॉल्ट यांनी ट्रॅक्टरवर आपल्या पत्नीसह अशी पोज दिली.\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nखानदेशात मका, ज्वारीवर लष्करी अळीजळगाव : खानदेशात मका, आगाप ज्वारीवर लष्करी अळीचा...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nनांदेड जिल्ह्यात तीन पिकांना विमानांदेड : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये पंतप्रधान...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-14T00:25:32Z", "digest": "sha1:Z2DLZNA5ARSYPNHT7GG6BI4GGFTTZ5EW", "length": 6068, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी\nश्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गुरुवारी गोळीबार केला. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे.\nपाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफच्या डझनभर चौक्यांवर रात्रभर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. बीएसएफने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ ला जम्मू-काश्मीर दौऱ्यावर येत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरोनाल्डो व मेस्सीचा शिरच्छेद करण्याची आयसिसची धमकी\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82/", "date_download": "2018-11-14T01:19:49Z", "digest": "sha1:DMRMOUV34BEFOHJJXCRW6EIAFZVKIN5U", "length": 7383, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिलांची विषारी धूरापासून सुटका… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहिलांची विषारी धूरापासून सुटका…\nनवी दिल्ली – गरीब घरातील महिलांना गॅस कनेक्‍शन देणाऱ्या उज्जवला योजनेमुळे देशात मोठा सामाजिक बदल झाला आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या योजनेअंतर्गत एकूण चार कोटी घरांत गॅस कनेक्‍शन देण्यात आले असून त्यातील 45 ट्‌क्‍के लाभार्थी हे दलित आणि अदिवासी आहेत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\nमुन्शी प्रेमचंद यांनी 1933 मध्ये लिहिलेल्या कथेचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि स्वयंपाकघर धूरविरहीत बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उज्ज्वला योजनेमुळे अधिक चांगले आरेग्य, विषारी धुरापासून सुटका आणि स्वच्छ ऊर्जेमुळे अनेक फायदे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे स्वयंपाक करण्याचा वेळ कमी झाल्याने महिलांना अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.\nउज्ज्वला योजनेअंतर्गत 2014 पासून 4 वर्षात 10 कोटी नव्या एलपीजी जोडण्या जारी करण्यात आल्या आहेत. 1955 ते 2014 या 6 दशकांच्या कालावधीत या जोडण्या 13 कोटी होत्या. देशातल्या 69 टक्के खेड्यांमध्ये आता 100 टक्के एलपीजी जोडण्या देण्यात आल्या असून 81 टक्के खेड्यात 75 टक्क्‌यांहून अधिक जोडण्या देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिपाहबाबत आरोग्य प्रशासन गाफिल\nNext articleअसे असेल शहराचे पोलीस आयुक्‍तालय\nकिंमत जाहीर करा अन्‌ विषय संपवा (अग्रलेख)\nकोल्हापूरात नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर\nकॉंग्रेसचे राजकारण एका घराण्यापुरतेच मर्यादित : पंतप्रधान\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/action-plan-of-Vanrai-Bandh-in-ratnagiri/", "date_download": "2018-11-14T01:06:31Z", "digest": "sha1:B6NZMXQI2BO6W6NH7REM3YUQQPX2WQEA", "length": 5646, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वनराई बंधार्‍यांचा कृती आराखडा कागदावरच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वनराई बंधार्‍यांचा कृती आराखडा कागदावरच\nवनराई बंधार्‍यांचा कृती आराखडा कागदावरच\n‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यात उभारण्यात येणार्‍या वनराई बंधार्‍यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तयार करण्यात आलेला कृती आराखडा कागदावरच रेंगाळला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत दहा बंधार्‍यांचे उद्दिष्ट ठेवले असताना त्या पैकी 30 टक्केच बंधार्‍यांचे काम पूर्ण झाले आहे.\nबंधारे उभारण्यासाठी प्रसिद्ध मोहिमेद्वारे उद्युक्‍त करण्यात आले असताना शासकीय यंत्रणेत कुचराई होतअसल्याने बंधार्‍याचे काम डिसेंबर अखेरीसही कागदावरच राहिले आहे. अलीकडेच झालेल्या बैठकीत संबंधित यंत्रणेची या बाबत कानउघाडणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nकृषी विभाग, वनविभाग, आणि महसूल विभागासह सर्व शासकीय कार्यालयांना या योजनेंतर्गत सुमारे साडेसात हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारा बांधणीच्या उद्दिष्टाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने नवा कृती आराखडा तयार केला होता. यामध्ये आतापर्यंत केवळ 1200 बंधारे पूर्ण करण्यात आले आहे.\nया संदर्भात अलीकडेच प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत बंधारे इष्टांकापैकी निर्धारित कालावधीपेक्षा उद्दिष्ट दूर असल्याबाबत अधिकार्‍यांची कानउघाडणी करण्यात आली.\nसिंधुदुर्गातील रस्त्यांसाठी १०४६ कोटी\nसिंधुदुर्ग : किल्‍ले होडी वाहतूक होणार\nसिंधुदुर्ग : आगीत ७५० काजू कलमे भस्मसात\nशेखर सिंह यांची गडचिरोली जिल्हाधिकारीपदी बदली\nकोकण रेल्वेमार्गावर अज्ञाताचा मृतदेह\n‘थर्टी फर्स्ट’वर प्रशासनाचा वॉच\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Anuj-Bidve-Scholarship-benefit-issue/", "date_download": "2018-11-14T00:28:27Z", "digest": "sha1:RNBIMF2MMNIAOZLDOQSQD5WKULRSVOFB", "length": 9066, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहा वर्षांत अनुज बिडवे स्कॉलरशिपचा दोघांनाच लाभ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › सहा वर्षांत अनुज बिडवे स्कॉलरशिपचा दोघांनाच लाभ\nसहा वर्षांत अनुज बिडवे स्कॉलरशिपचा दोघांनाच लाभ\nदि. 25 डिसेंबर 2011 रोजी लॅकेंस्टर युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेणार्‍या पुणे येथील अनुज सुभाष बिडवे या हुशार विद्यार्थ्याचा खून झाल्यानंतर 2012 पासून सुरू झालेल्या अनुज बिडवे स्कॉलरशिपचा लाभ पुणे विद्यापीठाच्या अनास्थेमुळे केवळ दोनच विद्यार्थ्यांना मिळाला असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. अनुजच्या सहाव्या स्मृतिदिनी पुणे येथील आई-वडील योगिनी व सुभाष बिडवे यांनी खंत व्यक्‍त केली.\n2011 मध्ये पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथून इंजिनिअर पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर ब्रिटनमधील लॅकेंस्टर युनिव्हर्सिटीत एमएस या पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला. तेथे ख्रिसमसनिमित्त सुट्टी असल्याने 26 डिसेंबर 2011 रोजी पहाटे त्याच्यावर अज्ञात माथेफिरूने विनाकारण गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर भारत सरकार व तेथील सरकारने तातडीने विशेष प्रयत्न करून त्याचे पार्थिव भारतात आणून 7 जानेवारी 2012 रोजी पुणे येथील चंदननगर भागात अंत्यसंस्कार केले.\nअनुज हा अत्यंत हुशार विद्यार्थी व आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अनुजच्या बाबतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर लॅकेंस्टर युनिव्हर्सिटीने अनुज बिडवे स्मृतीनिमित्त स्कॉलरशिप देण्याचे जाहीर केले. यानुसार सुमारे बावीस ते पंचवीस लाख रुपये खर्च असलेली स्कॉलरशिप दरवर्षी पुणे विद्यापीठात इंजिनिअर पदवी करणार्‍या एका गरीब व हुशार विद्यार्थ्याला लॅकेंस्टर युनिव्हर्सिटीने देण्याकरिता त्यांचे कुलगुरू तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व अनुज बिडवे याचे वडील सुभाष बिडवे यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती तयार करण्यात आली. प्रामुख्याने पुणे विद्यापीठाच्या वतीने या हुशार विद्यार्थ्यांची निवड करणे अभिप्रेत असताना आतापर्यंत पाच विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी या स्कॉलरशिपचे 22 ते 25 लाख रुपये मिळणारी स्वर्गीय अनुज बिडवे स्मृती स्कॉलरशिप मिळणे आवश्यक होते. परंतु, सुभाष बिडवे यांनी लॅकेंस्टर युनिव्हर्सिटीशी ई-मेलने झालेले संपर्क, पत्रव्यवहार पुणे विद्यापीठाच्या कार्यालयात सादर केले. परंतु, विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कर्तव्यात कसूर करीत याकडे लक्षच दिले नसल्याची धक्‍कादायक बाब समोर आली.\nवास्तविक पाहता पुणे विद्यापीठाच्या वतीने या स्वर्गीय अनुज बिडवे स्मृतीनिमित दरवर्षी उच्च शिक्षण देणार्‍या स्कॉलरशिपकरिता मोठ्या प्रमाणावर पुणे विद्यापीठाच्या वतीने इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता जाहिराती, नेट व सोशल मीडियाचा वापर करीत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक होते. परंतु, पुणे विद्यापीठाच्या अनास्थेमुळे याबाबत अक्षम्य बेपर्वाई दाखविली गेली आहे. यामुळे मागील काही वर्षात तीन विद्यार्थी या मोठ्या स्कॉलरशिपपासून दूरच राहिले.\nकांदा निर्यातमूल्य वाढविण्याचा घाट\nनाशिकमध्ये नारायण राणे यांचा आरोप\nशहर बसवाहतुकीसाठी मनपाला सहकार्य करू\nत्र्यंबकच्या नियोजनासाठी खास बैठक घेऊ\nसमृद्धीच्या कामाला फेब्रुवारीत सुरुवात\nनिफाडला शेतकर्‍याची आत्महत्या; त्र्यंबकमध्ये एकाचा बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-sarpanch-post-no-candidate/", "date_download": "2018-11-14T00:28:33Z", "digest": "sha1:KTI4N4B2UL6GCMOVJ35Z4KYZYB4YZGXE", "length": 5253, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरपंचपदासाठी उमेदवारच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सरपंचपदासाठी उमेदवारच नाही\nगावागावांत सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू असताना खेड तालुक्यातील परसूल, आंबेगावातील तळकेरवाडी आणि जुन्नर तालुक्यातील पांगरीतर्फे मड ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. तर 168 ग्रामपंचायत सदस्यपदासाठीही अर्ज आले नाहीत. त्यामुळे येथे पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक, 271 ग्रामपंचायतीमधील 273 सदस्यांसाठी तर पोटनिवडणूक होत असलेल्या 5 सरपंचपदासाठी आज मतदान होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीतील 36 ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या 40 जागा रिक्त असून, 56 जागांसाठी 210 उमेदवार रिंगणात आहेत.\nसरपंचपदासाठी पोटनिवडणुकीत 3 ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील पांगरीतर्फे मड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सलग दुसर्‍यांदा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्याबरोबरच खेड तालुक्यातील परसूल आणि आंंबेगावमधील तळकेरवाडी येथीलही निवडणुकीत सरपंचपदासाठी उमेदवारी आर्ज दाखल झाला नाही.\nसार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या 36 ग्रामपंचायतींमधील 12 ठिकाणचे सरंपच हेे बिनविरोध निवडले आहेत.\nत्यामुळे 22 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 66 उमेदवार रिंगणात आहेत. रिक्त असलेल्या बहुतांश जागा या आरक्षित असून विजयी झाल्यानंतर वैध जातप्रमाणपत्र निवडणूक विभागाला सदार करणे बंधनकारक आहे, परंतु अनेकांना प्रमाणपत्र वैधतेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करता येत नाहीत. त्यामुळे या जागा रिक्त असण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0/all/page-6/", "date_download": "2018-11-14T00:18:14Z", "digest": "sha1:T3JNT67PZEW7NYCU4SG3YLR7CLLV25BL", "length": 10637, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महादेव जानकर- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nआता आंदोलनाचे प्रश्न सुटतील का\n'आता बोलायचं कमी, काम जास्त'\nराम शिंदेंना बढती, जानकरांना 'कॅबिनेट'\n...'यांचा' होणार टीम फडणवीसमध्ये सहभाग\nखलबत संपली, आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार\nशिवसेनेचा अखेर मंत्रिमंडळ विस्तारात सहभाग; मात्र राज्यमंत्रिपदांवर बोळवण\nभाजपची नावं पक्की, शिवसेनेचं सस्पेन्स कायम\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, भाजप 4, मित्रपक्ष 3 तर सेनेचे 2 जण घेणार शपथ\nराज्य मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार, भाजपचे 5 तर सेनेचे 2 मंत्री घेणार शपथ\nनाराज महादेव जानकरांचं मुंबईत शक्तीप्रदर्शन \nमुख्यमंत्र्यांकडून सेनेसह घटकपक्षांच्या दिलजमाईचा प्रयत्न\nघटकपक्ष भाजपसोबतच, काळजीचं कारण नाही - मुख्यमंत्री\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/modi/all/page-3/", "date_download": "2018-11-14T00:45:00Z", "digest": "sha1:MMTCIUNXONSMDV5ZVCMWMQWJIURVDOYI", "length": 10802, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Modi- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमहाराष्ट्र Oct 26, 2018\nVIDEO : मोदींच्या सॅटेलाईटमुळे काही तालुके दुष्काळातून वगळले-लोणीकर\nपैसे नाही म्हणून दाखवलं आयुष्मान कार्ड, डॉक्टर म्हणाले जा मोदींकडून आण पैसे\nराहुल गांधी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार नाहीत - चिदंबरम\nशहीद पोलिसांची आठवण करताच पंतप्रधानांना आले गहिवरून\n‘द स्टॅच्यु ऑफ युनिटी’, वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याबाबतच्या खास गोष्टी जाणून घ्या\nVIDEO : एका कुटुंबासाठी इतरांचा विसर, मोदींचा गांधी घराण्याला अप्रत्यक्ष टोला\nउद्धव ठाकरे आज शिर्डीतून फुंकणार लोकसभेचं रणशिंग\nशिवसेनेनं फक्त अग्रलेख लिहणं थांबवून सत्तेतून बाहेर पडावं : ओवेसी\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान खोटं बोलले - अशोक चव्हाण\nVIDEO : शबरीमाला प्रवेशाचा जाब विचारण्याआधीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/10/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2018-11-14T01:09:01Z", "digest": "sha1:4RXKAWPNYJRBXUTH47NY5YQQVNYOW7JH", "length": 6654, "nlines": 126, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "किंग खानच्या वाढदिवसासाठी असा सजला ‘मन्नत’ – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश किंग खानच्या वाढदिवसासाठी असा सजला ‘मन्नत’\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nकिंग खानच्या वाढदिवसासाठी असा सजला ‘मन्नत’\nin देश, मनोरंजन, समाचार\nकरोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता साहरुख खानचा वाढदिवस म्हणजे संपूर्ण कलाविश्वासाठी एक सणच. प्रेक्षकाचं प्रेम आणि त्यामुळे असणारी एक वेगळीच श्रमंती नेमकी काय असते याचा अनुभव शाहरुखला आहे.\nत्याची एक झलक पाहण्यासाठी, वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्यापर्यंत बहुधा न पोहोचणाऱ्या शुभेच्छा देण्यासाठी बराच लांबचा प्रवास तरुन चाहते थेट त्याच्या मन्नत या बंगल्यापाशी येऊन उभे असतात.\nही जणूकाही एक प्रथाच आहे, असं समजणाऱ्या त्याच्या चाहत्यांचा आकडाही तुलनेने जास्त आहे.\nप्रेक्षकाचं अमाप प्रेम मिळवणाऱ्या या अभिनेत्याच्या घरी सध्या तयाली सुरु आहे ती म्हणजे त्याच्या वाढदिवसाची.\n२ नोव्हेंबरला शाहरुखचा वाढदिवस असल्यामुळे आणि त्यानंतरच अवघ्या काहगी दिवसांवर दिवाळीच्या मंगलपर्वाची सुरुवात होत असल्यामुळे त्याच्या बंगल्यावर सुरेख अशी रोषणाई करण्यात आली आहे.\nसोशल मीडियाचा आधार घेत अनेक फॅनपेजवरुन किंग खानच्या बंगल्याचे सुरेख फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.\nदरवर्षी शाहरुख त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अलिबागच्या त्याच्या फार्महाऊसवर जंगी पार्टीचं आयोजन करतो. पण, यंदा मात्र आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या निमित्ताने तो मन्नतमध्येच एका खास कार्यक्रमाचं आयोजन करु शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://awaazindiatvnews.com/2018/10/22/", "date_download": "2018-11-14T00:06:21Z", "digest": "sha1:T4PZEPFUGDTHFXW5GDSOKG3ZITCWDJ4Y", "length": 15220, "nlines": 249, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "22 – October – 2018 – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nनाण्याची एक बाजू ऐकून दुसऱ्या व्यक्तीला दोष देऊ शकत नाही – आयुषमान\nदेशभरामध्ये सध्या ‘मी टू’ या मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. # MeToo मोहिमेच्या माध्यमातून अनेक महिला व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक जण याविषयी आता उघडपणे त्यांचं मत मांडत आहेत. यामध्येच आता अभिनेता आयुषमान खुरानाने त्याचं मत व्यक्त केलं आहे. सध्या जोरदार चर्चा होत असलेलं ‘मी टू’ हे प्रकरण दिवसेंदिवस...\nचाहे कोई चुनौती आए, 2022 तक दोगुनी करेंगे किसानों की आय- कृषि मंत्री\nकेन्द्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह ने कहा है कि नरेंद्र मोदी सरकार हर चुनौतियों का सामना करते हुए 2022 तक किसानों की आय को दोगुनी करेगी. इसके लिए उन्होंने सरकार की योजना बताई. कृषि मंत्री ने कहा कि मोदी सरकार, खेती के अलावा, मत्स्य पालन, बागवानी, डेयरी फार्मिंग, शहद...\nजीव धोक्यात घालून सेल्फी; अमृता फडणवीस म्हणतात…\nमुंबई-गोवा क्रुझ उद्घाटन सोहळ्यात धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यावरून वाद ओढवून घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुढे येत आपली बाजू मांडली आहे. मी सेल्फी काढत होते, ती जागा सुरक्षितच होती, असा दावा अमृता यांनी केला. मुंबई-गोवा क्रुझ पर्यटन सेवेचे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी अमृता फडणवीस यांनी क्रुझच्या अगदी टोकावर...\nफंड की कमी लेकिन 80 करोड़ की लग्जरी गाड़ियां खरीदेगी अमरिंदर सरकार\nपंजाब में अमरिंदर सिंह सरकार को बेशक फंड की कमी का सामना हो लेकिन मुख्यमंत्री, मंत्रियों और वरिष्ठ नौकरशाहों के लिए लग्जरी गाड़ियों की खरीद पर कोई कंजूसी नहीं बरती जा रही. पंजाब के परिवहन विभाग ने 16 लैंड क्रूजर गाड़ियों की खरीद को हरी झंडी दिखाई है जिनमें से दो बुलेटप्रूफ हैं. मुख्यमंत्री के...\n“उद्धव साहेब, आधी कल्याणला येऊन शिवसेनेच्या महापौराला विचारा दुर्गाडी पुल कधी बांधणार\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं. दरवर्षी रावण उभा राहतो मात्र भाजपाला राम मंदिर उभारता आले नाही अशी टीका उद्धव यांनी दसरा मेळाव्यात केली. तसेच येत्या २५ नोव्हेंबरपासून मी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणाही उद्धव यांनी यावेळी केली. राम मंदिर बांधणार...\nबिशप फ्रैंको के खिलाफ गवाही देने वाले फादर का शव मिला, भाई बोला- हत्या हुई\nबहुचर्चित केरल नन रेप केस में फंसे बिशप फ्रैंको मुलक्कल के खिलाफ बयान देने वाले फादर कुरियाकोसे कट्टूथारा का सोमवार सुबह शव बरामद हुआ है. 60 वर्षीय कुरियाकोसे को आज सुबह जालंधर के भोगपुर इलाके में मृत अवस्था में पाया गया है. उनकी मौत का कारण अब तक पता नहीं चल सका है. कुरियाकोसे के भाई ने...\n घाटकोपरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची तलवारीने वार करुन हत्या\nफेसबुक पोस्टच्या वादातून घाटकोपरच्या असल्फा भागातील काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री अडीजच्या सुमारास मनोज दुबे यांच्यावर तलवार आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या मनोज दुबे यांना तात्काळ नजीकच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. साकीनाका...\nरक्ताळलेले ‘अच्छे दिन’; शिवसेनेची सरकारवर खरमरीत टीका\nरावण दहनाच्या कार्यक्रमावेळी अमृतसरमध्ये झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केंद्र सरकारला धारेवर आहे. विकास आणि प्रगतीच्या गोष्टी आम्ही करतो, पण रेल्वे यंत्रणा साफ भंगारात गेली आहे. सिग्नल यंत्रणा, तडे गेलेले रूळ, वेळापत्रक सुविधा यांची बोंब असताना राज्यकर्ते ‘बुलेट ट्रेन’च्या नावाने दांडिया खेळतात याचे आश्चर्य वाटते, असा टोला शिवसेनेने मुखपत्र असलेल्या...\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nआज छठ का पहला अर्घ्य, राहुल गांधी ने देशवासियों को दी शुभकामनाएं\n सीरियस पर्सनल मिस्कंडक्ट में नपे FLIPKART के CEO बिन्नी बंसल\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत\n‘यदि 10 लोग किसी 1 के खिलाफ हैं, तो बताइए कौन ताकतवर है’: रजनीकांत का PM मोदी को समर्थन\nAll Content Uncategorized (114) अपराध समाचार (737) करियर (20) खेल (1037) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (496) दुनिया (834) देश (11734) धर्म / आस्था (67) मनोरंजन (475) राजनीति (869) व्यापार (349) समाचार (16187)\nकेमस्पेक कारखाना ते साई मंदिर वहाल पायी दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ramdev-baba-comment-on-pnb-scam/", "date_download": "2018-11-14T01:13:24Z", "digest": "sha1:VZRYPOZQ6OLS6A7GK6GLEUPQIQGGDEHX", "length": 8113, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एकच मोदी नरेंद्र मोदी, इतर दोन मोदींची मला माहिती नाही", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएकच मोदी नरेंद्र मोदी, इतर दोन मोदींची मला माहिती नाही\nटीम महाराष्ट्र देशा- फक्त नरेंद्र मोदींना ओळखतो, पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींनी फसवणारे नीरव मोदी आणि आयपीएल घोटाळ्यातील ललित मोदी यांनी देशाची प्रतिमा मलीन केली आहे. नीरव मोदीवर कारवाई होऊन सरकार त्याला तुरुंगात पाठवेल आणि त्याच्याकडून पैशाची वसुली करेल, असा विश्वास योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यांची भारतातील सर्व संपत्ती सरकारने जप्त करावी. मात्र, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषी ठरवता येणार नाही असं देखील ते म्हणाले.\nकाय म्हणाले रामदेव बाबा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या प्रगतीसाठी काम करीत असल्यामुळे त्यांना मी ओळखतो, मात्र इतर दोन मोदींची मला माहिती नाही. नीरव आणि ललिद मोदी यांनी देशाला बदनाम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी. नीरव मोदी यांनी भ्रष्टाचार केला आहे, पण प्रकरण एकाएकी समोर कसे आले ते देश सोडून कसे गेले ते देश सोडून कसे गेले याची सरकारने चौकशी करावी. त्यांची भारतातील सर्व संपत्ती सरकारने जप्त करावी. मात्र, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषी ठरवता येणार नाही.\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज…\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T00:32:50Z", "digest": "sha1:UYNDZQXRCZ3HXGU53KGXP2MGPJQVXZVS", "length": 6373, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कमला मिलच्या मालकांचा जामीन मंजूर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकमला मिलच्या मालकांचा जामीन मंजूर\nमुंबई : कमला मिल आग प्रकरणी कमला मिलचे मालक रमेश गोवानी व रवी भांडारी यांची उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. या दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\n२९ डिसेंबर २०१७ रोजी कमला मिलला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी या मिलचे मालक रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांना पोलिसांनी अटक केली. दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला. उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुटीकालीन खंडपीठापुढे त्यांच्या जामीन अर्जांवर सुनावणी सुरू होती. न्यायालयाने या दोघांचाही जामीन सशर्त मंजूर केला. या दोघांनाही त्यांचे पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे व महिन्याच्या अखेरीस संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleखंडपीठासाठी बारच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार संजय काकडे यांची भेट\nविनावेतन प्राध्यापकांचे आज मुंबईत आंदोलन\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागावी : संजय निरुपम\nकैद्याच्या दैनंदिन खर्चात वाढ\nनवाजुद्दीनही अडकला “मी टू’च्या जाळ्यात\nपेट्रोल 17 पेसै, तर डिझेलचे दर 16 पैशांनी स्वस्त\nशिकारी आणि वन मंत्र्यांमध्ये साटेलोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/chandrakant-patil-criticize-shivsena-29694", "date_download": "2018-11-14T01:16:31Z", "digest": "sha1:BPNJ5UOMLGL6QRFMYKJPJFYD5QGEXHCI", "length": 13793, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "chandrakant patil criticize shivsena भितीमुळेच सेनेला 'हार्दिक' आधार- चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nभितीमुळेच सेनेला 'हार्दिक' आधार- चंद्रकांत पाटील\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nजळगाव: मुंबई महापालिका निवडणुकीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेत भीती निर्माण झाली असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी हार्दिक पटेलचा आधार घेतला आहे. असा आरोप राज्याचे महसूलमंत्री व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.\nजळगाव: मुंबई महापालिका निवडणुकीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेत भीती निर्माण झाली असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी हार्दिक पटेलचा आधार घेतला आहे. असा आरोप राज्याचे महसूलमंत्री व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.\nजळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषद निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, मुंबईत भारतीय जनता पक्षाला महापालिका निवडणुकीत बहुमत मिळणार हे निश्‍चित आहे. शिवसेनेत भीती निर्माण झाल्याने उद्धव ठाकरे यांनी गुजरातमधील पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना मुंबईत आणले आहे. त्यांना त्याचा आधार घ्यावा लागला यातच त्यांचा पराभव दिसून येत आहे.\n(कै.) गोपीनाथ मुंडेनी पवारांच्या जन्मतारखेच्या दिवशीच आपला वाढदिवस ठरविला आहे. त्यांची जन्मतारीख ती नाहीच असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कि. मुंडे हे मोठे व्यक्ती होते त्यांना असे करण्याची कोणतीही गरज नाही. अजित पवार हे पराभवामुळे सैरभर झाल्याने ते असे वक्‍तव्य करीत आहे. मुंडेच्या भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याच्या अजित पवारांच्या मुद्यावरही त्यांनी सडकून टीका केली. त्यांच्या काकांनी (शरद पवार) (कै.) वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रिपद मिळविले आहे. त्यांना पक्षद्रोह आठवणार नाही तर काय\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i071005224128/view", "date_download": "2018-11-14T00:17:10Z", "digest": "sha1:TH2G2IJAQA6LTFQXRS4EMNZI33DMLPZY", "length": 7190, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संग्रह २", "raw_content": "\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nतू देशी न तुझे\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\nकवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-milk-7885", "date_download": "2018-11-14T01:30:54Z", "digest": "sha1:FUXXEBAV4JDH73ZEUDNKXNET5Y3JIRUD", "length": 13566, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Milk | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुधाला हमीभावासाठी कायदा : दुग्ध विकासमंत्री जानकर\nदुधाला हमीभावासाठी कायदा : दुग्ध विकासमंत्री जानकर\nशुक्रवार, 4 मे 2018\nमुंबई : राज्यातला दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि दूध पावडरचे दर कोसळल्याने त्याचा परिणाम इथे होत आहे. तरीदेखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याच्या नोटिसा राज्य सरकारने दूध संघांना पाठवल्या आहेत. संघांनी शेतकऱ्यांना योग्य भाव नाही दिला, तर येत्या सहा ते सात दिवसांत संघांविरोधात कठोर कारवाईची पावले उचलणार आहे. दूध उत्पादकांना हमीभाव देण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच कायदा करणार असल्याचेही दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. राज्यात मोफत दूधवाटप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.\nमुंबई : राज्यातला दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि दूध पावडरचे दर कोसळल्याने त्याचा परिणाम इथे होत आहे. तरीदेखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याच्या नोटिसा राज्य सरकारने दूध संघांना पाठवल्या आहेत. संघांनी शेतकऱ्यांना योग्य भाव नाही दिला, तर येत्या सहा ते सात दिवसांत संघांविरोधात कठोर कारवाईची पावले उचलणार आहे. दूध उत्पादकांना हमीभाव देण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच कायदा करणार असल्याचेही दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. राज्यात मोफत दूधवाटप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.\nदूध साखर सरकार government हमीभाव minimum support price महादेव जानकर आंदोलन agitation\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nजिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nराज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...\nदावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...\nसत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-14T00:01:28Z", "digest": "sha1:YLWSI5J3ALOVCIMISYX73JO2XNRN4RRW", "length": 8306, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वृद्धेचे अपहरण करून फसवणूक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवृद्धेचे अपहरण करून फसवणूक\nपिंपरी – वडिलोपार्जित जमिनीसाठी न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी एका अशिक्षित वृद्धेचे अपहरण करून दमदाटी करीत तिची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नातेवाईक, बांधकाम व्यावसायिक आणि वकिलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपार्वती शंकर ऊर्फ बबन भाडाळे (वय-68, रा. पंडित दौंडकर यांची खोली, देवाची आळंदी, ता. खेड) यांनी गुन्हे शाखेत याबाबत फिर्याद दिली असून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील शंकर बांदल, पुराणिक बिल्डर प्रा. लि., पोंक्षे वकील आणि इतर साथीदार (नाव पत्ता माहिती नाही), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्वती भाडाळे यांची बावधन येथे वडिलोपार्जित आहे. या जमिनीची वाटप झाले नसतानाही पार्वती आणि त्यांची मामे बहीण शैलाबाई कुऱ्हे याची संमती न घेता जमिनीची पुराणिक बिल्डर प्रा. लि. परस्पर विक्री केली. याबाबत पार्वती आणि शैलाबाई यांनी मालकी हक्‍काबाबत न्यायालयात दावा दाखल केला. पार्वती यांना मूलबाळ नसल्याने शैलाबाई यांचा मुलगा गणेश कुऱ्हे त्यांची देखभाल करतो. तसेच न्यायालयाचे कामही तोच पाहतो.\nपार्वती या आळंदी येथील घरी असताना 12 आणि 27 सप्टेंबर आणि त्यांचा मामेभाऊ सुनील बांदल घरी आला. गणेश कुऱ्हे हा मुंबईला गेला असून त्याने मला तुला शिवाजीनगर येथील न्यायालयात न्यायला सांगितले असल्याचे खोटे सांगून जबरदस्तीने मोटारीतून न्यायालयात नेले. त्यांनी येण्यास नकार दिला असता त्यांना दमदाटीही केली. पार्वती या अशिक्षित असल्याने त्यांच्या काही कागदांवर स्वाक्षरी घेतल्या. असे त्याने दोनवेळा केले व न्यायालयातून दावा मागे घेण्यासाठी खोटे तडजोड व प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक येथे धाव घेऊन फिर्याद दिली. याप्रकरणी आळंदी पोलिसांसह गुन्हे शाखा देखील अधिक तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसर्वपक्षीय नेत्यांच्या गप्पांचा रंगला फड\nNext articleसेंट्रल बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांकडून बेरोजगार युवकांची अडवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/marathi-movie-trailers-videos-hd/laal-ishq-marathi-movie-trailer/", "date_download": "2018-11-14T00:12:43Z", "digest": "sha1:YE7EWS5G2EBGNPYLJIXJG3UUORH64SXX", "length": 9721, "nlines": 89, "source_domain": "megamarathi.in", "title": "रोमान्स, सस्पेन्स थ्रिलरने भरलेला 'लाल इश्क़'चा ट्रेलर", "raw_content": "\nHome Marathi Movie Trailers & Videos HD रोमान्स, सस्पेन्स थ्रिलरने भरलेला ‘लाल इश्क़’चा ट्रेलर\nरोमान्स, सस्पेन्स थ्रिलरने भरलेला ‘लाल इश्क़’चा ट्रेलर\nरोमान्स, सस्पेन्स थ्रिलरने भरलेला ‘लाल इश्क़’चा ट्रेलर\nलाल इश्क़ सिनेमाच गुपित लवकरच प्रेक्षकांसमोर.\nहम दिल दे चुके सनम, देवदास, गुजारिश, बाजीराव मस्तानी,गोलीयों की रासलीला-रामलीला यांसारखे अनेक दर्जेदार हिंदी सिनेमे देणारे संजय लीला भन्साळी हे लाल इश्क़ या सिनेमातून मराठीत पदार्पण करीत आहेत. आपल्या प्रत्येक सिनेमात प्रेक्षकांना वेगळं देणारे संजय लीला भन्साळी यावेळीही या सिनेमाद्वारे आपलं वेगळेपण सिध्द करायला सज्ज झाले आहेत. बाजीराव मस्तानी या सिनेमातून आपल्याला त्यांचं मराठी भाषा तसेच संस्कृतीवर असलेलं प्रेम दिसून आल आहे. ‘लाल इश्क़’ या त्यांच्या आगामी सिनेमातून मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. त्यांच्या सिनेमांमध्ये दिसणारी भव्यता आपल्याला या सिनेमातही अनुभवता येईल. नुकतच ‘लाल इश्क़’ या सिनेमाचा ट्रेलर मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे या तिघींच्या हस्ते लाँच करण्यात आला. या तिन्ही अभिनेत्रीनी स्वप्नीलसोबत हिट सिनेमे दिले आहेत. यावेळी त्यांनी स्वप्नीलच्या लाल इश्क़ सिनेमाच्या नव्या जोडीसाठीही शुभेछा दिल्या.\nसिनेमात दडलेलं रहस्य, सस्पेन्स आणि रोमान्स या सगळ्याचा थोडा भाग या ट्रेलरमध्ये दाखवलाय. एका रिसोर्टमध्ये नाटकाची रिर्हसल चालू असताना रहस्यमय पद्धतीने खून होतो. या खुनाचे संशयित म्हणून चौकशी केल्या जाणा-या दोन व्यक्तिरेखांभोवती सिनेमाची कथा फिरतेय हे ट्रेलरमधून दिसून येतं. स्वप्नील जोशी याचा हटके लूकही आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. या कार्यक्रमाला सिनेमाची सगळी टीम उपस्थित होती. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलं असून शिरीष लाटकर यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. प्रसाद भेंडे यांनी सिनेमाचे छायाचित्रण केले असून निलेश मोहरीर आणि अमितराज या दोघांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. स्नेहा चव्हाण, जयवंत वाडकर, पियुष रानडे, यशश्री मसुरकर, प्रिया बेर्डे, मिलिंद गवळी, उदय नेने, कमलेश सावंत, समिधा गुरु, फार्झील पेर्डीलवाला या कलाकारांचादेखील अभिनय आपल्याला सिनेमात पाहायला मिळेल. रावडी राठोर आणि गब्बर या सिनेमांच्या सहनिर्मात्या शबीना खान हया सिनेमाच्यादेखील सहनिर्मात्या आहेत. भन्साळी प्रॉडक्शन निर्मित लाल इश्क़ गुपित आहे साक्षीला हा सिनेमा २७ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर ला रिलीस होणार.\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nझी टॅाकीजच्या यशाचं टॅाकीज नाईट्स\nमधुरानं केला सेटवरच डोसा\n‘ब्रेव्हहार्ट’ थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीवलमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T01:06:00Z", "digest": "sha1:LDUDD4CMUKTXQUWNY6EE3JOA63XBIRAP", "length": 9637, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारत अमेरिकेविरोधात तक्रार करण्याच्या विचारात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारत अमेरिकेविरोधात तक्रार करण्याच्या विचारात\nभारताच्या निर्यात अनुदानाविरोधात अमेरिकेकडून अगोदरच तक्रार\nनवी दिल्ली – अमेरिकेने ऍल्युमिनियम व पोलादाच्या आयात शुल्कात वाढ केल्याविरुद्ध भारत सरकार जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) तक्रार करण्याचा विचारात आहे. या मुद्यावर वाणिज्य मंत्रालयात विस्तृत चर्चा झाली असल्याचे बोलले जाते. डब्ल्यूटीओशी संबंधित माजी अधिकाऱ्यांशीही विचारविनिमय करण्यात आल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.\nयाप्रकरणी भारताला मजबुतीने विरोध करण्यास वाव आहे, असे एका गटाला वाटते. तथापि, भारताने घाई न करता अन्य डब्ल्यूटीओ सदस्यांना हा वाद उपस्थित करू द्यावा. त्यानंतर भारताने त्यात सहभागी व्हावे, असे काहींचे म्हणणे आहे.\nएका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारताने सावध राहण्याचीही गरज आहे. अमेरिकेत भारताचे मोठ्या प्रमाणात हितसंबंध गुंतलेले आहेत. अमेरिकेत सॉफ्टवेअर आणि अन्य क्षेत्रातील भारतीय व्यावसायिक मोठ्या संख्येने आहेत.\nयाशिवाय भारतातून निर्यात होणाऱ्या सॉफ्टवेअरपैकी 80 टक्के निर्यात अमेरिकेत जाते. अमेरिकी कंपन्या आणि भारतीय कंपन्या परस्परावर अवलंबून आहेत. अमेरिकी राष्टलाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडील काही महिन्यांत भारत आणि चीन यांच्यासह इतर देशांना लक्ष्य बनविल्याने व्यापारी तणाव निर्माण झाला आहे. यामुळे अमेरिकेतील कंपन्याबरोबरच भारतातील कंपन्या अस्वस्थ आहेत.\nगेल्याच आठवड्यात अमेरिकेने भारताच्या अर्धा डझन निर्यात प्रोत्साहन योजनांना डब्ल्यूटीओमध्ये आक्षेप घेतला आहे. या योजनांद्वारे सबसिडी दिली जात असल्याने अमेरिकेतील व्यवसाय व कामगारांवर प्रतिकूल परिणाम होत आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. भारतातून होणारी पोलाद व ऍल्युमिनियमची स्वस्त आयात रोखण्यासाठी अमेरिकेने या धातूंवरचा कर वाढवला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेने पोलाद आणि ऍल्युमिनियमसंदर्भात घेतलेला निर्णय चुकीचे पायंडे पाडणारा आहे. डब्ल्यूटीओंतर्गत नियमावर आधारित व्यापार व्यवस्थेलाच त्यामुळे धक्‍का लागणार आहे. या प्रकरणी काय करता येईल, याबाबत भारत सरकार सध्या कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहे. त्यानुसार योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेल्वेच्या वेबसाईटवरून करता येणार ओला कॅब बुकिंग\nNext articleतब्बल २७ वर्षांपासून फरार खलिस्तानी म्होरक्या जेरबंद\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n“भारत’च्या शूटिंगसाठी सलमान पंजाबला रवाना\nशाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी “बालरक्षक”\nकॅलिफोर्निया बारमधील गोळीबारात बंदूकधाऱ्यासह 13 ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2018-11-14T00:02:03Z", "digest": "sha1:5NUFG3DOT7UX7KZYB3ZRLGOZSXOQEMID", "length": 7980, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : महत्वपूर्ण लढतीत मुंबईचा निर्णायक विजय… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIPL 2018 : महत्वपूर्ण लढतीत मुंबईचा निर्णायक विजय…\nआयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा\nमुंबई – अँड्रयू टायच्या प्रभावी माऱ्यासमोर मुंबईच्या वरच्या फळीची दाणादाण उडाली. तरीही कायरॉन पोलार्ड व कृणाल पांड्या यांच्या झंझावाती भागीदारीमुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 50 व्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला किंग्ज इलेव्हन पंजाब संघासमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने 20 षटकामध्ये 183 धावा बनविल्या. अशाप्रकारे मुंबईचा संघ 3 धावांनी विजयी झाला. पंजाबच्या लोकेश राहुलची दमदार 94 धावांची खेळी व्यर्थ गेली. तो निर्णायक क्षणी बाद झाला. त्याने 60 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 94 धावांची खेळी केली.\nनाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 186 धावांची मजल मारली. पंजाबकडून अँड्रयू टायने 16 धावांत 4 बळी घेतले होते.\nसंघात पुनरागमन करीत पोलार्डने मुंबई इंडियन्स मधील आपली निवड योग्य असल्याचे दाखवून दिले. पोलार्डने 23 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 50 धावा केल्या. त्याने मुंबईच्या विजयात महत्वाचे योगदान दिलेले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : बचावात्मक पवित्र्याचा तोटा – कुलदीप यादव\nNext articleकर्नाटकमधील जनतेसाठी लढू-राहुल गांधी\n#PAKvNZ Odi Series : तिसरा सामना रद्द, मालिका बरोबरीत\nबंदोबस्तासाठी आता 50 लाख शुल्क\nन्यूझीलंडचे खेळाडू संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध असणार\n‘कुलदीप यादव’ची क्रमवारीत हनुमान उडी\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशिखरचे फॉर्मात येणे ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे : रोहित शर्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/doctor/news/page-7/", "date_download": "2018-11-14T00:14:40Z", "digest": "sha1:EWXHICDTFS6Z45NKL6APQQITKS2UC4FQ", "length": 10578, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Doctor- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\n'मार्ड'च्या डॉक्टरांचा संप अखेर मागे\nडॉक्टरांच्या संपाने घेतला 6 महिन्यांचा बाळाचा बळी \nडॉक्टरांच्या 90 टक्के मागण्या मान्य, तरीही संप सुरूच \nलिखित आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे घ्यायला निवासी डॉक्टरांचा नकार\nनिवासी डॉक्टर संपावर, रुग्णं वार्‍यावर\nगडचिरोलीत उपचार न मिळाल्याने बाळ दगावलं\nडॉक्टराच्या चुकीच्या औषधामुळे शरीराची त्वचाच जळाली\nडेंग्यू मलेरियाच्या रुग्णांना पपई खाण्याचा डॉक्टरांचा सल्ला\n, 'ती'च्या जिद्दीची कहाणी\nवरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एका निवासी डॉक्टराची आत्महत्या\n'इबोला'ग्रस्त नायजेरियात 3 भारतीय डॉक्टर अडकले\nमार्डच्या डॉक्टरांचा संप मागे\nडॉक्टरांच्या संपामुळे 234 रुग्णांचा मृत्यू\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/bird-thirst-students-39639", "date_download": "2018-11-14T00:53:00Z", "digest": "sha1:IY3NMF2B4J64KED4Q5FXBGJOKYWRHMX5", "length": 14803, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bird thirst by students पक्ष्यांची तहान भागवतात विद्यार्थी | eSakal", "raw_content": "\nपक्ष्यांची तहान भागवतात विद्यार्थी\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nवाटूळ येथील जिल्हा परिषद शाळेत उपक्रम; मुलांना पक्षी निरीक्षणाचीही संधी\nराजापूर - हवेतील उष्म्याचे प्रमाण कमालीचे वाढल्याने नैसर्गिक जलस्रोत घटले आहेत. त्याचा फटका प्राणी-पक्ष्यांना बसला. त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, हे लक्षात घेऊन तालुक्‍यातील वाटूळ येथील जिल्हा परिषद शाळा नं. ४ मधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरामध्ये पाणी आणि खाद्याच्या स्वतंत्र कुंड्या केल्या आहेत. या परिसरातील विविध प्रजातीच्या पक्ष्यांना टंचाईच्या काळात या कुंड्यांचा आसरा मिळाला आहे.\nवाटूळ येथील जिल्हा परिषद शाळेत उपक्रम; मुलांना पक्षी निरीक्षणाचीही संधी\nराजापूर - हवेतील उष्म्याचे प्रमाण कमालीचे वाढल्याने नैसर्गिक जलस्रोत घटले आहेत. त्याचा फटका प्राणी-पक्ष्यांना बसला. त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, हे लक्षात घेऊन तालुक्‍यातील वाटूळ येथील जिल्हा परिषद शाळा नं. ४ मधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरामध्ये पाणी आणि खाद्याच्या स्वतंत्र कुंड्या केल्या आहेत. या परिसरातील विविध प्रजातीच्या पक्ष्यांना टंचाईच्या काळात या कुंड्यांचा आसरा मिळाला आहे.\nमार्च-एप्रिल महिन्यातील वाढत्या उष्म्याचा नैसर्गिक जलस्रोतांवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यातूनच पाणीटंचाईची समस्या गावोगावी उग्र रूप धारण करते. त्याचा फटका मानवी लोकवस्तीसह जंगलामध्ये मुक्तपणे विहार करणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांनाही सहन करावा लागतो. माणसाप्रमाणे त्यांनाही पाण्यासाठी जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागते. पाणीटंचाईच्या काळात पक्ष्यांची पाण्याअभावी होणारी बिकट स्थिती लक्षात घेऊन वाटूळ शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रशाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी आणि खाद्याच्या कुंड्या शाळेच्याच आवारामध्ये उभारण्यात आल्या. मुलेच या कुंड्यांची देखभाल करून त्यात पाणी आणि खाद्य ठेवतात. हा प्रयोग पक्ष्यांसाठी उपयुक्त ठरला आहे.\nपरिसरातील विविध पक्षी पाणी आणि खाद्यासाठी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या पक्ष्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळते. उपक्रमशील शिक्षक श्री. जाधव यांच्या संकल्पनेला विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने आकार दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भूतदयाही जागृत होते.\nवाटूळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारामध्ये तयार केलेल्या पाणी आणि खाद्याच्या कुंडीचा लाभ घेण्यासाठी या परिसरातील विविध प्रजातींचे पक्षी त्या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे पाठ्यपुस्तकामंध्ये दाखविले जाणारे पक्षी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात या ठिकाणी पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. त्यातच त्यांचे बारकाईने निरीक्षण करताना अभ्यासण्याचीही संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nज्येष्ठांसाठी ‘होम टू डॉक्‍टर’चा दिलासा\nपुणे - मुले घर सोडून गेल्याने किंवा परदेशी स्थायिक झाल्याने आलेल्या एकटेपणाच्या जगण्यात आजारपण हे आलंच...उतारवयात मग दवाखान्यापर्यंत जाण्यासही अडचणी...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nआंबेगाव-शिरूरमध्ये भीषण पाणी टंचाई\nमंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर...\nलातूर : येथील महापालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा सातत्याने पेटतो आहे. हेच लोन आता शहरात आले आहे. मंगळवारी (ता.13) जिल्हा बँकेच्या पाठीमागील मिनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/pooja-mishra-acused-to-salman-khan/", "date_download": "2018-11-14T00:43:14Z", "digest": "sha1:CPHIZ7YAP4DQ64EKP4DCMPLVAQTRQGWK", "length": 13335, "nlines": 165, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "सलमान आणि त्याच्या भावांनी माझ्यावर रेप केला, माझ्या वडिलांचा खून केला!", "raw_content": "\nसलमान आणि त्याच्या भावांनी माझ्यावर रेप केला, माझ्या वडिलांचा खून केला\nसलमान आणि त्याच्या भावांनी माझ्यावर रेप केला, माझ्या वडिलांचा खून केला\nमुंबई | बिग बॉसच्या सेटवर माझा बलात्कार करण्यात आला. सलमान आणि त्याच्या भावांनी माझ्यावर बलात्कार केला, असा गंभीर आरोप मॉडेल पूजा मिश्राने केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन तिनं हे आरोप केले आहेत.\nअभिनेता सलमान खान आणि त्याच्या भावांनी माझ्या वडिलांचा खून केला, असा आणखी एक धक्कादायक आरोपही पूजाने केला आहे.\nगेल्या 15 वर्षांपासून मला धमकावलं जात आहे. नारंग, खान, सिन्हा हे कुटुंब माझ्या वाईटावर आहेत. आजही मला अभिनेत्री सोनाक्षीच्या घरातून फोन येतात, असं तिनं सांगितलं.\nदरम्यान, माझ्याकडे आता घाबरून राहण्यासारखं काही राहिलेलं नाही. त्यामुळे मी आता घाबरून राहणार नाही, असं तिनं सांगितलं.\n-जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर\n-रावण महात्मा; रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी\n-दक्षिण भारतापेक्षा मला पाकिस्तान अधिक जवळचा- नवज्योत सिंग सिद्धु\n-राम कदमांचा व्हीडिओ; मतदार होण्यासाठी तरूणांना अमिष\n-धनगर आरक्षणाच्या अडचणीत वाढ; धनगर आणि धनगड एक नाहीत\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर\nपृथ्वी शॉला मनसेच्या धमक्या; काँग्रेस खासदाराचे गंभीर आरोप\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल\nराम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी\nमंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक\nशहा हा पर्शियन शब्द; भाजपाध्यक्ष अमित शहांचं नाव बदलण्याची मागणी\nभाजपऐवजी जेडीयूमध्ये का प्रवेश केला; पाहा काय म्हणाले प्रशांत किशोर…\n रथयात्रेला रोखण्याचा प्रयत्न कराल तर रथाखाली चिरडू- भाजप नेत्या\nकाँग्रेसची सत्ता आल्यास 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीत सर्वात मोठा अडथळा काँग्रेसच\nआग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7295-29-july-international-tiger-day", "date_download": "2018-11-14T00:12:08Z", "digest": "sha1:T2FXLQG3B72COXILAQXYO34BIV4ZR423", "length": 9446, "nlines": 145, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आज “आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन” - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआज “आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन”\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nजागतिक स्तरावर वाघांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेत २९ जुलै जागतिक व्याघ्र दिन घोषित करण्यात आला.\n29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस-इंटरनॅशनल टायगर डे म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. वाघोबांचे जंगलातील अस्तित्व सुरक्षित व्हावे आणि ती गगनभेदी डरकाळी पुन्हा एकदा घुमावी यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, या हेतूनेदरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nवाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी\nभारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. वाघ हा मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी असून तो भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो.\nवाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते.\nजगात फक्त चीन, रशिया, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलंड, तिबेट, नेपाळ, भूतान अशा अगदी बोटांवर मोजता येतील एवढ्याच देशांमध्ये वाघांच्या निरनिराळ्या जाती आढळतात.\nजगातील एकूण वाघांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाघ भारतात असल्यामुळे जगभरातील सर्व पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण संरक्षकांची आशा भारतावरच टिकून आहे. कोणत्याही अभयारण्यात फिरायला गेल्यानंतर साधारणपणे पहिले आकर्षण हे वाघ दिसण्याचे असते.\nगेल्या शंभर वर्षात आपण पृथ्वीवर असलेल्या वाघांपैकी ९७ टक्के वाघांचा बळी घेतला आहे आणि आज जेमतेम ४,००० वाघ भारतात शिल्लक राहीले आहेत. याला दुर्दैवच म्हणावं. हा वेग असाच कायम राहिला तर आणखी पाच वर्षात मार्जार जातीचा हा देखणा प्राणी पूर्णपणे नामशेष होईल.\nशिखर परिषदेत या दिवसाची घोषणा\nरशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये २०१० साली झालेल्या वाघांविषयीच्या शिखर परिषदेत या दिवसाची घोषणा गेली गेली. मानवाने केलेली अमर्याद जंगलतोड आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे वाघांची ९३ टक्के नैसर्गिक निवासस्थाने नष्ट झालीत. काही ठिकाणी वाघ उरले असले तरी हे क्षेत्र खूपच मर्यादित आहे आणि त्यामुळे वाघ सहजपणे शिकाऱ्यांचा निशाना ठरतात. अन्न्साखळीतील महत्वाचा घटक असलेल्या वाघ आणि मानव यांच्यात जागेसाठी संघर्ष सुरु आहे परिणामी बऱ्याच ठिकाणी वाघ मानवी वस्तीत शिरल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे सगळे असेच सुरु राहील्यास सुंदरबन सारखे वाघांचे नंदनवन पूर्णपणे नष्ट होईल. या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन करण्यात येते.\nमेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्याजवळ भूकंपाचा थरार\nलंडनमधील भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये भीषण स्फोट\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/all/page-2/", "date_download": "2018-11-14T00:35:08Z", "digest": "sha1:RGHHDK42WKWO5QCWQZPP54SOPCXDN72Y", "length": 11496, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंध्र प्रदेश- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nआज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार कुमारस्वामी, शरद पवारांसह अनेक दिग्गजांची हजेरी\nकर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी हे आज शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे जी परमेश्वर हे शपथ घेणार आहेत.\nग्वालियर स्टेशनजवळ 'बर्निंग ट्रेन'चा थरार\nग्वालियर स्टेशनजवळ 'बर्निंग ट्रेन', दोन डबे जळून खाक\nउत्तर भारतात वादळाचं थैमान ;मध्य भारतात उन्हाचा तडाखा\n...म्हणून एटीएम झाले कॅशलेस- अरुण जेटली\nमहाराष्ट्र Apr 8, 2018\nअड्याळ टेकडी चे उत्तराधिकारी आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचं निधन\nचीनचे स्पेस स्टेशन सोमवारी मुंबईवर कोसळणार \nमहाराष्ट्र Mar 31, 2018\nदख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबाची आजपासून चैत्र यात्रा, भाविकांची अलोट गर्दी\nभाजपने काढला पोटनिवडणुकांचा वचपा; उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 पैकी 9 जागांवर विजय\nमहाराष्ट्र Mar 18, 2018\nगुढीपाडव्याचा सण का साजरा करतात\nटीडीपीवरून राज ठाकरेंच्या कुंचल्यातून शिवसेनेला पुन्हा 'फटकारे'\nपंतप्रधान मोदींचा चंद्राबाबू नायडूंना फोन, मनधरणीचा प्रयत्न\nतेलुगू देसम पार्टी केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर, टीडीपीच्या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/tu-hai-wahi-dil-modi-and-president-xi-jinping-enjoy-song-288586.html", "date_download": "2018-11-14T01:08:16Z", "digest": "sha1:QBSFL7ZRKABARKQ62XXIMPMOZ6TTLMAE", "length": 12479, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "\"तू, तू है वही...दिल ने जिसे...\",जिनपिंग बॉलिवूडच्या प्रेमात!", "raw_content": "\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\n\"तू, तू है वही...दिल ने जिसे...\",जिनपिंग बॉलिवूडच्या प्रेमात\nमी बॉलिवूडचे काही चित्रपट पाहिले आहेत, ते चित्रपट मला आवडतात असं जिनपिंग यांनी मोदींना सांगितलं.\nवुहान,ता.२८ एप्रिल: गेल्या काही वर्षात बॉलिवूडच्या चित्रपटांनी चीनमध्ये धम्माल कलीय. यात आघाडी घेतली होती ती अमिर खानच्या ‘दंगल’नं. आज मोदी आणि जिनपिंग यांच्या दिवसाची सुरुवात झाली ती बॉलिवूडच्या गाण्यांनी..\nईस्ट लेकच्या शाही गेस्ट हाऊसमध्ये चिनी कलाकारांनी दोन्ही नेत्यांच्या समोर बॉलिवूडमधली काही गाणी वाजवून दाखवली. १९८० च्या दशकातला प्रसिध्द चित्रपट 'ये वादा रहा' मधलं \"तू, तू है वही... दिल, ने जिसे अपना कहा...तू है जहां, मैं हूं वहां\" हे गाण्याची धून चिनी कलाकार वाजवत असताना दोन्ही नेते समरसून या गाण्याची धून ऐकत होते. त्यानंतरच्या चर्चेतही बॉलिवूडचा मुद्दा आला.\nमी बॉलिवूडचे काही चित्रपट पाहिले आहेत, ते चित्रपट मला आवडतात असं जिनपिंग यांनी मोदींना सांगितलं. या क्षेत्रातही दोन्ही देश सहकार्य करू शकतात असं मतही या नेत्यांनी व्यक्त केलं. त्यामुळं आता बॉलिवूडला नवं डेस्टिनेशन खुलं होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Narendra modiXi Jinpingचीनजिनपिंगबाॅलिवूडमोदी\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i071013115613/view", "date_download": "2018-11-14T01:14:39Z", "digest": "sha1:VJLW4KI3P67C7AACSWVWIOMIFHM37JDZ", "length": 2640, "nlines": 26, "source_domain": "m.transliteral.org", "title": "ओवी गीते : सोहाळे", "raw_content": "\nओवी गीते : सोहाळे\nमुलगी मोठी होताना तिच्या बालिश चेहर्‍यातून नवतीची रूपसंपदा जसजसी प्रकटू लागते, तसतशी आईच्या दृष्टीसमोर एका सोहाळ्याची सुख स्वप्ने ओव्यातून प्रकट होतात.\nसोहाळे - संग्रह १\nमुलगी मोठी होताना तिच्या बालिश चेहर्‍यातून नवतीची रूपसंपदा जसजसी प्रकटू लागते, तसतशी आईच्या दृष्टीसमोर एका सोहाळ्याची सुख स्वप्ने ओव्यातून प्रकट होतात.\nसोहाळे - संग्रह २\nमुलगी मोठी होताना तिच्या बालिश चेहर्‍यातून नवतीची रूपसंपदा जसजसी प्रकटू लागते, तसतशी आईच्या दृष्टीसमोर एका सोहाळ्याची सुख स्वप्ने ओव्यातून प्रकट होतात.\nसोहाळे - संग्रह ३\nमुलगी मोठी होताना तिच्या बालिश चेहर्‍यातून नवतीची रूपसंपदा जसजसी प्रकटू लागते, तसतशी आईच्या दृष्टीसमोर एका सोहाळ्याची सुख स्वप्ने ओव्यातून प्रकट होतात.\nसोहाळे - संग्रह ४\nमुलगी मोठी होताना तिच्या बालिश चेहर्‍यातून नवतीची रूपसंपदा जसजसी प्रकटू लागते, तसतशी आईच्या दृष्टीसमोर एका सोहाळ्याची सुख स्वप्ने ओव्यातून प्रकट होतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/12008", "date_download": "2018-11-14T01:21:44Z", "digest": "sha1:C545TSJ2NQID535W3GA4X53UGN3VAF5O", "length": 15009, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, crop loan distribution target for rabbi season, nanded, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, परभणी, हिंगोलीसाठी ८९३ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट\nनांदेड, परभणी, हिंगोलीसाठी ८९३ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nपरभणी : नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील विविध बॅंकांना येत्या रब्बी हंगामात ८९३ कोटी ३४ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु सद्यःस्थितीत खरीप पीक कर्ज वाटपाची गती अत्यंत धीमी आहे. त्यामुळे रब्बी पीक कर्ज वाटप लांबणीवर पडणार आहे.\nपरभणी : नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील विविध बॅंकांना येत्या रब्बी हंगामात ८९३ कोटी ३४ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु सद्यःस्थितीत खरीप पीक कर्ज वाटपाची गती अत्यंत धीमी आहे. त्यामुळे रब्बी पीक कर्ज वाटप लांबणीवर पडणार आहे.\nनांदेड जिल्ह्यामध्ये यंदा ४२० कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ३२३ कोटी ३७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या ३८ कोटी २१ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ५९ कोटी २९ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांना २०७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ७४ कोटी ५३ लाख ८६ हजार रुपये असे एकूण ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपये रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.\nहिंगोली जिल्ह्यातील बॅंकांना १५९ कोटी रुपये रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ११८ कोटी रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या १७ कोटी रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २४ कोटी रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे. दरवर्षी एक आॅक्टोबरपासून रब्बी पीक कर्ज वाटपास सुरुवात होते. परंतु यंदा खरीप पीक कर्ज वाटपास विलंबाने सुरुवात झाली. सद्यःस्थितीत राष्ट्रीयीकृत बॅंकांसह अन्य बॅंकांची पीक कर्ज वाटपाची गती अत्यंत संथ असल्याने उद्दिष्टपूर्ती दूरच आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप लांबणीवर पडणार आहे.\nपरभणी रब्बी हंगाम कर्ज खरीप नांदेड\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-14T01:30:28Z", "digest": "sha1:PQ2ZZ4JLS5KJRERMAXX5QEMBFQUKMY4V", "length": 6879, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विदेशी पोस्ट ऑफिसमधून लवकरच ई व्यापार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविदेशी पोस्ट ऑफिसमधून लवकरच ई व्यापार\nनवी दिल्ली – ई व्यापार क्षेत्रातून निर्यात करणे सहजसोपे जावे यासारठी अबकारी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. ई व्यापार कंपन्यांना इंडिया पोस्ट आणि अन्य विदेशी टपाल कार्यालयांच्या माध्यमातून डिलीव्हरी करण्यासाठी विभागाकडून प्रस्ताव मांडण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. 2016 पासून मुंबई, चेन्नई आणि दिल्ली या ठिकाणाहून एमईआयएस उपक्रमांतर्गत विदेशी टपाल कार्यालयातून ई व्यापार निर्यात करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये सुधारणा करत सर्व विदेशी टपाल कार्यालयांच्या माध्यमातून निर्यात करण्यात येणार आहे.\nटपालच्या माध्यमातून आयात आणि निर्यात करण्यात येत असल्याने यामध्ये वृद्धी होण्यासाठी अबकारी विभाग आणि डिरक्‍टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड गेल्या वर्षभरापासून संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून निर्यात करण्यासाठी अबकारी विभागाकडून सुलभ प्रणाली राबविण्यात येत आहे. व्यावसायिक मालपुरवठा करणाऱया कंपन्यांची कमतरता भासत असल्याने ही गरज भरून काढण्याचे काम टपाल विभागाकडून करण्यात येईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचिखली, मोशीतील सोसायट्यांना पाणी मिळेना\nNext articleप्रियदर्शनीनगर येथील अवैध बांधकामावर कारवाई\nरिझर्व्ह बॅंकेचे काम सीट बेल्टसारखे : रघुराम राजन\nभाव जास्त तरीही सोने खरेदीत वाढ\n…तर पटेल यांनी राजीनामा द्यावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-corporation-congress-mim-election-104813", "date_download": "2018-11-14T01:00:10Z", "digest": "sha1:FOYLSGS4H2BV3PZMHUE45YRWIMJTXKUA", "length": 15735, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news corporation congress mim election सोलापूर- काँग्रेससमोर आव्हान; एमआयएमला संधी | eSakal", "raw_content": "\nसोलापूर- काँग्रेससमोर आव्हान; एमआयएमला संधी\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nसोलापूर : महापालिका प्रभाग 14 'क' ची जागा जिंकून गड राखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे, तर चौथीही जागा जिंकून वर्तुळ पूर्ण करण्याची संधी एमआयएमला आहे. भाजप, राष्ट्रवादी, माकप, शिवसेनेसह दिग्गज अपक्षही रिंगणात असल्याने ही लढत सप्तरंगी होण्याची शक्यता आहे.\nकाँग्रेसचे नगरसेवक रफीक हत्तुरे यांचे निधन झाल्यामुळे प्रभाग 14 क ची पोटनिवडणूक लागली. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत\nएमआयएमने या जागेवर उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे हत्तुरे यांचा मार्ग सोपा झाला आणि ते निवडूनही आले. उर्वरीत तीन ठिकाणी एमआयएमचे\nसोलापूर : महापालिका प्रभाग 14 'क' ची जागा जिंकून गड राखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे, तर चौथीही जागा जिंकून वर्तुळ पूर्ण करण्याची संधी एमआयएमला आहे. भाजप, राष्ट्रवादी, माकप, शिवसेनेसह दिग्गज अपक्षही रिंगणात असल्याने ही लढत सप्तरंगी होण्याची शक्यता आहे.\nकाँग्रेसचे नगरसेवक रफीक हत्तुरे यांचे निधन झाल्यामुळे प्रभाग 14 क ची पोटनिवडणूक लागली. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत\nएमआयएमने या जागेवर उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे हत्तुरे यांचा मार्ग सोपा झाला आणि ते निवडूनही आले. उर्वरीत तीन ठिकाणी एमआयएमचे\nही पोटनिवडणूक एका जागेसाठी होणार असली तरी निकालानंतर महापालिकेतील अनेक समीकरणे बदलणार आहेत. काँग्रेसने गड कायम राखला तर त्यांची\nसंख्या 14 वर स्थिर होईल. एमआयएमने यश मिळवले तर प्रभागामध्ये चारही नगरसेवक त्यांच्या पक्षाचे होतील. भाजपने बाजी मारली तर त्यांच्या नगरसेवकांचे महापालिकेतील अर्धशतक पूर्ण होईल. शिवसेना, माकप किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकले तर त्यांचे संख्याबळ एकने वाढेल. अपक्ष निवडून आला तर त्यास आपल्या पक्षामध्ये घेण्यास चढाअोढ लागेल.\nउमेदवारीवरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाही. त्यामुळे बंडखोरीची भीती त्यांना नाही. आपला उमेदवार कसा निवडून येईल याचेच नियोजन त्यांना\nकरावे लागणार आहे. एमआयएम, भाजप आणि शिवसेनेकडून एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या तीन्ही पक्षांत बंडखोरीची शक्यता आहे. ती होणार नाही याची दक्षता संबंधित पक्षाच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. एमआयएमने पीरअहमद शेख (मूळ राष्ट्रवादी काँग्रेस), भाजपने रणजीतसिंह दवेवाले (मूळ काँग्रेस) आणि शिवसेनेने बापू ढगे (मूळ भाजप) यांना संधी दिली आहे. मात्र आयात उमेदवारांमुळे पक्षांतर्गत बंडखोरी झाल्यास त्याचा फटका या तिन्ही उमेदवारांना बसू शकतो. या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना फार कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल.\nसार्वत्रिक निवडणुकीत एकही अपक्ष निवडून आला नाही. या पोटनिवडणुकीत अपक्षांची संख्या मोठी आहे. या प्रभागात मुस्लिम बहुल मतदार आहेत. प्रमुख पक्षाचे उमेदवारही\nमुस्लिम आहेत. त्यामुळे मुख्य उमेदवारांमध्ये झालेल्या मतविभागणीचा फायदा होऊन एखादा वजनदार अपक्ष निवडून आला तर, तो नवा विक्रम होईल.\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-14T00:02:15Z", "digest": "sha1:MHQS37ET6G4EPTLND52SD3ZWJO67QRJY", "length": 8828, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटकच्या विकासात भाजप बाधा येऊ देणार नाही – मोदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्नाटकच्या विकासात भाजप बाधा येऊ देणार नाही – मोदी\nभाजपच्या विजयाचे सत्र कायम राहील – शहा\nभाजपच्या विजयाचे सत्र कायम राहील. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या सर्व निवडणुका पक्ष जिंकेल, असा विश्‍वास यावेळी बोलताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. प्रचंड प्रमाणात धनशक्ती आणि मनगटशक्तीचा वापर करूनही कर्नाटकच्या जनतेने कॉंग्रेसला नाकारले, असे ते म्हणाले.\nनवी दिल्ली – कर्नाटकचा निकाल म्हणजे भाजपचा अभूतपूर्व विजय आहे. त्या राज्याच्या विकासात भाजप बाधा येऊ देणार नाही, अशी ग्वाही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.\nकर्नाटकमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरल्यानंतर पक्षाच्या येथील मुख्यालयात मोदींनी नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. गुजरात, महाराष्ट्र आणि आसामसारख्या हिंदी भाषिक नसणाऱ्या राज्यांत भाजपने सरकारे स्थापन केली. तरीही भाजप उत्तर भारतातील पक्ष असल्याचा खोटा प्रचार केला जातो. अशाप्रकारची चुकीची मानसिकता जोपासणाऱ्यांना कर्नाटकने चोख उत्तर दिले आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नामोल्लेख टाळून कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.\nअनेक दशके देशावर राज्य करणाऱ्या पक्षाने उतर भारत विरूद्ध दक्षिण भारत असा मुकाबला लावून आणि केंद्र व राज्यांत तणाव पसरवून राज्यघटनेचे आणि देशाच्या संघराज्यीय रचनेचे नुकसान केले. निवडणुका होत राहतात. मात्र, देशाच्या विविध संस्थांना नुकसान पोहचवण्याचे प्रयत्न हा चिंतेचा विषय आहे, असे त्यांनी म्हटले.\nयावेळी उपस्थित असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे मोदींनी तोंडभरून कौतुक केले. त्यांच्या उत्कृष्ट रणनीतीमुळे पक्षाला एकपाठोपाठ एक यश मिळत आहे. त्यांच्या कठोर मेहनतीतूून पक्षाचे कार्यकर्ते बरेच काही शिकू शकतात, असे त्यांनी सूचित केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआनंदसरी…मान्सून 29 मेपर्यंत केरळात\nNext articleपहिल्या टप्प्यात 36 हजार पदांची भरती…\nशक्‍तीप्रदर्शनाने भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरू\nकोल्हापूरात नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर\nआमदार अनिल गोटे महापौरपदाच्या रिंगणात\nआघाडीचा निर्णय झाला, पण पुण्याच्या जागेविषयी चर्चा नाही\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-politics-sadabhau-khot-raju-shetty-70971", "date_download": "2018-11-14T01:18:01Z", "digest": "sha1:6WMDEYSMXKH2J5E5VIQM2NBA7VVZVSLY", "length": 20919, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news politics in sadabhau khot & raju shetty ‘खलनायक प्रतिमे’चा सदाभाऊंपुढे पहाड | eSakal", "raw_content": "\n‘खलनायक प्रतिमे’चा सदाभाऊंपुढे पहाड\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\n‘स्वाभिमानी’ असेल पहिले लक्ष्य; मुंडे गटाकडेही डोळा\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल नव्या शेतकरी संघटनेची घोषणा केली. भाजप सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री असल्याचा नवी संघटना बांधताना त्यांना फायदा होईल. मात्र, ‘खलनायक प्रतिमा’ हेच पहाडासारखे आव्हान आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या संघटनेतून सदाभाऊ कार्यकर्ते कसे फोडणार आणि माजी मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर दुर्लक्षित झालेले राज्यभरातील मुंडे समर्थक सदाभाऊंचा ‘बिल्ला’ लावणार का, याकडे लक्ष असेल.\n‘स्वाभिमानी’ असेल पहिले लक्ष्य; मुंडे गटाकडेही डोळा\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल नव्या शेतकरी संघटनेची घोषणा केली. भाजप सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री असल्याचा नवी संघटना बांधताना त्यांना फायदा होईल. मात्र, ‘खलनायक प्रतिमा’ हेच पहाडासारखे आव्हान आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या संघटनेतून सदाभाऊ कार्यकर्ते कसे फोडणार आणि माजी मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर दुर्लक्षित झालेले राज्यभरातील मुंडे समर्थक सदाभाऊंचा ‘बिल्ला’ लावणार का, याकडे लक्ष असेल.\nखासदार राजू शेट्टी यांच्याशी संघर्ष टोकाला पोचल्यानंतर आणि संघटनेतून हकालपट्टी होण्याच्या आधी सदाभाऊ भाजपमध्ये जायला इच्छुक होते. पहिल्या टप्प्यात चिरंजीव सागर आणि नंतर स्वतः हातात ‘कमळ’ घ्यायचा इरादा त्यांनी स्वतः बोलून दाखवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती; पण कुठे तरी माशी शिंकली. ते मागे पडले.\nसंघटनेतून हकालपट्टीनंतर सदाभाऊ अस्वस्थ होते. भाजपमध्ये जाण्याचा पर्याय होता; मात्र जोवर फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोवर ठीक... खांदेपालट झाल्यावर काय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या समर्थकांची जी अवस्था झाली ती भाऊंनी उघड्या डोळ्यांनी पाहिलीय. त्यामुळे अडगळीत पडण्यापेक्षा स्वतःचे वेगळे व्यासपीठ बांधणे कधीही चांगले, हे त्यांनी ताडले.\nभाजपला शेतकरी बेस असलेला वेगळा फोरम हवाच होता. राजू शेट्टी डोईजड होत असताना त्यांचा प्रभाव कमी करायचा होता. अशावेळी सदाभाऊंनी स्वतःची वेगळी संघटना स्थापन करावी, असा पर्याय पुढे आला. अर्थातच, तो मुख्यमंत्र्यांसोबत विचारविनिमयातून झालेला निर्णय आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळेही सत्तेच्या उबीला बसून शेतकरी संघटना कशी बांधली जाते आणि त्याचा अजेंडा काय असेल, याकडे लक्ष असणार आहे.\nसदाभाऊ सत्तेत आहेत. कृषी, पणन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा अशा चार खात्यांचे राज्यमंत्री आहेत. कदाचित, त्यांना प्रमोशन मिळेल, ते कॅबिनेट मंत्री होतील. भविष्यात राजकारणाचा काटा बदलेल. या घडीला सत्तेचा फायदा ते घेणार, यात तीळमात्र शंका नाही. इस्लामपूर नगरपालिकेत भाजपचाच नगराध्यक्ष आहे, निम्मे नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेत सदस्य आहेत. भाजपमध्ये खूपच गर्दी झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नाराजांची कोंडी झाली आहे. या साऱ्यांसाठी सदाभाऊंनी आधीच गळ टाकला आहे. काही बडी नावे या नव्या संघटनेत सहभागी व्हायची शक्‍यता असल्यास महामंडळ अध्यक्षपदाचे दरवाजे उघडले जाऊ शकतील.\nरिकामी पडलेली ही खाती सदाभाऊंच्या संघटना बांधणीला बळ देऊ शकतील. खुद्द मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याने भाजपकडूनही फार कुरबूर व्हायची शक्‍यता नाही. या ‘जाल द ट्रॅप’मध्ये शेट्टींचे समर्थक सापडतील का, यावर त्यांचे फोकस राहील. कारण, संघटनेची बांधणी हा मुख्य भाग आहेच, मात्र शेट्टींना शक्‍य तितके अस्वस्थ करणे, हाही कार्यक्रम राबवला जाईल. सोबत राज्यभर गोपीनाथ मुंडे यांचे काही समर्थक विस्कळित झाले आहेत. ते धड भाजपमध्ये नाही अन्‌ धड विरोधातही नाहीत. मुंडे यांच्यासोबत सदाभाऊंचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याचा फायदा घेत ते मुंडे गटापासून दूर गेलेल्या अस्वस्थ मंडळींना सोबत घेऊ शकतील, असे सांगितले जात आहे.\nया प्रवासात सर्वांत मोठा पहाड आहे तो सदाभाऊंच्या गेल्या चारएक महिन्यांत झालेल्या ‘खलनायक’ प्रतिमेचा. पुणतांब्यातील शेतकरी संपापासून ते राजू शेट्टींसोबत संघर्षापर्यंत सदाभाऊ वेळोवेळी टीकेची धनी झाले आहेत. ‘स्वाभिमानी’ने आमदार म्हणून सदाभाऊंचे नाव सुचवले, मात्र ते भाजपच्या कोट्यातून आमदार आणि राज्यमंत्री झाले. इथंपर्यंत ठीक होते, मात्र अनेक प्रश्‍नांत त्यांनी भाजप प्रवक्‍त्याची भूमिका पार पाडली, असा आरोप केला जातो. शेट्टी सरकारवर आसूड ओढत असताना सदाभाऊ पाठराखण करायचे. पुणतांब्यातील शेतकरी संपात भाजपचे नेते बाजूला राहिले आणि सदाभाऊंनी रात्र जागवली. संपात फूट पाडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. ‘सूर्याजी पिसाळ’ची उपमा दिली गेली. राज्यातील शेतकरी कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगासाठी रान उठलेले असताना त्यावर पाणी फवारण्याचे काम सदाभाऊ करत असल्याचीही ओरड सुरू आहे. सहाजिक, त्यांची प्रतिमा ‘खलनायक’ करण्याचा सपाटा सुरू आहे.\n‘स्वाभिमानी’ त्यात आघाडीवर आहे... पण त्यांचा हल्ला परतावून लावण्यासारखा मुद्दा सदाभाऊंकडे आहे का आता नवी संघटना बांधताना ‘मुद्दा’ काय, हाही प्रश्‍न आहे. सदाभाऊंनी या साऱ्यावर मात करून संघटना बांधतील... अडचणींचे डोंगर पार करतील... पण, ही संघटना शेतकऱ्यांना नवा सूर्योदय दाखवणारी असेल की सत्तेभोवती पिंगा घालणारी, हे काळच सांगेल.\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\n‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त\nपुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/205/Karm-Karita-Te-Nishkam.php", "date_download": "2018-11-14T01:27:48Z", "digest": "sha1:Q2TJAGM23YCIMPU3GWUGG3OXI3MSIEJW", "length": 12395, "nlines": 152, "source_domain": "www.gadima.com", "title": "Karm Karita Te Nishkam -: कर्म करिता ते निष्काम : BhaktiGeete (Ga.Di.Madgulkar|Sudhir Phadke|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nगुरुविण कोण दाखविल वाट\nआयुष्याचा पथ हा दुर्गम,अवघड डोंगर वाट\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nकर्म करिता ते निष्काम\nचित्रपट: संत गोरा कुंभार Film: Sant Gora Kumbhar\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nकर्म करिता ते निष्काम मुखी राहो विठ्ठल नाम\nदेह चंदनी देव्हारा, आत आत्म्यासी निवारा\nमन नसावे मळीन, ते तो आत्म्याचे आसन\nदेह ईश्वराचे धाम, मुखी राहो विठ्ठल नाम\nघाम श्रमाचा गाळावा, देह निगेने पाळावा\nनको इंद्रियांचे लाड, काम क्रोधाचे पवाड\nपाळा नीतीचे नियम, मुखी राहो विठ्ठल नाम\nस्वये तरी दुसर्‍या तारी, तरीच होई गा संसारी\nदेह सेवेचे साधन, देह वेचायाचे धन\nश्रमी लाभतो विश्राम, मुखी राहो विठ्ठल नाम\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nकुंभारासारखा गुरू नाही रे जगात\nनवल वर्तले गे माये\nपतित पावन नाम ऐकुनी\nपाहुणी आली माझ्या घरी अंबिका\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/news/makarand-anaspure-as-a-politician/", "date_download": "2018-11-14T01:08:38Z", "digest": "sha1:OKVZPJDL6AGIXEE7EESZTOQX25P3VH7T", "length": 8605, "nlines": 89, "source_domain": "megamarathi.in", "title": "Makarand Anaspure As A Politician For His Upcoming Nagpur Adhiveshan", "raw_content": "\nHome News मकरंद अनासपुरे सरकारी सेवेत\nमकरंद अनासपुरे सरकारी सेवेत\nमकरंद अनासपुरे सरकारी सेवेत\nआपल्या अस्सल ग्रामीण लहेजाने अनेक भूमिका गाजविणारे अभिनेते मकरंद अनासपुरे ‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ या मराठी चित्रपटातून सरकारी अधिकाऱ्याच्या मिश्कील भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येताहेत. नागपूरमध्ये दरवर्षी भरणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर पहिल्यांदाच या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. निलेश जळमकर लिखित – दिग्दर्शित ही एक ‘पॉलिटीकल सटायर’ फिल्म असून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या अनेक गमतीजमती प्रथमच या निमित्ताने मोठ्या पडद्यावर उलगडणार आहेत. ‘विदर्भ पिक्चर्स’ प्रस्तुत, ‘नागपूर अधिवेशन’ या चित्रपटाची निर्मिती अनिल केशवराव जळमकर यांनी केली आहे.\n‘नागपूर अधिवेशन’ चित्रपटात शासकीय यंत्रणेच्या दबावाखाली असलेल्या सर्वसामान्य सरकारी कर्मचाऱ्याची व्यक्तिरेखा मकरंद यांनी साकारली आहे. संजय साळुंखे असे या व्यक्तिरेखेचे नाव असून अधिवेशनाच्या काळात या कर्मचाऱ्याला वरिष्ठांच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. कामावरच्या जबाबदाऱ्या व घरच्या कौटुंबिक समस्या अशा भिन्न ट्रॅक्सवर ही व्यक्तिरेखा खुलत असल्याने गमतीशीर असे संजय साळुंखे पात्र यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे. अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांच्या फर्मानामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक शिक्षाच असते तर मंत्र्यांसाठी मात्र अधिवेशन ही एक सहल असते, असा उपरोधिक चिमटा यात काढण्यात आला आहे.\n९ डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या ‘नागपूर अधिवेशन’ चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे, अजिंक्य देव, मोहन जोशी, भारत गणेशपुरे, चेतन दळवी, अमोल ताले, संकर्षण कऱ्हाडे, विनीत भोंडे, दिपाली जगताप, स्नेहा चव्हाण या कलाकारांच्या भूमिका आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे मकरंद अनासपुरे सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्यथा ‘नागपूर अधिवेशन’ चित्रपटातून कशा मांडताहेत हे पाहणे नक्कीच मनोरंजक ठरणार आहे.\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर ला रिलीस होणार.\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nबोल्ड आणि ब्युटिफूल सईची आंतरराष्ट्रीय भरारी\nTTMM (तुझं तू माझं मी) मधील ‘क्षण मोहरे’ गाणं रिलीज\nझी टॉंकीजवर रंगणार दादासाहेब फाळके पुरस्कार २०१५ सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/funny-women-talk-on-phone-marathi-jokes-in-divya-marathi-5945238.html", "date_download": "2018-11-14T00:19:53Z", "digest": "sha1:HQSPHMCDX3MKHSAJW6K3HN3BZZFIJHFV", "length": 12088, "nlines": 203, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny Women Talk On Phone Marathi Jokes In Divya Marathi | JOKE: तू मधूराच बोलतेयस ना ? वाचा भन्नाट जोक! दुसऱ्यांनाही सांगाल...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nJOKE: तू मधूराच बोलतेयस ना वाचा भन्नाट जोक\nजोक वाचाल तर पोट धरुन हसल्याशिवाय राहाणार नाही.. दुसऱ्यांनाही ऐकवाल..\nमुलगी - हॅल्लो.... हॅल्लो....\nमम्मी - हां हॅल्लो....\nमुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय.\nमम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या \nमम्मी - कशाने गं \nमम्मी - मग काही घेतलस की नाही \nमुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.... म्हटलं काट्यानेच काटा काढावा.\nमम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास \nमुलगी - अग, 'करेन करेन'म्हणत होते. जमलंच नाही. तसं आताच कळलंय, यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.\nमम्मी - खरंच की काय \nमुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.\nमम्मी - बरं, तू कशी आहेस \nमुलगी - कशी काय तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा....\nमम्मी - अग कशी म्हणजे ....मजेत आहेस ना \nमुलगी - अगदी मजेत.\nमम्मी - आणि जावईबापू काय. म्हणताहेत \nमुलगी - कुठे काय म्हणतोय तो घरात असला तर म्हणेल ना \nमम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावईबापू \nमुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्राँब्लेमच झालाय.\nमम्मी - काय गं, काय झालं \nमुलगी - कसं सांगू लाज वाटते बघ सांगायला.\nमम्मी - अरे देवा, असं झालंय तरी काय \nमुलगी - अग त्याला ना.... अॅसिडीटी झालीय.\nमुलगी - हो ना.... त्याला हा प्राँब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्राँब्लेम होतो म्हणून सांगू \nमम्मी - तुला कसला ग प्राँब्लेम \nमुलगी - अगं, हा कायम पोट धरून, आणि मी नाक धरून.\nमम्मी - पण अचानक अॅसिडीटी कशी काय झालीय \nमुलगी - काही नाही ग... हा सगळा बाहेर ख्यालीपणाचा परिणाम\nमम्मी - अगं, काय बोलतेस काय तू \nमुलगी - खरं तेच सांगतेय.\nमम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस \nमुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली \nमम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो \nमुलगी - नाईलाज आहे गं माझा. मी तरी काय करू मला नाही जमत.... सकाळी सकाळी उठायला.... डबा बनवायला....\nमम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच \nमुलगी - अग, मी जेवणाचा डबा\nबनवून देत नाही म्हणून तर तो....\nमम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्या बायकांकडे जातो आणि तू....\nमुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.\nमुलगी - घरगुती जेवण असतं ... त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही रोज रोज ती करी, बिर्याणी कशाला खायची रोज रोज ती करी, बिर्याणी कशाला खायची असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अॅसिडीटी.\nमम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.\nमुलगी - अगं, असं उठसुठ बाहेर खाल्लं तर मग दुसरं काय होणार \nमम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस \nमुलगी - असं काय करतेस तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.\nमम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा.\nमुलगी - चल.... काहीतरीच काय दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे \nमम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने अॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना \nमुलगी - नाही कसा हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.\nमम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन \nमुलगी - हो ना. परवा कैर्या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो मला कुठे येतंय ते मला कुठे येतंय ते \nमम्मी - माझ्याकडे पाठव.\nमम्मी - गधडे, कैर्या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.\nमुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते \n अग तुझे बाबा जाऊन चार वर्षं झाली विसरलीस की काय तू मधूराच बोलतेयस ना \nमुलगी - नाही.... मी माधूरी.... अय्या, राँग नंबर लागला वाटतं.. सॉरी हं.... मधुराच्या मम्मी....\nमी आत्ताच तर Alto, पाहा कारची नावे वापरताना सोशल मीडियावरच्या कलाकारांना काय काय सुचले\nतुम्हाला असे जुगाड करता येत असतील तर तुम्हाला पैसे खर्च करावेच लागणार नाही, एकदा पाहाच\nEngineering Masters : यांना इंजिनीअर कोणी बनवले रे.. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही हेच विचाराल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/nasas-solapur-engineer-died-on-florida-beach-5934311.html", "date_download": "2018-11-14T00:16:00Z", "digest": "sha1:3XPUHEDLJLESCRTVOUYKCRWUTUS5HX5R", "length": 8739, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NASA's Solapur engineer died on Florida beach | नासातील सोलापूरचा अभियंता फ्लोरिडात बीचवर बुडाला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनासातील सोलापूरचा अभियंता फ्लोरिडात बीचवर बुडाला\nनासा संस्थेत काम करणाऱ्या सोलापूरच्या तरुण अभियंत्याचा कोका बीचवर फिरायला गेल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाला.\nसोलापूर/न्यूयॉर्क- अमेरिकेत फ्लोरिडा येथील नासा संस्थेत काम करणाऱ्या सोलापूरच्या तरुण अभियंत्याचा कोका बीचवर फिरायला गेल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाला. फेसाळत्या लाटांच्या तावडीत तो सापडला. ही घटना मागील शुक्रवारी घडली. समी जाफर करजगी (वय ३७, रा. सहारानगर, होटगी रोड, सोलापूर, मूळ गाव मैंदर्गी, ता. अक्कलकोट) असे त्याचे नाव आहे.\nसहारानगरात जाफर करजगी व त्यांचे कुटुंब राहते. ते पुणे येथे सिंचन विभागात आरेखक अधिकारी होते. त्यांच्या पत्नी बीएसएनल कार्यालयात काम करतात. एक मुलगा पुण्यात बीई शिकतोय. समी हे २००५ पासून अमेरिकेत राहतात. त्यांचे शालेय शिक्षण लिटल फ्लॉवर येथे तर बारावी, बीई पदवी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली आहे. सुरुवातीला अमेरिकेत दोन वर्षे एमएस शिक्षण घेतल्यानंतर टेक्सास येथे अभियंता म्हणून एका कंपनीत कामाला लागले. नासा या संस्थेत तीन महिन्यांपूर्वी एका प्रोजेक्टवर काम मिळाले होते. मागील शुक्रवारी समी हे फ्लोरिडा येथे बीचवर गेले होते. त्यावेळी धोकादायक ठिकाणी पाण्यात गेले असता पाण्यात बुडाले. ही घटना पाहणाऱ्या काही नागरिकांनी त्यांना पाण्यात बाहेर ओढले. त्यांना तातडीची वैद्यकीय मदतही मिळाली मात्र, त्यांचे प्राण वाचले नाही.\nफेसाळत्या लाटांनी घेतला बळी...\nकोका बीच पोलिस विभाग आणि ब्रेव्हार्ड काऊंटी अग्निशामक दल यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तेथे उभे असलेल्या लोकांनी करजगी यांना पाण्याबाहेर ओढलेे, त्यांना तातडीची वैद्यकीय मदतही मिळाली पण त्याचा उपयोग झाला नाही. जीवरक्षक कर्मचारी तेथे त्यावेळी ड्यूटीवर उपस्थित नव्हते. तीन तासांपूर्वीच त्यांची सुटी झाली होती. करजगी गेले तेव्हा समुद्राला उधाण आले होते. फेसाळत्या लाटांनी करजगी यांना आत ओढले. हे ठिकाण धोकादायक आहे. त्यामुळे येथे लाल बावटे लावण्यात अाले होते. करजगी यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली.\nसुट्यांमुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गर्दी वाढली,दिवसभर दर्शन मंडप फुल्ल\nमाढ्यातील वडाची वाडीच्या शेतकर्‍याच्या मुलाने शेतात बसून लिहिले स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तक\nप्रेक्षकांपुढे रिंकू राजगुरू पुन्हा येतेय 'कागर'मधून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/400/Zatkun-Tak-Jeeva.php", "date_download": "2018-11-14T01:30:37Z", "digest": "sha1:M6DUPFSQ25XIYMLO6SBORPXBIIHW3B5L", "length": 11419, "nlines": 153, "source_domain": "www.gadima.com", "title": "Zatkun Tak Jeeva -: झटकून टाक जिवा : ChitrapatGeete-VeryPopular (Ga.Di.Madgulkar|Mahendra Kapur|N.Datta) | Marathi Song", "raw_content": "\nदैव जाणिले कुणी,लवांकुशाचा हलवी पाळणा\nवनी वाल्मिकी मुनी,दैव जाणिले कुणी\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nचित्रपट: मधुचंद्र Film: Madhuchandra\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nझटकून टाक जिवा दुबळेपणा मनाचा\nफुलला पहा सभोती आनंद जीवनाचा\nहोईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा\nअविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा\nआस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा\nपुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे\nआयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे\nहसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा\nका कालचा उद्याला देसी उगा हवाला\nद्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला\nअव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nया कातरवेळी पाहिजेस तू जवळी\nगंगा आली रे अंगणी\nअजब ही मधुचंद्राची रात\nमाझे दुःख न जाणे कोणी\nस्‍त्रीजन्मा ही तुझी कहाणी\nअसा बालगंधर्व आता न होणे\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://aplemarathijagat.forummr.com/groups", "date_download": "2018-11-14T01:41:10Z", "digest": "sha1:46PER7XRNKETK6XB2XHFEJRZORUMS4KK", "length": 6086, "nlines": 81, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "गट नियंत्रण फ़लक", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 4 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 4 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nमन हे माझे वेडे.....\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2012/01/blog-post_11.html", "date_download": "2018-11-14T00:44:28Z", "digest": "sha1:LLFQOMCVUWW7KNQVXARTYJRQWIFR7I3B", "length": 24912, "nlines": 267, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "परिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर- श्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस) ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nमहान क्रांतिकारक: संगोळी रायन्ना\nपानिपत आणि मल्हारराव होळकर: पानिपत संग्रामाचे नवे ...\nपरिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर- श्री. राजकुमार व...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nबुधवार, जानेवारी ११, २०१२\nपरिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर- श्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस)\nप्रकाश पोळ 5 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nश्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस) हे सध्या औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत. तश्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस) 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये छापून आलेली मुलाखत येथे जशीच्या तशी देत आहे. तुम्हाला ती नक्कीच प्रेरणादायी ठरेल.\nपरिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर (शब्दांकन: श्री. मनोहर भोळे)\nदहावीत केवळ ५३ टक्के, बारवीत ७० टक्के, बी. कॉम. मध्ये ६६ टक्के, तर एमबीएमध्ये ६६ टक्के गुण. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील ही सर्वसाधारण प्रगती. बारावीपर्यंतचे शिक्षणही ग्रामीण भागात झाले. पहिली ते चौथी फलटणच्या नगरपरिषद शाळा क्रमांक दोनमध्ये. पाचवी ते दहावी येथील मुधोजी हायस्कूलमध्ये. या व्यक्तिमत्त्वाचा राजकुमार व्हटकर हा एक सामान्य विद्यार्थी ते भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी हा प्रवास तसा रोमांचक आहे\nबी. कॉम. होईपर्यंत पुढे काय करायचे, हे माहीत नव्हते. ठरले नव्हते. बी.कॉम. संपत आले, मग मुले करतात म्हणून आपणही एमबीए करू म्हणत बी. कॉम.च्या शेवटच्या वर्षाला असताना एमबीएची प्रवेश परीक्षा दिली. यथावकाश भारती विद्यापीठात प्रवेशही मिळाला. पुण्यातील भारती विद्यापीठातून एमबीए पूर्ण झालेसुद्धा. आता या वेळेपर्यंत यूपीएससी म्हणजे काय असते, याची अजिबात कल्पना नव्हती. वडिलांचा घरी चामड्याचा व्यवसाय. आपल्या एमबीए ज्ञानाचा उपयोग करून आपण आधुनिक पद्धतीने या व्यवसायाचा विस्तार करू, यातच स्वतःचे करिअर करू, अशी या वेळेपर्यंतची मनाची तयारी होती; पण...\n\"तू यूपीएससी पास होऊन स्वतःची लायकी व कर्तृत्व सिद्ध कर. तुला सरकारी नोकरी करायची नसेल तर नको करू, पण तू पोस्ट मिळवू शकतोस ही बाब सिद्ध करून तर दाखव '' या वाक्‍याने एक वादळ उठले, जे थेट आयपीएस झाल्यावरच शमले. नातलग डॉ. विजयालक्ष्मी सोनवणे यांची ही आव्हानात्मक भाषा होती. ही गोष्ट आहे १९९५ या वर्षाची.\nएमपीएससी व यूपीएससीचा एकत्रित प्रयोग खूप कमी जण करतात. दोन्ही दगडीवर हात नको, सटकलो तर खोल दरीत कोसळू, अशी भीती मनात असते. व्हटकर यांनी मात्र हा प्रयोग यशस्वीपणे सिद्ध केला. अगदी वेगवेगळे ऑप्शनल विषय ठेवून. एमपीएससीसाठी बॅंकिंग आणि अकाऊंट्‌स तर यूपीएससीसाठी पूर्वपरीक्षेला कॉमर्स, मुख्य परीक्षेला इतिहास व मराठी वाङ्‌मय. एकूण पाच विषय ही स्वारी एकसाथ हाताळत होती.\nडोक्‍यात या विषयाचे फ्यूजन कसे काय नाही झाले, ते यांनाच माहीत. १९९५ ला एमपीएससीतून कक्ष अधिकारी, तर १९९६ या वर्षी लेखा अधिकारी वर्ग-१ म्हणून निवडही झाली. शिवाय या दोन्ही वर्षी यूपीएससीची पूर्वपरीक्षाही पास होण्याची किमया घडली. स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे. ठरले ते ठरले. आता मागे नाही हटायचे. \"लायकी सिद्ध करण्यास...' हे वाक्‍य सतत डोक्‍यात घुमायचे. पद मिळाले पाहिजे बस्स शेवटी इप्सित साध्य झाले. एमपीएससीतून का होईना, दोन पदे मिळाली. तसे पाहता हे आव्हान कधीच पार करून झाले होते.\nस्वतःचे दोष हेरून त्यावर स्वतः उपाययोजना करण्याची पद्धत प्रचंड यश देऊन गेली. माणूस स्वतःच स्वतःचा उत्तम परीक्षक असतो, हा अलिखित नियमच सिद्ध झाला. या सगळ्या कष्टाची परिणती यूपीएससीची मुख्य परीक्षा पास होण्यात झाली. आत्मविश्‍वासाच्या कक्षा रुंदावल्याने क्षितिजापलीकडील यशाची चाहूल लागली. संधी हातची गेली नाही पाहिजे. पाहिजे तेवढे कष्ट करू पण सिलेक्‍शन झाले पाहिजे, या निर्धारातून दिल्लीवर आक्रमणाची मोहीम आखली गेली. ती यशस्वी झाली.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\n\"दिल्लीवर आक्रमणाची मोहीम आखली गेली\" काय विश्वास पाटलांची कादंबरी वाचून लेख लिहिला आहे का\nप्रकाश पोळ, कराड. म्हणाले...\nफालतू गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा लेखाचा हेतू आणि तळमळ समजून घेतली असती तर बरे झाले असते.\nइकडे तिकडे चोहीकडे म्हणाले...\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/all/page-7/", "date_download": "2018-11-14T01:03:14Z", "digest": "sha1:4ZKVRR3N55CZVTLOLMZUUSOXUZQTZ2NX", "length": 10944, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nशरद पवार लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणतात...\nपुण्यातले 50 टक्के होर्डिंग्ज अनधिकृत, शहर विद्रुप करण्याला महापालिकेची मूकसंमती \n'त्या' रत्तबंबाळ माणसाला दुचाकीवरून नेणाऱ्या एका पुणेकर तरुणीचा अनुभव\nEXCLUSIVE VIDEO : अनधिकृत होर्डिंग कोसळून पुण्यात 4 बळी; पाहा थरारक व्हिडिओ\nमहाराष्ट्र Oct 5, 2018\nदहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर\nमहाराष्ट्र Oct 5, 2018\nपुण्यातील होर्डिंग दुर्घटनेचे भीषण PHOTOS\nपुण्यात होर्डिंग कोसळून 2 जणांचा मृत्यू\nस्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेच्या आयुष्यात नवा पाहुणा, ‘मुंबई पुणे मुंबई-३’चा टीझर लाँच\nदोघांनी एका तरुणाला दगडांनी केली मारहाण, धक्कादायक घटना CCTVमध्ये कैद\nलातूरला गारपीटनं झोडपलं, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट\nबँक ऑफ महाराष्ट्रने राज्यभरातील ५१ शाखा बंद करण्याचा घेतला निर्णय\nपुण्यात रास्ता रोको केल्यावर होतील गुन्हे दाखल\nभुताची भीती दाखवून गुंडाचा चिमुरडीवर पाशवी बलात्कार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-aurangabad-municipal-corporation-100670", "date_download": "2018-11-14T00:52:48Z", "digest": "sha1:SFYJUEIFRX4TUWFMVUIO75ECIGIU2CMM", "length": 12815, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news Aurangabad Municipal Corporation औरंगाबादमध्ये कचर्‍याच्या प्रश्नावरून राडा! | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये कचर्‍याच्या प्रश्नावरून राडा\nगुरुवार, 1 मार्च 2018\nऔरंगाबाद : कचरा टाकण्यावरून मिटमिटा, हनुमान टेकडी भागात नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर गुरुवारी (ता, 1) दुपारी कांचनवाडी परिसरात मोठा राडा झाला. कचरा घेऊन येणारी वाहने फोडून दगडफेक करण्यात आली. यात एसटी बसचेही नुकसान झाले, पोलिस आल्यानंतर परिस्थिती निवळली.\nकचरा टाकण्यावरून शहरात गेल्या पंधरा दिवसापासून मोठे रणकंदन माजले आहे. आरोग्याचा प्रश्न पुढे करून नारेगावनंतर शहरातील विविध भागात कचरा टाकण्यास महापालिकेच्या कचरा गाड्यांना मज्जाव करण्यात येत आहे.\nऔरंगाबाद : कचरा टाकण्यावरून मिटमिटा, हनुमान टेकडी भागात नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर गुरुवारी (ता, 1) दुपारी कांचनवाडी परिसरात मोठा राडा झाला. कचरा घेऊन येणारी वाहने फोडून दगडफेक करण्यात आली. यात एसटी बसचेही नुकसान झाले, पोलिस आल्यानंतर परिस्थिती निवळली.\nकचरा टाकण्यावरून शहरात गेल्या पंधरा दिवसापासून मोठे रणकंदन माजले आहे. आरोग्याचा प्रश्न पुढे करून नारेगावनंतर शहरातील विविध भागात कचरा टाकण्यास महापालिकेच्या कचरा गाड्यांना मज्जाव करण्यात येत आहे.\nसकाळच्या सत्रात हनुमान टेकडी परिसर आणि मिटमिटा येथे मोठा विरोध होऊन कचऱ्याची गाडी पेटवून गाड्यांना पिटाळले होते. त्यानंतर दुपारी कचरा वाहतूक करणारी वाहने कांचंवाडीत येताच नागरिक संतप्त झाले. त्यांनी या वाहनांना विरोध करून हल्लाबोल केला, त्यानंतर दगडफेक सुरु केली. कचऱ्याच्या गाड्या फोडण्यात आल्या.\nजमाव उग्र झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना लक्ष्य केले यात बसवरही दगडफेक झाली.\nकांचनवाडीत मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाल्यानंतर मात्र परिस्थिती काही अंशी निवळली. सुमारे 50 महिला आणि 25 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, कचऱ्याची वाहने कांचंनवाडीत एका जागी रिकामी होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भारत काकडे यांनी दिली.\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nआलोक नाथ यांची \"सिन्टा'तून उचलबांगडी\nमुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...\nवृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक\nनवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...\nविजेच्या धक्‍क्‍याने ऊस तोड मजुराचा मृत्यू\nसांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे ऊस तोडणीनंतर विजेचा धक्का बसल्याने अनिल भीमराव चव्हाण (25) या मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/sitaphal-aani-gajar-khanyache-phayade", "date_download": "2018-11-14T01:36:16Z", "digest": "sha1:G3KPFYGOX7TOVG25MTVXE2AK5VJGBP7Q", "length": 11950, "nlines": 228, "source_domain": "www.tinystep.in", "title": "सीताफळ आणि गाजर खाताय ना तुम्ही ? - Tinystep", "raw_content": "\nसीताफळ आणि गाजर खाताय ना तुम्ही \nसीताफळ आणि गाजर ही दोन्ही फळे आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि कोणती फळ खाल्याने कोणता फायदा होतो शरीराला ह्या गोष्टी तुम्हाला सर्वाना माहिती असायला पाहिजेच. तेव्हा ह्या दोन्ही फळाविषयी जाणून घ्या.\nकॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व आणि ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व यांचं उत्तम स्त्रोत असलेलं हे फळ आहे. त्याचप्रमाणे सीताफळात प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते म्हणूच सीताफळ खाणं फायदेशीर आहे.\nपण सीताफळ हे थंड आहे म्हणून रात्री खाण्यापेक्षा सहसा दुपारी या फळाचे सेवन करावे. सीताफळ हे नेहमी जेवणानंतर एक दोन तासांनी खावे. त्यातून ज्यांना वरचेवर सर्दी-खोकल्याचा त्रास असेल त्यांनी सीताफळ खाऊ नये. सीताफळात मेदही असतं. म्हणूनच हे फळ अतिप्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे बैठेकाम करणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे.\n१) शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.\n२) अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस फायदेशीर असतो.\n३) छातीत, पोटात जळजळ जाणवत असेल तर सीताफळ खाल्ल्यानं आराम पडतो.\n४) लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे.\n* गाजरामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय गाजरात असणारे बिटा कॅरोटिन कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.\n* थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो.\n* साधारणपणे आपल्याकडे बाजारात गाजर सहज उपलब्ध होते. गाजराची पाने आपण खात नाही. पण गाजरापेक्षा त्याच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात लोह असते. त्यामुळे अॅनिमिया दूर होतो.\n* गाजराचा रस आणि मध एकत्र करून त्याचे ज्यूस प्यावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.\n* गाजरात ए व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गाजर नियमित खाल्ल्यास चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.\n* गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, बी इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांच्या आहारात गाजर असायलाच हवे. तसेच ज्यांना नाही त्यांनीही नियमित गाजर खाल्ल्यास हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.\n* अनेकदा बाहेरही गाजराचा ज्यूस मिळतो. तो पिण्यासही हरकत नाही. फक्त त्याठिकाणी स्वच्छता आणि वापरण्यात येणाऱ्या गाजरांची गुणवत्ता तपासून पहायला हवी. त्यामुळे आरोग्यास फायदा होतो हे निश्चित.\nआमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T00:01:50Z", "digest": "sha1:7ML5UQW4JY5ZIMZFABVZMYTUW7SK7AJK", "length": 12342, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वायत्ततेमुळे दर्जेदार संशोधनांची दालने खुली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वायत्ततेमुळे दर्जेदार संशोधनांची दालने खुली\nडॉ. नितीन करमळकर : पुणे विद्यापीठ, सिंबायोसिस आणि डी.वाय.पाटील विद्यापीठाला स्वायत्तेचा दर्जा\nपुणे – विद्यापीठात जर सद्य स्थितीत बघायला गेलं तर संशोधनांमध्ये त्याच त्याच विषयांवरचे प्रबंध घेतले जातात. ज्याचा संशोधनाच्या दृष्टीकोनातून समाजाला, व्यवसायवाढीसाठी फारसा उपयोग होत नाही. ही स्वायत्तता एक आव्हान घेऊन आली आहे. ज्यामुळे दर्जेदार संशोधन करण्याची अनेक दालने यामुळेच खुली झाली असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्‍त केली.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबरच पुण्यातील सिंबायोसिस, डी.वाय.पाटील विद्यापीठांना स्वायत्तेचा दर्जा मिळाला असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मंगळवारी रात्री उशीरा करण्यात आली. त्यानंतर दैनिक “प्रभात’ने याविषयी डॉ. करमळकर यांच्याशी “स्वायत्तता’ या विषयावर संवाद साधला.\nयावेळी करमळकर म्हणाले, स्वायत्तता मिळाली म्हणजे विद्यापीठ पूर्णपणे स्वत:च्या मर्जीने चालणार अश्‍यातला भाग नाही. विद्यापीठ कायदा, उच्च शिक्षण विभागाकडून येणाऱ्या सूचना, राज्य शासनाच्या सूचना या असणारच आहे. मात्र, विद्यापीठाला जर एखादा नवा अभ्यासक्रम सुरू करायचा असेल, अभ्यासक्रम बदलायचा असेल, काही व्यावसायिकांच्या माध्यमातून काही संशोधन केंद्र उभारायची असतील तर त्यांना ते स्वातंत्र असेल. एकुणातच काही निर्णयांचे स्वातंत्र मिळाल्याने विद्यापीठात येत्या काळात अनेक प्रयोग, नव्या संकल्पना राबविणे शक्‍य होईल. यामुळे पारंपरिक चौकटीतील अभ्यासक्रमांबरोबरच नव्या वाटा शोधण्याचा मार्ग मोकळा होईल.\nस्वायत्ततेची प्रक्रिया कशी राबवायची याबाबत मी आयआयटीकडे बघतो. त्यांच्याकडे एक स्वतंत्र मंडळ असते जे शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत हुशार, व्यवहार व शिक्षणाची, विज्ञानाची सांगड घालणारे असते. तसे मंडळ आपल्याकडेही स्थापन केले जाईल. आपल्याकडे तशी अनेक मंडळीही आहेत.\nकरमळकर पुढे म्हणाले, विद्यापीठाला स्वायत्तता मिळाल्याची माहिती समजली तेव्हा अनपेक्षित सुखद धक्का बसला. केंद्राकडून विद्यापीठाला अनोखी भेट मिळाली आहे. यापूर्वी केंद्राचे शिष्टमंडळाने विद्यापीठात येऊन माहिती घेतली होती. त्यांचे निकष विद्यापीठाने पूर्ण केल्याने स्वायत्तता मिळाली असावी.\nया निर्णयामुळे विद्यापीठाला नवे अभ्यासक्रम, परीक्षेचे आयोजन, परदेशी प्राध्यापकांची भरती करता येणार आहे. यामुळे विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या शुल्कात कोणता फरक पडेल असे नाही उलट विद्यापीठ अनेक दृष्टीकोनातून आर्थिक स्वावलंबी होईल. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारच्या तिजोरीतून होणार आहे. फरक इतकाच सरकारच्या निधीबरोबरच विद्यापीठ स्वबळावर निधी उभारू शकणार आहे. त्यामुळे पैशावाचून कुठलेही काम थांबणार नाही, किंवा पैशांची वाट पाहावी लागणार नाही.\nसिम्बायोसिस विद्यापीठाला पूर्ण स्वायत्तता मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. परदेशी शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यापुर्वी युजीसीकडे शुल्लक गोष्टींची परवानगी घ्यावी लागत असे. स्वायत्तता मिळाल्याने शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यापीठाचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यापीठाला इतर राज्यांमध्ये कॅम्पस सुरू करण्याची मागणी होत होती. या स्वायत्ततेमुळे आता कॅम्पस सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\n– विद्या येरवडेकर- प्रभारी कुलगुरू, सिंबायोसिस अभिमत विद्यापीठ\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleया आठवड्यातील रिलीज ( 23 मार्च 2018)\nNext articleखासगी बॅंकांकडून कर्जपुरवठा वाढला\nहंगामपूर्व द्राक्षांची मार्केट यार्डात आवक सुरू\nपुणे मेट्रोचे साहित्य कचऱ्यात\nनियम धाब्यावर बसवून जलसंपदा विभागाची निविदा प्रक्रिया\n“जायका’मुळे मैलापाणी नदीत सोडणे थांबेल का\nदुप्पट अनुदान वाढीचा निर्णय प्रलंबित\nनागरिक पर्यटनाला; चोरांची दिवाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-godavari-river-news-453673-2/", "date_download": "2018-11-14T00:02:26Z", "digest": "sha1:ZEBLDY5CFTC3BE3YPFTQLEHLHSAME334", "length": 10750, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाहत्या गोदावरीचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाहत्या गोदावरीचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी\nकोपरगाव – नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आज (दि.2) दुपारी चार वाजता कोपरगावात पोचल्याने नागरिकांनी गोदावरी नदीपात्रातील पुलावर पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. समन्यायी पाणी वाटप कायद्याप्रमाणे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात जायकवाडीस पाणी सोडण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असतानाही नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून नऊ टीएमसी पाणी सोडण्यात आले.\nनाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणांतून गुरुवारी रात्री पाणी सोडण्यात आले. नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सध्या गोदावरी नदीपात्रात 11 हजार 192 क्‍युसेक्‍स वेगाने पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी कोपरगाव शहरात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता पोहोचले. हे पाणी पाहण्यासाठी कोपरगावकरांनी जनार्दन सेतूवर गर्दी केली होती.\nअनेक नागरिकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. दारणातून 10 हजार 190, तर मुकणेतून 1 हजार क्‍युसेक्‍सने सध्या जायकवाडीत पाणी सोडले जात आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी दिली. 2.64 टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून, किमान 5 दिवस गोदावरी नदी वाहती राहिल असेही त्यांनी सांगितले.\nसमन्यायी पाणी वाटपाचा बडगा 2012 नंतर सहा वर्षांनी गोदावरी कालव्यांना बसला असून, यंदा पावसाने पाठ फिरविल्याने खरीपही हातचा गेला.\nरब्बीची शेतकऱ्यांनी आशा सोडली आहे. त्यामुळे यंदा बारमाही गोदावरी कालवे बेभरवशाचे झाले आहेत. शेतकऱ्यांना पाण्याअभावी शेती कशी करावी, असा प्रश्‍न पडला आहे. तसेच आगामी 2019-20 चा परिसरातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम धोक्‍यात येणार आहे. परिणामी त्यावर अवलंबून असणारे व्यवसायाचीही ठप्प पडणार आहेत.\nगोदावरी नदीला पाणी नसल्याने वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरत भरत जायकवाडीकडे पाणी झेपावत आहे. अवैध पाणी उपसा होऊ नये, यासाठी नदीकाठच्या गावांतील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याची धग सर्वांनाच बसत आहे.\nऐन दिवाळीत कोपरगाव शहरवासियांना तसेच गोदावरी कालव्यावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनांना झळ बसत आहे. पिण्यासाठी कधी आर्वतन सुटणार, याचीच चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत. कोपरगाव नगरपालिकेच्या साठवण तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे. पाऊस नसल्याने कार्यक्षेत्रातील विहिरीही आटल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही ग्रामस्थ व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंजीवनीचा बेसबॉल संघ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम\nNext articleकर्जास कंटाळून चिंचोली येथील शेतकऱ्याची आत्महत्या\nराष्ट्रीय राखीव दलाचे जवान काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार\nअल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nकुख्यात गुंड ‘अंतोन गायकवाड’च्या तडीपारीवर शिक्कामोर्तब\nटंचाई काळात जखणगावात होतोय अवैध पाणीउपसा\nअरणगावच्या सरपंच पतीची झेडपीत अधिकाऱ्यांना अरेरावी\n‘दगडी पाटा’ डोक्‍यात टाकून पत्नीचा केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vivekvichar.vkendra.org/2010/05/blog-post_8941.html", "date_download": "2018-11-14T00:46:56Z", "digest": "sha1:U3ZC4UQRH6CWVPOBEJ4UFCJ6SVPUZOSS", "length": 37334, "nlines": 143, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: सावरकरांची विज्ञाननिष्ठा", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nमुळात विज्ञाननिष्ठा या शब्दाची वा संकल्पनेची\nव्याख्या काय, त्या कल्पनेची ठळक वैशिष्ट्ये\n हे समजून घेतले की, सावरकरांच्या\nविचार-व्यवहाराला त्या सर्व लक्षणांचे कसे\nभक्कम अधिष्ठान होते, ते दिसून येईल. प्रत्येक\nबाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून\nमगच स्वीकारणे, शोधक- जिज्ञासू वृत्तीचा\nअंगिकार करणे, प्रत्ययाला येणाऱ्या कोणत्याही नव्या गोष्टींचा मन:पूर्वक स्वीकार करण्याची मानसिकता\nबाळगणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणता येतील.\nक्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावामागे जितक्या स्वाभाविकपणे \"स्वातंत्र्यवीर' ही बिरुदावली लावली जाते, तितक्याच सहजपणे अन्यही अनेक विशेषणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतात. कट्टर राष्ट्राभिमानी, प्रतिभावन्त साहित्यिक, बुध्दिमान विचारवंत, निरलस-स्वार्थत्यागी देशभक्त, संवेदनशील कवी, ... या साऱ्या विशेषणांबरोबरच \"निखळ विज्ञाननिष्ठ' याही शब्दांत सावरकरांचे वर्णन केले जाते. सनातन हिंदुधर्माचे कडवे अभिमानी असूनही बावनकशी विज्ञाननिष्ठांची जोपासना या दोन बाबींमध्ये विरोधाभास असल्याचा भ्रम अनेकदा सावरकरांच्या संदर्भात हेतुपूर्वक निर्माण केला जातो. गमतीची बाब पहा : सावरकरांच्या व्यक्तित्वाच्या या विज्ञानिष्ठ पैलूकडे एकतर आंधळेपणाने दुर्लक्ष तरी केले जाते किंवा त्यांच्या विज्ञानविषयक वक्तव्यांचा मतलबासाठी गैरवापर तरी केला जातो. अन्यथा त्यांच्या विचारांशी सुतराम संबंध नसणारे राजकारणी आपल्या स्वार्थासाठी मात्र सावरकरांच्या वक्तव्यांचा-मोडून, तोडूनच- आधार घेतात.\nगोहत्येबाबतची चर्चा आणि त्यात आपापल्या युक्तिवादासाठी सावरकरांच्या मताचा दिला जाणारा दाखला हे याचे अत्यंत ठळक उदाहरण आहे. आभास असा निर्माण केला जातो की जणू \"उठा आणि सरसकट गायींची कत्तल करीत सुटा' असेच सावरकरांनी सांगितलेय. खरेतर सावरकरांनी गायीविषयी जे विचार व्यक्त केले आहेत, त्यांचा वस्तुनिष्ट सारांश, \"गोपालन, गोरक्षण आणि गोसंगोपन ही मनुष्यमात्रांस अतिशय उपयुक्त बाब आहे,' असाच आहे. \"गोपालन-गोपूजन नव्हे' हे त्यांच्या गायीवरील निबंधाचे शीर्षकच बोलके आहे. \"गाय हा पशु हिंदुस्थानसारख्या कृषिप्रधान देशात अत्यंत उपयुक्त असल्याने अगदी वैदिक काळापासून आपल्या हिंदू लोकांत तो आवडता असावा, हे साहजिकच आहे. शेतीच्या खालोखाल जिच्या दूध-दही-लोणी-तुपावर मनुष्याचा पिंड आजही पोसला जात आहे, त्या अतिउपयुक्त पशुंचे आम्हां मनुष्यांस एखाद्या कुटुंबीयाइतके ममत्व वाटावे, हे माणुसकीला धरूनच आहे. अशा त्या गायीचे रक्षण करणे, हे आपले वैयक्तिक नि कौटुंबिकच नव्हे तर, आपल्या हिंदुस्थानपुरते एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे... तेव्हा आमची साऱ्या गोरक्षक संस्थांस अशी विनंती आहे की, त्यांनी गोपालक बनावे. वैज्ञानिक साधनांनी मनुष्यास त्या पशुचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल, याच काय त्या दृष्टीने तिची अमेरिकेसारखी सकस नि सुरेख वीण वाढवून, दूध वाढवून, आरोग्य वाढवून जोपासना करावी, गोरक्षण करावे. राष्ट्राचे गोधन वाढवावे, परंतु त्या नादात भाबडेपणाची भेसळ होऊ देऊन पशुलाच देव करून पूजण्याचा मूर्खपणा करू नये. गाईचे कौतुक करायचे तर तिच्या गळ्यात घंटा बांधा-पण देवाच्या गळ्यात हार घालतो त्या भावनेने नव्हे तर, कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालतो त्या भावनेने...' या शब्दांत भाष्य करताना सावरकराना जो संकेत ठळकपणाने व्यक्त करायचा आहे, तो लक्षात घेणे आवश्यक आहे.\nत्या निबंधात सावरकर पुढे म्हणतात, \"हा प्रश्न एका फ़ुटकळ धर्मसमजूतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धिहत्या करीत आहेत, त्या भाकड प्रवृत्तींचा आहे... तिचे एक उपलक्षण म्हणून आम्ही गायीची गोष्ट तेवढी निवडली...' या उद्‌गाराचा थोडा तटस्थ आणि बारकाईने विचार केला तर, त्यांच्या दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य लक्षात येते. ते ध्यानात घेण्याऐवजी मोडतोड करून संकुचित अर्थाने सावरकर विचारांचा वापर केल्यामुळे विज्ञानाचा अंगिकार म्हणजे धर्मावर आघात असा अत्यंत चुकीचा समज प्रस्तुत होतो. सावरकरांनी उलट धर्माची जोपासना खऱ्या अर्थाने विज्ञानाच्या आधारेच करता येईल आणि केली पाहिजे असेच महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचे संपूर्ण आकलन करून घ्यायचे तर, अशा अर्धवट आणि मतलबी तर्कवादाच्या पलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे.\nमुळात विज्ञाननिष्ठा या शब्दाची वा संकल्पनेची व्याख्या काय, त्या कल्पनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती हे समजून घेतले की, सावरकरांच्या विचार-व्यवहाराला त्या सर्व लक्षणांचे कसे भक्कम अधिष्ठान होते, ते दिसून येईल. प्रत्येक बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणे, शोधक-जिज्ञासू वृत्तीचा अंगिकार करणे, प्रत्ययाला येणाऱ्या कोणत्याही नव्या गोष्टींचा मन:पूर्वक स्वीकार करण्याची मानसिकता बाळगणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणता येतील. मात्र यातल्या कोणत्याही एका बाबीचा- अगदी बुध्दिवादासकट-एकात्मिक दुराग्रहसुध्दा वैज्ञानिकतेला अंतिमत: बाधाच उत्पन्न करणारा ठरतो, याचे भान बाळगले पाहिजे. आंधळा दैववाद जसा चुकीचा, तितकाच एककल्ली बुध्दिवादही अनुपयोगी. बुध्दिगम्यतेच्याही पलीकडच्या अनेक गोष्टी एका मर्यादेपर्यर्ंत मान्य करणे अपरिहार्य असते. याचे असंख्य उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात अनुभवतो. बुध्दी ही सृष्टीतल्या सर्व सजीवांपेक्षा मानवाला श्रेष्ठत्व प्रदान करणारी बाब आहे, हे सर्वमान्य सत्य.\"बुध्दिर्विहिन: पशुभि: समान:' ही उक्ती प्रसिध्दच आहे. मात्र भूकंपासारख्या अवचित येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना माणसाच्या कितीतरी आधी त्या \"निर्बुध्द' पशुंना कळते, हे आपण अनुभवले आहे. पावसाळा जवळ येत चालला की मुंग्यांची वर्दळ वाढते, पक्ष्यांचीही धांदल उडते, हेही आपण पाहतो. म्हणूनच निसर्गात असलेल्या नियमांना संपूर्णपणे समजून घेण्यात मानवी बुध्दी तोकडी पडते, हे मान्य करावेच लागते. सावरकर हे मोकळेपणाने मान्य करतात, हे त्यंाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य.\n\"खरा सनातन धर्म कोणता,' या त्यांच्या निबंधात सावरकर नमूद करतात, \"ही गोष्ट आम्ही जाणून आहोत की हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम संपूर्णपणे मानवाला आज अवगत नाहीत. जे आज अवगत आहेसे वाटते, त्याबाबतचे आमचे ज्ञान विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडेसे चुकलेलेही आढळेल आणि अनेक नवनवीन नियामांच्या ज्ञानाची भर त्यात निश्चित\nपडेल. जेव्हा जेव्हा ती पडेल वा त्यात सुधारणा करावी लागेल, तेव्हा तेव्हा आम्ही आपल्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, न लपविता किंवा आजच्या श्र्लोकांच्या अर्थाची अप्रामाणिक ओढताण न करता नवीन श्र्लोक प्रकटपणे घालून ती सुधारणा घडवून आणू आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू...' इतक्या स्वच्छ शब्दांत विज्ञानाचे महानपण आणि मानवी शक्तीचे तोकडेपण मान्य करणारे स्वातंत्र्यवीर नव्याचा स्वीकार करण्याची- सदैव टवटवीत मानसिकता बाळगणे या वैज्ञानिकतेच्या कसोटीला तंतोतंत उतरतात.\nत्याउलट दैववादावर मात्र ते कडाडून हल्ला चढवितात-मात्र तोही अत्यंत तर्कनिष्ठ शब्दांत आणि समर्पक उदाहरणांसह. विरोधासाठी विरोध नव्हे, तर बिनतोड युक्तिवादाच्या आधारे त्यांनी भाबड्या दैववादावर आपल्या निबंधात कसा आसूड ओढला आहे, तो त्यांच्याच शब्दांत पाहणे उद्‌बोधक होईल. \"खरा सनातन धर्म कोणता' या निबंधात सावरकर लिहितात, \"सूर्य, चंद्र, आप, तेज, वायु, भूमि, अग्नि आणि समुद्र प्रभुती या कोणी लाभाच्या लहरीप्रमाणे प्रसन्न वा रुष्ट होणाऱ्या देवता नसून, या आमच्या सनातन धर्माच्या नियमांनी पूर्णपणे बध्द असणाऱ्या वस्तू आहेत. ते नियम जर आणि ज्या प्रमाणात मनुष्यास हस्तगत करता येतील, तर आणि त्या प्रमाणात सर्व सुष्ट शक्तींशी त्याला रोखठोक आणि बिनचूक व्यवहार करता आलाच पाहिजे-करता येतोही. भर महासागरात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणून त्या समुद्रास प्रसादविण्यासाठी नारळांचे ढीग त्यात फ़ेकले आणि अगदी शुध्द वैदिक मंत्रांत जरी टाहो फ़ोडला तरी तो समुद्र आमच्या जनांसह त्या नावेस बुडविल्यावाचून हजारात नऊशे नव्याण्णव प्रसंगी राहत नाही आणि जर त्या नावेस वैज्ञानिक नियमांनुसार ठाकठीक करून, पोलादी पत्र्यांनी मढवून, बेडर बनवून सोडली तर तिच्यावर वेदांची होळी करून शेकणारे आणि पंचमहत्पुण्ये समजून दारू पीत, गोमांस खात मस्त झालेले रावणाचे राक्षस जरी चढलेले असले तरी त्या बेडर नावेस हजारात नऊशे नव्याण्णव प्रसंगी समुद्र बुडवीत नाही-बुडवू शकत नाही, तिला वाटेल त्या सुवर्णभूमीवर तोफ़ांचा भडिमार करण्यासाठी सुखरूपपणे वाहून नेतो. जी गोष्ट समुद्राची तीच इतर महाभूतांची. त्यांस माणसाळविण्याचे महामंत्र वेदात, कुराणात, झेंद अवेस्थात नसून, प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानात सापडणारे आहेत...' केवळ दैववादावर आंधळी निष्ठा ठेवणे कसे चुकीचेच नव्हे तर, सर्वथा अनर्थकारक आहे, हे सावरकरांनी निखळ बुध्दिनिष्ठ आणि तर्कशुध्द भाषेत सातत्याने मांडले. श्रुती, स्मृतींमध्ये जे मांडले, ते अनुभवसिध्द आणि ज्ञाननिष्ठ चिंतनातूनच पूर्वजांनी सांगितले आहे, त्याबद्दल शंका न घेता त्याचा अवलंब करणेच हिताचे आहे, त्यातच संस्कृतीचे जतन, रक्षण सामावले आहे. अशा प्रगाढ श्रध्देच्या आधारे रूढींचे पालन करणाऱ्यांना उद्देशूनही सावरकरांनी दिलेला संदेश असाच तर्कशुध्द आहे. \"संस्कृतीरक्षणाचा खरा अर्थ प्राचीन काळी वेळोवेळी ज्या उलटसुलट प्रथा त्या काळच्या ज्ञान-अज्ञानाप्रमाणे \"संस्कृत' वाटल्या, त्या जरी आज व्यर्थ वा विक्षिप्त वाटल्या तरीही तशाच चालू ठेवणे हा नव्हे- आज जे संस्कृत म्हणून अभिमानाने रक्षावयाचे, ते प्राचीनातले आजही मनुष्यास हितकारक ठरणारे तेवढे, तेवढेच काय ते होय...' थोडक्यात, प्राचीन ग्रंथवाङ्‌मयातून जे सांगितले, तेही आजच्या विज्ञानसिध्द, वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर पारखून मगच स्वीकारायचे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. \"वस्तुनिष्ठता' हा त्यांच्या बुध्दिप्रामाण्यवादी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे. याच वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर शंकराचार्यादि महापुरुषांचे मार्गदर्शनही पारखून घ्यायला हवे, हेही स्पष्टपणे सांगण्यात ते संकोच करीत नाहीत. एका निबंधात याचा परामर्श घेताना त्यांनी म्हटले आहे की, \"आंतरअनुभूतीतून प्राप्त झालेले आणि शंकराचार्य, मध्व, रामानुज, पतंजली, कपिलमुनी आदींच्या कथनांतून प्रकट झालेले ज्ञानही अंतिम नाही- नाहीतर त्या सर्वार्ंच्या मांडणीत विसंगती राहिली नसती...' हाच मुद्दा एका मार्मिक काव्यपंक्तीतून अधिक स्पष्ट करताना सावरकर लिहितात :\n\" पाहिले प्रत्यक्षचि, कथितो पाहियले त्याला,\nवदति सारे आप्तचि सारे, मानू मी कवणाला...\nसगळेच थोर चिंतक जे प्रत्यक्ष पाहिले त्याचेच प्रमाण देऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. ते सारे आत्मीय, आप्तच आहेत. तरीही त्यांनी त्यांना जे सत्य गवसले वा भासले ते सांगितले आहे, परंतु सत्याचा शोध ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सखोल विचार आणि सातत्याच्या संशोधनातून सत्याचे नवे नवे पैलू प्रत्येक चिंतकाला गवसतात. त्यामुळेच त्यांच्या मांडणीत, ती अनुभवसिध्द असली तरीही, परस्परविरोधी आणि विसंगती आढळते. अशा स्थितीत \"मानू मी कवणाला' अशा संभ्रमात न घोटाळता, बुध्दिनिष्ठा आणि विवेकनिष्ठा अंगिकारणे हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच वस्तुनिष्ठेच्या पाठोपाठ विवेकनिष्ठा हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणखी एक पैलू सावरकर आपल्यासमोर उलगडून ठेवतात आणि बुध्दीच्या सहाय्याने, विवेकाच्या आधारे सतत चिंतनशील राहण्याची प्रेरणा जागवितात. ज्ञान-विज्ञानाच्या अंगिकाराने सामोरा येणारा सत्याचा नवा पैलू जुन्या समजुतींना धक्का देणारा असला तरीही त्याला मोकळेपणाने स्वीकारण्याचे धैर्य ही प्रेरणा आपल्याला प्रदान करते.\nसावरकर यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा चौथा आणि महत्त्वाचा पैलू लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण तो पैलू त्यांच्या विज्ञाननिष्ठेला परिपूर्णता प्रदान करतो आणि आपणा सर्वांना एक उज्ज्वल प्रेरणा प्रदान करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीच्या भौतिक आणि सैध्दांतिक चर्चेच्या पलीकडे आपणा सर्वांना घेऊन जाणाऱ्या या प्रेरणेचा अंगिकार हाच सावरकरांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला केलेला सर्वश्रेष्ठ प्रणाम होय. प्रखर वास्तवतेची जाणीव करून देत आपणा सर्वांना कर्तव्यबोध करून देणारा संदेश जागविताना सावरकर म्हणतात, \"कोणत्या हेतूने वा हेतुवाचून हे जगड्‌व्याळ विश्र्व प्रेरित झाले, ते मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही. जाणता येणे शक्य आहे ते इतकेच की, काहीही झाले तरी मनुष्य या विश्वाच्या देवाच्या खिजगणतीतही नाही. जशी कीड, मुंगी, माशी तसाच या अनादि अनंत काळाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक तात्पुरता आणि अत्यंत तुच्छ परिणाम आहे... विश्वात आपण आहोत, पण विश्व आपले नाही. फार फार थोड्या अंशांनी ते आपणास अनुकूल आहे. फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे...' या शब्दांत केवळ वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन ते थांबले असते तर, कळत-नकळत तुम्हा आम्हा सर्वांना न्यूनभावाच्या आहारी जाऊन अधोमुख होण्याला प्रवृत्त करणारे ठरले असते, पण सावरकर येथेच थांबत नाहीत आणि यातच त्यांच्या चिंतनाचे, दृष्टिकोनाचे आणि मार्गदर्शनाचे सर्वांत मोठे महत्त्व प्रत्ययाला येते. सावरकर पुढे बजावून सांगतात : \"... फार फार मोठ्या अंशांनी आपल्याला प्रतिकूल असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी, विश्वाच्या देवाची तीच खरी पूजा... ही विश्वाची आदिशक्ती ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते, ते तिचे नियम समजतील, जे समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या सुखाला नि हिताला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तसा उपयोग करून घेणे मनुष्याच्या हातात आहे...' म्हणजे, विश्वाच्या आदिशक्तीच्या दृष्टीने भले मानवी जीवनास अत्यंत तात्पुरते वा तुच्छ स्थान असो; आपण मात्र त्या शक्तीच्या नियमांना बेधडक आणि धीटपणे सामोरे जावे, हीच खरी माणुसकी. असा पुरुषार्थप्रेरक आवाहन करणारा आणि जगड्‌व्याळ आदिशक्तीच्याही समोर आव्हान उभे करू पाहणारा विचार सावरकर देऊन जातात. नुसता विचारच देतात असे नव्हे, तर तशा पुरुषार्थाच्या व्यवहाराचे खणखणीत उदाहरण आपणासमोर आणि आगामी अनेक पिढ्यांसमोर स्वत:च्या जीवनव्यवहारातून उभे करतात.\nसावरकरांच्या व्यक्तित्व, चरित्र आणि विचारांचा या उत्तुंग उंचीला नीटपणे समजून घेतले म्हणजे मग त्यांच्या कवितेच्या ओळी कारागृहाच्या भिंतीवरून पुसून टाकण्याचा नतदृष्टपणा करणाऱ्यांनी क्षुद्रतेची कशी पराकोटी गाठलीय, हे सहज लक्षात येईल. अशा कोत्या आक्षेपांना आणि अडथळ्यांना सहजपणे ओलांडून सावरकरांचे नाव आणि शिकवण इतिहासाच्या कालपटलावर कधीच कोरली गेली आहे आणि ती सृष्टीविज्ञानाशी इतकी घट्‌ट नाते सांगणारी आहे की, निसर्ग आणि त्यातून अभिव्यक्त होणारे ज्ञानविज्ञान जितके चिरपुरातन आणि नित्यनूतन आहे, तितकेच अमरत्व सावरकरांच्या विचारांनाही प्राप्त झाले आहे. बुध्दिप्रामाण्य, वस्तुनिष्ठता, विवेकनिष्ठा आणि पुरुषार्थ या चार स्तंभांच्या भक्कम आधारावर उभा असलेला सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकरण्याची प्रेरणा आपणां सर्वांच्या विचार, वृत्ती आणि वर्तनात सतत जागती राहो, ही भारतमातेच्या चरणी प्रार्थना \nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nएका अमेरिकन संन्यासी शिष्याला पत्र\nदर्शन, \"गणपत वाण्या' च्या चिवटपणाचे.....\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vivekvichar.vkendra.org/p/blog-page_17.html", "date_download": "2018-11-14T00:47:18Z", "digest": "sha1:46QUO6HJRUZ5KR7R3F5YJ4UB44JPQNTD", "length": 10196, "nlines": 194, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: संपादक", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nगाव : शिर्पनहळ्ळी, ता. द. सोलापूर.\n• गेल्या 13 वर्षांपासून मराठी पत्रकारितेत\n• जानेवारी 2007 पासून विवेक विचार या विवेकानंद केंद्राच्या मासिकाचे संपादक\n• सोलापुरात नोव्हेंबर 2013 मध्ये झालेल्या विवेकानंद साहित्य संमेलनचे समन्वयक\n2. राजकारणात संस्कृतीचे राजदूत - पंडित दीनदयाल\n3. ९०० वर्षांपूर्वी दिलेली “गिफ्ट’’ आम्ही उघडून पाहिलीच नाही \n4. विवेकानंद विचारांचा वाहक - नरेंद्र मोदी\n5. उग्र हिंदुत्वाला मिळतेय उभारी\n6. बाबासाहेब आम्हाला क्षमा करा\n7. महानायकाच्या मृत्यूचे रहस्य\n8. do u know सोनिया गांधी \n9. डोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल\n10. ‘धर्म सोडायचंय मला...\n11. तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा - स्वामी विवेकानंद\n12. भारताचे धर्मशास्त्र - भगवद गीता\n13. कठीण समय येता मित्र धावून येतात\n14. डॉ. भूषण कुमार - त्यांनी मन जिंकले \n15. द्रष्टा साहित्यिक - एस एल भैरप्पा\n16. मदरसा आणि गाय\n17. जागं करणारी कादंबरी - आवरण\n18. मत कुणाला देणार\n19. आत्मविश्‍वास देणारी संस्था - तरुण भारत\n20. दलित राजकारण आणि शरद पवार\n21. काय आहे सनातन संस्था \n22. कसाब निर्मिती कारखान्याचे काय १\n : युवा शक्तीला घातलेली साद / शेगाव शिबिरावर आधारित\n24. \"शांतीदूत' येशूचे बंदूकधारी शिष्य\n25. ...व्यर्थ न हो बलिदान : स्वामी लक्ष्मणानंद हत्याकांड - कंधमाल ते सोलापूर\n26. ... आणि बुद्ध रडला \n27. अभ्यास दौऱ्यातील नोंदी\n28. सच्चरच्या खेळीवर क्ष किरण\n29. बुद्धं शरणं गच्छामि\n30. डॉक्टर साहेब, हे ही समजून घ्या थोडं\n31. आमचे संपादक एक साधू माणूस\n32. वैदिक, जैन, बौद्ध अन् नास्तिक दर्शनांतही योग\n33. शिवधर्म समजून घेऊ या..\n34. अयोध्या निकाल आणि गणेशोत्सवाचा संदेश\n35. सावरकरांच्या जीवनात स्वामी विवेकानंद\n36. पुस्तकातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर आहे \"म'\n37. मोची समाज जागा होतोय...\n38. मोठ्या मनाचे आप्पा...\n39. हिंदू तरुनानो कुठे आहात \n40. हाणामारी-दंगली टाळता येऊ शकतील\n41. मुळांवर घाव घाला\n42. सोलापूर दंगल २००२ : काय बोध घेणार\n43. गणपति मिरावानुकिवर दगडफेक आणि त्यानंतर...\n44. असे होते विवेकानंदांचे हिंदुत्व\n45. दीपस्तंभ - होटगी मठ\n46. तपोरत्नं - प्रसिद्धीपराङमुख स्वामी\n47. स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\n48. नागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\n49. हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\n51. वादळाशी केला संसार\n53. द्रष्टा : ज्याने दगडात ओतला प्राण\n54. एक अघोषित युद्ध : लव्ह जिहाद\n56. लव्ह जिहादपासून वाचवणाऱ्या ताई\n57. देऊळ पाहून मनात आलेले काही प्रश्न\n58. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तीन प्रश्न\n59. रस्त्यावर नाचण्याची व्यवस्था करणे हा ही गणेशोत्सवामागील उद्देशच\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने (जीबीएस'च्या विळख्यात भाग -1)\nमु. पो. यशोधरा हॉस्पिटल (जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2)\n... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो (जीबीएस'च्या विळख्यात भाग -3 )\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nमला लेख पाठवायचा आहे\nजागो उठ्ठो -----------------मार्गस्थ Etc\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nविवेक विचार : सप्टेंबर २०१८\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HUM-funny-perfectly-timed-photos-which-make-laugh-5019504-PHO.html", "date_download": "2018-11-14T00:04:43Z", "digest": "sha1:62WFWCRI7AIA4BGDNI3PP3F3NESGAVVT", "length": 5871, "nlines": 184, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny Perfectly Timed Photos Which make laugh | Funny: हे Photo एकदा पाहून कळणार नाहीत, पाहा आणि Enjoy करा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nFunny: हे Photo एकदा पाहून कळणार नाहीत, पाहा आणि Enjoy करा\nजगभरातून प्रत्येक मिनिटाला सोशल नेटवर्कींगवर काही ना काही शेअर होत असते. यात असे अनेक फोटो शेअर होतात जे पाहून आपल्याला एकतर खळखळून हसायला होते, अथवा आश्चर्याचा धक्काच बसतो. हे Perfectly Timed Photos एवढे प्रभावशाली असतात की, पाहाणारा एकदा नाही तर दोनदा, तीनदा ते पाहातो आणि या फोटोतील मजेचा आनंद घेतो. तुम्हीही पाहा हे फोटो आणि हसा, मनमुराद आनंद घ्या...\nजगभरातून प्रत्येक मिनिटाला सोशल नेटवर्कींगवर काही ना काही शेअर होत असते. यात असे अनेक फोटो शेअर होतात जे पाहून आपल्याला एकतर खळखळून हसायला होते, अथवा आश्चर्याचा धक्काच बसतो. हे Perfectly Timed Photos एवढे प्रभावशाली असतात की, पाहाणारा एकदा नाही तर दोनदा, तीनदा ते पाहातो आणि या फोटोतील मजेचा आनंद घेतो. तुम्हीही पाहा हे फोटो आणि हसा, मनमुराद आनंद घ्या...\nपुुढील स्लाईडवर पाहा, इतर Perfectly Timed Photos...\nPIX CRAZY: चला एकदाची काय ती भाजी घेऊन जाऊ, बघा डोक्याची मंडई करणारे फोटो\nWhatsApp Funny : भारत- ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनलला विनोदाचा तडका\ntest FUNNY MISTAKES: अरे कोणत्या मुर्खाने बसवलाय हा ATM\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/all/page-5/", "date_download": "2018-11-14T00:17:13Z", "digest": "sha1:UUR3BD6FAUZMDYJZ5A5NITU446TCYYEH", "length": 11375, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रकांत पाटील- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमराठा समाजाच्या आंदोलनात असामाजिक तत्वं, शिवसेनेचा लोकसभेत प्रहार\nमराठा समाजाच्या या मागण्यांचा मुद्दा लोकसभेतही गाजला.\nआमिर खानच्या 'पाणी फाऊंडेशन'च्या कामातून घडला चमत्कार\n...ते अपघात नसून महापालिका आणि राज्य शासनाने केलेले खूनच-धनंजय मुंडे\nचंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य\nVIDEO : खड्ड्यांविरोधात मनसेचं खळ्ळ खट्याक; पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडलं\nखडसेंचा मूळ व्यवसाय शेती मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी \n...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम\nतुंगारेश्वर धबधब्यात अडकलेल्या 50 पर्यटकांची अशी झाली सुटका\n‘स्वाभिमानी’चे दूध आंदोलन पेटले; टँकर जाळण्याचा प्रयत्न\nअन्नदान करायला आलेल्या महिलेचा मुलांसमोरच मृत्यू\n'5 बळी गेले पण 5 लाख लोक घरी सुरक्षित तर जातात ना,' चंद्रकांत पाटील यांचं अजब विधान\nकुणी बिडीमुळे तर कुणी दिवा पडल्यामुळे,शासन दरबारी मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा\nमहाराष्ट्राच्या भूगोलाला गुजरातची पाने\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/article-about-what-exactly-is-weight-gain-1739475/", "date_download": "2018-11-14T00:56:08Z", "digest": "sha1:FQLFNBLXKCXN4FNDRYR425EEDNZMD5PS", "length": 24203, "nlines": 244, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about What exactly is weight gain | वजनदार ‘ती’ | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअनेकदा वजन कमी करून घेण्यासाठी शस्त्रक्रियेसारखे टोकाचे पर्याय स्वीकारले जातात.\nवजनवाढ होताना स्त्रियांमध्ये दंड, मांडय़ा, पोट, पाश्र्वभाग अशा ठिकाणी विशेषत: मेदसंचय होतो. उंची, वय, लिंग आणि वजन यांचा समतोल राखणे आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे असते. अनेकदा वजन कमी करून घेण्यासाठी शस्त्रक्रियेसारखे टोकाचे पर्याय स्वीकारले जातात. त्यापेक्षा जीवनशैलीतील काही बदल वजन आटोक्यात ठेवण्यासाठी मदत करतात.\nवजनवाढ म्हणजे नक्की काय\nघेतलेले उष्मांक आणि शारीरिक हालचालींद्वारे खर्च होणारे उष्मांक यांचे गणित चुकले आणि उष्मांक शरीरात मेदाच्या स्वरूपात साठू लागले की वजन वाढू लागते. शरीरातील मांसपेशी, स्निग्ध पदार्थाचा साठा, द्रव पदार्थाची साठवणूक यांमुळे शरीराचा एकूणच भार आणि आकार वाढतो. अन्नपदार्थाद्वारे अधिक प्रमाणात घेण्यात येणारी कबरेदके शरीरात शॉर्ट चेन फॅटी अ‍ॅसिडमध्ये रूपांतरित होतात. म्हणूनच आहार व विहार (व्यायाम) याचा समतोल राखणे आवश्यक ठरते.\nविविध कारणे व उपचार\nचौरस आहाराच्या अभावाने पुरेशी प्रथिने आणि उपकारक स्निग्ध आम्ल तसेच तंतुमय पदार्थ पोटात जात नाहीत. जंकफूड, इन्स्टंट फूड, पॅक फूड यांमुळे पोट व मन भरते, परंतु पोषणाचा बोजवारा उडतो. गोड आणि तळकट पदार्थ आवडीने खाल्ले जातात. हे सर्व शरीरात मेदाचा संचय करण्यात अग्रेसर ठरतात. अधिकचे उष्मांक खर्च होण्याएवढा व्यायाम केला जात नाही. चढणे, चालणे या गोष्टी टाळल्या जातात. या सर्वाचा परिपाक म्हणजे वजनवाढ\n* आहारात भाज्या व फळे मुबलक प्रमाणात असावीत.\n* चणे, शेंगदाणे, डाळी, उसळी, अंडे, दूध, ताक, चिकन, मासे इ. प्रथिनांचा स्रोत पुरेसा असावा. यामुळे पोट लवकर रिकामे होत नाही आणि सतत भूक लागत नाही.\n* तळलेल्या व गोड पदार्थाचे प्रमाण कमी करावे.\n* हॉटेलमधील तसेच रस्त्यावरील पदार्थ टाळावे.\n* नाश्ता व दुपारचे जेवण पोटभर करावे, मात्र संध्याकाळी पचनास हलके पदार्थ घ्यावेत आणि रात्री कमी जेवावे.\n* आहारात कोशिंबिरी आणि ताकाचा मुबलक वापर करावा.\n* वयाप्रमाणे झेपेल असा व्यायाम डॉक्टरांकडून समजून घ्यावा आणि नित्यनेमाने करावा. जमेल तिथे शक्यतो चालत जावे आणि जिन्याचा वापर करावा. सूर्यनमस्कार घरच्या घरी करता येतात. मुले व तरुणांनी वेगवान व्यायाम करणे गरजेचे आहे. मैदानी खेळही खेळता येतात.\nताणतणावांमुळे अनेकदा पुरेशी झोप मिळत नाही आणि त्यामुळेही वजन वाढते. भूक वाढवणारी दोन संप्रेरके असतात. लेप्टीन व घ्रेलिन. सततच्या निद्रानाशामुळे लेप्टीन कमी होते आणि घ्रेलिन वाढते. घ्रेलिन हे भूक वाढवते आणि ऊर्जेचा खर्च मात्र होऊ देत नाही. त्यामुळे खाण्याची इच्छा होते. उष्मांक पोटात जातात पण खर्च होत नाहीत. भुकेची संवेदनाही तळकट व गोड पदार्थाकडे नेणारी असते, जी शरीराचे नुकसान करते.\n* योगसाधना करावी. प्राणायाम करावा. ताण-तणावाचे ओझे मित्रांबरोबर वाटून घ्यावे. छंद जोपासावे.\n* झोपेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्पुरती औषधे घेता येतील.\n* रात्री झोपताना दूध+मध+जायफळ पूड घ्यावी. यामुळे झोप येण्याकरता आवश्यक रसायने तयार होण्यास मदत होते.\nअनेकदा मांसपेशींची सततची वेदना, सांधेदुखी, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा कारणांनी किंवा काही शस्त्रक्रियांनंतर शरीराची हालचाल पुरेशा प्रमाणात होऊ शकत नाही पण खाणे मात्र आहे त्या मात्रेत सुरू राहते. यामुळेही वजन वाढते.\n* फिजिओथेरपी घेऊन, योग्य व्यायाम शिकून हालचाली सुरू होतील असे पाहावे.\n* नियमित औषधयोजनेने बरे वाटू शकते आणि त्यानंतर व्यायाम करता येतो.\n* आहारात योग्य तो बदल करावा. उष्मांक कमी करावेत. तंतुमय पदार्थ वाढवावेत.\nस्त्रियांमध्ये पाळी जातानाच्या वयात तसेच मुलींमध्ये पाळीपूर्व लक्षणांमध्ये संप्रेरकांचे असंतुलन आढळते. तसेच काही औषधांच्या परिणामानेही पेशींमध्ये अधिक प्रमाणात पाणी साठते. सोडियम हे पेशींमध्ये पाणी धरून ठेवते. आपल्या आहारात सोडियमयुक्त (मीठ) पदार्थाचा अतिरेक असेल (पॅक्ड फूड, हॉटेलमधील पदार्थ, लोणची, पापड, वेफर्स, फरसाण इत्यादी) तरीही असे पाणी शरीरात साठते.\n* सोडियमचा वापर कमी करावा तसेच वर उल्लेखलेले पदार्थ टाळावेत.\n* काकडी, कलिंगड, धने, बडिशेप अशा मूत्रल पदार्थाचा आहारात समावेश करावा. त्यांच्यामुळे शरीरातील साठलेल्या पाण्याचा निचरा होतो.\n* काही वेळा अशा मूत्रल गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र स्वत:च्या मनाने अशा गोळ्या घेऊ नयेत.\n* पाळीसंबंधित तक्रारींसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.\nआपल्या गलभागी/ मानेच्या समोरील भागात असणाऱ्या गलग्रंथी पुरेशा प्रमाणात संप्रेरके तयार होत नाहीत. ही संप्रेरके अन्नाची चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवण्यासाठी गरजेची असतात. अशा वेळी शरीरात चरबीची निर्मिती अधिक होऊ लागते आणि वजनात हळूहळू वाढ होऊ लागते, यालाच आपण बोलीभाषेत थायरॉइडचा त्रास असे म्हणतो.\n* सर्व तपासण्या वेळेवर कराव्या आणि योग्य ती औषध योजना सुरू ठेवावी.\n* व्यायामाला पर्याय नाही, अन्यथा वजनाचा काटा पुढे जात राहील.\n* आहारतज्ज्ञांकडून दैनंदिन आहाराचे कोष्टक तयार करून घ्यावे आणि ते पाळावे.\nपीसीओएस, कशिंग्स सिंड्रोम, मलावरोध, गर्भारपण, नैराश्य, पाण्याचे प्रमाण कमी आणि अन्नसेवन अधिक असणे इत्यादी अनेक कारणे वजनवाढीस जबाबदार ठरतात. तेव्हा उंची, वय व वजनाचा आढावा सतत घेत राहणे. आहार-व्यायाम व औषधे हे त्रिसूत्री या बाबतीत यशस्वी ठरते.\nमधुमेही व्यक्तींमध्ये चयापचयाची क्रिया बिघडलेली असते. शरीरातील रक्तशर्करा व इन्शुलिन यातील परस्परसंबंध बिघडलेले असतात. परिणामस्वरूपी सतत भुकेची जाणीव होत राहते आणि खूप खाल्ल्याने स्वाभाविकपणे वजनावर परिणाम होतो, खर्च न झालेले उष्मांक मेदात परिवर्तित होतात आणि शरीराचा भार वाढू लागतो.\n* योग्य ती औषध योजना करावी\n* आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढवावे (भाज्या, फळे, उसळी, डाळी).\n* भूक भागवण्यासाठी द्रव पदार्थाचा समावेश करावा (सूप, ताक, पेज).\n* कमी उष्मांकयुक्त आहाराचे सेवन करावे.\n* रोज पुरेसा व्यायाम करावा.\n* आहारात दालचिनी पूड, मोड आलेली मेथी, लसूण, जवस, कारले यांचा विशेष वापर करावा.\nसाधारणपणे वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर आपल्या चयापचयाचा वेग मंदावतो आणि मांसपेशींची झीज सुरू होते. या वेळी मांसपेशींना पूरक अशी प्रथिने घेणे गरजेचे असते, पण त्याचबरोबर व्यायाम आणि आहार हे गणित जुळवणेही आवश्यक असते. वयोपरत्वे आहार थोडा कमी करावा. नव्या नव्या व्याधीही या वयात मागे लागतात आणि मग हे दुष्टचक्र थांबवणे कठीण होऊन जाते.\n* चौरस आहार, उष्मांक, जंकफूड, खाण्याच्या वेळा यांचे समीकरण वयोपरत्वे बदलणे गरजेचे असते.\n* भाज्या व फळे तसेच पुरेशी प्रथिने (दूध, ताक, उसळी, अंडी ) घ्यावीत.\n* अपचन होत असेल तर वेळेवर चिकित्सा करावी आणि व्यायामाकडे लक्ष पुरवावे.\nबीटा ब्लॉकर औषधे, काही वेदनाशामक औषधे, स्टिरॉइड्स, संप्रेरकांच्या गोळ्या, नैराश्यविरोधी औषधे यांसारख्या अनेक औषधांच्या नित्य सेवनाने वजनात वाढ होत असलेली दिसून येते. असे जाणवल्यास डॉक्टरांशी बोलून योग्य तो निर्णय घ्यावा.\nआरोग्यास हितकारक म्हणून काही विशिष्ट अन्नपदार्थाचे अतिसेवन करीत राहिल्यानेही वजन वाढते. उदा. डार्क चॉकलेट, क्विनोआ, कवच फळे, बदाम, अक्रोड, हेजल नट, काजू इत्यादी भरपूर व्यायाम सुरू आहे म्हणून खाण्यावरील र्निबध पाळले नाही तरीही वजन वाढतेच.\nरोज तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ थोडय़ा प्रमाणात खाल्लेले चालतात असाही एक गैरसमज असतो. हे पदार्थ बहुतेक वेळा मैद्याचे असतात. शेवटी यातून येणारे उष्मांक अधिकच्या मेदात परावर्तित होतात आणि वजनवाढीस कारणीभूत होतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/approval-of-all-the-proposals-after-withdrawal-of-pending-proposals-1748931/lite/", "date_download": "2018-11-14T00:47:32Z", "digest": "sha1:DNKX2XRGFA26ODJ6J5SRNQNR2LLIP7MZ", "length": 9957, "nlines": 103, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Approval of all the proposals after withdrawal of pending proposals | प्रशासनापुढे सेनेची नांगी! | Loksatta", "raw_content": "\nस्थायी समितीच्या मागील काही बैठकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेकडून रोखून धरण्यात आले होते.\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nरखडलेले प्रस्ताव मागे घेण्याचा इशारा देताच सर्व प्रस्तावांना मंजुरी\nस्थायी समितीकडून वारंवार नामंजुरीचे तुणतुणे वाजविण्यात येत असल्यामुळे पालिका प्रशासनाने नागरी कामांचे प्रस्ताव मागे घेण्याचे हत्यार उपसल्याने अखेर सत्ताधारी शिवसेनेने नांगी टाकली. पालिका प्रशासनाने १८ पैकी १३ प्रस्ताव मागे घेण्याची तयारी केली होती. मात्र महापौर बंगल्यामध्ये सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यात झालेल्या खलबतांनंतर शिवसेनेने स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीत सर्व प्रस्तावांना काही मिनिटांमध्ये मंजुरी दिली. ही बैठक वादळी होण्याची चिन्हे होती, मात्र प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने विरोधकही अवाक् झाले.\nस्थायी समितीच्या मागील काही बैठकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेकडून रोखून धरण्यात आले होते. कोणत्या कारणासाठी प्रस्ताव राखून ठेवण्यात येत आहेत याचा खुलासाही बैठकांमध्ये करण्यात येत नव्हता. त्यामुळे मुंबईमधील अनेक भागांतील कचरा उचलून कचराभूमीपर्यंत वाहून नेण्याच्या कामांचा खोळंबा होऊ लागला होता. या प्रकाराचा थेट मुंबईकरांना फटका बसण्याची चिन्हे निर्माण होण्याची शक्यता होती. सत्ताधारी शिवसेनेकडून अडवणुकीचे धोरण अवलंबिण्यात येत असल्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने नागरी कामांशी निगडित प्रस्ताव मागे घेण्याची भूमिका घेतली होती. विविध खात्यांच्या विभागप्रमुखांनी तसे पत्र पालिका चिटणीस विभागाला सादरही केले होते. स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील १८ पैकी १३ प्रस्ताव प्रशासन मागे घेण्याच्या तयारीत होते. यावरून विरोधकांकडून ओरड होण्याची शक्यता होती. मात्र स्थायी समितीची बैठक मंगळवारी सुरू झाली आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एकेक प्रस्ताव पुकारत त्यांना मंजुरी दिली. मंजुरी नाटय़ सुरू असताना एकाही प्रस्तावावर ना सत्ताधारी नगरसेवकांनी मत व्यक्त केले ना विरोधकांनी. विनाचर्चा या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.\nमुंबईमधील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून मंडप परवानगी मिळू शकलेली नाही. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात न आल्यामुळे या मंडळांना मंडप परवानगी मिळू शकलेली नाही, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. या पार्श्वभूमीवर महापौर बंगल्यामध्ये सोमवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे, अजोय मेहता, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पालिका प्रशासनाने स्थायी समितीमधून प्रस्ताव मागे घेण्याबाबत सादर केलेल्या पत्रांविषयी उद्धव ठाकरे आणि अजोय मेहता यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समजते. अखेर प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केलेले सर्व प्रस्ताव स्थायी समितीमध्ये कोणतीही कुरकुर न करता मंजूर केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i080928052813/view", "date_download": "2018-11-14T00:21:08Z", "digest": "sha1:5JAGB2UVJYLSOOYBQEZA72TYVCAMXVQZ", "length": 7754, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "खंडोबाचीं पदें", "raw_content": "\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - प्रस्तावना\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - गण १\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - गण २\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - गण ३\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - झेंडा पद\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद १\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद २\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ३\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ४\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ५\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ६\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ७\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ८\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ९\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद १०\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ११\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद १२\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद १३\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद १४\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद १५\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Business/2018/10/16194722/Mahrera-Introduces-New-Counstruction-Act.vpf", "date_download": "2018-11-14T01:32:37Z", "digest": "sha1:TY3VMWQUPWHOVJFVVNNPQFR4RHDR777C", "length": 11790, "nlines": 237, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Mahrera Introduces New Counstruction Act , यापुढे व्यावसायिकांना प्रस्तावित बांधकामाचा नकाशा लावणे बंधनकारक!", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार\nलातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू\nमुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार\nमुख्‍य पान वृत्त व्‍यापार\nयापुढे व्यावसायिकांना प्रस्तावित बांधकामाचा नकाशा लावणे बंधनकारक\nमुंबई - महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महारेराने बांधकाम व्यावसायिकांसाठी नविन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सर्व विकासकांना आणि बांधकाम व्यावसायिकांना बांधकामाच्या ठिकाणी प्रस्तावित बांधकामाचा नकाशा लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी न झाल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येईल असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.\nधर्माच्या नावाखाली चिटफंडद्वारे कोट्यवधींचा...\nमुंबई - भारतात आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले,\nपंतप्रधानांच्या हस्ते टर्मिनलचे उद्घाटन,...\nवाराणशी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीवरील\nमहाराष्ट्र-कर्नाटकसह सात राज्यांत दुष्काळाचे...\nनवी दिल्ली - देशातील बिहार, कर्नाटक, महाराष्ट्रासह एकूण सात\n'स्टॅच्यू ऑफ युनिटी'साठी सार्वजनिक उद्योग...\nमुंबई - सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी त्यांच्या अतिभव्य\nपाकिस्तानला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत...\nबीजिंग - चीन पाकिस्तानला किती आर्थिक मदत करणार आहे, याबाबत\nट्विटरच्या सीईओंनी राहुल गांधींची घेतली भेट,...\nनवी दिल्ली - देशातील ५ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका पार\nफ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांचा राजीनामा नवी दिल्ली - फ्लिपकार्टचे\nसरकारच्या मल्टी मॉडल टर्मिनल आणि वॉटर वे- प्रोजेक्टवर एक दृष्टीक्षेप वाराणसी - पंतप्रधान\nरिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ नाही, अहवालाची माहिती नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या\nजावा ३०० मोटारसायकल पुन्हा दिसणार रस्त्यावर पुणे - ऐंशीच्या दशकातील तरुणाईची आवडती बाईक\nअलाहाबाद बँकेला १८२३ कोटी रुपयांचा तोटा, 'या' कारणांमुळे नुकसान बिझनेस डेस्क - देशातील\n'स्टॅच्यू ऑफ युनिटी'साठी सार्वजनिक उद्योग निधीचा दुरुपयोग, कॅगचा अहवाल मुंबई - सरदार पटेल\nहॅपी बर्थ डे सुबोध भावे...\nशाहरुख खानची दिवाळी पार्टीत\n२.० मधील अक्षयच्या अनोख्या मुद्रा\nपत्रलेखासोबत गोव्यात फिरताना राजकुमार राव\nपाहा तनुश्री दत्ताचे 'हे' खास फोटो\nपाहा प्रियांकाचं ब्रायडल शॉवर\nब्लॅक बिकीनीत परिणीतीचा जलवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/news/jidda-marathi-movie-song-recording/", "date_download": "2018-11-14T01:16:30Z", "digest": "sha1:6G7VPRSKQBUL6UEDWU6YE3RT4PKR3KVJ", "length": 7378, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "जिद्द चित्रपटाचं गीतध्वनीमुद्रण संपन्न", "raw_content": "\nHome News जिद्द चित्रपटाचं गीतध्वनीमुद्रण संपन्न\nजिद्द चित्रपटाचं गीतध्वनीमुद्रण संपन्न\nजिद्द चित्रपटाचं गीतध्वनीमुद्रण संपन्न\nआजच्या तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाऊ लागली आहे. सुशिला प्रॉडक्शन निर्मित आगामी जिद्द हा मराठी चित्रपट ही याच धाटणीचा आहे. संतोषजी कातकाडे निर्मित आनंद बच्छाव (साईआनंद) दिग्दर्शित या सिनेमाचं गीतध्वनीमुद्रण नुकतंच आजीवासन स्टुडिओत संपन्न झालं.\nसंतोष कातकाडे यांनी शब्दबद्ध केलेल्या जिद्द चित्रपटातील गीतांना स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, संचेती सकट या गायकांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत अतुल-राहुल यांचं आहे. ‘माझ्या स्वप्नामधी’ हे आयटम सॉंग, ‘प्रेमभाषा’ हे प्रेमगीत, ‘व्हॉटसअप पोरी तुझा चेहरा’, ‘जगण्याची आस आता’ हे विरह गीत अशा वेगवेगळ्या जॉनरची गाणी यावेळी ध्वनीमुद्रित करण्यात आली.\nजिद्द या कॉलेजविश्वावर आधारित सिनेमात एका विद्यार्थ्याच्या जिद्दीची कहाणी उलगडणार आहे. चित्रपटाची कथा पटकथा संतोष कातकाडे यांची असून संवाद अभिजीत कुलकर्णी यांचे आहेत. छायांकन गोपाल कोतीयाल याचं आहे. सहदिग्दर्शन प्रशांत वेलकर व रश्मी जाधव यांचं असून कलादिग्दर्शन मधु कांबळे, प्रतिक चांदवडकर यांचं आहे. कार्यकारी निर्माते संदीप कदम आहेत. दिपक शिर्के, अरुण गीते, सुनील गोडबोले, विक्रांत ठाकरे, प्रतिक चांदवडकर, ज्ञानेश्वर वाघ, पुजा राज या कलाकारांच्या भूमिका आहेत.\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर ला रिलीस होणार.\nहे पण आवडेल तुम्हाला\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nझी टॅाकीजवर ‘याड लागलं’ची झिंग\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \nव्हेंटिलेटरचा प्रवास खडतर पण आनंददायी – कुनिका सदानंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/6926-cbse-10th-result-2018-to-be-announced-today", "date_download": "2018-11-14T01:12:41Z", "digest": "sha1:SDJ6QMJ5HULX737E2RQYOBNCW6GEBYTZ", "length": 5278, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सीबीएसई बोर्डाकडून दहावीचा निकाल आज होणार जाहीर... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसीबीएसई बोर्डाकडून दहावीचा निकाल आज होणार जाहीर...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकेंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालानतंर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा ही संपणार आहे. आज सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेचा निकालही जाहीर होणार आहे. देशातील 16 लाख विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती, तसेच देशभरासह काही आंतरराष्ट्रीय केंद्रावरदेखील ही परिक्षा घेण्यात आली होती. सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना www.cbseresults.nic.in आणि www.cbse.nic.in. या वेबसाईटसवर दुपारनंतर पाहता येणार आहे.\nदहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर\nया मुलाच्या कामगिरीचे कौतुक, १०वीत पटकावले 35 टक्के\nदहावीचा निकाल जाहीर...यावर्षीही मुलींनीच मारली बाजी\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nआता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’\nपीएमपी, बँक आणि 20 लाखांचे चिल्लर\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nकोण वाटतं रजनीकांतला 'शक्तिशाली'\nकसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा\nफाशीपूर्वी कसाब ‘हे’ म्हणाला होता\nपोस्ट ऑफिस झालं 'अॅप'डेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/akshay-kumar-deletes-old-tweets-on-petrol-price-hike-but-public-memory-isnt-that-short-290695.html", "date_download": "2018-11-14T00:18:53Z", "digest": "sha1:R2QWPDSVRKUMHFHDLYUWU2SZOWMRNQIC", "length": 4623, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - जुन्या पोस्टमुळे अक्षय कुमार झाला ट्रोल, गपचूप ट्विट केलं डिलीट–News18 Lokmat", "raw_content": "\nजुन्या पोस्टमुळे अक्षय कुमार झाला ट्रोल, गपचूप ट्विट केलं डिलीट\nआता पेट्रोलचे दर गगणाला भिडलेले असताना अक्षय कुमार काहीच का बोलत नाही असा प्रश्न आता सोशल मीडियावर सगळ्यांना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनी विचारला आहे.\nमुंबई, 23 मे : मास्टर ब्लास्टर अक्षय कुमार हा नेहमीच आपल्या हटके स्वभावामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. तो नेहमी आपल्या चाहत्याशी संपर्कात असतो. आणि समाजात होणाऱ्या अनेक घटनांवर तो नेहमी व्यक्त होतो. पण यावेळी मात्र त्याला त्याचे जवळपास 6 वर्ष जुने ट्विट चागंलेच महागात पडले आहे. अक्षयने यूपीए सरकारमधील पेट्रोल दर वाढीवर 6 वर्षांआधी ट्विट केलं होतं.त्यात त्याने लिहलं होतं की, 'पेट्रोलची किंमत ज्याप्रकारे वाढतेय, त्यावरून मला असं वाटतंय की आता आपल्याला धूळखात पडलेली सायकल साफ करून रस्त्यावर उतरवावी लागणार आहे'. दरम्यान, त्यावेळी पेट्रोलचे दर हे प्रती लिटर 75 ते 76 रूपये होते. तर आत्ता हे दर 80 रूपयांच्या वर गेले आहेत.\nअक्षयला ऐवढ्या सगळ्यांनी ट्रोल केलं की, काही विचारूच नका. मग काय हुशार अक्षयने ते ट्विट गपचूप आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन डिलीट केले. युपीए सरकारच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी पेट्रोल दरवाढी बाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. यामधे अमिताभ बच्चन, अनुपम खेर, परेश रावल यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी आपली नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त केली होती. पण आता मात्र सगळेच गप्प आहेत.\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nPHOTOS : कुठलं 5 स्टार हॉटेल नाही; हे आहे Flipkart चं भारतातलं ऑफिस\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nया गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-107954.html", "date_download": "2018-11-14T00:15:36Z", "digest": "sha1:VB67JSHRWBGQOVEKL5GK2B6A6DUBRRSA", "length": 11751, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शालेय सहलीच्या बसला भीषण अपघात, 6 विद्यार्थीचा मृत्यू", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nशालेय सहलीच्या बसला भीषण अपघात, 6 विद्यार्थीचा मृत्यू\n07 डिसेंबर : तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर एक शाळकरी बस आणि एका खाजगी ट्रॅव्हलमध्ये आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 6 विद्यार्थी आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातल्या सांर्गुडे प्राथमिक विद्यालयाची ही सहल होती. तुळजापूर येथे दर्शनाला जात असताना सांगवीपाटी गावाजवळ हा अपघात झाला.\nअपघात इतका भीषण होता की ट्रॅव्हल्सच्या बसच्या धडकेनं शाळकरी मुलांच्या बसचे दोन तुकडे झाले अपघातात 8 जण जखमी झालेत. त्यांना तुळजापूरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. काही जणांना पुढच्या उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 7 ठारschool bussolapur accidentतुळजापूरबसभीषण अपघातशालेय सहलसोलापूर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-218603.html", "date_download": "2018-11-14T01:14:13Z", "digest": "sha1:CWXDL6LQZJFKQZFX6X7WASQLLYFMY6LO", "length": 13502, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काय पाहायचं ते प्रेक्षकांना ठरवू द्या,कोर्टाने 'सेन्साॅर'ला फटकारलं", "raw_content": "\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nकाय पाहायचं ते प्रेक्षकांना ठरवू द्या,कोर्टाने 'सेन्साॅर'ला फटकारलं\nमुंबई – 10 जून : तुमचं काम प्रमाणपत्र देण्याचं आहे. टिव्ही असो किंवा सिनेमा, तो पाहायचा की नाही हे लोकांना ठरवू द्या असं सांगत मुंबई हायकोर्टाने उडता पंजाबप्रकरणी सेन्सॉर बोर्डाला चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सेन्सॉरचं काम हे फक्त चित्रपटाला कात्री लावणं नाही, असंही कोर्टाने ठणकावलं आहे. त्याचबरोबर चित्रपटात वस्तुस्थिती दाखवली पाहिजे, असंही ते म्हणाले.\nउडता पंजाब या सिनेमातल्या 89 सीन्सवर कात्री लावतानाच सिनेमाच्या नावातून पंजाब काढण्यासारखी सूचनाही सेन्सॉर बोर्डाने केली होती. यासंदर्भात मुंबई हायकोर्टात आज (शुक्रवारी) सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उभं केले आहे. सेन्सॉरबोर्डाच्या वतीने चित्रपटातील भाषा अत्यंत शिवराळ असल्याचं सांगण्यात आलं. यावर भाषा हा चित्रपटाचा अंतर्गत विषय असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.\nतसंच पंजाब असं लिहिलेला फलक देशाच्या एकात्मतेवर घाला कसा काय असू शकतो असा सवालही कोर्टाने सेन्सॉर बोर्डाच्या वकिलांना विचारला. ही सुनावनी जवळपास 3 तास सुरू होती. पंजाबला ड्रग कॅपिटल असं दाखवण्यात आल्याचा आरोप सेन्सॉर बोर्डाच्या वकिलांनी केला. यावर, ड्रगसंदर्भात याआधी कुठल्याच सिनेमात काही दाखवण्यात आलेलं नाही का असा उलट सवालही कोर्टाने उपस्थित केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Alia Bhattkarina kapoorshahid kapoorudta punjabअनुराग काश्यपउडता पंजाबनिहलानीसेन्सार बोर्ड\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/backwaters-of-ujani-dam/", "date_download": "2018-11-14T01:21:23Z", "digest": "sha1:EVBKWXNS7JYRNNAQA47BFPQQHEDXKULV", "length": 8839, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Backwaters Of Ujani Dam- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nभीमा नदीत 'त्या' दिवशी काय घडलं होतं...\nइंदापूरच्या उजनी बॅकवॉटर अपघातातले चारही मृतदेह सापडले\nअभी तक \u0003खेलने के लिए\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/15818ff2d5/sky-patangabajituna-flight-taking-mohita-multinational-kampaniksetrata-exposure-inamobi-39-", "date_download": "2018-11-14T01:31:56Z", "digest": "sha1:D2KNSHDOECCXBZOUY7HNKCENK2TXBVM7", "length": 18690, "nlines": 115, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "आकाशात पतंगबाजीतून उड्डाण घेणाऱ्या मोहितची बहुराष्ट्रीय कंपनीक्षेत्रात झेप : 'इनमोबी'", "raw_content": "\nआकाशात पतंगबाजीतून उड्डाण घेणाऱ्या मोहितची बहुराष्ट्रीय कंपनीक्षेत्रात झेप : 'इनमोबी'\nउत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथे वाढलेल्या मोहित यांनी ८० च्या दशकात आपले बालपण गोट्या आणि क्रिकेट खेळण्यात घालवले. त्यांना पतंग उडवण्याचाही छंद होता आणि यात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवत काही स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्या जिंकल्याही होत्या. मोहित यांचे वडील उत्तरप्रदेश सरकारच्या आरोग्य विभागात काम करत आणि ते नोकरी निमित्त अधिकतर फिरतीवर असत. मोहित यांनी आपला वेळ आई सोबतच घालवला आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या आईचा खूप प्रभाव आहे. मोहित लहानपणा पासूनच इंजिनिअर बनू इच्छित होते, मात्र कोणत्या शाखेतून शिक्षण घ्यावे या बाबतीत त्यांची काही निश्चिती नव्हती.\nआपल्या लहानपणीच्या इंजीनियरिंगच्या वेडाशी संबधित आठवणी सांगताना ते एक जुना किस्सा सांगतात, त्यांनी सायकल कशाप्रकारे काम करते हे पाहण्यासाठी सायकलचे सगळे हिस्से खोलून वेगळे केले मात्र जेव्हा त्याला परत जोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांना काही ते जमेना. त्यांनी त्या खोलून ठेवलेल्या सायकलीला एका चादरीत गुंडाळून सायकल दुरुस्त करणाऱ्याकडे नेले आणि तिथे तिला पूर्ववत रूप प्राप्त झाले. त्यांनी त्यांच्या आईला त्यांनी केलेल्या उलाढालीची थांगपत्ता लागू दिला नाही.\nजेईई ची परीक्षा पास झाल्यावर त्यांना रूडकी आणि बीएचयु तेथील प्रतिष्ठित आयआयटी मध्ये निवडण्यात आले. त्यांना जरी मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कंप्यूटर विज्ञान या पारंपारिक ज्ञानशाखांमध्ये प्रवेश मिळाला नव्हता तरी त्यांनी निराश न होता त्याच वर्षी रूडकी येथे धातु आणि सामग्री विज्ञान इंजिनियरिंग(Metallurgical and Material Sciences engineering) साठी प्रवेश घेतला. त्यांचे आयआयटी मधील पहिले वर्ष बरेचसे शांततेत गेले मात्र लवकरच परिस्थिती एक अनोखे वळण घेणार होती.\nत्यांचे बहुतांश मित्र आणि सोबती संगणक विज्ञान आणि आयटीच्या वर्गातील होते. त्यांच्या सोबत राहण्यासाठी मोहित यांनी दुसर्या वर्षी वैकल्पिक विषय म्हणून C++ ची निवड केली. ते यात पूर्णपणे रमले. यात आणखी एक फायदा असा ही होता की कम्प्युटर लॅब एका नव्या इमारती मध्ये होते, जे वातानुकूलित होते, लॅबची जागा झोपण्यासाठी एक छान पर्याय म्हणून वापरता येत असे. एकूणच त्यांचा हा निर्णय त्यांचे आयुष्य बदलणारा ठरला.\nशिक्षण पूर्ण करताच मोहित यांना टाटा स्टील मध्ये नोकरी मिळाली. तिथे ही मोहित यांनी व्यावसायिक विभागात काम करण्यापेक्षा कंप्यूटर विभागात काम करण्याला प्राधान्य दिले. तिथे गोष्टीना अधिक योग्य प्रकारे चालवण्या साठी त्यांना स्वयंचलित करण्याच्या प्रकल्पावर काम चालू होते. यामुळे कामगार संगठनांना त्यांच्या नोकरीवरच गदा येईल अशी भीती वाटत होती. नऊ महिन्यांच्या आपल्या छोट्याशा कार्यकाळात तिथल्या संघर्षपूर्ण वातावरणात काम करण्याने मोहित यांना बरेच काही शिकायला मिळाले. या नंतर मोहित यांनी 'एटीएण्डटी पॅकबैल लॅब्स' मध्ये नोकरी केली आणि १९९८ मधील नाताळच्या पूर्वसंध्येस ते आपल्या पहिल्या अमेरिका प्रवासाला निघाले. 'एटीएण्डटी' नंतर मोहित यांनी अमेरिकेत नव्यानेच प्रवेश केलेल्या 'वर्जिन मोबाइल' कंपनीत काम केले. एटीएण्डटी च्या विरुद्ध, येथील वातावरण अगदीच स्टार्टअप सारखे होते आणि सोडवण्यासाठी समस्यांचे डोंगर उभे ठाकायचे. वर्जिन मोबाइल ची अमेरिका टीम सुरवातीला अगदी लहान होती आणि मोहित, संचालन पाहणाऱ्या टीमला सांभाळत होते. येथेच त्यांनी सिस्टीम स्केलिंग मध्ये लक्ष घातले ज्याने त्यांना जो अनुभव मिळाला तो पुढे 'इनमोबी' च्या प्रवासात खूप कामी आला.\nते २००७ चे वर्ष होते जेव्हा मोहित यांची भेट नवीन तिवारी, अमित गुप्ता आणि अभय सिंघल यांच्या सोबत झाली. त्यांनी एकत्र येऊन मोबाईलच्या उदयाला येणाऱ्या बाजारात एक नवा उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'एमखोज' या नावाने एका कंपनीची स्थापना केली आणि जेव्हा त्यांनी अॅप्लीकेशन च्या बाजाराला वाढताना पहिले तेव्हा त्यांनी जाहिरातीच्या कामाला आपला प्रमुख आधार बनवले.\nयानंतर त्यांनी भारतीय बाजाराला लक्ष करत मुंबई कडे प्रयाण केले. अमेरिकेतून मुंबईला येऊन इथे स्वतःचे कार्यालय स्थापित करायला मोहित यांनी केवळ १५ दिवसांचा वेळ घेतला. लवकरच ही टीम बेंगळूरू येथे आली जिथे या प्रकारच्या तांत्रिक स्टार्टअप्स करता खूप चांगले वातावरण आणि आधार व्यवस्था उपलब्ध होती. मोहित यांनी 'इनमोबी' साठी पहिला अॅड सर्वर कोड लिहिला आणि तेव्हा पासून ते या तंत्रज्ञानाच्या अग्रभागी कायम राहिले आहेत. ते क्लिष्ट संरचनांच्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या रूपरेषेला बनवण्यात प्रवीण आहेत. जेव्हा की ते स्वतःला सामान्य म्हणवून घेणेच पसंत करतात, मात्र लगेचच ते हे पण स्पष्ट करतात की, हा शब्द सगळ्यांनाच लागू पडत नाही.\nजेव्हा इनमोबी मध्ये तांत्रिक पदांच्या नियुक्तीची गोष्ट येते तेव्हा मोहित म्हणतात की निवडलेल्या प्रत्येक सदस्याला ते स्वतः भेटतात आणि ही ८ ते ९ टप्प्यांची चांगलीच कठीण प्रक्रिया आहे, ते गंमतीत म्हणतात, \"माझ्या मते जर मी या कंपनीचा सहसंस्थापक नसतो तर माझ्या साठी सुद्धा मुलाखतीचा टप्पा पार करणे अशक्य असते.\"\nसध्या सॉफ्टवेअर इंजीनिअर्स मॅनेजर बनण्याच्या वाढत्या घटनांवर प्रकाश टाकत मोहित सांगतात, \"एमबीए करणे कधीच माझी प्राथमिकता बनली नाही. मी नेहमीच काही तांत्रिक काम करत वेगवेगळ्या प्रणालींचा विकास करू इच्छित होतो. जेव्हाही मला एमबीए ची आवश्यकता भासेल मी माझी गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना कामावर ठेऊन घेईन. माझ्या कडे अशी माणसे आहेत जी मागच्या १२ वर्षांपासून कोडींग करत आहेत आणि अजूनही थकलेले नाहीत. माझ्या नजरेत एक चांगला सॉफ्टवेयर इंजिनिअर कुणा सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही. मी आयुष्यात कोडींग वर सगळ्यात अधिक प्रेम करणाऱ्या इंजिनिअरला माझे सारे काही अत्यंत आनंदाने देणे पसंत करेन.\"\n'इनमोबी' व्यतिरिक्त मोहित कर्करोग उपचार पुरवणार्या संस्था सोबतही जोडले आहेत. हे सगळे २०१२ साली त्या वेळी सुरु झाले जेव्हा त्यांना आपल्या आईला स्तनाचा चौथ्या स्थराचा कर्करोग असल्याचे कळले. ते सांगतात, \"आम्ही स्वतःला सुशिक्षित मूर्खां प्रमाणे समजू लागलो, या बद्दल माहिती असूनही मी माझ्या जवळच्या व्यक्तींना नियमित चाचण्यांना नाही घेऊन जाऊ शकलो.\"\nनशिबाने वेळीच योग्य उपचार मिळाल्याने त्या या आजारातून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्या. मात्र तो काळ संपूर्ण कुटुंबाकरिता खूपच तणावाचा होता. आता मोहित नियमित रूपाने लोकांची सेवा करतात. या सोबतच 'इनमोबी' कर्करोग इस्पितळासाठी आपल्या पातळीवरही पैसे जमा करते.\nभविष्याविषयी बोलताना मोहित म्हणतात की, ते 'इनमोबी' ला जगातील सगळ्यात मोठी तांत्रिक कंपनी बनवू इच्छितात आणि हे लक्ष्य गाठण्या करता ते प्रयत्नात जराही कसर बाकी ठेवणार नाहीत.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nमहिलांनी चालविलेले ‘फिरते उपहारगृह’ जे कर्नाटकच्या रस्त्यावर प्रसिध्द होत आहे\nसात्विक भावनेतून समूह उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे ‘सोमेश्र्वर’ कंपनीचे महेंद्र साखरे\nभारतीय-अमेरिकन वकील ज्या ट्रम्प यांचे नियामक कामकाज कार्यालय चालवितात\nलहान शहरात मोठ्या स्वप्नांना रुजवत असलेल्या श्राव्या\nखाऱ्या पाण्यातील शेवाळ शेती फायदेशीर : दीनबंधू साहू\nचहाचा अड्डा बनला १०० कोटींचा उद्योग\nटाइमपास म्हणून सुरु केलेल्या व्यवसायाची करोडोंची उलाढाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/toll/", "date_download": "2018-11-14T00:42:31Z", "digest": "sha1:C2MTSQLSYCY76C4UKMRUZ3OV7YG6E4EZ", "length": 11246, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Toll- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील टोलबंदी कायम\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास टोल फ्री,\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\n६ सप्टेंबरपर्यंत टोलबंदीबाबत राज्य सरकारने अंतिम निर्णय घ्यावा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nएक्स्प्रेस वे टोलवसुली कधी बंद करणार\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\nखूशखबर, आता मोबाईलवरून भरा टोल\nवरळी सी-लिंकच्या टोलमध्ये वाढ\n... आणि एकनाथ शिंदेंनी टोलवरून फुकटच सोडल्या गाड्या\nटोलनाक्यावर लेन तोडून टेम्पो केबिनवर आदळला,अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात\nऐरोली टोलनाका मनसेनं बंद पाडला ; पिवळ्या रेषेच्याबाहेर टोलवसूली नको- एकनाथ शिंदे\nमहाराष्ट्र Oct 6, 2017\nसाताऱ्यात दोन्ही राजेंचे समर्थक पुन्हा भिडले, पोलिसांकडून दोन्ही गटांवर गुन्हे दाखल\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/they-have-made-mumbai-patna-29746", "date_download": "2018-11-14T01:17:47Z", "digest": "sha1:KHQDQXBKYI5NKWQMJEJUNCEKD7VIZ6YN", "length": 14393, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "they have made mumbai like patna मुंबईचं पाटणा करून ठेवलंय- फडणवीस | eSakal", "raw_content": "\nमुंबईचं पाटणा करून ठेवलंय- फडणवीस\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nआम्ही दोन वर्षांत एवढ्या गोष्टी मुंबईत केल्या. मग गेल्या 30 वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेवर असणाऱ्यांनी नेमकं काय केलं मुंबईचा कायापालट आम्ही करून दाखवून देऊ अशी मी खात्री देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nमुंबई- \"पारदर्शकता हा आमचा फोकस आहे. त्यावर आम्ही भर देणार. विकास हा आमचा अजेंडा आहे. तुमचा भ्रष्टाचार आम्ही सांगत राहणार,\" असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.\nनागरिकांच्या तक्रार निवारणामध्ये मुंबई आणि पाटणा एकाच स्थानावर आहेत. यांनी मुंबईचे पाटणा करून ठेवले आहे, असा आरोप त्यांनी केला.\n'ही निवडणुकीची सभा आहे. मात्र, काही लोकांना वाटू लागलं आहे की ही मनोरंजनाची सभा आहे. परंतु मी कलगीतुरा करण्यासाठी येथे येत नाही,' असे सांगून फडणवीस म्हणाले, \"हैदराबाद हे पारदर्शकतेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे असे वार्षिक पाहणी अहवालामध्ये दाखविण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बंगळूर, तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. मात्र, हाच अहवाल दाखवून, त्याचे फ्लेक्स लावून मुंबई प्रथम क्रमांकावर असल्याचे खोटे दावे शिवसेना करीत आहे.\"\nमुंबई महापालिकेत मागील सात वर्षांत अंतर्गत लेखापरीक्षणच (इंटर्नल ऑडीट) करण्यात आलेले नाही. केवळ राज्य सरकारचे ऑडीट सक्तीचे असल्यामुळे ते केले. त्याचे केवळ 40 गुण मिळाले, म्हणून तरी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामध्ये टेंडरचे ऑडीट करण्यात आले नाही. टेंडरबाबत ऑडीट केले असते तर मुंबई पारदर्शकतेत शेवटच्या क्रमांकावर गेली असती, असेही त्यांनी सांगितले.\nमुलुंड डम्पिंग ग्राऊंड सुरू ठेवण्यामागे कोणाचं हित दडलं आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा मुद्दा निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.\nमुंबईकरांचा सर्वाधिक वेळ हा प्रवासामध्ये जातो. मागील 70-80 वर्षांमध्ये 70 लाख लोकांसाठी प्रवासाची सोय झाली आहे. मात्र, आमचं सरकार आल्यापासून मेट्रोचे दोनशे किलोमीटरचे जाळे तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यापैकी 120 किलोमीटरचे काम सुरू केले. त्यामुळे आणखी 70 लाख प्रवाशांची सोय होणार आहे.\nमुंबईत मेट्रो, बस, लोकल, मोनो-रेल अशा सर्व प्रवासांसाठी एकच तिकीट उपलब्ध करणार\nआम्ही मुंबई पहिलं वाय-फाय शहर करून दाखवलं\nसमुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पूर्ण करू\nचैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारू\nसुमद्रातील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\nभोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी\nनसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/dr-yashwant-thorats-article-14408", "date_download": "2018-11-14T01:05:24Z", "digest": "sha1:H35RRFXJXOMFMTLEQ3PUTPDCE3KROXZQ", "length": 40478, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr yashwant thorat's article दायरे इश्‍क में अपना मकाम पैदा कर... (डॉ. यशवंत थोरात) | eSakal", "raw_content": "\nदायरे इश्‍क में अपना मकाम पैदा कर... (डॉ. यशवंत थोरात)\nमंगळवार, 25 ऑक्टोबर 2016\nएक लक्षात घ्या... संघर्ष असेल तरच जीवनात काही अर्थ नाही. जय किंवा पराजय आपल्या हातात नाही; पण संघर्ष करणं, प्रयत्न करणं हे तर आपल्या हातात आहे ना मग त्या संघर्षाचं स्वागत करूया; त्याचाच उत्सव करूया मग त्या संघर्षाचं स्वागत करूया; त्याचाच उत्सव करूया फक्त दोन प्रकारच्या संघर्षात काही दम आहे. एक म्हणजे, बाह्यजगतातल्या आर्थिक-सामाजिक-राजकीय अशा कुठल्याही क्षेत्रातल्या अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि दुसरा म्हणाल तर मनातल्या अंधकाराविरुद्धचा संघर्ष\n‘या रविवारी काही आम्ही येत नाही,’ असा त्यांनी निरोप पाठवला. खरं म्हणजे त्यांच्या या निरोपानं मला ‘हुश्‍शऽऽऽ’ वाटायला हवं होतं; पण मी थोडासा निराश आणि काहीसा उद्विग्न झालो.\nएक लक्षात घ्या... संघर्ष असेल तरच जीवनात काही अर्थ नाही. जय किंवा पराजय आपल्या हातात नाही; पण संघर्ष करणं, प्रयत्न करणं हे तर आपल्या हातात आहे ना मग त्या संघर्षाचं स्वागत करूया; त्याचाच उत्सव करूया मग त्या संघर्षाचं स्वागत करूया; त्याचाच उत्सव करूया फक्त दोन प्रकारच्या संघर्षात काही दम आहे. एक म्हणजे, बाह्यजगतातल्या आर्थिक-सामाजिक-राजकीय अशा कुठल्याही क्षेत्रातल्या अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि दुसरा म्हणाल तर मनातल्या अंधकाराविरुद्धचा संघर्ष\n‘या रविवारी काही आम्ही येत नाही,’ असा त्यांनी निरोप पाठवला. खरं म्हणजे त्यांच्या या निरोपानं मला ‘हुश्‍शऽऽऽ’ वाटायला हवं होतं; पण मी थोडासा निराश आणि काहीसा उद्विग्न झालो.\nत्यांना माझ्या मनात असं घर मी का निर्माण करू दिलं असा मलाच प्रश्‍न पडला. तो एक मूर्खपणाच होता. मी काही त्यांचा स्थानिक पालक नव्हतो किंवा तसा त्यांच्याशी बांधलेलाही नव्हतो. आम्ही केवळ एकमेकांसोबत जाणारे काही घटकांचे प्रवासी होतो. इच्छित स्थळ आलं की नकळत दूर होणारे. त्यामुळं त्यांचा एवढा विचार करणं हा खरोखर मूर्खपणाच होता; पण त्यांच्या निरोपामुळं मी वैतागलो होतो, हेही तितकंच खरं होतं. चेहऱ्यावर मात्र मी तसं भासू देत नव्हतो. त्यांच्या या साप्ताहिक भेटीची मी मनापासून वाट बघत असे. त्यांचा गोंधळ, आरडाओरडा, त्यांचं सातमजली हास्य, एकमेकांना टाळ्या देणं, ते माझ्यावर सहजपणे दाखवत असलेला हक्क आणि माझं घर जणू आपलंच आहे, असं मानून ते घालत असलेला धुमाकूळ या सगळ्या गोष्टी मला आतल्या आत कुठंतरी खूप आवडत होत्या. आमच्या गप्पा, त्यांच्या प्रश्‍नांच्या फैरी आणि त्यावर झडणारे वादविवाद यांची मजा काही औरच होती होता. त्या सगळ्यात मी कसा गुंतलो, हे माझं मलाच कळलं नव्हतं. सत्य हे होतं, की म्हातारपण नेहमी एकाकीपणा सोबत घेऊन येतं. आपली मुलं त्या वेळी आपल्याजवळ नसतात... त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं असतं; त्यांचं आकाश त्यांना खुणावत असतं. त्यांच्या आकांक्षा, त्यांचे मित्र आणि त्यांची नवी क्षितिजं... मुलांनी पुनःपुन्हा, सारखं सारखं यावं असं आपल्याला त्या वेळी वाटत असतं खरं; पण आपल्या तारुण्याच्या काळात आपण आपल्या आई-वडिलांना कितीदा भेटत होतो, असाही विचार मनात आला. ‘ठीक आहे’ असं म्हणत मी स्वतःचीच समजूत घातली. थोड्या उदास मनानं कॉफी बनवली आणि पाय ओढत वरच्या मजल्यावरच्या अभ्यासिकेत गेलो.\nकॉफीचे घुटके घेत मी खुर्चीवर बसलो आणि दिवाळी अगदी जवळ आल्याचं माझ्या लक्षात आलं. माझ्या तरुण मित्रांच्या न येण्यामुळं आलेलं औदासीन्य घालवण्यासाठी त्या मुलांबरोबर काल्पनिक गप्पा मारायचं मी ठरवलं.\n‘‘दिवाळी म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहीतंय’’ जणू त्यांच्या कोंडाळ्यातच मी बसलोय अशा थाटात मी विचारलं.\n‘‘हा काय प्रश्‍न झाला’’ अशा आविर्भावात माझ्याकडं बघत त्यातल्या जाड भिंगाचा चष्मा घातलेल्यानं मला क्षणार्धात सांगितलं ः ‘‘दिवाळी म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांच्या विवाहाचा उत्सव’’ अशा आविर्भावात माझ्याकडं बघत त्यातल्या जाड भिंगाचा चष्मा घातलेल्यानं मला क्षणार्धात सांगितलं ः ‘‘दिवाळी म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांच्या विवाहाचा उत्सव\nबंगालमधून आलेली अनुराधा म्हणाली ः ‘‘आमच्या राज्यात कोणत्याही उत्सवात कालीमातेची पूजा होते.’’\n‘‘ते तुमच्या राज्यात असेल,’’ उत्तर प्रदेशातला राकेश ‘भय्या’ म्हणाला ः ‘‘रावणाला ठार मारून प्रभू रामचंद्र वनवासातून अयोध्येला परत आल्याची आठवण म्हणून आमच्याकडं दिवाळी साजरी करतात. श्रीरामांच्या आगमनाचा आणि दुष्टांवर मिळवलेल्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही उत्तरेतले लोक घरांवर रोषणाई करून व फटाके वाजवून आनंद साजरा करतो. अभ्यासू असलेल्या जाड भिंगवाल्यानं माहिती दिली. नेहमी शांत राहणारा हा मुलगा आज थांबतच नव्हता. ‘‘दिवाळीचा सण चार दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवसाची एक वेगळी कहाणी आहे. पहिल्या दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केल्याचं मानलं जातं. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावास्येला लक्ष्मीपूजन केलं जातं. तिसरा दिवस बलिप्रतिपदेचा असतो. वामनावतारात भगवान विष्णूनं अन्यायी बळीला नरकात पाठवलं होतं; पण त्याला वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याची अनुमती होती. या दिवशी बळी पृथ्वीवर येऊन अंधकार दूर करण्यासाठी लाखो दिवे लावतो असं मानलं जातं. चौथ्या म्हणजे यमद्वितीयेच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला घरी बोलावून ओवाळतात,’’ जाड भिंगवाल्यानं एका दमात माहिती दिली.\n‘‘शाब्बास... तू खरा हुशार आहेस’’ मी त्याला कौतुकानं म्हणालो. ‘‘मला वाटतं दिवाळी साजरी करण्यात तुम्ही सगळेच सहभागी होत असाल किंवा काही वेळा नुसतं बघत असाल; पण आता तुम्ही या सगळ्या रिवाजांच्या, रोषणाईच्या, फटाके वाजवण्याच्या पलीकडं जाऊन दिवाळीचा अर्थ शोधला पाहिजे,’’ मी म्हणालो.\nमाझ्या वाक्‍यासरशी सगळेजण एकदम चपापले. ‘‘म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय’’ एकानं विचारलं. त्यावर सगळ्यांनीच कान टवकारले.\n‘‘तुम्ही क्षणभर विचार केलात तर तुम्हाला कळेल, की दिवाळीच्या दिवसांचं तुम्ही सांगितलेलं वैशिष्ट्य किंवा कहाणी ‘चांगल्याचा वाइटावर किंवा प्रकाशाचा अंधकारावर किंवा आशेचा नैराश्‍यावर विजय’ या तीनपैकी कोणत्यातरी एका गोष्टीशी निगडित आहे.\nमाझ्या वाक्‍यावर ते एकदम माझ्यावर तुटून पडले. ‘‘आम्हाला तुमच्याविषयी आदर वाटतो; पण तुमची ही गोष्ट काही आम्ही मान्य करणार नाही,’’ असं ते एका सुरात म्हणाले. अंधार हटवणं किंवा वाइटावर विजय मिळवणं या केवळ पोकळ गप्पा आहेत. कल्पना म्हणून त्या सुंदर आहेत; पण वास्तवात त्यांना काही अर्थ नाही, असा त्यांचा सूर होता.\n‘‘आम्ही अशा काळात जगत आहोत, की जिथं योग्य कृती आणि चांगले परिणाम यांचं काही नातं असण्याची शक्‍यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. जे वाईट वागतात, वाममार्गानं संपत्ती जमवतात, आपल्या फायद्यासाठी कायदा किंवा यंत्रणा वाकवतात त्यांना शिक्षा झालेली आम्हाला नक्कीच आवडेल; पण आजूबाजूला तसं होतंय का बहुतेक वेळा दुष्टप्रवृत्ती चांगल्यावर मात करतात. कष्टाचं आणि निष्ठेचं कधीच कौतुक होत नाही. ‘चांगल्याचा वाइटावर विजय’ ही निव्वळ कविकल्पना आहे, असंच आम्हाला आता वाटायला लागलंय’’ ते तावातावानं आपलं म्हणणं मांडत होते.\nत्यांचा उसळता आवेश बघून क्षणभर मी अवाक्‌ झालो; पण लगेच स्वतःला सावरत म्हणालो ः ‘तुम्ही बरोबर असाल किंवा कदाचित चूकही असाल; पण सगळ्या इतिहासात आपण हेच पाहिलंय, की ज्यांनी काहीतरी करणं आवश्‍यक असतं, ते निष्क्रिय बनलेले असतात. ज्यांनी आजूबाजूच्या घडामोडीत हस्तक्षेप करायला पाहिजे, ते उदासीन बनतात. न्यायाचा, सत्याचा आवाज जेव्हा उमटायला पाहिजे, तेव्हा उमटत नाही. त्यामुळं दुष्ट शक्तींना विजय मिळवणं सहज शक्‍य होतं. सगळीकडं नैराश्‍याची छाया पसरते; पण तुम्ही एक गोष्ट विसरू नका व ती म्हणजे, आपल्या देशाची फाळणी झाली त्या वेळच्या अंधकारमय युगात सगळा देश हिंसाचार आणि जातीय दंगलींच्या आगीत होरपळत असताना महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं ः ‘इतिहासात अनेक जुलमी राजे होऊन गेले; पण ते सगळे पराभूत झाले.’ हे वाक्‍य नेहमी लक्षात ठेवा. त्या महात्म्याचे शब्द खरे होते आणि म्हणून मी त्यांच्या बाजूनं ठामपणे उभा आहे.\nमला आणखी असं वाटतं, की आपण अतिविद्वान मंडळी बडबडच जास्त करतो. आपल्या सभोवताली काय चुकीचं आहे, हेच आपण सांगत असतो. आपण सामाजिक विषयांवर सातत्यानं चर्चा करतो, युक्तिवाद करतो, वाद घालतो... एवढं केलं म्हणजे आपलं काम झालं, असं आपण मानत असतो; पण ते खरं नाही. प्रत्यक्षात आपण कृती करणं टाळत असतो. या चर्चांमुळं आपल्या स्वतःच्या स्वभावातसुद्धा काही बदल होत नाही. मी आता म्हातारा झालोय. या फुका गप्पांचा मला आता कंटाळा आलाय. काही अंशी या चर्चांचा उपयोग आहे; पण अशा चर्चांनी जगात काहाही बदल होत नाही. जे फक्त विचार करतात त्यांच्यामुळं जगात काहीही बदल होत नाही आणि जे फक्त कृती करतात, त्यांच्याहीमुळं काही बदल होत नाही; तर जे विचार करून कृती करतात त्यांच्यामुळंच जगात बदल होत असतो.’’\n‘‘तुम्ही आज खूपच आक्रमक वाटत आहात,’’ मृदुला हसत हसत म्हणाली.\n‘‘होय, झालोच आहे’’ मी म्हणालो, ‘‘मला याचा राग आलाय की आमच्यासारखे तुम्हीपण आता या चर्चेच्या जंजाळात अडकत चालला आहात. नुसतीच चर्चा... जबाबदारी कसलीच नाही नुसतं बघून टीका करण्याचा तुम्हाला काय हक्क आहे नुसतं बघून टीका करण्याचा तुम्हाला काय हक्क आहे जर तुम्हाला प्रत्यक्ष कृतीत करायचीच नसेल, तर कृपा करून गप्प बसा; निदान तो प्रामाणिकपणा तरी ठरेल.’’\nत्या तरुणांवर हा खूपच तीव्र हल्ला होता. ते एकदम चवताळलेच. त्यांनी त्वेषानं विचारलं ः ‘‘तुम्ही आमच्यावर आरोप करताय; पण तुम्ही तरी तुमच्या आयुष्यात काय केलंत\n’’ मी त्यांच्या डोळ्यात बघत विचारलं ः ‘‘दर महिन्यात एक आठवडा मी कुठं गायब होतो तुम्हाला माहीतंय\n‘‘आम्हाला त्याबाबत कुतूहल आहेच,’’ कुणीतरी म्हणालं.\n‘‘तुम्हाला हे माहीतच आहे, की मी ग्रामीण भागातून आलोय. चांगले शिक्षक आणि चांगलं शिक्षण यामुळं मी आयुष्यात यशस्वी झालो, असं मी मानतो; पण जसजसा मी मोठा होत गेलो, तसतसं ग्रामीण आणि शहरी शिक्षणात खूप फरक असल्याचं माझ्या लक्षात आलं. शैक्षणिक संस्थांमध्ये कमालीची गुणात्मक तफावत होती. सरकारी अनुदान घेणाऱ्या शाळांमधल्या सोई अगदीच तुटपुंज्या होत्या. शाळांना जागा नव्हती, इमारत नव्हती, शिक्षकांची संख्याही अगदीच कमी असायची. त्यांची क्षमताही कमी होती. आणि आपल्या व्यवसायावर त्यांची निष्ठाही फारशी नव्हती. खासगी शाळांची स्थिती तर आणखी दयनीय होती. या स्थितीत सुधारणा झाली पाहिजे, असं मी अनेक व्याख्यानांत सांगायचो; त्यावर मी लेखही लिहिले; पण प्रत्यक्ष शाळेत जाऊन मी कधी काही काम केलं नव्हतं. मला ते काम खूप कष्टप्रद वाटत होतं. पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक महाविद्यालयं असलेल्या एका संस्थेच्या अध्यक्षांनी मला एकदा त्यांच्या एका बैठकीसाठी निमंत्रित केलं. त्यांनी मला संस्थेचं अध्यक्षपद देऊ केलं. मी ते मान्य केलं; पण आठवड्यातच आपण राजीनामा द्यावा किंवा मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करावं, असं मला प्रकर्षानं वाटायला लागलं. मी तुम्हाला खरं सांगतो, की ते आव्हान स्वीकारायला मी घाबरत होतो. आपल्याला त्याची गरज नाही, असं मी मानत होतो. मी संस्थेतून बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत असतानाच आर्थिक स्थितीमुळं जिला शिक्षण सुरू ठेवणं शक्‍य नव्हतं, अशा एका मुलीचा आर्थिक मदतीसाठीचा अर्ज माझ्यापुढं आला. तिची अडचण खरी होती आणि तिला आर्थिक मदत केली पाहिजे, असंच मला वाटत होतं; पण त्या महाविद्यालयाचं यासंदर्भात स्पष्ट असं काहीच धोरण नव्हतं. त्या वेळी मी तिची फी भरली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी थोडा अस्वस्थ झालो; तिच्या डोळ्यांत त्या वेळी जे भाव होते, त्यांचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. ते भाव जणू काही मला सांगत होते ः ‘‘जगात जर तुमच्यासारखे लोक जास्त असले असते तर माझ्यासारख्या मुलींची संख्या नक्कीच कमी झाली असती.’’\nमी राजीनामा देण्याचा निर्णय बदलला. जेवढा काळ मी तिथं असतो, तेवढा काळ मी त्यांच्यात मिसळतो. प्राध्यापकांना दिलासा देतो. विद्यार्थ्यांना शिकवतो. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक ‘टीम’ म्हणून काम करू या असं मी त्यांना पटवून देतो. त्या काळात मला जे समाधान मिळतं, ते माझ्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीपेक्षा कितीतरी जास्त आहे.\nतर मुद्दा हा की आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या सभोवतालची स्थिती सुधारण्यासाठी काही ना काही करू शकतो. त्यासाठी वयाचं बंधन नसतं. मी सत्तरीचा आहे; तुम्ही सतरा वर्षांचे आहात. आपण सगळे सक्षम आहोत, मग तेवढं पुरेसं नाही का एक लक्षात घ्या, की संघर्ष असेल तरच जीवनात काही अर्थ नाही. जय किंवा पराजय आपल्या हातात नाही; पण संघर्ष करणं, प्रयत्न करणं हे तर आपल्या हातात आहे ना एक लक्षात घ्या, की संघर्ष असेल तरच जीवनात काही अर्थ नाही. जय किंवा पराजय आपल्या हातात नाही; पण संघर्ष करणं, प्रयत्न करणं हे तर आपल्या हातात आहे ना मग त्या संघर्षाचं स्वागत करू या; त्याचाच उत्सव करू या मग त्या संघर्षाचं स्वागत करू या; त्याचाच उत्सव करू या आणि संघर्ष म्हणाल तर फक्त दोन प्रकारच्या संघर्षात काही दम आहे. एक म्हणजे, बाह्य जगतातल्या आर्थिक-सामाजिक-राजकीय अशा कुठल्याही क्षेत्रातल्या अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि दुसरा म्हणाल, तर मनातल्या अंधकाराविरुद्धचा संघर्ष\n’’ जाड भिंगवाल्यानं काहीशा अविश्‍वासानं विचारलं. म्हणालो ः ‘‘होय खऱ्या लढाया बाह्य जगात नव्हे, तर आपल्या मनाच्या खोल कप्प्यात लढल्या जातात. खरे रावण हे बाह्य जगात नसतात तर आपल्याच मनात दडी मारून बसलेले असतात. असूया, मोह, क्रोध हे खरे राक्षस आहेत. आपल्या निष्ठा, आणि मूल्यं यांच्या बाजूनं ठामपणे उभं राहणं हीच खरी लढाई आहे. दुसऱ्यांना इजा करण्याच्या किंवा इतरांना वा निसर्गाला उपद्रव देण्याच्या इच्छेवर विजय मिळवणं हा खरा विजय आहे. गौतम बुद्धांनी हे अतिशय सुरेख शब्दांत सांगितलंय. त्यांनी म्हटलंय ः ‘‘जो मनातल्या अंधकारावर मात करतो, तो हजार युद्धं जिंकणाऱ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ होय.’’\nविचारांच्या तंद्रीत मी हरपलो होतो. एवढ्यात पत्नीनं खालून मारलेली हाक मला ऐकू आली. मी भानावर आलो. माझ्याभोवती जमलेलं तरुणांचं कोंडाळं आता लुप्त झालं होतं. ते सगळेजण माझे खूप जवळचे मित्र आहेत. मी दिवाळीत त्यांना भेटणार होतोच; पण आताच, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना शुभेच्छा द्याव्यात असं मला वाटलं. कोणत्या शब्दात शुभेच्छा द्याव्यात, असा मी विचार करत होतो. नकळत कवी इक्‍बालचे शब्द माझ्या ओठांवर आले. आपल्या मुलाला आशीर्वाद देताना त्यानं म्हटलं होतं,\nदायरे इश्‍क में अपना मकाम पैदा कर\nनया जमाना, नयी सुबह-ओ-शाम पैदा कर\nप्रेमाच्या बळावर स्वतःचं स्थान निर्माण कर. तुझी स्वतंत्र ओळख निर्माण कर. तुझा काळ तू घडव.\nउगवणाऱ्या आणि मावळणाऱ्या प्रत्येक दिवसावर तुझा ठसा असू दे...’’\nटेबलाचा आधार घेत उठता उठता या ओळी माझ्या ओठांवर आल्या. मी मनातल्या मनात माझ्या मित्रांना म्हणालो ः ‘‘आज तुमचाच विचार माझ्या मनात घोळत आहे. मी परमेश्‍वराकडं मागणं मागतो, की या दिवाळीच्या प्रकाशपर्वावर तुम्हाला तुमचे स्वतःचे स्वामी बनण्याची शक्ती आणि बुद्धी परमेश्‍वरानं तुम्हाला द्यावी.’’\nहीच माझी तुम्हाला दीपावलीची शुभकामना...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-banana-purse-envelope-8228", "date_download": "2018-11-14T01:32:46Z", "digest": "sha1:FPFH3QQGF25QY3AOUB2CNZAOQMK5GHOS", "length": 12793, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, banana purse, envelope | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेळी धाग्यापासून पर्स, पाकीट\nकेळी धाग्यापासून पर्स, पाकीट\nमंगळवार, 15 मे 2018\nकेळी खोडापासून चांगल्या गुणवत्तेचे धागे तयार होतात. या धाग्याच्या विविध वस्तू तयार केल्या जातात. त्याचबरोबरीने आता कागदनिर्मितीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. फिजी देशातील उद्योजक खोडापासून निघणाऱ्या धाग्यापासून कागद निर्मितीकडे वळले आहेत.\nकेळी खोडापासून चांगल्या गुणवत्तेचे धागे तयार होतात. या धाग्याच्या विविध वस्तू तयार केल्या जातात. त्याचबरोबरीने आता कागदनिर्मितीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. फिजी देशातील उद्योजक खोडापासून निघणाऱ्या धाग्यापासून कागद निर्मितीकडे वळले आहेत.\nन्यूझीलंडमध्ये नुकतीच पॅसिफिक ट्रेड ही परिषद झाली. त्यामध्ये फिजीमधील उद्योजक सहभागी झाले होते. या ठिकाणी केळी धाग्यापासून तयार केलेल्या उत्पादनांना चांगली मागणी नोंदविण्यात आली. फिजीमधील उद्योजकांनी केळी धाग्यापासून वॅलेट, पर्स, कार्ड, लहान बॅग आणि स्टेशनरी साहित्यही तयार केले आहे. अलीकडे ग्राहकांचा कल पर्यावरणपूरक नैसर्गिक उत्पादनांकडे वळला आहे. त्याचा फायदा केळी धागे निर्मिती करणाऱ्या उद्योगांना मिळू लागला आहे.\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11891", "date_download": "2018-11-14T01:21:14Z", "digest": "sha1:DZJOEZE7GKCBQEIIUKIAJIEUM4QLWK7K", "length": 17116, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Improving soil quality can slow global warming | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजमीन व्यवस्थापनातून जागतिक तापमानवाढीचा वेग कमी करणे शक्य\nजमीन व्यवस्थापनातून जागतिक तापमानवाढीचा वेग कमी करणे शक्य\nबुधवार, 5 सप्टेंबर 2018\nकर्बवायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी जमिनीच्या व्यवस्थापनामध्ये (विशेषतः पिकांसोबत आच्छादन पिकांची लागवड, चराई, कडधान्यांची लागवड असे) योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवरील कृषी क्षेत्र आणि चराऊ कुरणे यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन अडवला जाईल. त्यामुळे जागतिक तापमानामध्ये अर्धा अंश सेल्सिअसने घट होऊ शकते, असे कॅलिफोर्निया- बर्केले विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासातून दिसून आले आहे.\nकर्बवायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी जमिनीच्या व्यवस्थापनामध्ये (विशेषतः पिकांसोबत आच्छादन पिकांची लागवड, चराई, कडधान्यांची लागवड असे) योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवरील कृषी क्षेत्र आणि चराऊ कुरणे यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन अडवला जाईल. त्यामुळे जागतिक तापमानामध्ये अर्धा अंश सेल्सिअसने घट होऊ शकते, असे कॅलिफोर्निया- बर्केले विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासातून दिसून आले आहे.\nवातावरणापेक्षाही अधिक प्रमाणात कार्बन हा मातीमध्ये साठवणे शक्य आहे. सध्या विविध कारणांमुळे उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात येतात. त्याचे निकष व लक्ष्य विविध देशांतील प्रतिनिधींनी निर्माण झालेली इंटरगव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेंट चेंज (आयपीसीसी) ठरवत असते. आयपीसीसीने आतापासून २१०० या वर्षापर्यंत एक अंशाने घट करण्याच्या निर्धािरत केले आहे. जमिनीच्या व्यवस्थापनातून जागतिक तापमानामध्ये किमान ०.१ अंश सेल्सिअसने घट करण्याचा उद्देश अभ्यासाच्या सुरवातीला ठेवण्यात आला होता. हे प्रमाण आयपीसीसीच्या एक अंशाने घट करण्याच्या निर्धारित लक्ष्याचा दहावा हिस्सा आहे. जेव्हा कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या उद्देशाने एकापेक्षा अधिक गोष्टीचा एकत्रित विचार केल्यानंतर कृषी व्यवस्थापनातील बदलामुळे जागतिक तापमानामध्ये ०.२६ अंश सेल्सिअसने घट शक्य असल्याचे लक्षात आले. त्याविषयी माहिती देताना पर्यावरणशास्त्र, धोरण आणि व्यवस्थापन विषयाच्या प्रा. व्हेंडी सिल्व्हर यांनी सांगितले, की केवळ मातीच्या व्यवस्थापनातून जागतिक तापमानामध्ये फरक पडू शकेल का, असा सामान्य प्रश्न अनेकांप्रमाणेच माझ्याही मनात होता. मात्र, आम्ही जेव्हा मातीच्या व्यवस्थापनामध्ये जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात केलेल्या बदलांचा विचार केला, तेव्हा त्याचा परिणाम स्पष्ट झाला. हे साध्य करण्याजोगे असल्याचा विश्वासही त्यातून निर्माण झाला.\nकोळसा किंवा पिकांचे अवशेष ऑक्सिजनरहित वातावरणामध्ये जाळून त्यापासून तयार केलेले बायोचार हे जमिनीमध्ये मिसळण्याची विवादास्पद पद्धत पर्यावरणासाठी योग्य ठरत नाही. त्यातून सामान्य तापमानवाढीच्या तुलनेमध्ये ०.४६ अंश सेल्सिअसने अधिक वाढ होत असल्याचे दिसून आले. प्रा. व्हेंडी सिल्व्हर, अॅलेग्रा मायर व सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘ऑनलाइन जर्नल सायन्स अॅडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले.\nकडधान्य विषय topics पर्यावरण environment\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/224?page=3", "date_download": "2018-11-14T00:44:57Z", "digest": "sha1:HRXJM3KEQTTAPNE2TJKOGPPRWAT3NRUK", "length": 12188, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्ग : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्ग\nवाऱ्याचा सोसाट, ढगांचा गोंगाट\nपाऊस मिठीत चिंब भिजला\nघास भरवते एकमेकाला तरुणाई\nजोडून तिफन, वादळावर आरूढ़\nरचते भारुड, बैलांची सवाई \nपाऊस मिठीत चिंब भिजला\nजोत सरकतो फुलवत हिरवाई\nछपुर ठिबकलं ओसरीत भरलं\nचिखलाचं जिणं जागीच सरकलं\nपाऊस मिठीत चिंब भिजला\nबळी घेत रोज एक रोगराई\n\"सर\" लांबून कुठूनतरी लहान मुलीचा आवाज कानावर पडल्यासारखं वाटलं त्याला. फळा पुसता पुसता त्याने मागे वळून पाहिलं. मुलांच्या नजरा फळ्यावर होत्या. भास झाला असेल असं वाटून पंकजने हाताने खडूची पावडर झटकली. तो हात पाठीमागे बांधून बाकांच्या मधून फिरत राहिला. मुलांच्या चेहर्‍यावरचा कोवळेपणा निरखून पाहता पाहता त्याला बिल्वाची आठवण येत होती. कशी दिसत असेल १४ वर्षाची असेल आता. म्हणजे जवळजवळ याच मुलांएवढी. ओळखेल १४ वर्षाची असेल आता. म्हणजे जवळजवळ याच मुलांएवढी. ओळखेल स्वीकारेल तिला मुळात आपल्याबद्दल काही माहीत असेल मनात येणार्‍या प्रत्येक प्रश्नाबरोबर त्याच्या फेर्‍यांचा वेग वाढत होता. आपण वर्गात आहोत. बाकांच्या मधून फेर्‍या मारतोय.\nअनोळखी वाट घनदाट वनी बोलाविते\nनिब्बरल्या तनामना नितळ गारवा देते\nहिरव्या रंगाच्या छटा पानोपानी अगणित\nसळसळ लहरते वार्‍यासंगे अविरत\nविजनात दूरवर घुमतसे घुघुत्कार\nपसरती अंधाराचे पडसाद रानभर\nपाखरांनो घरट्यात पिले हळूच जोजवा\nलखलख काजव्यांचा झाडाझाडावर दिवा\nऔद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा लेखक - अ‍ॅड. गिरीष राऊत\nऔद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा. औद्योगिकरणाचे विमान मानवजातीला व जीवसृष्टीला विनाशाकडे वेगाने नेत आहे. ते कोसळणार हे तर निश्चित आहे. ते कोसळण्याआधी सुरक्षितपणे उतरवावे. थोडक्यात क्रॅशलॅडिंग टाळावे. ते, त्यातील प्रवासी म्हणजे मानवजात वाचवण्यासाठी आवश्यक आहे.\nRead more about औद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा लेखक - अ‍ॅड. गिरीष राऊत\nमाटी कहे दुनिया को..\nमाटी कहे दुनिया को..\nRead more about माटी कहे दुनिया को..\nउन्हाळा संपता संपता पावसाची लागलेली चाहूल मनाला सुखावणारी असते आणि भिजवणारीही. ढग मोठ्या धिटाईने आकाशभर संचार करू लागलेले असतात. अवचित सुर्यालाही झाकण्याचं धाडस करू धजावतात ते. उन्हाची धग कमी होते आणि चाहूल लागते पावसाच्या पहिल्या सरीची. पावसाची वाट पाहण्याचा हा काळ, उन्हाळा संपतानाचा.\nRead more about उन्हाळा संपताना...\nआकाशाला भिडायला निघालेली, सरळ उंच वाढलेलं खोड त्यावर झुबकेदार टोकेरी पात्यांची भारदस्त झाडे म्हणजे ताड. ह्या ताडाच्या फळांच म्हणजे ताडगोळ्यांचं आणि माझा लहानपणापासून अतिशय सख्य. ताडगोळे म्हटल्यावरच माझ्या मनात शांत आणि मधुर भाव उमटतात. वाचताना कदाचित हे तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण असच आहे हे पुढच्या लिखाणावरून कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचेल.\nRead more about मधुर, मोहक ताडगोळे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://makarandkane.blogspot.com/2008/12/blog-post_26.html", "date_download": "2018-11-14T00:49:37Z", "digest": "sha1:PRF45AMX64SILTUT33D35WJSEWI2EHM2", "length": 14172, "nlines": 95, "source_domain": "makarandkane.blogspot.com", "title": "श्रीमधूक्ती: दिनांक २६ नोव्हेंबर २००८", "raw_content": "\nदिनांक २६ नोव्हेंबर २००८\nमागील लेखाला आता तीन आठवडे झालेत. आणि अजूनही खरं तर या blog जगात आल्यावर आपण ‘नित्यनेमाने’ काहीतरी लिहावं असं मनात होतं; पण ... असो\nआजचा दिवस २६ डिसेंबर असला तरीही गेले तीन आठवडे आपण सगळेच भारतीय त्या २६/११ प्रकरणातून मानसिकरित्या पूर्णत: बाहेर पडलेलो नाही. साहजिकच आहे. माझ्या कामाला थोडी विश्रांती असल्यामुळे असेल कदाचित; पण मी त्यासंबंधी विचार करतो. आणि दररोज येणाऱ्या बातम्या त्या विचारांना चालनाच देत असतात. अर्थात हे तीन आठवडे मला सुटी असल्याने, गेल्या काही दिवसात माझी खूप करमणूक झाली आहे; माझ्या महाविद्यालयात मी खूप मजा केली आहे. जे खरं असेल ते करायला आणि बोलायला कशाला घाबरा \"आई, चिंता करितो विश्वाची \"आई, चिंता करितो विश्वाची\" असे म्हणून विश्वकल्याणासाठी निघालेल्या योग्याची पात्रता माझ्याकडे नाही. (आणि कधी कधी वाटतं; का नाही\" असे म्हणून विश्वकल्याणासाठी निघालेल्या योग्याची पात्रता माझ्याकडे नाही. (आणि कधी कधी वाटतं; का नाही पण आपण जे आहे त्याकडे पहावं असा विचार मनात येतो. आणि मी जे आहे ते इथे मांडतो आहे. हे आहे माझ्या अवतिभवती, आणि स्वतः माझ्यात.\nकोकण रेल्वेचा एक डबा: \"अहो साहेब, ही तुमची bag इथेच राहिली की हो\" .... \"नीट बघा रं, काय बॉंब बिम्ब हाय काय त्येच्यात\" .... \"नीट बघा रं, काय बॉंब बिम्ब हाय काय त्येच्यात\" हे संभाषण अत्यंत संथपणे नेहमीच्या mood मध्ये होतं. अर्थात त्या bag मध्ये बॉंब नाहीच. म्हणून सर्व मजेत\nदूरदर्शनवरीलएका गायनस्पर्धेत एक स्पर्धक मुंबईची आहे. ती म्हणाली,\"हे मुंबई spirit नाही, ही अपरिहार्यता आहे.\" खरंच आहे. मुंबईमधील सर्व लोकांची धावपळ तशीच चालू आहे. पूर्वीप्रमाणेच सर्व कामे चालू आहेत. याचा अर्थ त्यांच्या मनात भिती नाही का हो तणाव नाही का पण शेवटी जगण महत्त्वाचं आहेच नाही का\nमाझी एक काकू म्हणते,\"पूर्वी काय झालं ते विसरा, आता या वेळेचं बोला. आता जे काही चालू आहे त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी आहेत. नेहमी बाबरी, १९९३, शिवसेना, गांधी या विषयावर चर्चा करता हे विषय आता चघळून चघळून जुने झाले हे विषय आता चघळून चघळून जुने झाले त्या काही लोकांनी मानवी साखळी केली, त्यातून काय साधले. काहीतरी निश्चित कृत्य करायला हवे \" काही अंशी बरोबर आहे तिचं; नाही का\nमाझ्या कॉलेजमध्ये गेल्या आठवड्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षेचे उपाय कडक होते. पण ते उपाय कडक म्हणून लोकं कुरबूर करत होती. मागील वर्षीपेक्षा प्रतिसादसुद्धा कमी होता... तर त्या कार्यक्रमांमध्ये बहुतेक कलाकारांनी आपापली कला त्या हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्यांना व नाहक बळी गेलेल्यांना अर्पण केली. पण एका कलाकाराचं मत वेगळं होतं- \"मी माझा कार्यक्रम कोणाला अर्पण करणार नाही. आपण ही संध्याकाळ आनंदात घालवू, मजा करू; बास त्यातच आपला विजय आहे त्यातच आपला विजय आहे\nचिपळूणमधील दै. सागर या वृत्तपत्राने शहीद शशांक शिंदे यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त एक खास पुरवणी काढली आहे. आजवर या पुरवण्या केवळ नेत्यांचे वाढदिवस, किंवा १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशाच दिवशी निघत असत. त्यात हा उपक्रम मला स्तुत्य वाटला.\nTimes Of India मध्ये काही लोकांच्या या वर्षीच्या \"new year partying\" बद्दलच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. दहशतवादी हल्ला नुकताच झाला असताना आपण अशी मजा करावी हे कित्येकांना मनातून कसंतरीच वाटत आहे. पण तरिही अनेक दिवसांनंतर मिळणारी ही मजा करण्याची संधी, त्यात मनावरचे हे अनेक दिवसांचे दडपण, त्यामुळे बहुतेकांनी नववर्षाचे स्वागत \"party\"ने करण्याचे ठरवले आहे.\nमाझा एक भाऊ म्हणतो, \" त्या हल्ल्याच्या वेळी एकाच्याही मनात आपण त्या अतिरेक्यांना काही फेकून मारावे, प्रतिकार करावा असं वाटलं नाही इतकी माणसं होती, त्यातील एकही साधी bag देखील फेकून मारू शकला नाही इतकी माणसं होती, त्यातील एकही साधी bag देखील फेकून मारू शकला नाही\nअशी एक ना दोन, अनेक मतं व्यक्ति तितक्या प्रकृती म्हणतात ना, तसंच हे आहे. आपण प्रत्येकजण काही ना काही विचार करतोय, चिंता करतोय. निदान त्या बातम्या जेव्हा या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतात तेव्हा तरी आपण काहीतरी विचार करतोच. शिवाय आर्थिक मंदीचे सावटदेखील आहेच. मला मात्र या सगळ्याने जास्तच विचार करावा असं वाटू लागलं आहे. मुळापासूनच सगळ्यांनी बदलणं भाग आहे. या हल्ल्यांमुळे आपल्या संपूर्ण व्यवस्थेमधील दोष ठळकपणे समोर येऊ लागलेत. section 49-O सारखे emails येऊ लागलेत. (त्या 49-O मध्ये फारसे तथ्य नाही हे आपण जाणतोच असो.) आपण चिडू लागलोय. हे बरंच झालंय. आता आपण असेच चिडलेले राहूया. क्रोधात शक्ती असते, पण तो क्रोधही योग्य ठिकाणी हवा. ती योग्यता कशात आहे ते आपण शोधूया.\nआज एका महिन्याने मी हे फारच आदर्शवादी लिहितोय असं काही जण म्हणतील. पण तसं नाही आहे. मला एकच वाटतं ते हे की आपण कोणतंही काम करताना त्या हल्ल्यांना विसरता कामा नये. काहींच्या एका हलगर्जीपणामुळे केवढं संकट ओढवलं, किती प्राण गेले हे आठवावं. तो हल्ला आपण विसरू नये, उलट अधिक सतर्कतेने काम करत रहावं असं मला वाटतं. शेवटी मागील लेखात म्हटल्याप्रमाणे अतिरेक्यांच्या बॉम्ब्सचा आवाज आता तरी आपण ऐकावा. या धोक्याच्या घंटेकडे आता दुर्लक्ष करता उपयोगी नाही.\nद्वारा पोस्ट केलेले Makarand MK येथे 15:21\nदिनांक २६ नोव्हेंबर २००८\nयदा किञ्चिज्ञोहम् द्विप इव मदान्धः समभवम् \nतदा सर्वज्ञोस्मित्यभवदवलिप्तम् मम मनः ॥\nयदा किञ्चित् किञ्चित् बुधजनसकाशादवगतम् \nतदा मूर्खोस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतम् ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-14T00:19:35Z", "digest": "sha1:4I5ZLOFAZGXB23GMV5QRETGSYGHOOH56", "length": 11919, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भगवानगड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nVIDEO पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे\nभगवानगडाच्या वादानंतर पंकजा मुंडेंना भगवानगड सोडावा लागला. त्यानंतर या वर्षीच्या भगवानबाबांच्या जन्मस्थानी अर्थात सावरगावात भव्य स्मारक उभं करून भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन केलं. काय बोलल्या पंकजा या मेळाव्यात पाहा या व्हिडिओ...\nMorning Alert: या आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या\nमहाराष्ट्र Oct 18, 2018\n पंकजा मुंडेंचं आज राजकीय शक्तिप्रदर्शन\nVIDEO : राम कदमांच्या 'त्या' विधानावर काय म्हणाल्यात पंकजा मुंडे\n पंकजा मुंडे नामदेव शास्त्रींपुढे नतमस्तक\nसावरगावात आम्हाला भगवानबाबा दिसताय, पंकजा मुंडेंकडून नव्या भगवानगडाचे संकेत\nपंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होणारच पण भगवानबाबांच्या जन्मभूमीत \nजिल्हा प्रशासनाने भगवानगड दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली\nतुम्ही काही गोपीनाथ मुंडे नाहीत, नामदेव शास्त्रींकडून पंकजांच्या पत्राला केराची टोपली\n\"मी लहान होते,तुम्ही मोठे व्हा,गडावर फक्त 20 मिनिटं द्या\",पंकजांचं भावनिक पत्र\nमहाराष्ट्र Sep 20, 2017\nसलग दुसऱ्या वर्षी भगवानगड वर्चस्व वाद चिघळला\nमहाराष्ट्र Sep 17, 2017\nमुंडे-शास्त्री वादामुळे दसरा मेळावा पुन्हा चर्चेत\nयंदाही भगवानगडावर राजकीय प्रवेशाचा ड्रामा, नामदेवशास्त्रींनी थोपटले दंड\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T00:31:31Z", "digest": "sha1:NALZTIJVQPLERGIMIS5JUNSHNWM6BV2I", "length": 11202, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शनाया- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nअंमलबजावणी करता येत नसेल तर 'दारूबंदी' हटवा - सुभाष देसाई\nMaratha Reservation : मराठा समाजाला अारक्षण...उद्याच्या अहवालात काय\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nलष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनववधूच्या वेशात दीपिका कशी दिसतेय, रणवीरचं राजबिंड रूपही कसं वाटतंय, याची फॅन्सना उत्सुकता आहे. पण आता आम्ही तुम्हाला अशी बातमी सांगणार आहोत, ज्यानं तुम्हाला धक्काच बसेल.\nशाहरुखच्या लेकाच्या वाढदिवसाला करण जोहरनं 'अशा' दिल्या शुभेच्छा\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nअशी कळली शनायाला प्रेमाची किंमत\n...म्हणून शनाया तुमच्या शुभेच्छांच्या मेसेजना उत्तर देणार नाही\nदिवाळीमध्ये संजय दत्तचं 'खलनायक' रूप, मीडियाला केली शिवीगाळ, Video व्हायरल\nBirthday Special : 'असं' करणार शनाया वाढदिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : संजय दत्तच्या मुलाचा प्रश्न ऐकलात तर तुम्ही नक्कीच इमोशनल व्हाल\nनागराजच्या ‘नाळ’ला शनाया देणार टक्कर\nVIDEO : ये जहाँ रंगी बनाएंगे म्हणत थिरकले भाऊजी, विक्रांत-गुरूनं दिली साथ\nदीपिका-प्रियांकानं लग्नाच्या बाबतीत घेतलाय मोठा निर्णय\nखूशखबर, जुनी शनाया परत येतेय\n'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेवरून अग्निशमन दलाचे कर्मचारी भिडले\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nVIDEO : मुंबईतल्या अंधेरीत रहिवाशी इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/category/news/?filter_by=featured", "date_download": "2018-11-14T01:24:14Z", "digest": "sha1:OMJ6E6KWR7KZP47S26JMB4O4SC3JJXIM", "length": 13230, "nlines": 100, "source_domain": "megamarathi.in", "title": "News Archives - MegaMarathi.IN", "raw_content": "\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘ख्वाडा’, ‘बबन’ नंतर भाऊराव घेऊन येताहेत ‘हैद्राबाद कस्टडी’\nसोशल मिडीयावर व्हायरल गेलेल्या ‘भावड्या’ ला भेटा ३ ऑगस्ट ला\nस्मिता पाटीलची भाची ‘झिल पाटील’ शिष्यवृत्ती या सिनेमात \nआपल्या संवेदनशील अभिनयाने मंत्रमुग्ध करणाऱ्या स्मिता पाटीलच्या भाचीचे म्हणजेच खान्देश कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या झिल पाटीलचे मराठी सिनेमात पदार्पण होते आहे, अखिल देसाई दिग्दर्शित...\nपु. ल. देशपांडेच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’वर आधारित ‘नमुने’ नावाची मालिका सब...\nमहाराष्ट्राचं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. महाराष्ट्रात stand up कॉमेडी खऱ्या अर्थाने सुरु करणारे पुलंचे विनोद आजही अजरामर आहेत. याच त्यांच्या साहित्यातील ‘व्यक्ती...\nस्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा – ‘संस्कृती कला दर्पण’ सोहळा...\nस्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा - 'संस्कृती कला दर्पण' सोहळा 10 जूनला मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस...\nअश्विनी भावे आणि तिच्या चाहत्यांमधील अंतर होणार कमी\nअश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव गेली २ दशके या क्षेत्रात कार्यरत आहे. तिने केलेल्या सर्वच भूमिका या रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनहि जिवंत आहेत....\nसावरखेड एक गाव नंतर सोनालीचा अजून एक थ्रिलर चित्रपट “7 रोशन...\nसावरखेड एक गाव नंतर सोनालीचा अजून एक थ्रिलर चित्रपट “7 रोशन व्हिला मराठी चित्रपट सृष्टीतील लाडकी अभिनेत्री सोनाली खरे हिने लहान वयातच अभिनय क्षेत्रातील तिच्या...\n गणवेश या आगळ्यावेगळ्या चित्रपटाचा खरा गणवेश (टीझर) सर्वांसाठी प्रदर्शित करण्यात आला. नुकताच या चित्रपटाच्या कलावंतांपैकी मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे, दिग्दर्शक...\nप्रेम कहाणी | आगामी चित्रपट\nएस. एन मुव्हीज निर्माता :- लालचंद शर्मा दिग्दर्शक :- सतीश रणदिवे कथा :- सतीश रणदिवे छायांकन :- विजय देशमुख संकलन :- विजय खोचीकर संगीतकार :- प्रविण कुवर गीते :- योगेश, राजेश...\nदगडी चाळीतील थरार लवकरच मोठ्या पडद्यावर १९९६ ची मुंबई... मुंबईतील तेव्हाची परिस्थिती रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्या दिवसात गाजलेली'दगडी चाळ' तिच्या नावाचा...\nमि. अँड मिसेस सदाचारी लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला इंडियन फिल्मस स्टुडियोज निर्मित 'मि. अँड मिसेस सदाचारी' या सिनेमाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या सिनेमासाठी निर्माता आणिदिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका आशिष वाघ बजावत आहेत. मुळात कॉर्पोरेट क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आशिष यांनी गेल्या दहावर्षात सुमारे ३०० सिनेमांची वितरीत केली आहे. आशिष वाघ आणि उत्पल आचार्य यांची केमिस्ट्री सगळ्याच बाबतीत उत्तम आहे. याजोडगोळीने एमएमएस या हिंदी सिनेमाची निर्मिती केली आहे. कुशाग्र दिग्दर्शकाचा अनुभव असलेल्या आशिषवाघ यांनी 'मि. अँड मिसेस सदाचारी' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर उत्पल आचार्य यांनी देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे. कोल्हापूर येथील चित्रनगरीत चित्रित होत असलेल्या या सिनेमाचा काही भाग मॉरिशियसमध्ये देखील शूट झाला आहेत. अतिशयनयनरम्य ठिकाणी सिनेमाचं भारताबाहेर शुटींग झालं आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. रोमॅंटिक,कॉमेडी आणि एक्शनचा उत्तम मेळ असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाचा टीझर 'तू ही रे' सिनेमासोबत पाहता येणार आहेत. ४डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमात पहिल्यांदा झळकलेली वैभव तत्ववादी आणिप्रार्थना बेहरे यांची जोडी या सिनेमात पुन्हा एकदा एकत्र येत असली तरीही त्यांच्या अभिनयाची वेगळीच छटा असलेल्या भूमिकापाहायला मिळणार आहे. त्यांची जोडी यंदा काय कमाल दाखवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अभिनेता मोहन जोशी, विजयआंदळकर, उमा सरदेशमुख, उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसाद जावडे अशा अप्रतिम कलाकारांची फौज चित्रपटात सुरु होणार आहे. यासिनेमाचं कला दिग्दर्शन महेश साळगावकर, छायादिग्दर्शन बालाजी रंघा, नृत्य दिग्दर्शन एफ.ए.खान आणि सुभाषनकाशे, संकलन मयूर हरदास, रंगभूषा महेश बराटे या अव्वल काम करणाऱ्या कलाकरांची फळी सिनेमासाठी काम करत आहे.त्याचबरोबर ओमकार मंगेश दत्त, गुरु ठाकूर आणि प्रणीत कुलकर्णी यांच्या अप्रतिम गीतांना पंकज पडघन आणि वी. हरीक्रिशननयांनी अफलातून संगीत दिल आहे. सिनेमाची धमाकेदार पटकथा आणि संवाद प्रवीण विठ्ठल तरडे यांची आहे. येत्या वर्षात प्रेक्षकांच्याभेटीला येणारा हा सिनेमा एंटरटेनमेंटची उत्तम मेजवानी असेल. Mr & MRS Sadachari Photos :\nअभिनय कट्ट्याच्या किरण नाकतीचे सिने दिग्दर्शन आणि निर्मितीत पदार्पण कट्टा म्हणजे चार चौघात रंगलेल्या बेसुमार गप्पा, पण कट्ट्याची हि व्याख्या बदलायला भाग पडणारा असा अभिनय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gram-procurement-status-sangli-maharashtra-7867", "date_download": "2018-11-14T01:28:48Z", "digest": "sha1:7FINOQTWULV5OWO45TLMEPZPKEGFIGY5", "length": 14915, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, gram procurement status, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली जिल्ह्यात दोन हजार क्विंटल हरभरा खरेदी\nसांगली जिल्ह्यात दोन हजार क्विंटल हरभरा खरेदी\nगुरुवार, 3 मे 2018\nसांगली : जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली या दोन खरेदी केंद्रांवर दोन हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. तसेच आजअखेर १४ हजार क्विंटल तूर खरेदी झाली असून अजून ४०० क्विंटल तूर खरेदीची शक्‍यता आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.\nसांगली : जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली या दोन खरेदी केंद्रांवर दोन हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. तसेच आजअखेर १४ हजार क्विंटल तूर खरेदी झाली असून अजून ४०० क्विंटल तूर खरेदीची शक्‍यता आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.\nसांगली जिल्ह्यात तासगाव तालुका आणि सांगली अशी दोन हरभरा खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. येथे हरभऱ्याला हमीभाव ४४०० रुपये क्विंटल आहे. आजअखेर यासाठी ६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तासगाव आणि सांगली येथील खरेदी केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी शेतकरी येत आहेत. मात्र, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यासह विटा तालुक्‍यात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.\nजिल्ह्यात हमीभावाने १४ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली असून अजून सुमारे ४०० क्विंटल तूर खरेदी होईल असा अंदाज मार्केटिंग अधिकारी आर. एन. दानोळे यांनी व्यक्त केला आहे.\nसांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात खरेदी केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे केली होती. या दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप पूर्व आढावा बैठक झाली होती.\nया बैठकीत आमदार अनिल बाबर यांनी प्रत्येक तालुक्‍यात कडधान्ये खरेदी करण्याची मागणी केली होती. त्या वेळी सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रत्येक तालुक्‍यात हमीभावाने कडधान्ये खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते.\nमात्र, अद्यापही त्यावर कार्यवाही केली नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. केवळ बैठकीत घोषणा केल्या जातात. पण प्रत्यक्षात त्यावर तोडगा काढला जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते आहे.\nसांगली तासगाव तूर हमीभाव खरीप हरभरा\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-accompanied-windstorm-some-parts-sangli-district-8969", "date_download": "2018-11-14T01:32:09Z", "digest": "sha1:VMOB3ASLLNO7HRQAW2CH7Y74FJNLXY7F", "length": 14300, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Heavy rain accompanied with windstorm in some parts of Sangli district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली जिल्ह्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस\nसांगली जिल्ह्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस\nमंगळवार, 5 जून 2018\nसांगली ः जिल्ह्यात रविवारी (ता. ३) रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. कडेगावसह तालुक्‍यात वांगी व अन्य भागांत तसेच तासगाव तालुक्‍यातील सावळजमध्ये जोरदार पाऊस झाला. वांगी (ता. कडेगाव) येथे वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. हा पाऊस खरीप हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे.\nसांगली ः जिल्ह्यात रविवारी (ता. ३) रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. कडेगावसह तालुक्‍यात वांगी व अन्य भागांत तसेच तासगाव तालुक्‍यातील सावळजमध्ये जोरदार पाऊस झाला. वांगी (ता. कडेगाव) येथे वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. हा पाऊस खरीप हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे.\nजिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी नांगरट, खुरटणी, सरी सोडणे आदी मशागतींला वेग येणार आहे. तासगाव पूर्व भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटसह तासभर मुसळधार पाऊस झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ताली, बांध तुडूंब भरले. वनविभाग व माळरानावर सी. सी. टी अंतर्गतच्या कामातून खोदलेल्या चऱ्या, लहान ओढे, बंधारे, तुडूंब भरून वाहत होत्या.\nखानापूर-विटा तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या तालुक्‍यात ५१.४ मिलीमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्‍यात पाऊस झाल्याने आगाप धूळवाफेवर भाताची पेरणी झालेल्या पिकास उपयुक्त ठरणार आहे. शेतकरी पावसाची खरीप हंगामातील मशागती आणि पेरणीसाठी प्रतीक्षा करत होता. अाता खरीप हंगामातील मशागतीला वेग वाढणार आहे.\nपरिसरात चांगला पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी मशागतीला गती मिळेल. पावसाने खरीप हाती लागण्याची आशा वाढली. द्राक्षबागांनाही फायदा होईल.\n- मोहन टेके, आरवडे, ता. तासगाव, जि. सांगली.\nतासगाव पाऊस केळी banana\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nजत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/CM-Devendra-Fadanvis-React-On-Audio-Clip-Which-Viral-from-Shivsena/", "date_download": "2018-11-14T01:08:37Z", "digest": "sha1:WIEMY7YYLVTQE3SVA3ACW3SSPEF2VX56", "length": 6267, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संपूर्ण क्लिप दाखवली असती तर शिवसेना तोंडावर पडली असती; मुख्यमंत्र्यांचा घणाघात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › संपूर्ण क्लिप दाखवली असती तर शिवसेना तोंडावर पडली असती; मुख्यमंत्र्यांचा घणाघात\nपराभव दिसला की लोक असे वागतात :CM\nमुबंई : पुढारी ऑनलाईन\nसाम, दाम, दंड, भेद ही कुटनिती आहे. तुम्ही ज्या कुटनितीचा वापर कराल त्याचाच वापर आम्ही करु असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून झालेल्या आरोपांना मूळ ऑडिओ क्लिप ऐकवून उत्तर दिले. शिवसेनेकडून त्या ऑडिओ क्लिपमधील शेवटचे वाक्य काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी संपूर्ण क्लिप कधीच दाखवलीच नसती कारण ते तोंडावर पडले असते असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.\nनिवडणुकीत बेछुट आरोप केले जातात त्याची उत्तरे दिली नाहीत तर लोकांना ते सत्य वाटते म्हणून आरोपांची उत्तरे देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंदद्र फडणवीस म्हणाले. ते पालघर पोटनिवडणुकीच्या भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलत होते. ऑडिओ क्लिप व्हायरल करुन शिवसेनेने मुख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मला फार आनंद झाला. पराभव दिसतो त्यावेळी लोक असे वागतात. त्यांनी जे ऐकवले त्याच्या आधीचे आणि शेवटचे काढून न टाकता ऐकवले असते तर कोणत्या नैतिकतेने आम्ही लढतो ते समोर आले असते. म्हणूनच ऑडिओशी छेडछाड करुन ती व्हायरल केली.\nमुख्यमंत्र्यांनी भाषण संपताच मूळ ऑडिओ क्लिप ऐकवली.‘आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाही पण आपल्याविरुद्ध कोणी सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही ही मानसिकता या निवडणुकीत ठेवली पाहिजे.असे त्या ऑडिओमध्ये शेवटचे वाक्य असे होते. मुख्यमंत्र्यांनी शेवटचे वगळलेले वाक्य त्यांनी पुन्हा पुन्हा ऐकवण्यास सांगितले\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमधील आपल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एका ऑडिओ क्लिपच्या आधारावर केला होता.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Sugar-tender-rose-again/", "date_download": "2018-11-14T00:41:44Z", "digest": "sha1:I4H3T2UIENJIIGAZIZFUXZ3HR4VPOU6V", "length": 7552, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साखरेच्या निविदा पुन्हा वधारल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › साखरेच्या निविदा पुन्हा वधारल्या\nसाखरेच्या निविदा पुन्हा वधारल्या\nकेंद्र सरकारकडून साखरेच्या घसरत्या भावाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांच्या दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे साखरेच्या निविदांमध्ये पुन्हा 150 ते 200 रुपयांनी वाढ होऊन त्या 2700 ते 2750 रुपयांवर पोहोचल्या आहेत. दहा दिवसांत निविदा अनपेक्षितरीत्या चारशे रुपयांनी वधारल्यामुळे घाऊक बाजारातही भाव क्विंटलमागे पुन्हा शंभर ते दीडशे रुपयांनी वाढून 2900 ते 2950 रुपयांवर पोहोचले आहेत. सट्टेबाजांची सक्रियताही साखरेच्या भावातील तेजीला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.\nउसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची रक्कम देण्यासाठी साखर कारखान्यांना अडचणी निर्माण झाल्यामुळे देशात सुमारे 21 हजार कोटी रुपये शेतकर्‍यांना देणे बाकी आहे. त्यामुळे विविध संघटनांकडून साखरेचे भाव सुधारण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची जोरदार चर्चा सध्या साखर उद्योगात सुरू आहे. त्याचा फायदा सट्टेबाजांनी उचलण्यास सुरुवात केल्यामुळेच साखरेच्या तेजीला पुन्हा एकदा उधाण आलेले असल्याचे बाजारपेठेतून सांगण्यात आले.\nएकीकडे निविदा उंचावणे किंवा कारखान्यांकडून साखरेची खुली विक्री (ओपन सेल) ठेवली जात असताना अपेक्षेप्रमाणे ग्राहक नाही. अन्यथा सध्याच्या निविदांच्या भावात आणखी वाढीस चालना मिळाली असती, अशी प्रतिक्रिया साखर उद्योगातून उमटत आहे.\nभाव बांधून साखर विक्रीवर मतभेद\nकेंद्राकडील उपाययोजनांमध्ये साखरेचे प्रतिक्विंटलचे भाव तीन हजार रुपये निर्धारित करून त्यापेक्षा कमी भावात साखर विक्री कारखान्यांनी करू नये, यावर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते. त्यामुळे साखरेच्या भावातील तेजीला उधाण येण्यास मदत झालेली आहे. तसे करताना घाऊक बाजारपेठांपासून जवळच्या अंतरावरील कारखान्यांना अधिक फायदा होऊ शकतो. कारण मोटारभाडे व हमाली आदी खर्च कमी लागणार आणि व्यापार्‍यांना स्वस्त ठिकाणच्या साखर खरेदीस पसंती मिळू शकते.\nत्यामुळे या पर्यायामुळे बाजारपेठेपासून दूरवरील अंतराच्या कारखान्यांच्या साखर विक्रीस अडचणी येण्याचीही चर्चा रंगली असून, या पर्यायावर मतभेद आत्ताच सुरू झाले आहेत. त्यामुळे साखर निर्यातीत प्रति टनास 55 रुपयांमध्ये आणखी अनुदान रक्‍कम वाढविणे, राखीव साठा करणे, अतिरिक्त साखर परेदशात जाण्यासाठी वेगळ्या उपाययोजनांबाबत केंद्र सरकारनेमका कोणता निर्णय घेणार यावरच पुढील स्थिती अवलंबून राहण्याची शक्यता असून 6 किंवा 7 जून रोजी यावर दिल्‍लीत निर्णय अपेक्षित असल्याची चर्चा सुरू आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Raising-of-full-statue-of-Dr-Kadam/", "date_download": "2018-11-14T00:36:10Z", "digest": "sha1:I7Z33WVDHEOEWNB7OMYZSRCFVV5W3UGX", "length": 4959, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉ. कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › डॉ. कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार\nडॉ. कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार\nकडेगाव : शहर प्रतिनिधी\nमाजी मंत्री (स्व.)डॉ.पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात बसस्थानक चौकालगत उभारण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्या मासिक सभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यासाठी नगरपंचायतीच्या अंदाजपत्रकात 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा आकांक्षा जाधव होत्या.\nनगरपंचायतीच्या सभागृहाचे ‘ (स्व.)डॉ.पतंगराव कदम स्मृती सभागृह’ असे नामकरण करावे आणि तिथे त्यांचे पूर्णाकृती तैलचित्र ठेवावे असा ठरावही मंजूर झाला.याशिवाय शहराच्या वेशीवर कराड ,विटा आणि तडसर रस्त्यावर त्यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्याचा ठरावही मंजूर झाला. अग्निशमन वाहन खरेदी व घरोघरी नळांना मीटर बसविणे असे ठरावहीसभेत मंजूर झाले. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत.\nनगराध्यक्षा जाधव म्हणाल्या, कडेगाव हे डॉ. पतंगराव कदम यांचे आवडते शहर. या तालुक्याची निर्मिती ,नगरपंचायतीची मंजुरी आणि या शहराचा विकास यात त्यांचे बहुमोल योगदान आहे. त्यामुळे कडेगावकरांनीच आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.उपनगराध्यक्ष साजिद पाटील, नगरसेवक सागर सूर्यवंशी ,राजू जाधव, दिनकर जाधव, सुनील पवार ,रिझवाना मुल्ला ,संगीता जाधव ,नीता देसाई, श्रीरंग माळी आदि नगरसेवक तसेच मुख्याधिकारी चरण कोल्हे उपस्थित होते.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/crime-issue-in-malshiras-solapur/", "date_download": "2018-11-14T01:16:15Z", "digest": "sha1:5DMKCNASGWK7QA2VGXFTWK42KXALF4ZU", "length": 5108, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉक्‍टरकडून रुग्णावर वस्‍तार्‍याने हल्‍ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › डॉक्‍टरकडून रुग्णावर वस्‍तार्‍याने हल्‍ला\nडॉक्‍टरकडून रुग्णावर वस्‍तार्‍याने हल्‍ला\nफोंडशिरस (ता. माळशिरस) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याने रुग्णावर सलूनमध्ये जाऊन वस्तार्‍याने हल्‍ला केला. या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले असून या डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.\nमारकडवाडी येथील विलास पांढरे (वय ५२) हे फोंडशिरस येथील पीएचसीमध्ये उपचाराकरिता गेले होते. यावेळी त्यांनी त्‍यांना असणारी समस्या डॉक्‍टर व त्‍यांची तेथेच कार्यरत असणार्‍या पत्‍नीसमोर सांगितली.यावेळी परस्परांमध्ये गैर समजूत होवून रुग्णालयात वाद झाले.\nयावेळी डॉक्‍टर रागात असल्याने विलास पांढरे तेथून निघून गेले. पांढरे सलून दुकानामध्ये निघून गेल्याची माहिती डॉ. दाते यांना कळाली. यावेळी त्यांनी सलूनमध्ये जाऊन पांढरे यांच्यावर सलून दुकानातील वस्‍तारा घेऊन हल्‍ला केला. यामध्ये पांढरे जखमी झाल्याने त्‍यांनी नातेपुते पोलिसात गुन्‍हा नोंद केला आहे.\nवैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज दाते व रुग्ण विलास पांढरे यांनी पोलिसात त्यांच्यातील भांडणे व गैरसमज मिटले असल्याचे सांगितल्याने त्‍यानुसार पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत गावातील ग्रामस्थांनी डॉक्टर विरोधी तक्रार केली आहे. ग्रामस्थांना कायदा हातात घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या असून तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि राजकुमार भुजबळ, पो.हे.कॉ. स्वरुप शिंदे करीत आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/22885", "date_download": "2018-11-14T01:29:44Z", "digest": "sha1:NEEYNNBIGCDFAC4MN6MDOKP3SC2DNAOU", "length": 32911, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चायना पोस्ट-सात | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /चायना पोस्ट /चायना पोस्ट-सात\nचीनच्या निसर्गात भौगोलिक परिस्थितीनुसार आश्चर्यकारक विविधता आहे पण तिथल्या नैसर्गिक, समृद्ध पर्यावरणासमोर कायमच कोणत्या ना कोणत्यातरी मानवनिर्मित अथवा नैसर्गिक आव्हानांचं संकट उभं ठाकलेलं असतं. शतकानुशतकं या संकटांशी सामना करताना चीनमधल्या नैसर्गिक पर्यावरणामधे कधी मुलभूत बदल होत गेले, कधी निसर्गाने हार पत्करली आणि बरेचदा तीव्र, उलटा वार करत यशस्वी प्रतिकारही केला.\nअफाट लोकसंख्या आणि बेफिकिर औद्योगिक प्रदुषण तर तिथल्या पर्यावरणाचे कायमस्वरुपी शत्रूच. त्यांच्यामुळे तिथल्या निसर्गाची, वन्यजीवनाची न भरुन येणारी हानी झालेली आहे. वाघ, पांडा, हत्ती, अनेकविध क्रौन्च जातींसारखे पक्षी त्यांची नैसर्गिक परिसंस्थाच नाहिशी झाल्यामुळे चीनमधून जवळपास नामशेष झाले आहेत.\nचीनी पर्यावरण, तिथल्या नैसर्गिक परिसंस्था आणि वन्यजीवन यांचं परस्परांशी असणारं नात काहीसं गुंतागुंतीचं. ते समजून घेताना चीनची आगळा भूगोल समजावून घेणं गरजेच होतंच.\n' द ग्रेट वॉल ऑफ चायना' चढून जात असताना आजूबाजूला सुंदर वृक्षराजीने भरलेल्या दर्‍या आणि धुकं असं सुरेख दृश्य दिसत होतं. एका टप्प्यावर रोपवे होता तिथे कुतूहलाने आम्ही गेलो. फारशी कोणी माणसं नव्हती. आता केबल कार येईल आणि त्यात बसून जाऊ, फोटो काढू, व्हिडिओ शूटिंग करु अशा अपेक्षेने आम्ही दोन्ही हातांमधे कॅमेरे, चढत असताना मिळालेले काही सुंदर दगड घेतलेले, खांद्यावर ट्रॅव्हलसॅक लटकलेली अशा अवस्थेत उभे होतो. आणि अचानक एक मोकळं बाकडं आलं. मागच्या युनिफॉर्ममधल्या चिनी गार्डनी झपकन आम्हाला त्या बाकड्यावर लोटलं, वरचं उघडं झाकण लावून टाकलं आणि ते बाकडं दिलं खालच्या दरीत लोटून. आम्हाला श्वास घ्यायचीही उसंत नाही आणि बाकड्याच्या समोर असलेल्या गजाला धरण्याकरता हातही रिकामे नाहीत. पाय टेकवायला जागा कुठे आहे हे शोधत असताना ते अधांतरीच लटकलेले आणि ते बाकडं चाललय पाताळासारख्या खोल दरीतून वरच्या कभिन्न कड्याच्या दिशेने. त्यावर कुठेतरी चिनी भिंतीचे कंगोरे अस्पष्टपणे धुक्यातून दिसणारे. भितीने ब्रम्हांड आठवलं. जराही हालचाल करुन सावरुन बसायचीही मुभा नाही. ते बाकडं असं जोरात हिंदकळायचं की पोटात गोळाच यायचा. हॅन्डीकॅमची कॅप काढायला हात हलवला तर डोक्यावरुन संथपणे जाणार्‍या घारीची सावली अंगावरुन सरकत गेली आणि मी अजून घाबरुन गेले. जेमतेम दहा मिनिटांच्या त्या थरकाप उडवणार्‍या प्रवासात एकच सुख की खाली नजर टाकल्यावर नितांतसुंदर वृक्षांचं दर्शन डोळ्यांना व्हायचं. काही झाडांच्या फांद्या, शेंडे पायाच्या तळव्यांना गुदगुल्या करायचे. चिनी निसर्गाचं ते रुद्रभिषण आणि इतक्या जवळून पाहिलेलं दृश्य केवळ अवर्णनीय. चीनच्या भिंतीच्या दिशेने वर जाणारा तो लाकडी पाळणा मंगोलियाच्या बाजूचा निसर्गही मधेच दाखवून जायचा. खोल दर्‍या, मधेच वाळवंट, काळसर हिरवी जंगलं आणि बर्फासारखे थंडगार वारे त्यावरुन येत आणि आमच्या अंगावरुन जाताना आमचं ते लाकडी बाकडं हिंदकळवून टाकत. अजून आठवलं तरी पायांना घाबरुन मुंग्या येतात. पण निसर्गदृश्य अविस्मरणीय. चीनच्या भिंतीवरुन दिसणारं ते दृश्य पाहिल्यावरच ठरवून टाकलं या आगळ्यावेगळ्या चिनी भूगोलावरच्या पर्यावरणाचा वेध घ्यायचाच.\nमग परतल्यावर झाली आमच्या चिनी मित्राच्या लिनच्या मागे माझी भुणभुण सुरु की मला चिनी वाईल्डलाईफची माहिती मिळेल अशा ठिकाणी घेऊन चल. त्याने मला बिजिंगच्या एका सहा मजली पुस्तकांच्या दुकानात नेऊन सोडलं. तिथे चिनी पानाफुलांची काही पुस्तकं होती पण ती बहुतेक सगळी चिनी भाषेतलीच. जी इंग्रजी पुस्तकं होती ती कॉफी टेबल पुस्तकांसारखी फोटोंनी भरलेली आणि प्रचंड महाग. शिवाय ती कॅरी करताही आली नसतीच. निराशाजनक प्रकार होता पण तिथेच मला बीबीसीने काढलेल्या वाईल्ड चायनाच्या दोन अप्रतिम डिव्हीडिजचा सेट मिळाला. लिनने त्याच्या युनिव्हर्सिटीमधल्या काही मुलांना विचारलं. त्यांच्याकडून मग युनिव्हर्सिटी एन्व्हायर्नेम्टल क्लबतर्फे चालणार्‍या पर्यावरणासंदर्भातल्या अवेरनेस कॅम्पेनमधे सहभागी असणार्‍या वॅन आणि लुई या दोन मित्रांचे फोननंबर मिळाले. त्यांनी आनंदाने मला त्यांच्या क्लबवर नेऊन माहिती द्यायचे कबूल केले.\nत्यांचा क्लब म्हणजे एखाद्या एनजिओच्या स्वरुपाचा होता. खूपसे नकाशे, आलेख, आकडेवारीचे तक्ते आणि काही पुस्तकं असलेल्या शेल्फ. पॉवरपॉइन्टवर एक दोन मुली कसल्यातरी प्रेझेन्टेशनची तयारी करण्यात मग्न असलेल्या. वॅनला अजिबात इंग्रजी येत नव्हतं. लुई शिकत असताना गाईडचं कामही करायचा त्यामुळे त्याचं इंग्रजी बर्‍यापैकी. त्याने मला चीनचा भौगोलिक नकाशा दाखवला. मला का ही ही कळलं नाही. त्यावर हिरवा रंग म्हणजे जंगल एव्हढं सोडून. शिवाय तो पर्यावरण प्रदुषणाची पातळी किती कमी झालीय, नद्यांमधलं लेडचं प्रमाण किती कमी झालय वगैरे जी माहिती आकडेवारीच्या स्वरुपात देत होता ती अगदिच कंटाळवाणी आणि माझ्या काहीच उपयोगाची नाही. त्याच्याही बहुतेक ते लक्षात आलं. मग त्याने मी दुसर्‍या दिवशी तुमच्या हॉटेलवर येतो असं म्हणून मला परत पोचवून टाकलं.\nदुसर्‍या दिवशी वँग्सोबत एक हसरी चिनी मुलगी. अ‍ॅना. ती शाळेत शिक्षिका होती. तिने तिच्या चिनी उच्चारांच्या इंग्रजीत माझ्याशी चिनी भूगोल, पर्यावरण संदर्भात बर्‍यापैकी गप्पा मारल्या. त्या गप्पा आणि बीबीसीच्या वाईल्ड चायनाच्या डिव्हीडिजमधून चिनी निसर्गाची थोडी थोडी ओळख व्हायला मदत झाली.\nआकारमानाच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर असणार्‍या चीनची भौगोलिक रचना तीन पायर्‍यांच्या स्वरुपात आहे. सर्वात वरच्या पायरीवर म्हणजे पश्चिमेला माउंट एव्हरेस्टसारखी उत्तुंग पर्वतराजी (या पर्वतराजीच्या दुसर्‍या बाजूला भारत). तिबेटही याच पायरीवर. ही पायरी जगावरचं आच्छादन (रुफ ऑफ द वर्ल्ड)म्हणून ओळखली जाते. अतीतीव्र हिवाळा (-४० डिग्री सेल्शियस) आणि तितकाच तीव्र उन्हाळा (४० डिग्री सेल्शियस) या प्रदेशातल्या तुरळक, विरळ पर्यावरणाला कारणीभूत ठरणारा. या प्रदेशात दक्षिणेला पांडा अस्वलांचं निवासस्थान. चीनचा मधला भाग म्हणजे दुसरी पायरी- हा भागही उंचसखल असा टेकड्यांचा बनलेला पण आता इथे बर्फ पडत नाही. चीनचा हा मध्यभाग बहुतांशी वाळवंटी आहे. गोबीचे सुप्रसिद्ध वाळवंट इथेच. काही भाग गवताळ कुरणांचा आहे ज्यात याक रहातात. इथे शेती होऊ शकत नाही. मंगोलिया याच भागात आहे. इथेही हवामान अत्यंत टोकाचं. पूर्व चीनमधे म्हणजे जिन्याच्या तिसर्‍या पायरीवर चीनमधल्या अजस्त्र नद्यांचे पॅसिफिक महासागरापर्यंत जाणारे जाळे आहे. यांगत्से आणि यलो रिव्हर त्यापैकी महत्वाच्या. चीनमधली सर्वात जास्त लोकसंख्या दाटीवाटीने या नद्यांच्या भोवताली स्थायिक आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय. (उत्तरेला गहू आणि दक्षिणेला तांदूळ अशी विभागणी). इथलं हवामान मध्यम असतं. नद्यांना सतत पुर येतो त्यामुळे जमिन सुपीक. इथे उत्तरेला चीनमधली घनदाट जंगले आहेत. त्यात हरण, रेनडिअरचे कळप, इतरही वन्यजीवन भरपूर आहे. वाघही त्यात अजून आपलं अस्तित्व टिकवून आहेत (कसं बसं अर्थात). चीनच्या दक्षिणेच्या वर्षारण्यातलं हवामान उन्हाळ्यात दमट आणि उष्ण. इथे मोठ्या प्रमाणात वादळेही होत असतात. या अरण्यांमधे जिन्सेन्ग ही चीनच्या पारंपरिक वन्य औषधीमधली महत्वाची आणि बहुमूल्य वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते. इथलं वन्यजीवनही समृद्ध आहे.\nचीनचा आर्थिक महासत्ता म्हणून होत असलेला उदय आणि तिथल्या समृद्ध पर्यावरणाचा र्‍हास यांचा आलेख समांतर जातो. चीनमधे फक्त २०% वन आच्छादन शिल्लक राहिल्यानंतर प्रदुषण विरोधक कायद्यांची, जंगलांच्या पुनर्मितीसंबंधातल्या कार्यवाहीची काटेकोर अंमलबजावणी चीनी सरकारने सुरु केली खरी पण जंगलाची प्राचीनता आणि त्यानुषंगाने मिळणारे नैसर्गिक फायदे याचं कायमस्वरुपी जे नुकसान या देशाचं झालं आहे ते भरुन निघणं केवळ अशक्य. याची जाणीव चीनमधल्या अनेकांना आहे.\nत्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट अशी की भौगोलिक दुर्गमतेमुळे अजूनही काही प्रमाणात ज्याला क्लोज्ड फॉरेस्ट किंवा अस्पर्शित जंगल म्हणतात ते तिथे शिल्लक राहू शकलं आहे. वाढत्या लोकसंख्येच्या आणि औद्योगिकीकरणाच्या दबावाचा धोका कायमच या जंगलांना राहणार आहे तरी पण युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेन्ट प्रोग्रॅम (UNEP) द्वारा या क्लोज्ड फॉरेस्टच्या रक्षणाकरता फार मोठे प्रयत्न चालू आहेत. वाढत्या वाळवंटीकरणाला (प्रतिवर्षी ७० किमी. इतका वाळवंटीकरणाचा वेग अजूनही आहे), पुर, वादळांच्या तडाख्यांना घाबरुन का होईना त्याला सकारात्मक प्रतिसाद चीनी सरकारकडून मिळत आहे हेही कमी नाही. फ्रेन्ड्स ऑफ नेचर सारख्या बिजिंगमधल्या काही एनजिओजचे सातत्याने चाललेले प्रयत्नही त्यांना हातभार लावतात. पातळ प्लास्टीक पिशव्यांवर संपूर्ण चीनमधे २००८ पासून कायद्याने बंदी आहे आणि कापडी पिशव्या, शॉपिंग बास्केट्सच्या वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणार्‍या कॅम्पेन्स ठिकठिकाणी चालू असतात. कायद्याच्या अंमलबजावणीचा कडकपणा चीनमधे भारतापेक्षा कितीतरी जास्त असूनही मोठी शहरे सोडली तर इतर छोट्या शहरांत प्लास्टिक पिशव्या सर्रास दिल्या घेतल्या जातात हे पाहून मला चांगलीच गंमत वाटली.\nफ्रेन्ड्स ऑफ नेचरतर्फे तिबेटन अ‍ॅन्टेलोप्स, वाघ, काही दुर्मिळ जातींची माकडे, पर्वतांवरील जंगले वाचवण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांमधे काही प्राचीन, पारंपरिक चिनी चित्रकारीतेमधे आढळणार्‍या निसर्ग, प्राण्यांच्या प्रतिकांचा वापर करुन घेणारी एक अभिनव मोहिम आहे. चीनी जनतेला दीर्घायुष्य, आरोग्य आणि एकंदरीतच निरामय आयुष्यासाठी आपल्या पूर्वपरंपरेत सतत डोकावून पाहण्याचे एक टिपिकल पौर्वात्य म्हणता येइल असे वेड आहे. त्यांच्यातल्या या भावनिकतेला आव्हान करण्यासाठी जुन्या, पारंपरिक चित्रकलेला पुनरुज्जिवित करुन, ती शिकवण्याच्या कार्यशाळा भरवून त्यातून जंगल, निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेश पसरवण्याचे हे प्रयत्न मला खूपच आवडले. चित्रकला काय किंवा कोणतीही कला ही यानिमित्ताने अशी सामाजिकतेला जोडली गेल्याने खूप काही साध्य होऊ शकते हे निश्चित.\nबिजिंगमधल्या फ्रेन्ड्स ऑफ नेचरतर्फे एक लघुपट महोत्सव मी तिथे होते त्या दिवसात भरवला गेला होता. त्यातला एक लघुपट तु बघायलाच हवा असा लिनचा आग्रह होता. खरं तर त्या दिवशीच आम्हाला हांगझोला परतायचे होते. हातात फक्त आठ तास होते. बिजिंगमधून शॉपिंग काहीच केलं नव्हतं. काही पुस्तकं खरेदी करायला पुन्हा त्या सहा मजली दुकानात चक्कर मारायची होती. पण लिनचा आग्रह पाहून आम्ही दोघांनी या सगळ्यावर पाणी सोडायचं ठरवलं. लिनने आपला वेळ खर्च करुन माझ्या हुटॉन्ग्जमधल्या अवांतर भटकंतीसाठी आणि (त्याच्या भाषेत)पानाफुलांच्या माहितीसाठी खूप मदत केली होती तेव्हा त्याचा आग्रह मोडवत नव्हता.\nलघुपट केवळ अप्रतिम होता. एक युरोपियन बोटॅनिस्ट आणि बिजिंगमधल्या वनस्पतीशास्त्र विभागातले दोन विद्यार्थी यांनी मिळून चीनमधल्या युनान प्रांतातल्या काही पवित्र, अस्पर्शित जंगलाच्या राखीव तुकड्यांच्या शोधासाठी (आपल्याकडच्या देवराया असतात तशा) एक मोहिम काही वर्षांपूर्वी आखली होती. त्या मोहिमेवर आधारीत हा लघुपट होता.\nया जंगलात चीनी चहाची खूप प्राचीन अशी झाडं (wild tea tree: camellia senensis) अस्तित्वात आहेत अशी माहिति फ्रान्झला म्हणजे त्या युरोपियन बोटॅनिस्टला होती. जिन्कोचीही सर्वात प्राचीन म्हणजे फॉरबिडन सिटीमधे होती त्या १५०० वर्ष जुन्या झाडांहूनही प्राचीन झाडं त्या देवरायांमधे आहेत. शोध घेत घेत हे तिथे युन्नान मधल्या बादा गावात येतात. तिथे मुक्काम ठोकतात. बादामधले आदीवासी गावकरी या देवरायांच्या रक्षणासाठी खूप पझेसिव्ह असतात. सगळ्या जगातला तांदूळ आणि चहा एक दिवस नष्ट होणार आहे अशी त्यांच्या तिथल्या देवळामधे भविष्यवाणी झालेली असते. आणि मग तांदूळ आणि चहाच्या झाडांचं मूळ वाण आपल्या जंगलात जपून ठेवण्यासाठी हे गावकरी आपले प्राणही पणाला लावायला तयार असतात. गावात आलेल्या परक्यांना तर ते ही माहिती देणंच अशक्य. तिथे हे वनस्पती संशोधक त्या चहाच्या झाडांचे आणि जिन्कोचे फोटो काढून नेण्यात शेवटी यशस्वी होतात त्याचा हा लघुपट. चहाचं झाड म्हणजे छोट झुडूप बघीतलेल्या मला चहाचा वीस मीटर उंचीचा आणि दीड मीटर घेराचा प्रचंड वृक्ष बघून धक्काच बसला.\nयुनानमधे इतक्या प्राचीन नाहीत पण तरी बर्‍याच जुन्या चहाच्या झाडांच्या काही बागाही आहेत ज्या सगळ्यांना बघता येतात. पुढच्या वेळी आपण त्या बघायला नक्की जाऊया असं लिनकडून वदवून घेण्यात आम्ही यशस्वी झालो आणि मग बिजिंगमधे काहीच शॉपिंग न झाल्याची खंत जरा कमी होऊ शकली.\n‹ चायना पोस्ट-सहा up चायना पोस्ट-आठ (फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड) ›\nवाचते आहे. तुझ्याबरोबर माझीही\nवाचते आहे. तुझ्याबरोबर माझीही चीन यात्रा होतेय..\n खूप आवडला हा भाग\n खूप आवडला हा भाग\nछान भाग. अगदी हिरवे गार\nछान भाग. अगदी हिरवे गार वाटले. हवेचे प्रदुषण खूप आहे का तिथे\nशर्मिला- ही मालिका मस्त होते\nशर्मिला- ही मालिका मस्त होते आहे खरंच. वाचते आहे.\nशर्मिला खूप छान माहिती\nशर्मिला खूप छान माहिती वाचायला मिळतेय. पुढच्या आठवड्यात चायनिज न्यूइअरबद्दल इथे सुट्टी आहे, त्यानिमित्ताने ५ दिवस चायनाला जायचा प्लॅन करतोय. अर्थात एखादा देश समजून घ्यायचा असेल तर ५ दिवस काहीच नाहीत याची कल्पना आहे.\nवाचते आहे.... हा भागही चांगला\nवाचते आहे.... हा भागही चांगला झालाय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/iball-slide-i7011-price-mp.html", "date_download": "2018-11-14T00:52:22Z", "digest": "sha1:CLXNWGCLCESX5JFKGQM3UE327MJBS5E2", "length": 7394, "nlines": 183, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "आबाल स्लीडे इ७०११ India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nआबाल स्लीडे इ७०११ किंमत\nआबाल स्लीडे इ७०११ वरIndian बाजारात सुरू 2011-09-15 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nआबाल स्लीडे इ७०११ - चल यादी\niBall स्लीडे इ७०११ टॅबलेट Black\nसर्वोत्तम 6,994 तपशील पहा\nआबाल स्लीडे इ७०११ - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत आबाल स्लीडे इ७०११ वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nआबाल स्लीडे इ७०११ वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआबाल स्लीडे इ७०११ - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 7 Inches\nफ्रंट कॅमेरा Yes, 2 MP\nइंटर्नल मेमरी 8 GB\nएक्सटेंडबले मेमरी 32 GB\nबॅटरी कॅपॅसिटी 4400 mAh\nप्रोसेसर स्पीड 1 GHz\niBall स्लीडे इ७०११ टॅबलेट Black\n1/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T01:16:13Z", "digest": "sha1:TRKNFHUOLYYDRHYG2VKKWPFWEK3M77KL", "length": 8063, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीदेवींचा कट रचून खून करण्यात आला; माजी एसीपीचा दावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीदेवींचा कट रचून खून करण्यात आला; माजी एसीपीचा दावा\nनवी दिल्लीः बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ आता आणखी वाढले आहे. श्रीदेवींचा मृत्यू अपघाती किंवा आकस्मिक नव्हता, तर कट रचून त्यांचा खून करण्यात आला, असा खळबळजनक दावा दिल्लीतील एका माजी पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. वेद भूषण असे त्यांचे नाव असून ते सध्या खासगी तपास संस्था चालवतात.\nश्रीदेवींचा मृत्यू ज्या खोलीत झाला, त्या खोलीत जाण्यास पोलिसांनी नकार दिल्याने वेद भूषण यांना त्याच्या शेजारच्या खोलीत मुक्काम केला होता. त्या रात्री श्रीदेवी यांच्या खोलीत काय घडले असेल, कसे घडले असेल, हा प्रसंग त्यांनी अगदी बारकाईने तपासून पाहिला. त्यावरून, या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याचा त्यांना दाट संशय वाटत आहे. याबाबतचे वृत्त ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिले असून, श्रीदेवींच्या मृत्यूशी संबंधित अनेक प्रश्नांची समर्थनीय उत्तरंच मिळत नसल्याचे वेद भूषण यांनी म्हटले आहे.\nदुबईतील जुमेरा एमिरेट्स टॉवर्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये 24 फेब्रुवारीच्या रात्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छवास थांबेपर्यंत त्याला बाथटबमध्ये बळजबरी बुडवून धरणे शक्य आहे. त्यात फारसा कुठलाच पुरावा मागे उरत नाही आणि हे सगळेच कसे अपघाती होते, हे सहज भासवता येते. तसेच काहीसे श्रीदेवींच्या बाबतीतही झाले आहे. हा ठरवून केलेला खून आहे, असे वेद भूषण यांचे म्हणणे आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वसंवाद आणि आपण\nNext articleIPl 2018 : महिलांच्या आयपीएल लढतीसाठी संघ जाहीर, मंधाना व हरमनप्रीत यांच्याकडे नेतृत्व\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\nसंघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख जाहीरनाम्यात नाही : कॉंग्रेसचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/priorities-rural-roads-15399", "date_download": "2018-11-14T01:12:29Z", "digest": "sha1:U7QK6YGLNGYE5M2WBCZWPBXATZY7Y7ZR", "length": 16803, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "The priorities for rural roads ग्रामीण रस्त्यांसाठी आता प्राधान्यक्रम | eSakal", "raw_content": "\nग्रामीण रस्त्यांसाठी आता प्राधान्यक्रम\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nसातारा - राज्यात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची वाट लागलेली आहे. 2001-2021 च्या रस्ते विकास आराखड्यानुसार राज्यात इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची एकूण प्रस्तावित लांबी साधारणतः दोन लाख 36 हजार किलोमीटर इतकी आहे. राज्यात रस्त्यांची कामे प्राधान्यक्रमाने व्हावीत यासाठी जिल्हा परिषदांना डिसेंबर 2016 पर्यंतच इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग यांच्या तालुकास्तरावर प्राधान्यक्रम याद्या तयार कराव्या लागणार आहेत. त्याला पुढील आर्थिक वर्षाच्या जिल्हा नियोजनच्या आराखड्यात मंजुरी घ्यावी लागणार आहे.\nसातारा - राज्यात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची वाट लागलेली आहे. 2001-2021 च्या रस्ते विकास आराखड्यानुसार राज्यात इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची एकूण प्रस्तावित लांबी साधारणतः दोन लाख 36 हजार किलोमीटर इतकी आहे. राज्यात रस्त्यांची कामे प्राधान्यक्रमाने व्हावीत यासाठी जिल्हा परिषदांना डिसेंबर 2016 पर्यंतच इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग यांच्या तालुकास्तरावर प्राधान्यक्रम याद्या तयार कराव्या लागणार आहेत. त्याला पुढील आर्थिक वर्षाच्या जिल्हा नियोजनच्या आराखड्यात मंजुरी घ्यावी लागणार आहे.\nजिल्हा वार्षिक योजनेत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण आणि इतर जिल्हा रस्ते विकास, मजबुतीकरण या जिल्हास्तरीय योजनांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या सूचना वित्तीय वर्ष एप्रिल 2017 पासून लागू करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदांना 2017-18 मधील वित्तीय वर्षात काम करण्यासाठी, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणीसाठी डिसेंबर 2016 पर्यंतच इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची तालुकास्तरावर पेव्हमेंट कंडिशन इंडेक्‍स (पीसीआय) व इतर निकषानुसार प्राधान्यक्रम याद्या तयार कराव्या लागणार आहेत. याद्या तयार करून त्याला मान्यता, मंजुरी ही डिसेंबर 2016 अखेरपर्यंत घेण्याचे आदेशित करण्यात आले आहे.\n2001-2012 च्या रस्ते विकास आराखड्यानुसार राज्यात इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या एकूण प्रस्तावित लांबीपैकी प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी रस्ते क्षेत्रासाठी जिल्हा नियोजन समिती, आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास विभाग यांच्याकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर व्हावा, कामांमध्ये सुसूत्रता राहावी, त्याचप्रमाणे कामात (डुप्लिकेशन) होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना निश्‍चित करण्यात आल्या आहेत.\nजिल्हा परिषदेअंतर्गत तालुकास्तरावर पीसीआय (पेव्हमेंट कंडिशन इंडेक्‍स) आधारे वेगवेगळ्या प्राधान्यक्रम याद्या तयार करणे. निधी उपलब्धेनुसार कार्यकारी अभियंता (पीएमजीएसवाय) यांच्याकडील तालुकानिहाय प्राध्यान्यक्रम यादी व जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील याद्यांचे एकत्रिकरण करणे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर-प्रस्तावित रस्ते वगळून उर्वरित रस्त्यांपैकी प्राधान्यक्रम यादीनुसार पात्र रस्ते निवडणे, तालुकानिहाय इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करणे यासाठी लागणारा निधी विचारात घेऊन हा निधी परत जाऊ नये यासाठी आता डिसेंबर 2016 पर्यंत रस्त्यांच्या प्राधान्यक्रम याद्या तयार कराव्या लागणार आहेत.\nअनेक ठिकाणी निविदेतून पळवाट काढण्यासाठी रस्त्यांच्या कामाचे छोटे-छोटे तुकडे पाडून ती केली जातात. आता मार्गदर्शक सूचनांमध्ये मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या काम करण्याच्या क्षमता, तसेच निविदा प्रक्रियेचे टप्पे नजरेसमोर ठेवून कामांचे तुकडे पाडण्यास मनाई करण्यात आली आहे.\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nआंबेगाव-शिरूरमध्ये भीषण पाणी टंचाई\nमंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर...\nलातूर : येथील महापालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा सातत्याने पेटतो आहे. हेच लोन आता शहरात आले आहे. मंगळवारी (ता.13) जिल्हा बँकेच्या पाठीमागील मिनी...\nभोजापूरच्या पाण्यासाठी नाशिक-पुणे महामार्गावर रस्तारोको\nतळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता....\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/lokgeet/word", "date_download": "2018-11-14T00:18:45Z", "digest": "sha1:TZEJZXJQEZGX2NVJIMOJ7UVWLI642BRI", "length": 5798, "nlines": 59, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - lokgeet", "raw_content": "\nपहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.\nसंदर्भ - भाऊ बहिण १\nपहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.\nसंदर्भ - भाऊ बहिण २\nपहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.\nसंग्राहिका - सौ. मीनाक्षी दाढे\nलग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.\nसंग्राहिका - सौ. यशोदा पाटील\nलग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.\nसंग्राहिका - सौ . कुमुदिनी पवार\nलग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.\nओवी गीते : इतर\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह २\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ३\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ४\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ५\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ६\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ७\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ८\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ९\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १०\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ११\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १२\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १३\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/warnanagar-fraud-corer-matter-three-officer/", "date_download": "2018-11-14T00:26:02Z", "digest": "sha1:YEXJDPEZYTAVN2AMORQ6DEBXWEFUYEBI", "length": 5902, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस उपअधीक्षकांसह चौघांची चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पोलिस उपअधीक्षकांसह चौघांची चौकशी\nपोलिस उपअधीक्षकांसह चौघांची चौकशी\nवारणानगर येथील कोट्यवधी रुपयांच्या चोरीप्रकरणी ‘सीआयडी’ने पुन्हा चौकशीची व्याप्ती वाढविली आहे. कोल्हापूर व सांगली पोलिस दलातील पोलिस उपअधीक्षकांसह चार अधिकार्‍यांकडे सखोल चौकशी करण्यात आली आहे. आणखी तीन अधिकार्‍यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. सोमवारी अथवा मंगळवारी संबंधितांची चौकशी शक्य आहे, असे सांगण्यात आले.\n‘सीआयडी’च्या वरिष्ठ सूत्राकडून वृत्ताला दुजोरा देण्यात आला. तपास पथकातील अधिकार्‍यांनाच सीआयडी चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने पोलिस वर्तळात खळबळ उडाली आहे.वारणानगर चोरीप्रकरणी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची कोल्हापूर व सांगली पोलिस दलामार्फत स्वतंत्र चौकशी सुरू होती. मुख्य सूत्रधार मैनुद्दीन मुल्ला याने साथीदाराच्या मदतीने केलेल्या मुख्य गुन्ह्यांचा तपास सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणचा निलंबित अधिकारी व संशयित विश्‍वनाथ घनवटसह अन्य पोलिस करीत होते.\nअप्पर महासंचालकांच्या सूचनेमुळे तपासाच्या व्याप्तीत वाढ अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी आठवड्यापूर्वी वारणानगर चोरीचा तपास करणार्‍या सीआयडी अधिकार्‍यांची कोल्हापूर येथे गोपनीय बैठक घेऊन आढावा घेतला होता.\nपोलिस उपअधीक्षकांचीसाडेपाच तास चौकशी सीआयडी अधिकार्‍यांनी एका पोलिस उपअधीक्षकांकडे तब्बल साडेपाच तास चौकशी केली. त्यानंतर अन्य तीन अधिकार्‍यांकडे प्रत्येकी तीन तास चौकशी सुरू होती. सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याची अपूर्ण झालेली चौकशी सोमवारी होणार आहे.\nआणखी तिघांना चौकशीसाठीहजर राहण्याच्या नोटीस आणखी तीन पोलिस अधिकार्‍यांना चौकशीसाठी येथील सीआयडी कार्यालयात हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सोमवारी अथवा मंगळवारी चौकशी शक्य आहे, असेही वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Vidarbha-teachers-do-not-have-rehabilitation-in-Konkan/", "date_download": "2018-11-14T00:24:06Z", "digest": "sha1:67V3UATSBTHZZK6QXLWFDOLCVQATZDMA", "length": 8086, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विदर्भातील शिक्षकांचे कोकणात पुनर्वसन नको! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › विदर्भातील शिक्षकांचे कोकणात पुनर्वसन नको\nविदर्भातील शिक्षकांचे कोकणात पुनर्वसन नको\nविदर्भ, मराठवाड्यातील शिक्षकांचे कोकणात पुनर्वसन नको, जिल्हा बदल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी व येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी धोरणात बदल करून आगामी भरतीत स्थानिक डी. एड., बी. एड. बेरोजगारांना 70 टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी. एड., बी. एड.धारक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.\nसिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड., बी. एड.धारक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आपले उपोषण सुरू केले. स्थानिकांना भरतीत प्राधान्य द्या या मागणीसाठी केलेल्या या उपोषणाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष भीवसेन मसुरकर, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, लखू खरात यांनी केले. यावेळी भाग्यश्री नर, वृषाली शिंदे, गणपत डांगींसह डी. एड., बी. एड. बेरोजगार मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले होते. या उपोषणास राज्य शिक्षक समितीचे राजन कोरगावकर, अध्यक्ष नंदकुमार राणे, चंद्रसेन पाताडे, नामदेव जांभवडेकर, चंद्रकांत अणावकर आदी उपस्थित होते.\nशिक्षक भरतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड., बी. एड.पदवीधारकांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लक्षवेधी उपोषण सुरू केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे कोकणातील जिल्हे दुर्गम भागात आहेत. अशा प्रतिकुल परिस्थिीत डी.एड., बी. एड. स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य मिळावे या आशेने शासनाकडे पाहत आहेत.\nशिक्षक भरती सुरू होण्याच्या मार्गावर असताना गुण वाढवून देणार्‍या रॅकेटने राज्यभर खळबळ उडाली आहे. 2010 प्रमाणे आताच्या भरतीतही गैरप्रकार घडत असून गुण वाढवून देण्याबाबतचे संभाषणही व्हायरल झाले आहे. या रॅकेटची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच आगामी भरतीत स्थानिकांना 70 टक्के प्राधान्य द्यावे अन्यथा परप्रांतीय उमेदवारांची भरती झाल्यास या विरोधात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या कांकणातील जिल्ह्यात बोगस शिक्षकांना रूजू करून न घेण्याबाबत प्रत्येक जिल्ह्यात उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला.\n2010 च्या भरतीचा सर्वाधिक फटका कोकणाला\n2010 साली रत्नागिरी जिल्ह्यात 1157 जागांसाठी शिक्षक भरती झाली. त्या भरतीत जिल्ह्यातील स्थानिक तरणांना डावलण्यात आले होते. जिल्ह्यातील फक्‍त 37 उमेदवार नोकरीला आहेत. उर्वरित उमेदवार विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हिच स्थिती होती. जिल्हास्तरावर होणारी भरती 2010 नंतर राज्यस्तरावरून झाल्याने याचा सर्वात मोठा फटका कोकणातील तरूणांना बसला आहे. हेच धोरण पुन्हा राबविले जात आहे. ते रद्द करावे तसेच विदर्भ , मराठवाड्यातील बेरोजगारांचे कोकणात पुनर्वसन नको आदी मागण्या डी.एड., बी.एड. धारक संघटनेच्या आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Peon-Promotions-CEO-gave-the-file-for-this-3-day-deadline/", "date_download": "2018-11-14T00:45:20Z", "digest": "sha1:HQQFFH6HRA7RDRJCV6L5GWIOJUKBKGLU", "length": 6584, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिपाई पदोन्नती फाईलसाठी सीईओंनी दिली ३ दिवसांची मुदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शिपाई पदोन्नती फाईलसाठी सीईओंनी दिली ३ दिवसांची मुदत\nशिपाई पदोन्नती फाईलसाठी सीईओंनी दिली ३ दिवसांची मुदत\nशिपाई पदोन्नतीची फाईल तीन दिवसात (दि. 15 डिसेंबरपर्यंत) सादर करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिल्या आहेत. लिपिकांना कालबद्ध पदोन्नती लाभाच्या फाईल दि. 20 डिसेंबरपर्यंत सादर करण्याच्या सुचानाही दिल्या.\nजिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर बाबर, राज्य उपाध्यक्षा स्वप्नाली माने, विशाल पाटील, कार्याध्यक्ष शरद कदम, बी. एस. पाटील, अरूणा कोले, अनिता पाटील, सुधीर मोरे, प्रशांत बुचडे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षा उज्ज्वला हिप्परकर, धनंजय पाटील व संघटना पदाधिकार्‍यांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांची भेट घेतली. मागण्यांचे निवेदन सादर केले. सामान्य प्रशासन विभागाकडील 28 शिपायांची पदोन्नती रखडली आहे. हा प्रश्‍न संघटनेने प्रकर्षाने उपस्थित केला. दि. 15 डिसेंबरपर्यंत शिपाईंची कनिष्ठ लिपिकपदी पदोन्नतीसंदर्भातील फाईल सादर करण्याची सुचना राऊत यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिली. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती होणार असल्याचे समजते.\nलिपिकांना बारा वर्षे व चोवीस वर्षे सेवेनंतरच्या कालबद्ध पदोन्नती लाभासंदर्भातील फाईल दि. 20 डिसेंबरअखेर सादर करा, अशाही सुचना राऊत यांनी दिल्या आहेत. कक्षअधिकारी पदोन्नतीची तात्काळ कार्यवाही करावी, जिल्हा परिषद स्वीय निधीतून गुणवंत लिपिक पुरस्कार सुरू करावी, प्रलंबित वैद्यकीय देयकांची प्रकरणे मंजूर करावीत, बीडीएस प्रणालीत चुक झाल्यास 1 हजार रुपये दंड आहे तो कमी करावा, क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरू कराव्यात आदी मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.\nमहिलेची दोन मुलांसह विहिरीमध्ये आत्महत्या\n‘त्या’ चौघांना मलेशियात तीन महिने कारावास शिक्षा\nदुचाकी-टेम्पो अपघातात विट्यात पिता-पुत्र ठार\nसमडोळीत जुगार अड्ड्यावर छापा\nकामटेच्या मामेसासर्‍यास १४ दिवस कोठडी\nसांगलीतील तांदूळ व्यापार्‍याचे दिल्लीत अपहरणनाट्य\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/bhilar-Four-Live-Award-for-Panchgani-Municipality/", "date_download": "2018-11-14T00:52:12Z", "digest": "sha1:OY4H3FJPYNMEN7AOHOJKQ4UIUEWI4MIV", "length": 8075, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाचगणी नगरपालिकेला फोर लिव्हझ अ‍ॅवॉर्ड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पाचगणी नगरपालिकेला फोर लिव्हझ अ‍ॅवॉर्ड\nपाचगणी नगरपालिकेला फोर लिव्हझ अ‍ॅवॉर्ड\nभिलार /पाचगणी : वार्ताहर\nदिल्ली येथील विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्यावतीने घनकचरा निर्मूलनाचे उत्कृष्ट काम केलेल्या पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेला फोर लिव्हझ अ‍ॅवॉर्ड देऊन नुकतेच गौरविण्यात आले. दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार केंद्राचे सहसंचालक चंद्र भूषण यांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर यांना प्रदान करण्यात आला.\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत भारतातील सुमारे 4400 नगरपालिकांमधून पश्चिम विभागातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या यशोगाथेचा झेंडा दिल्ली दरबारी फडकला. दिल्ली येथील विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्यावतीने स्वच्छतेत दिशादर्शक व आश्वासक काम करणार्‍या 18 राज्यातील बेंगलोर, छत्तीसगड, वेंगुर्ला, अशा 20 नगरपालिकांच्या पदाधिकारी व कर्मचार्‍यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत पाचगणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी पालिकेने ओला व सुका कचरा वर्गीकरण, ‘स्वच्छ भारत पॉईंट’ या प्रकल्पाविषयीची माहिती सादर करून सर्वांनाच प्रभावित केले.\nसौ. लक्ष्मी कर्‍हाडकर म्हणाल्या, दिल्ली ही देशाची राजधानी असून या शहराच्या एका प्रभागाएवढी पाचगणीची लोकसंख्या आहे. देशातील नावाजलेले पर्यटनस्थळ म्हणून हे जगप्रसिद्ध असल्याने कचरा निर्मूलनाची मोठी जबाबदारी पालिका प्रशासनावर असल्याने आम्ही फक्त घनकचरा निर्मूलनावर आग्रही राहिलो. यासाठी प्रत्येक कुटुंबाला ओला व सुक्या कचर्‍यासाठी दोन वेगवेगळ्या बकेट देऊन ओला व सुका कचरा वर्गीकरणाची लोकांना सवय लावली. पुढे हा कचरा डेपोवर उभारलेल्या स्वच्छ भारत पॉइंटच्या माध्यमातून गांडूळ खत व त्यानंतर या कचरा डेपोचे रूपांतर बाग बगिच्यात झाल्याने पर्यटकांनाही आश्‍चर्य वाटले. पाचगणी पालिकेने स्वच्छ भारत अभियानात देशात पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावला या पार्श्वभूमीवर कर्‍हाडकर यांनी पालिकेच्या कचरा निर्मूलन कामाचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केल्याने सर्व उपस्थितांनी त्यांचे उभे राहून टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली. सौ. कर्‍हाडकर पुढे म्हणाल्या, मोठ्या शहरांना निधीची कमतरता नसल्याने स्वच्छतेत काम करण्यासाठी त्यांना कसलीही अडचण येत नाही परंतु छोट्या शहरांना निधीसाठी खूपच संघर्ष करावा लागतो. त्यामुळे आम्ही कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचा आधुनिक प्रकल्प उभा केला. अशा कार्यशाळेतून मिळालेला अनुभव पुढील कामासाठी अधिक बळ देणारा आहे त्यामुळे या पुढील काळात घनकचरा व्यवस्थापन व त्यातून मिळणारी उत्पादने यांच्या अभ्यासासाठी आपण विविध ठिकाणांना भेटी देणार आहोत. सादरीकरण आणि विशेष गौरवाबद्दल नगराध्यक्षा सौ. कर्‍हाडकर व सर्व सहकारी नगरसेवक, पालिका कर्मचारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Three-of-the-accused-rejected-the-bail/", "date_download": "2018-11-14T00:42:53Z", "digest": "sha1:X2ZWDSZR3AMWF5FJJJ7RBPFGQFF55VAQ", "length": 4995, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सख्ख्या भावाच्या खूनप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सख्ख्या भावाच्या खूनप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला\nसख्ख्या भावाच्या खूनप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला\nदारुसाठी पैसे मागून त्रास दिल्याच्या कारणावरुन सख्ख्या भावाचा अपहरण करुन खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एम.पाटील यांनी फेटाळून लावला.शाकिर शकुर शेख (वय 41, रा. शिवगंगा नगर), तारीक उर्फ परवेज ताजोद्दीन शेख (वय 32) व साजीद शकुर शेख (दोघे रा. सिध्देश्‍वर नगर मजरेवाडी) अशी जामीन फेटाळण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर अनिस शेख असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.\nअनिस यास दारुचे व्यसन होते. तो आरोपीकडे दारुसाठी नेहमी पैशांची मागणी करत होता. पैसे न मिळाल्यास मयत अनिस हा आरोपींना शिवीगाळ व मारहाण करत होता. तो 20 मार्च 2017 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. तो परत आला नसल्याने अनिसची पत्नी रुकय्या यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.\nगुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासात आरोपींनी अनिसचे अपहरण करुन, नंतर त्याला मारहाण करुन त्याचा खून करुन त्याचा मृतदेह कर्नाटक हद्दीत नेऊन टाकल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केले होते.या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड.जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संतोष न्हावकर, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. शशी कुलकर्णी व अ‍ॅड. मिलिंद थोबडे हे काम पाहत आहेत.\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/tag/wallet/", "date_download": "2018-11-14T01:18:41Z", "digest": "sha1:3RSKXXEJBAKZSU5HCYWUQZV5D2BPNTQK", "length": 10073, "nlines": 114, "source_domain": "traynews.com", "title": "wallet Archive - Blockchain बातम्या", "raw_content": "\nऑक्टोबर 26, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nऑक्टोबर 24, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nऑक्टोबर 4, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nसप्टेंबर 4, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nऑगस्ट 24, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 25, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 11, 2018 प्रशासन\nक्रिप्टो किरकोळ POS विकसक जागतिक पातळीवर 100k मशीन वाटप करण्याची योजना आखली आहे 2021 झॅक Cheah, Pundi एक्स येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, एक\nवाचन सुरू ठेवा »\nजून 18, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजून 3, 2018 प्रशासन\nEthereum Wallet ImToken आहे $ 35ठेवी बी, पेक्षा जास्त 99% अमेरिकन बँका\nवाचन सुरू ठेवा »\nमे 14, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nमे 8, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nमार्च 10, 2018 प्रशासन\nक्रिप्टो गुंतवणुकदारांचे चुका. त्रुटी 3\ncryptocurrencies मध्ये गुंतवणूक सुरक्षा उपाय दुर्लक्ष उच्च जोखीम संबद्ध आहे, including as a result of the presence on\nवाचन सुरू ठेवा »\nमार्च 2, 2018 प्रशासन\nपेक्षा जास्त 1200 ऑस्ट्रेलिया मध्ये मासिक किरकोळ 1 मार्च म्हणून विकिपीडिया सेवा खरेदी ऑफर करत आहेत\nआज पासून ऑस्ट्रेलियन पेक्षा अधिक पासून स्टोअर मध्ये विकिपीडिया आणि Ethereum खरेदी करण्यास सक्षम असेल 1,200 देशातील सुमारे newsagents.\nवाचन सुरू ठेवा »\nफेब्रुवारी 25, 2018 प्रशासन\nगुप्त जग विस्तृत आहे म्हणून Eidoo Cryptocurrency जगात एक संकरित एक्सचेंज आणि Multicurrency Wallet आणते, तो\nवाचन सुरू ठेवा »\nफेब्रुवारी 20, 2018 प्रशासन\nविकिपीडिया कोर नवीन आवृत्ती पूर्णपणे SegWit-पत्ते समर्थन\nSoftfork SeqWit गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नेटवर्क विकिपीडिया घडली आणि, hardfork विपरीत, अनिवार्य याचा अर्थ असा नाही\nवाचन सुरू ठेवा »\nजानेवारी 20, 2018 प्रशासन\nकाय विकिपीडिया कोर आहे आणि ते काय\nवाचन सुरू ठेवा »\nजानेवारी 19, 2018 प्रशासन\nकसे Cryptocurrency मिक्सर आणि अनामित wallets विकिपीडिया विरोधाभास काम तो सार्वजनिक आणि अनामित दोन्ही आहे. सर्व\nवाचन सुरू ठेवा »\nऑगस्ट 21, 2018 प्रशासन\nTradeFred एक जागतिक ऑनलाइन विदेशी मुद्रा आणि CFD व्यापार व्यासपीठ आहे. आमचे तज्ञ\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे Unboxed – एक मोठ्या प्रमाणात मार्केट ब्रांड खर्च करत आहेत,\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-article-77847", "date_download": "2018-11-14T01:26:53Z", "digest": "sha1:I6JYZWPSAXXPQHYHC3ZSJPXPZFWTBJ6N", "length": 12237, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang article दिवा! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nकुठे दिवाळी कात टाकते\nअन दैवाला फुटतो घाम\nराधेला पाहून कसा रे\nकुठे दिवाळी ऐन भरातील\nकुठे उगवते पहाट मंथर\nऐन सुगीला येतो पूर\nकुठे दिवाळी ठुमकत येते\nअचूक उतरते गात्री गात्री\nनवी नवेली नवथर बाला\nजणू जागते रोशन रात्री\nकुठे दिवाळी कात टाकते\nअन दैवाला फुटतो घाम\nराधेला पाहून कसा रे\nकुठे दिवाळी तेल नि उटणे\nकुठे दिवाळी मजेत म्हणते\nगिळून आवंढा देहीं फासा\nकुठे दिवाळी उगीच येते\nकुठे दिवाळी, सर्द फटाके\nनवीन कपडे नवी सायकल\nमुकी बहाले, मौन उंबरे\nलटकावा हा वार्षिक कंदील\nमाळ कुठेशी लावू बुझदिल\nफणा डोलवित देत इशारे\nकुठे प्लगातच वीज निमाली\nकुठे हरवले सहा ऋतु\nविरुन गेला पदरकाठ पण\nकुठे कुठे पण नभिं असू दे\nउणीवांचेही भान असू दे\nतिथेहि ठेवा एखादा पण\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nपुणे : लक्ष्मी पुजानच्या एक दिवस आधी 6 नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडत होता. फातिमानगर सिग्नलला चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचले होते. तेव्हा दोन आरटीओ...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\nपुणे : तिन्हीसांजेच्या मूहूर्तावर फुले व फरसाण विक्रेत्यांनी मंगळवारी घबाड षष्ठीला पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. ऐन दिवाळीच्या...\nउल्हासनगरात झळकली डंपिंग हटावची पोस्टर्स; गाड्या रोखण्याचा इशारा\nउल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/24/105/Dashratha-Ghe-He-Payas-Daan.php", "date_download": "2018-11-14T01:30:50Z", "digest": "sha1:GBQ37RFRCNO5WMHGPDLM7JBZFABGZ4L2", "length": 9299, "nlines": 150, "source_domain": "www.gadima.com", "title": "Dashratha Ghe He Payas Daan | 05)दशरथा घे हें पायसदान | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\n\"नच स्वीकारा धना कांचना,नको दान रे, नको दक्षिणा\nकाय धनाचें मूल्य मुनिजनां \n05)दशरथा घे हें पायसदान\nदशरथा, घे हें पायसदान\nतुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलें हा माझा सन्मान\nतव यज्ञाची होय सांगता\nतृप्त जाहल्या सर्व देवता\nप्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान\nआलों मी हा प्रसाद घेउनि\nया दानासी या दानाहुन अन्य\nकरांत घे ही सुवर्णस्थाली\nदे राण्यांना क्षीर आंतली\nकामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचे बलवान\nत्यांच्या पोटीं जन्मा येतिल, योद्धे चार महान\nप्रसवतील त्या तीन्ही देवी\nधन्य दशरथा, तुला लाभला, देवपित्याचा मान\nकृतार्थ दिसती तुझीं लोचनें\nकृतार्थ मीही तुझ्या दर्शनें\nदे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञीं अंतर्धान\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहारगीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\n02)सरयू - तीरावरी अयोध्या\n03)उगा कां काळिज माझें उले\n05)दशरथा घे हें पायसदान\n06)राम जन्मला ग सखी\n08)ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा\n09)मार ही ताटिका रामचंद्रा\n11)आज मी शापमुक्त जाहले\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/jahagirdar-elected-for-deputy-mayor-379167/", "date_download": "2018-11-14T01:44:13Z", "digest": "sha1:7OAVVEWKUP5EVQYHVTWIVUGILDVWSI6L", "length": 11321, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संगमनेरच्या उपनगराध्यक्षपदी जहागीरदार | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nनगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी काँग्रेसच्या जावेद जहागीरदार यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत जहागीरदार यांना १८, तर भाजपच्या ज्ञानेश्वर कर्पे यांना ६ मते मिळाली.\nनगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी काँग्रेसच्या जावेद जहागीरदार यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत जहागीरदार यांना १८, तर भाजपच्या ज्ञानेश्वर कर्पे यांना ६ मते मिळाली. पालिकेच्या कारभारात वारंवार पक्षविरोधी भूमिका घेऊनही जहागीरदार यांनाच पक्षनेतृत्वाने पुन्हा संधी दिल्याने पालिका वर्तुळासह शहरात आश्चर्य व्यक्त केले जाते.\nसर्वाना संधी मिळावी यासाठी दरवर्षी उपनगराध्यक्ष निवडीची इथली परंपरा आहे. मावळते उपनगराध्यक्ष विवेक कासार यांचा वर्षांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. नवीन निवडीसाठी आज पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी निवडीची घोषणा केली.\nदरम्यान, जहागीरदार यांना चौथ्यांदा उपनगराध्यक्षपदी संधी मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर दोन वर्षांत त्यांनी अनेकदा विरोधकांच्या सुरात सूर मिळवला होता. अर्थात, अनेकदा त्यांची भूमिका काँग्रेसविरोधी असली तरी जनहितासाठी होती असे सामोरे यायचे. त्यांचे हे दबावाचे राजकारण यशस्वी झाल्याने पदाची लालसा बाळगणाऱ्या होयबांचा भ्रमनिरास झाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकोल्हापूर महापौरपदासाठी वैशाली डकरे यांची निवड निश्चित\nभाजपच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. भानुदास बेरड\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची निवड\nनगरसेवकाचा सत्कार न केल्याने उरुसाच्या मिरवणुकीत हाणामारी\nउपमहापौरांनी मारहाण केल्याची पत्नीची तक्रार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबालदिनानिमित्त गुगलकडून बच्चे कंपनीला डूडलद्वारे खास शुभेच्छा\nसंरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://makarandkane.blogspot.com/2009/12/blog-post.html", "date_download": "2018-11-14T00:50:04Z", "digest": "sha1:WMKIX6CCGLZZXVK2SVF5WRWWOSV4CDNS", "length": 6184, "nlines": 95, "source_domain": "makarandkane.blogspot.com", "title": "श्रीमधूक्ती: तो आणि \"तो\" च्या निमित्ताने", "raw_content": "\nतो आणि \"तो\" च्या निमित्ताने\nतो....तो हे सर्वनाम नाही. म्हणूनच मी \"तो\" च्या निमित्ताने, असं लिहिलंय, त्याने असं लिहिलं नाही. तो ही व्यक्ती नाही, समष्टी आहे \nपुलंचं \"व्यक्ती आणि वल्ली\" कितीही वेळा वाचता येतं, एखादी कविता परत परत वाचली की त्यातून जसं नवं नवं मिळत जातं, तसंच या पुस्तकाबाबत आहे. ते केवळ विनोदी पुस्तक नाही, व्यक्तींचं 'वल्ली' म्हणून संपूर्ण चित्रण त्यात आहे. हां आता 'विनोदाला कारुण्याची झालर' वगैरे खूप वर्णनं अनेक मोठ्या लोकांनी करून ठेवली आहेत\n\"माणसांचे दोष दाखवण्यात लोक आपला वेळ वाया का घालवतात ते मला कळत नाही\" असं पुलं म्हणाले होते. पण म्हणून पुलं फक्त अवाजवी कौतुक करत नाहीत. ते माणसांना चालतं बोलतं करून आपल्यापुढे उभं करतात. आता आपण कुठे नारायणाला भेटलोय, की पेस्तनकाकांबरोबर प्रवास केलाय () पण तरीही त्या माणसांना आपण अगदी जवळून \"ओळखतो\", ते फक्त पुलंमुळेच ...... हं, असं बरंच वर्णन करता येइल पण..... पण हा लेख काही समीक्षेचा नाही \nमला हे वाचल्यावर आणि पुलंचं अभिवाचन पाहिल्या-ऐकल्यावर आपणही या व्यक्ती-वल्लींना खरंच \"बोलतं\" करावं, असं फार वाटायचं. आणि मग परत एकदा जेव्हा मी \"तो\" वाचला, तेव्हा मला राहवेना.\nम्हणून मी \"तो\"ला बोलता करण्याचा प्रयत्न केला पुलं हे शेवटी पुलं आहेत, माझ्याकडून तेवढी अपेक्षा मला नाही, (तुम्हीही करू नका पुलं हे शेवटी पुलं आहेत, माझ्याकडून तेवढी अपेक्षा मला नाही, (तुम्हीही करू नका\nह्या लेखाचं श्रेय संपूर्णपणे पुलंना \n(\"तो\" पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधील आहे मी फक्त अभिवाचन केलय )\nद्वारा पोस्ट केलेले Makarand MK येथे 19:20\nलेबले: तो, पुल, व्यक्ती आणि वल्ली\nपुलंना आज खूप समाधान लभालय...........\nतो आणि \"तो\" च्या निमित्ताने\nयदा किञ्चिज्ञोहम् द्विप इव मदान्धः समभवम् \nतदा सर्वज्ञोस्मित्यभवदवलिप्तम् मम मनः ॥\nयदा किञ्चित् किञ्चित् बुधजनसकाशादवगतम् \nतदा मूर्खोस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतम् ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Nipani-dry-fodder-purchase/", "date_download": "2018-11-14T01:21:16Z", "digest": "sha1:WT4FJMCLZI7BB56YYVDN25Q4AEYHIEKN", "length": 7688, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुक्या चार्‍याला येणार सोन्याचा भाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सुक्या चार्‍याला येणार सोन्याचा भाव\nसुक्या चार्‍याला येणार सोन्याचा भाव\nनिपाणी : मधुकर पाटील\nपरिसरात ओल्या चार्‍याचा सुकाळ झाला असून सुक्या चार्‍याला सोन्याचा भाव आला आहे. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा दिल्याने शेतकरीवर्गाला मोठा पश्‍चाताप झाला आहे. क्षेत्र घटीसह परतीच्या पावसाचा हा परिणाम असून जनावरांसाठी सुक्या चार्‍याची खरेदी करताना त्याच्या नाकीनऊ येणार आहे. अद्याप नदीकाठच्या गवत कापणीला सुरूवात नसली तरी येत्या पंधरवड्यात ती सुरू होऊन त्याचा दर पडणार आहे.\nया रब्बी हंगामात परिसरात शाळू पिकाचे शेतकरीवर्गाने अमाप उत्पादन घेतले असले तरी पुढे पीक कसे येते यावरच चार्‍याची बेजमी अवलंबून आहे. परिसरातील दूधगंगा व वेदगंगा नद्यांना बारमाही पाण्याची सोय झाल्याने या भागातील शिवारात ऊस क्षेत्रासह भाजीपाला क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये एरव्ही जनावरासांठी उपयुक्त ठरणार्‍या नदीकाठावरील गवती क्षेत्रातही कमालीची घट झाली आहे. जवळजवळ 70 टक्के गवती क्षेत्र घटल्याने सध्या नदीकाठच्या गवताला सोन्याचा भाव येणार आहे. डोंगराळ भागातील करडी गवताचा दर यंदाच भडकला आहे. सध्या या भागात नदीकाठच्या गवताचा हजारी पेंडीचा दर 5 हजार रु. तर करडी गवताचा दर 3 हजार रु. होईल, असा शेतकर्‍यांचा अंदाज आहे.\nजास्त पावसात सुक्या चार्‍याची कमतरता ही जाणवतेच हे गृहीत धरून सध्या शेतकरीवर्गाने गवताची खरेदी करण्याचे नियोजन आखले आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकरीवर्गाला हमखासपणे जास्त पाऊस काळात सुक्या चार्‍याच्या टंचाईला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग आता शहाणा झाला आहे.\nयावर्षीही परिसरात उसाचे पीक अमाप झाले असून शाळू पीकही चांगले आले आहे. त्यामुळे माळमुरड जमिनीतील या पिकाची कापणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल, अशी आशा आहे. साहजिकच शाळू पिकाचेही क्षेत्र वाढल्याने कडब्याचा दरही काही प्रमाणात स्थिर राहणार असला तरी सारे काही पुढच्या पीक परिस्थितीसह हवामानावर अवलंबून आहे. गतवर्षी कडब्याचा पेंडीचा दर 1500 ते 1800 रू. शेकडा झाला होता. तोच भावी यंदाही राहील, असे चित्र आहे. सध्या अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने गवातासह शाळू पिकांवर त्याचा परिणाम होणार आहे. सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू असून या भागातील शेतकरीवर्ग व पीक परिस्थितीचा अंदाज घेऊन ऊस तोड मजुरांनी ऊसवाड्यांचा दरही वाढवला आहे.\nमार्गशीर्ष पौर्णिमेसाठी सौंदत्ती डोंगरावर गर्दी\nसंमेलनांनी पुरवावी वर्षभराची ऊर्जा\nबाटलीबंद शुद्ध पाण्याचा ‘अशुद्ध धंदा’\nएड्सविरुद्ध पंचायतराजची भूमिका महत्त्वाची\n‘सुगी’ पर्वात बळीराजा दंग\nबेळगावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nमोर्चे, प्रतिमोर्चे यांच्यामध्येच भांडणे होतील\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nबारामतीत राष्ट्रवादीसाठी पुरंदर-हवेली, इंदापूरच्या जागा ठरणार कळीच्या\nमराठा आरक्षण अहवाल उद्या\nमुंबईत डिसेंबरपासून पाण्याचे रेशनिंग अटळ\nसायन पूल १ डिसेेंबरपासून वाहतुकीसाठी ५ महिने बंद\nअवनीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत वाघाची डरकाळी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.sahyadribana.com/2014/11/mpsc.html", "date_download": "2018-11-14T01:14:50Z", "digest": "sha1:AAWWAEW3SDJIJ3XAW5FAS6C5EH5D4YRL", "length": 29969, "nlines": 279, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "MPSC : सवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात बंदी अन्यायकारक ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nऐसे कैसे झाले भोंदू\nMPSC : सवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्...\nभारताचा पाकिस्तान होऊ नये\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले इतिहास धर्म बदनामी राजकीय अंधश्रद्धा आरक्षण कविता संकलन तुकोजीराव होळकर (III) प्रतिक्रिया संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर छ. शिवाजी महाराज भ्रष्टाचार यशवंतराव होळकर चित्रलेखा महादेव जानकर\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nप्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले\nकेवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे \n२०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी\nसत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, नोव्हेंबर १३, २०१४\nMPSC : सवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात बंदी अन्यायकारक\nप्रकाश पोळ 5 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागासवर्गीयांच्या खुल्या जागेवर होणार्या शिफारसीबाबत एक दुर्दैवी निर्णय घेतला आहे. मागासवर्गीयांसाठी असणार्या वय/परिक्षा शुल्क अशा प्रकारच्या कोणत्याही सवलतींचा लाभ मागास वर्गातील उमेदवाराने घेतला तर त्यांची खुल्या गटातील जागेसाठी शिफारस होणार नाही अशा प्रकारचा हा निर्णय आहे. दैनिक लोकसत्तामध्ये ही बातमी वाचनात आली. याआधी मागासवर्गीय उमेदवारांचे मेरिट खुल्या जागेच्या 'कट ऑफ' पेक्षा जास्त असेल तर त्यांची निवड खुल्या गटातून होत असे. समजा खुल्या गटाचे 'कट ऑफ' 100 पैकी 50 असेल, तर ज्या मागासवर्गीय उमेदवारांचे मेरिट 50 किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांची निवड खुल्या गटातून व्हायची. परंतु एमपीएससी च्या या सुधारित निर्णयानूसार मागासवर्गीयांसाठी असणार्या कोणत्याही सवलती या वर्गातील उमेदवाराने घेतल्या तर त्यांचा खुल्या गटावरील दावा नाकारला जाणार आहे. वास्तविक मागास वर्गांना आरक्षण देताना घटनेने त्यांना त्याच वर्गापूरते मर्यादित ठेवलेले नाही. आरक्षित जागेवर त्याच वर्गातील उमेदवार दावा करु शकतात. खुल्या जागा मात्र सर्वांसाठी असतात. त्यामूळे मागास वर्गातील उमेदवारांवर विविध बंधने लादून त्यांचा खुल्या जागेवरील दावा नाकारण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे. एमपीएससी च्या निर्णयामूळे खुल्या जागांचे स्वरुप 'खुले' न राहता 'खुल्या वर्गासाठी अंशत: राखीव' असे झाले आहे. अंशत: अशासाठी कि मागासवर्गीयांचा खुल्या गटावरील दावा सरसकट नाकारला जाणार नाही. त्यानी मागासवर्गांसाठी असणार्या सर्व सवलतींचा त्याग केला तर ते खुल्या वर्गातील जागांसाठी पात्र राहतील. एमपीएससीने हा निर्णय जाहीर केल्यानंतर आयोगाद्वारे होणार्या परिक्षांचे अर्ज भरताना मागास वर्गातील उमेदवारांसमोर दोन प्रश्न येतात.\n1. मागासवर्गीयांसाठी असणार्या वय/परिक्षा शुल्क अशा सवलतींचा लाभ घेवू इच्छिता का \n- या प्रश्नाला 'होय' असे उत्तर दिल्यास असे उमेदवार मागास वर्गातील जागांसाठी पात्र राहतील.\n-या प्रश्नाला 'नाही' असे उत्तर दिल्यास त्यांचा अर्ज फक्त खुल्या गटासाठी विचारात घेतला जाईल.\n2. आपला अर्ज खुल्या वर्गासाठीसुद्धा विचारात घेतला जावा असे आपणास वाटते काय \n-या प्रश्नाचे 'होय' असे उत्तर दिल्यास मागास वर्गातील उमेदवारांचा अर्ज खुल्या वर्गातील जागांसाठीसुद्धा विचारात घेतला जाईल. मात्र त्याना खुल्या गटाचे जादा परिक्षा शुल्क भरावे लागेल.\nमागासवर्गातील ज्या उमेदवाराना मागास वर्ग आणि खुला गट अशा दोन्ही ठिकाणी दावा करायचा आहे त्यानी या दोन्ही पर्यायाना \"होय\" असे उत्तर द्यायचे आहे.\nएमपीएससी चा हा निर्णय आणि त्याचा मागासवर्गीय उमेदवारांवर होणारा परिणाम याचा सारासार विचार केला तर काही गोष्टी समोर येतात.\n1. एमपीएससी ने सरसकट सर्वच मागासवर्गीयांचा खुल्या गटावरील दावा नाकारलेला नाही. खुल्या गटावर दावा करण्यासाठी मागासवर्गीयांच्या इतर सवलतींवर बंधने घातली आहेत. एमपीएससी चा अभ्यास करणारी मुले चार-पाच किंवा त्याहून जास्त वर्षे अभ्यास करत असतात. सहाजिकच ते वयाची मर्यादाही पार करतात आणि त्याना मागासवर्गीयांसाठी असणारी 'वय सवलत' घ्यावीच लागते. एमपीएससी च्या एकूण उमेदवारान्मध्ये 'वय सवलत' घेणारे उमेदवार 20-30% असू शकतात. यातील सर्वच मागासवर्गीय उमेदवारांचा खुल्या गटावरील दावा आपसूकच नाकारला जाणार आहे.\n2. मागासवर्गातील ज्या उमेदवाराना 'वय सवलत' घेण्याची गरज नसेल त्याना खुल्या गटावर दावा करण्यासाठी खुल्या गटासाठी असलेले जादा परिक्षा शुल्क भरावे लागेल, जे मागासवर्गीय उमेदवारांसाठी अन्यायकारक आहे.\n3. शासकीय नोकर्यांमध्ये आधीच मागासवर्गीयांचा भरपूर अनुशेष शिल्लक असताना त्याना असणार्या आरक्षणाच्या प्रमाणात जागा निघत नाहीत. अशा परिस्थितीत किमान खुल्या गटातील जागांमधून काही मागासवर्गीय उमेदवार निवडले जात असल्याने मागासवर्गांमध्ये इतकी तीव्र स्पर्धा नव्हती. आता मागासवर्गातील बरेच उमेदवार त्या-त्या वर्गापूरते मर्यादित राहणार असल्याने त्यांच्यात मोठ्या प्रमाणात स्पर्धा होणार आहे.\n4. मराठा आणि मुस्लिम आरक्षणामूळे खुल्या गटातील उमेदवारांची संख्या आपोआपच कमी झाली आहे. त्यामूळे काही मागासवर्गीय उमेदवारांची निवड जरी खुल्या गटातून झाली असती तरी खुल्या गटाच्या मेरिट वर त्याचा फारसा परिणाम झाला नसता.\nया सर्व गोष्टींचा सारासार विचार केला तर असे दिसते कि मागासवर्गीयाना खुल्या गटावर दावा करण्यासाठी सर्व सवलतींचा त्याग करावा लागेल. एमपीएससी ने हा निर्णय संघ लोकसेवा आयोगाच्या अशा प्रकारच्या निर्णयाच्या धर्तीवर घेतल्याचे एमपीएससी कडून सांगण्यात येतेय. परंतु आरक्षणाचे मुलभूत तत्व पहाता मागासवर्गीयांचा खुल्या गटावरील दावा नाकारण्यासाठी त्यांच्यावर जाचक बंधने लादणे घटनाबाह्य आहे. या निर्णयाचा फटका अनेक मागासवर्गीय उमेदवारांना बसणार असल्याने एमपीएससी ने या निर्णयाचा फेरविचार करावा.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nमाझ ते माझ आणि तुझ ते पण माझ\nयाला काय अर्थ आहे\nखुल्या वर्गाला कोणत्याही सवलती नाहीत\nमागास्वर्गाच्या सवलती आणि लाभ घेऊन जर चुकून कट ऑफ लिस्ट प्रमाणे मार्क मिळाले की मग खुल्या वर्गा मधल्या जागे वर दावा करायचा हे योग्य आहे का..\nत्यापेक्षा स्वता वर विश्वास असेल तर त्यालोकानि खुल्या वर्गाचे फॉर्म भरून राखीव जागा आपल्या समाज बांधवां साठी उपलंब्ध कराव्यात त्याला काय हरकत आहे तेंव्हा..\nपण आपल्या समाजा साठी आपली कवच कुंडल काढायला आपण तैयार नाही\nआपन फ़क्त हां बहुजनांन वर अन्याय आहे असच बोलत राहायच\nआता आपण मागास्वर्गीयांच्या सुविधा घेऊन खुल्या वर्गाच्या जागां वर क्लेम केला तर तो त्यांच्या वर अन्याय नाही का होत\nखुल्यावर्गामाधल्या स्पर्धकाना तर काहीच पर्याय नाही जे आहे ते मान्य करुण ते देतात की परीक्षा\nएकीकडे म्हणायचे आरक्षण सोडले पाहिजे वैगेरे ,दुसरीकडे चांगले मार्क पाडून ओपन मधून आला कि ओपन मधून का आला ओपन मधली सीट घालवली म्हणून ओरडायचे मग करायचे काय\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/videocon-a27i-black-price-p4HB5C.html", "date_download": "2018-11-14T01:22:06Z", "digest": "sha1:I4XNBQUMJ2UZPWV4KR6E4P33HN52D5ZO", "length": 9184, "nlines": 201, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "व्हिडिओकॉन अ२७ई ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nव्हिडिओकॉन अ२७ई ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये व्हिडिओकॉन अ२७ई ब्लॅक किंमत ## आहे.\nव्हिडिओकॉन अ२७ई ब्लॅक नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nव्हिडिओकॉन अ२७ई ब्लॅकहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nव्हिडिओकॉन अ२७ई ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 5,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nव्हिडिओकॉन अ२७ई ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया व्हिडिओकॉन अ२७ई ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nव्हिडिओकॉन अ२७ई ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nव्हिडिओकॉन अ२७ई ब्लॅक वैशिष्ट्य\nनेटवर्क तुपे Yes, GSM + GSM\nडिस्प्ले सिझे 4 Inches\nरिअर कॅमेरा 5 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, VGA\nइंटर्नल मेमरी 4 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 1500 mAh\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 4 hrs (2G)\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/new-fast-growing-israeli-crysanthumun-flower-named-modi-040717/", "date_download": "2018-11-14T00:50:19Z", "digest": "sha1:CVAXCRF4X33Y26IOL2MM4P2VWTMWDGNY", "length": 12291, "nlines": 160, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "जलद वाढणाऱ्या इस्त्रायली फुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव", "raw_content": "\nजलद वाढणाऱ्या इस्त्रायली फुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव\nजलद वाढणाऱ्या इस्त्रायली फुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव\nतेल अविव | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जलद वाढणाऱ्या इस्त्रायली फुलांना मोदींचं नाव देण्यात आलं आहे. क्रायसंतूमन नावाची ही फुलं ‘मोदी फ्लॉवर्स’ म्हणून ओळखली जातील.\nइस्त्रायलच्या सरकारी वाहिनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आलीय.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान तसेच भारत-इस्त्रायल यांच्यातील वेगानं वाढणाऱ्या संबंधाचं प्रतिक म्हणून या फुलांची नावं बदलण्यात आली आहेत.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n…अखेर रामदास आठवलेंना दिल्लीत मनाजोगता बंगला मिळाला\n#आपलीमेट्रोहिंदीनको चळवळ जोरात, सोशल मीडियावर संताप\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nराज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; संजय निरुपम यांची मागणी\nमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस\n; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद\nमराठा समाजाची प्रतिक्षा संपली 2 दिवसात सादर होणार अहवाल\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक\nनागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात\n महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार\nसरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र\nकोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार\n‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nअवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले\nमराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने\nमला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप\nभाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार\nमराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का; शिवसेनेचा सरकारला सवाल\nसंघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही\nजिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू\nराम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल\nसत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे\nभाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार\nइतर पक्षांना वाटत असेल तर भाजप खरंच धोकादायक असेल- रजनीकांत\nपुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू\nपुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन\n…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं\n धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार\nअसशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही\nभाजपची डोकेदुखी वाढली; भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांसोबत जवळीक\nराजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-29-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-31-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-14T00:44:40Z", "digest": "sha1:HHT5G7WHGAGWWFKBGX4NUPSWBMXWB4OQ", "length": 6497, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयकर रिटर्न 29 आणि 31 मार्चला देखील भरता येणार कारण…. | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआयकर रिटर्न 29 आणि 31 मार्चला देखील भरता येणार कारण….\nनवी दिल्ली : आयकर रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागता नये यासाठी 29 आणि 31 मार्च रोजी आयकर कार्यालये आणि आयकर सेवा केंद्रे सुरू राहतील असे सरकारकडून सांगण्यात आले. 29 मार्च रोजी महावीर जयंती, 30 मार्चला गुड फ्रायडे आणि 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे.\n29 आणि 31 मार्च रोजी सरकारी सुटी जाहीर करण्यात आली होती. 2016-17 साठी प्राप्तिकर भरण्यासाठी 31 मार्च हा शेवटचा दिवस असून 2017-18 साठी नियमित रिटर्नसाठीचा शेवटचा दिवस आहे. आयकर रिटर्न भरणे आणि त्यासंबंधित कामे पूर्ण करण्यासाठी देशातील आयकर विभागाची केंद्रे सुरू राहतील. 29 आणि 30 मार्च रोजी बँका बंद राहणार आहेत, तर 31 मार्च रोजी बँका सुरू राहतील. शनिवारी पूर्णवेळ शाखा सुरू ठेवण्याचा काही बँकांनी निर्णय घेतला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतूर खरेदीच्या रकमेबाबत सदाभाऊ खोत यांनी दिले आश्वासन\nNext articleजाणून घ्या ‘कोई मिल गया’मधील ‘जादू’विषयी या खास गोष्टी\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-14T00:07:12Z", "digest": "sha1:EG7D6W34LO5X64AIMVOPC3WFYEJVPTKR", "length": 7843, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“त्या’ प्राध्यापकांच्या मानधनात दुपटीने वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“त्या’ प्राध्यापकांच्या मानधनात दुपटीने वाढ\nपुणे – शासनाने अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे प्राध्यापक वर्गातून स्वागत होत आहे. गेल्या सात-वर्षांपासून वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nराज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापकांच्या 40 टक्‍के रिक्त जागा भरण्यास शुक्रवारी शासनाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात आल्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाने शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.\nसध्या सेट-नेट उत्तीर्ण उमेदवारांची संख्या मोठी आहे. मात्र, राज्य शासनाने प्राध्यापकांवर बंदी घातल्याने उमेदवारांमध्ये नैराशाची भावना होती. त्यामुळे उमेदवार सीएचबीची संधी शोधत होते. त्यातच सीएचबीवर अध्यापन करीत असताना मानधन मात्र तुटपुंजे होते. मात्र, हा अनुभव पुढे कामी पडेल, या आशेने सीएचबीवर प्राध्यापक अध्यापन करायचे. आता मात्र मानधनात वाढ केल्याने किमान सीएचबीवर काम करणाऱ्या प्राध्यापकांना किमान प्राथमिक गरजा तरी पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएकदा दिलेली माहिती पुन्हा देऊ नका\nNext articleबाबूजींच्या अजरामर गीतांनी उजळली दिवाळीची पहाट\nहंगामपूर्व द्राक्षांची मार्केट यार्डात आवक सुरू\nपुणे मेट्रोचे साहित्य कचऱ्यात\nनियम धाब्यावर बसवून जलसंपदा विभागाची निविदा प्रक्रिया\n“जायका’मुळे मैलापाणी नदीत सोडणे थांबेल का\nदुप्पट अनुदान वाढीचा निर्णय प्रलंबित\nनागरिक पर्यटनाला; चोरांची दिवाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-11-14T00:46:08Z", "digest": "sha1:VRGCWBY2FQ4OPUVZQIAHAOXG6D44WVAK", "length": 7470, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेळगावात सांबराच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबेळगावात सांबराच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक\nबेळगाव : सांबराच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, अटकेतील पाच जणांकडून सांबाराची शिंगे हस्तगत करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे हे पाच जण हस्तिदंत आहेत, असे सांगून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाले, अशी माहिती पोलीस आयुक्त डी. सी.राजप्पा यांनी सांगितले.\nबेळगुंदी येथील फार्म हाऊस मधून ही सांबाराची बारा किलो वजनाची शिंगे जप्त करण्यात आली आहेत. नागेश मादार, रामचंद्र दळवी, रवींद्र कोलकार, परशुराम निलजकर आणि अमन कणबर्गी अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. जंगलातील प्राण्यांची हत्या करून त्यांची शिंगे बेळगुंदी येथील फार्म हाऊसमध्ये साठवण्यात येत होती. नंतर त्याला पॉलिश करून हस्तिदंत असे सांगून दिशाभूल करून सांबरच्या शिंगांची विक्री करण्यात येत होती. यापूर्वी या पाच व्यक्तींनी कोठे शिंगांची विक्री केलेली आहे याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे. पकडण्यात आलेल्या पाच जणांवर वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअॅड. रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडा-उच्च न्यायालय\nNext articleतामिळनाडूत भाजपा नेत्याच्या घरावर फेकला पेट्रोल बॉम्ब\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\nसंघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख जाहीरनाम्यात नाही : कॉंग्रेसचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=144&catid=5", "date_download": "2018-11-14T00:56:36Z", "digest": "sha1:KOQQCJ7ZZANJECKDXRNPN6ST4WHGKNUL", "length": 21533, "nlines": 283, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nजीपीएस नेव्हिगेशन बंद मार्ग आहे - अद्ययावत\nप्रश्न जीपीएस नेव्हिगेशन बंद मार्ग आहे - अद्ययावत\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\n1 वर्ष 7 महिने पूर्वी - 1 वर्ष 5 महिने पूर्वी #521 by Gh0stRider203\nमी इथे अलीकडे थोडा अधिक अनेकदा हे करत आहे लक्षात आले आहे. कधीही 2017 आधी केले ......\nआपण ट्रॅक पाहू शकता मी LFRG, असे उत्तर माझे वर्तमान ट्रॅक DFW मध्ये घेत आहे नवं पुस्तक घेऊन येतो करणे नंतर फक्त उत्तर ते, माझे ट्रॅक, आणि नंतर.\nमी तो नाही का एक तोटा आहे. कधी कधी ते उत्तम प्रकारे अनेक वेळा मागे आणि पुढे योग्य ट्रॅक उड्डाण करणारे हवाई परिवहन आणि मग तो नाही सारखे आहे वेळा आहे तो करत नाही .....\nDFW माझ्या लँडिंग जवळ परिपूर्ण होते. बिंदू, आणि -.37 फूट / touchdown येथे सेकंद एक कूळ दर योग्य (पुढे जा .... हेवा वाटू मोठ्याने हसणे)\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nअंतिम संपादन: 1 वर्ष 5 महिने पूर्वी Gh0stRider203.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 45\nपण, आपण काहीतरी गोंधळ.\nआपण मार्ग संबंधित काहीही ठीक, नंतर बंद घेतला आहे का मी तुला केले फ, FSX बरेचदा पहिला मार्ग-बिंदू विमान परत आणीन घोटाळा संपूर्ण उड्डाण योजना होईल, आणि. किंवा, GPS / चे HDG मोड कडे स्विच करा. मी तपासा का आणि दुहेरी नाही त्रुटी किंवा काही वेडा वळवून किंवा जणू काही आहे याची खात्री असणे मार्ग तपासा आहे.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nनाही मोठ्याने हसणे. मी संपुष्टात गंतव्य जात IFR आणि त्या क्षणी मी IFR करण्यासाठी VFR स्विच लागत नाही तोपर्यंत एक गोष्ट बदलू नका, मी टॉवर संपर्क आधीच आहे.\nमी बसून दरम्यान या लांब उड्डाणे FSX टक लावून पाहणे नाही. मी अशा लढाऊ नाटक जागतिक इतर सामग्री, (मी आता करत आहे जे मोठ्याने हसणे)\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 45\n... मी 'तलाव आहेत' 'उड्डाणे काही' होते, प्रत्यक्षात एक खूप लांब KPHX-LYBE आणि विमानाची योग्य जेथे असावे, स्पॉट वर होता. मी एकाच वेळी संपूर्ण उड्डाण करु शकत नाही, म्हणून मी काही भागात केले. काही वेळी जतन आणि मी काही काळ पकडताच सुरू आहे. मी म्हणाले, तो जागेवर होते.\nआपण मला की उड्डाण योजना पाठविणे शक्य आहे का (FB किंवा ई-मेल) ते मी प्रयत्न करेल. कोणत्या विमान आपण या एक वापरत आहात\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nसहसा या एक समस्या नाही ......\nमी KDFW करू - मुळे कमाल श्रेणी, एक सोपे दृष्टिकोन जवळ की 747-400LCF मध्ये LFRG (आपण धावपट्टी 12 मोठ्याने हसणे मिळेल तेव्हा), आणि एक परिणाम म्हणून, मी ही फ्लाइट कार सर्वात पैसे .\nमी वापर 3 योजना एक zip फाइल संलग्न आहे.\nKDFW - LFRG VFR धावपट्टी 12 & 30, आणि IFR करण्यासाठी धावपट्टी 30 करण्यासाठी\nफाइल आकार: 2 KB\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 45\nठीक आहे. मी जरा वेगळी काय करणार आहे, एक सामान्य 747ERF आहे.\nहे VFR अशा उड्डाण करण्यासाठी मला जोरदार विचित्र आहे ... कदाचित त्या जेथे त्रुटी आहे ... असं असलं तरी, मी बाहेर प्रयत्न करेल.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nमाझे उड्डाणे 99.999% VFR आणि KDFW आहेत - LFRG मी ही समस्या फक्त मार्ग आहे. मी IFR आवडत नाही. मी काय VFR हवामानातील IFR करत बिंदू आहे, आपण फक्त चुकीचे वाटते घ्या-बंद नंतर तरीही तो रद्द करत असताना अर्थ काय\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 45\nमाझे उड्डाणे 99.999% IFR तो नरकात म्हणून त्रासदायक जरी, ATC आहेत, पण मला ते शक्य तितक्या वास्तववादी ठेवणे माझ्या परीने.\nआतापर्यंत छान, विमान ट्रॅक योग्य आहे.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nमी करू .... पण मी झोप करू मी तुम्हाला तास जोडू करू\nका मी खूप उडता तसेच एक .... हे मी एप्रिल मध्ये आतापर्यंत केले आहे.\nदुसरे म्हणजे, मी कार आत्ता उड्डाण करणारे हवाई परिवहन फक्त एक आहे, आणि सध्या आमच्या खर्च आहेत भाडेपट्टीने देण्याची देयके मध्ये $ 961,250 एक महिना 2 शांततेचा काळ पक्षी (दोन्ही एक 777-200LR आहेत), आणि $ 1,258,334 2 freighters महिना (747 -800F).\nहे आम्ही कव्हर करण्यासाठी प्रत्येक महिन्यात पुरेशी घेऊन आणि $ त्यांना फेडणे आवश्यक आहे याची खात्री करा करण्यासाठी मला पर्यंत आहे.\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\n1 वर्ष 7 महिने पूर्वी - 1 वर्ष 7 महिने पूर्वी #534 by Gh0stRider203\nमी गेल्या महिन्यात फक्त 300K एनएम प्रती केले, आणि देव किती तास माहीत मोठ्याने हसणे\nहे आपण चुकीचे वाटते अधिनियम कदाचित नाही. तो नेहमी मला तो करू शकत नाही. हे पुर्णपणे यादृच्छिक आहे\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nअंतिम संपादन: 1 वर्ष 7 महिने पूर्वी Gh0stRider203.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nजीपीएस नेव्हिगेशन बंद मार्ग आहे - अद्ययावत\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.196 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=199&catid=5", "date_download": "2018-11-14T00:46:12Z", "digest": "sha1:3XFTK2SPNVRTWQK7WMUE4VUNT5KGHF47", "length": 10917, "nlines": 158, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n1 वर्ष 4 महिने पूर्वी #693 by कनाचीशा\nमी फाइल डाउनलोड करू शकत नाही. डाऊनलोड एसईओ नंतर डाउनलोडिंग पूर्ण होते. 4 Mb कृपया मदत करा.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nहाय. मी अॅडॅन आहे, स्टूडंट पायलट आणि उत्साही\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n1 वर्ष 4 महिने पूर्वी #694 by कर्णधार\nआपण प्रयत्न करून पुन्हा डाउनलोड केले भिन्न ब्राउझरसह डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा, आपले ब्राउझर इतिहास आणि कुकीज रीसेट करा आणि नंतर पुन्हा प्रयत्न करा. आपल्या संगणकास पुन्हा सुरू करा.\nआपल्या संगणकावर आपल्याकडे पुरेशी जागा आहे काहीवेळा हार्ड ड्राइव्हवर पुरेसे जागा नसताना डाउनलोड थांबतात.\nविद्यार्थी पायलट, ज्याने Rikoooo वर खूप प्रेम केले आहे, मित्रांसह सिम आणि नाटक गेम.\nआपण माझ्याशी संपर्क साधू इच्छित असल्यास, कृपया येथे माझ्या ईमेलचा वापर करा:\nहा ई-मेल पत्ता स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा आवश्यक आहे.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.365 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://humanliberty.co.in/author/sachin/", "date_download": "2018-11-14T01:28:52Z", "digest": "sha1:P4CRSDU323W4ADHGN5SJEWRJ5RQK3ST6", "length": 4215, "nlines": 102, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "Sachin More, Author at HUMAN LIBERTY", "raw_content": "\nAnti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे\nAnti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे Anti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे Anti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे\nCultural Corruption सांस्कृतिक ब्राह्मणीकरण – इशारा\ncultural corruption -सांस्कृतिक ब्राह्मणीकरण – इशारा Cultural Corruption सांस्कृतिक ब्राह्मणीकरण – इशारा...\nक्रांती (kranti) : धम्म, साम्यवाद ते नवयान सिध्दांत\nक्रांती (kranti) : धम्म, साम्यवाद ते नवयान सिध्दांत क्रांती (kranti) : धम्म, साम्यवाद ते नवयान...\nशालेय संस्कार : जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम\nशालेय संस्कार : जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम मुलांवर शालेय संस्कार बऱ्याचदा मुलांवर...\nजातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण\nजातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण जातीअंतासाठी अनुकूल बाब समजून घेताना...\nजातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक\nजातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक जातीअंतातील अडथळे या विषयाचा परामर्श आपण या ठिकाणी...\nजाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी\nजाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी जाती निर्मुलन हे संस्था संघटनांसाठी खूप...\nजातीचा शेवट शासनामार्फतच होऊ शकतो.\nजातीचा शेवट शासनामार्फतच होऊ शकतो. जातीचा शेवट करण्याबाबत शासन महत्वपूर्ण भूमिका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/repolling-at-49-polling-stations-in-bhandara-gondia-constituency-but-evm-malfunction-continues-35555-2/", "date_download": "2018-11-14T00:35:58Z", "digest": "sha1:SNK2USKKLXJRMKO3HXIWFSABTS3BFXXE", "length": 7361, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भंडारा – गोंदिया पोटनिवडणूक फेरमतदान; ईव्हीएम मशीनमध्ये आजही बिघाड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभंडारा – गोंदिया पोटनिवडणूक फेरमतदान; ईव्हीएम मशीनमध्ये आजही बिघाड\nभंडारा – भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा – गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकी दरम्यान काही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर विरोधकांनी याठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली होती.\nदरम्यान अशा ४९ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला असून, या मतदान केंद्रांवर आज फेरमतदान घेण्यात येत आहे. मात्र आजही मतदान यंत्रातील बिघाडाच्या घटना घडत आहेत. गोंदिया शहरातील माताटोली येथील मतदान केंद्र 233 वर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय.बटण दाबल्यानंतर तब्बल 10 मिनिटांनी मतदान होतं असल्याचं समोर आलं आहे.\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nबीड-दुष्काळी बीड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम उद्ध्वस्त झाला असताना पुढचे 135 दिवस चारा पुरेल एवढा चारा उपलब्ध…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sandeep-dikshit-termed-surgical-strike-natkiya-alleged-government-is-not-capable-to-protect-defence-forces/", "date_download": "2018-11-14T01:29:45Z", "digest": "sha1:2DV7A3LIOTIJYTJFSVRNIPB5YUKVPKEN", "length": 9875, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सर्जिकल स्ट्राईक म्हणजे केंद्र सरकारची नौटंकी-कॉंग्रेस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसर्जिकल स्ट्राईक म्हणजे केंद्र सरकारची नौटंकी-कॉंग्रेस\nयापूर्वी देखील कॉंग्रेसकडून सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.\nटीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे केंद्र सरकारची नौटंकी आहे असे म्हणत टीका केली. सैन्य दलांची सुरक्षा अबाधित ठेवणे या सरकारला जमत नाही आणि सरकारकडून सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला जातो आहे याला काहीही अर्थ नाही असेही दीक्षित यांनी ‘एएनआय’शी बोलताना स्पष्ट केले.दीक्षित यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीवर एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे .दीक्षित यांनी उधळलेल्या मुक्ताफाळांमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत .\nयापूर्वी देखील कॉंग्रेसकडून सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला होता.या सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसकडून टीका करण्यात आली होती. सरकारने या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्यावेत अशी मागणी त्यावेळी संजय निरुपम यांनी केली होती. तसेच इतर काँग्रेस नेत्यांनीही सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईचे पुरावे मागितले होते.\nकाय म्हणाले संदीप दीक्षित \nपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला. त्यानंतर किती हल्ले कमी झाले या सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर काय परिणाम झाला या सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर काय परिणाम झाला केंद्राने पाकिस्तानच्या घुसखोरीवर आणि वाढत्या हल्ल्यांवर वेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत. पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफवर हल्ला चढवला. या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले. काश्मीर खोऱ्यातही हल्ले सुरु असतात. ज्यामध्ये देशाचे जवान मारले जातात. मग सर्जिकल स्ट्राईक हे एकच चोख प्रत्युत्तर आहे का केंद्राने पाकिस्तानच्या घुसखोरीवर आणि वाढत्या हल्ल्यांवर वेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत. पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफवर हल्ला चढवला. या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले. काश्मीर खोऱ्यातही हल्ले सुरु असतात. ज्यामध्ये देशाचे जवान मारले जातात. मग सर्जिकल स्ट्राईक हे एकच चोख प्रत्युत्तर आहे का असा प्रश्न दीक्षित यांनी उपस्थित केला.\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sunil-devdhar-the-hero-of-tripura-victory/", "date_download": "2018-11-14T00:58:56Z", "digest": "sha1:ZQN3KVNZFTLYSRDKTOYRTK5AV3CWNST6", "length": 12399, "nlines": 106, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "त्रिपुरात डाव्यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावणारा 'मराठी पठ्या'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nत्रिपुरात डाव्यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावणारा ‘मराठी पठ्या’\nटीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य जिंकून भाजपाने डाव्यांच्या गडाला सुरुंग लावत हे राज्य काबीज केले आहे. त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर सुनील देवधर हे नाव समोर आले आहे. सुनील देवधर यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे भाजपाला त्रिपुराचा गड काबीज करता आला. सुनील देवधर यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच भाजपला त्रिपुरा काबीज करण्यात यश मिळालं आहे.\n2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्रिपुरामध्ये भाजपने जवळजवळ एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. कारण येथे भाजपने 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर गेली 25 वर्ष सत्तेत असलेल्या सीपीएमला फक्त 19 जागांवर समाधान मानावं लागलं. पण सुनील देवधर यांनी डाव्यांचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावून, तिथे सत्तापालट करण्याचे महत्त्वाचे काम या विधानसभा निवडणुकीत केले. गेल्या 25 वर्षांपासूनची डाव्यांची या राज्यातील सत्ता उलथवून टाकणे एक मोठे आव्हान होते. माणिक सरकार गेली सलग २० वर्षे मुख्यमंत्री पदावर होते त्यांच्या स्वच्छ आणि पारदर्शक कामाच्या पार्श्वभूमीवर विजय मिळवणे अत्यंत कठीण काम होते.\nजाणून घेऊया कोण आहेत सुनील देवधर\nसुनील देवधर यांचा जन्म पुण्यात झाला. लहानपणीपासून संघाच्या मुशीत वाढलेल्या देवधरांनी तब्बल 12 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून ईशान्य भारतात काम केलं आहे. शिवाय, बंगाली भाषेसह इतर अनेक भाषांवर त्यांचे प्रभूत्व आहे. मेघालय, त्रिपुरा, नागालँडमधील खासी आणि गारो सारख्या स्थानिक जातींमधील लोकांत त्यांच्या चांगला जनसंपर्क आहे.\n2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या निवडणुकीत त्यांच्याकडे 10 मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी होती. त्यातील सात जागांवर त्यांनी भाजपला विजय मिळवून दिला.\n2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सुनील देवधर यांच्यावर प्रचार व्यवस्थापकाची जबाबदारी होती.\nनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुनील देवधर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रणनितीकार म्हणून काम करत होते.\nदेवधर यांनी मेघालयमध्ये आरएसएस प्रचारक म्हणूनही काम केले आहे.52 वर्षांचे सुनील देवधर आरएसएसच्या तालमीत तयार झाले असून त्रिपुराच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांना राज्याचे प्रभारी बनवण्यात आले.\nत्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले. या अभियानातंर्गत त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेत माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली.\nआदिवासी बहुल भागातील मते भाजपाकडे वळवण्यासाठी देवधर यांनी जानेवारी महिन्यात आयपीएफटीसोबत आघाडी केली.\nआपण मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही हे सुनील देवधर यांनी जाहीर केले आहे.\nदरम्यान, 2005 पासून ‘माय होम इंडिया’च्या नावाने एक स्वयंसेवी संस्थादेखील सुरु केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ईशान्य भारतातील नागरिकांना सर्वप्रकारची मदत केली जाते. ‘माय होम इंडिया’च्या कामाचा फायदा भाजपला या निवडणुकीत झाल्याचे बोलले जात आहे.\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nमुंबई - उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nरणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/expensive-anjalimix+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-11-14T00:42:35Z", "digest": "sha1:54BOXWCE3EQFLNQQWMKWEQQQOOPEMPDD", "length": 13053, "nlines": 286, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nExpensive अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,490 पर्यंत ह्या 14 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग हॅन्ड ब्लेंडर. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर India मध्ये अंजलीमिक्स सिल्वर मॅजिक 200 व हॅन्ड ब्लेंडर रेड Rs. 1,220 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n12 अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर रुपये अधिक उपलब्ध आहेत. 894. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,490 येथे आपल्याला अंजलीमिक्स मेटॅलिचापलूस हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 14 उत्पादने\nशीर्ष 10अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर\nअंजलीमिक्स मेटॅलिचापलूस हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 watts\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक 200 व हॅन्ड ब्लेंडर रेड\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स तौच वूड हॅन्ड ब्लेंडर्स मल्टि कॉलवर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 230 V\nअंजलीमिक्स चप्१०५ चॅप्पेर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 110 watt\nअंजलीमिक्स चप्३०६ चॅप्पेर्स व्हाईट\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक 200 व हॅन्ड ब्लेंडर रेड\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स स्मरतंय प्लस 200 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स चप्३०६ 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक प्लस मेटॅलिक हॅन्ड ब्लेंडर 200 व\nअंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर स्मरतंय प्लस २००व\nअंजलीमिक्स स्मरतंय २००व हॅन्ड ब्लेंडर\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक मेटॅलिक हॅन्ड ब्लेंडर 200 व\nअंजलीमिक्स स्मरतंय 200 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर स्मरतंय २००व\n- मोटर स्पीड 2 speed\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/427-bank", "date_download": "2018-11-14T00:14:22Z", "digest": "sha1:N2XN2YVFDCQBUAJVK6IPHA66AZOYQQHX", "length": 3045, "nlines": 97, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Bank - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\n31 आॅक्टोबरपासून पैसे काढण्यासाठी नव्या मर्यादा\nICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिकेला मिळणार वेतन ऐकून तुम्ही थक्क व्हाल\nआता पीएफ थेट तुमच्या खात्यात जमा करता येणार...\nआधार कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, ३१ मार्च अखेरची तारीख\nआयकर रिटर्न भरले नसेल तर...\nऐन दिवाळीत बँका राहणार बंद\nतुम्ही बॅंकेत 50 हजार जमा करायला नेताय तर हे घेऊन जाणे अनिवार्य\nवाढलेल्या रेपो रेटमुळे होणार हे परिणाम...\nवेतनवाढीच्या मागणीसाठी संप.... आज, उद्या बँका बंद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/314/Jinyachi-zali-Shok-Katha.php", "date_download": "2018-11-14T01:27:23Z", "digest": "sha1:55JZPOGH4IGUF5DXAYGEBYK7HPKHUUUL", "length": 8550, "nlines": 140, "source_domain": "www.gadima.com", "title": "Jinyachi zali Shok Katha | जिण्याची झाली शोककथा | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nचंदनी चितेत जळाला चंदन,\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nकाय ऐकिले, काय पाहिले, काय पुढे आता\nमी भूमीवर जगतो आहे अथवा पाताळी\nडोळ्यांपुढती दुनिया झाली तमाहुनी काळी\nतनामनावर घाव घालिते एक अनामी व्यथा\nअजुनी कानी कढते आहे निंदांची वाणी\nवाफ हो‍उनी उडुनी गेले डोळ्यांतिल पाणी\nमला गिळाया गर्जत आला आठवणींचा जथा\nशुद्ध हरपली तरीहि राही जिवंत जाणीव माझी\nलेप लाविता जळे औषधी जखम पुन्हा जाळी\nचालणेच मज अशक्य झाले शोधू कैसा पथा\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहारगीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nएक एक पाउल उचली\nऐक फेकते सवाल पहिला\nकशी रुसून गेली राणी\nका असा गेलास तू\nकोण मी अन्‌ कोण ते\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741569.29/wet/CC-MAIN-20181114000002-20181114022002-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}